{"url": "http://mumbaiganitmandal.com/index.php?option=com_content&view=article&id=69&Itemid=74&lang=mr", "date_download": "2018-09-22T04:06:44Z", "digest": "sha1:WZLEP73SQFRSF6EPAMPPTMMUKBEOWVHU", "length": 2155, "nlines": 58, "source_domain": "mumbaiganitmandal.com", "title": "वर्तमान सदस्य", "raw_content": "\nअनु. क्र. नाव पद\n२ शोभना शंकर नेने उपाध्यक्ष\n३ निता शरद कुलकर्णी उपाध्यक्ष\n४ शिल्पा राम अभ्यंकर कार्यवाह\n५ माणिक मोहन भांडारकर सहकार्यवाह\n६ मेधा लिमये सहकार्यवाह\n७ अंजली अनंत देवधर कोषाध्यक्ष\n८ किशोर सवे सदस्य\n९ तनजी डेओकर सदस्य\n१० दिपक पोडंके सदस्य\n११ विलास परब सदस्य\n१२ माधवी आपटे सदस्य\n१३ रश्मी शहत्रबुधे सदस्य\n4. विजया जयवंत चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/No-desire-to-return-to-Aurangabad-says-Police-Commissioner-yashasvi-yadav/", "date_download": "2018-09-22T03:14:02Z", "digest": "sha1:IBMEWVIOD7DQ6AQV27257VT3XSNJXD2J", "length": 7699, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तेरी गलियों में ना रखेंगे कदम! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › तेरी गलियों में ना रखेंगे कदम\nतेरी गलियों में ना रखेंगे कदम\nऔरंगाबादमधील कचरा प्रश्न लवकर सुटावा, शहरातील अनेक कामे पूर्ण करण्याची इच्छा होती. पण, सक्तीच्या रजेवर पाठवायच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ही कामे आता नवीन अधिकारी पूर्ण करतील असा आशावाद व्यक्त करत, पुन्हा औरंगाबादमध्ये येण्याची इच्छा नाही, असे मत पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी व्यक्‍त केले.\nगेल्‍या पंधरा दिवसांपासून औरंगाबादमध्ये कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्‍यावरुनच मिटमिटा भागात दंगल झाली होती. यावेळी पोलिसांना आंदोलकांवर लाठीहल्ला करावा लागला होता. या घटनेमुळे यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला.\nआपल्या सव्वातीनशे दिवसांच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचा दावा करताना यादव म्हणाले, ''शहरात 400 पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसवले आहेत. त्यातून अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांना या घटनांचा छडा लावण्यात यश आलं. सव्वाशे कोटी रुपयांचा निधी शहरात सीसीटीव्हीसाठी आलेला आहे. ते काम पूर्ण करायच होतं. आता नवीन अधिकारी त्या कामाला गती देतील, असा आशावाद व्यक्त करत औरंगाबादमधील कामाचा आशावाद चांगला राहिला. आता पुन्हा औरंगाबादेत येण्यापेक्षा नवीन ठिकाणी नव्या जोमाने काम करायला आवडेल. इथं आल्यानंतर पूर्वग्रह दूषित मनाने काम केले जाईल. असा ठपका ठेवला जाईल म्हणून पुन्हा औरंगाबादमध्ये येणे नाही.''\nमिटमिटा भागात पोलिसांनी जी दगडफेक केली होती. त्याची चौकशी सुरू असून, यापुढे ती सुरू ठेवायची का नाही. याबाबत नवीन येणारे अधिकारी निर्णय घेतील, असं यादव म्हणाले. येणाऱ्या वर्षात लोक अनेक मुद्द्यांवर रस्त्यावर येतील. त्यामुळे कायद्याचा प्रश्न निर्माण होईल. आशा वेळी पोलिसांच मनोबल वाढायला हवं, ते वाढलं तरचं सर्व अबाधित राहील आणि सरकारी मालमत्तेच नुकसान होणार नाही. त्यासाठी मनोबल खच्ची व्हायला, नको असं यादव म्हणाले.\nयामुळे म्हणाले आता औरंगाबाद नको\nइथं आल्यानंतर पूर्वग्रहदूषित मनाने काम करतात, असा ठपका ठेवला जाईल म्हणून पुन्हा औरंगाबादमध्ये येणे नाही. उलट पुढे नवीन ठिकाणी नव्या जोमाने काम करायला आवडेल. मुख्यमंत्र्यांकडे येथे पाठवू नका, अशी विनंती करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.\nअशा वेळी मनोबल वाढायला हवे\nमिटमिट्यात पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी यापुढे सुरू ठेवायची की नाही याबाबत नवीन येणारे अधिकारी निर्णय घेतील, असे स्पष्ट करीत अशा वेळी पोलिसांचे मनोबल वाढायला हवे, ते वाढले तरच सर्व अबाधित राहील आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, असेही यादव यांनी सांगितले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Air-force-Training-Convocation-Ceremony/", "date_download": "2018-09-22T03:14:07Z", "digest": "sha1:HUUXXSLRFVGNK2THYOODOKQ33SNXFRZN", "length": 7438, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आव्हानांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › आव्हानांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा\nआव्हानांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा\nजीवनात नेहमी अभ्यासूवृत्ती ठेवा. नव्या युगातील बदलांना सकारात्मकतेने स्वीकारा. त्याचबरोबर कौशल्याच्या जोरावर खडतर आव्हानांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा, असा कानमंत्र भारतीय वायुसेनेचे एअरव्हाईस मार्शल ओ. पी. तिवारी यांनी वायुसेना प्रशिक्षणार्थींना दिला. शनिवारी सकाळी सांबरा येथील वायुसेना प्रशिक्षण केंद्राच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.\nसांबरा येथे वायुसेना प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या 2893 प्रशिक्षणार्थींना निरोप देण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला एअरव्हाईस मार्शल ओ. पी. तिवारी यांच्यासह वायुसेना प्रशिक्षण केंद्राचे एअर ऑफिसर कमांडर अरुण भास्कर गुप्ता व उत्तर विभागाचे पोलिस महासंचालक रामचंद्र राव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी गेल्या 6 महिन्यांपासून सांबरा वायुसेना प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी एअरव्हाईस मार्शल ओ. पी. तिवारी यांना मानवंदना दिली.\nपुढे बोलताना तिवारी यांनी वायुसेना प्रशिक्षणार्थींवर देश रक्षणाची महत्त्वाची जबाबदारी आहे. वायूसेनेचे काम करताना सैनिकांनी शिस्त राखावी, देशरक्षण कार्यात कोणत्याही प्रकारे तडजोड करू नका, सर्वोत्कृष्ट कार्यासाठी तत्पर राहा, देशसेवा व देशरक्षणासाठी वचनबद्ध व्हा. आयुष्याची नवी वाटचाल नव्या दमाने सुरू करा. आपल्या कार्यात कसब पणाला लावा, असाही सल्ला त्यांनी दिला. यावेळी ओ. पी. तिवारी यांच्या हस्ते प्रशिक्षण काळात उत्कृष्ट कार्य केलेल्या रितककुमार (बेस्ट इन जनरल सर्व्हीस टे्रनिंग), राहुल कुमार साह (बेस्ट इन अकॅडमीक्स्), अंकितकुमार पाल (बेस्ट मार्कमॅन) व हरी शर्मा (बेस्ट ऑलराऊंडर) यांना स्मृतिचिन्ह देण्यात आली. प्रशिक्षणार्थी वायुसैनिकांनी लयबद्धरित्या पथसंचलन सादर केले. विनयकुमार यांनी प्रशिक्षणार्थींचे नेतृत्व केले. बँडच्या तालावर वायुसैनिकांनी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांची मने जिंकली.\nया कार्यक्रमाला वायुसेना प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी, कुटुंबीय तसेच प्रशिक्षणार्थींचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nअपघातात महिला जागीच ठार\nआव्हानांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा\n'कलबुर्गी बनण्‍यास तयार नसाल तर साहित्‍यिक होऊच शकत नाही'\n८व्‍या कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन परिवर्तन मिरवणुकीस प्रारंभ\n११ लाख रेशनकार्डे पोस्टाने घरपोच\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Special-seminar-organized-by-Maharashtra-Pradesh-Congress-Committee-in-nashik/", "date_download": "2018-09-22T03:29:46Z", "digest": "sha1:YS6FELOAFVFYZD6PPN6JADYI6V6QIF2M", "length": 17155, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अर्थव्यवस्थेची चाके पंक्‍चर : पी. चिदंबरम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अर्थव्यवस्थेची चाके पंक्‍चर : पी. चिदंबरम\nअर्थव्यवस्थेची चाके पंक्‍चर : पी. चिदंबरम\nगुंतवणूक, निर्यात, देशांतर्गत खप आणि सरकारचा खर्च या चार चाकांवर देशाच्या अर्थव्यवस्थेची गाडी सुरळीत धावत असते. मात्र, सध्याच्या केंद्र सरकारच्या कारभारामुळे या गाडीची अन्य तिन्ही चाके पंक्‍चर झाली असून, पंतप्रधानांच्या रोड शोसाठीचा सरकारी खर्च मात्र वाढत असल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील गुंतवणूक व नोकर्‍या संपल्याचा आरोपही त्यांनी केला.\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित विशेष चर्चासत्रात ते शनिवारी (दि. 7) बोलत होते. ‘आर्थिक परिस्थिती : कमी गुंतवणूक, रोजगार नाही’ या विषयावर (पान 1 वरून) त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले व आकडेवारीच्या आधारे देशातील सद्य आर्थिक स्थितीवर संयत भाषणाद्वारे प्रकाश टाकला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे, राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्याला इंग्रजीत बोलावे लागत असल्याबद्दल दिलगिरी व्यक्‍त करीत चिदंबरम यांनी भाषणाला सुरुवात केली.\nमी भूतकाळ व वर्तमानकाळाबद्दल नव्हे, तर भविष्यकाळाबद्दल आपल्याशी संवाद साधणार असल्याचे सांगत ते म्हणाले, भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला अधिक चांगले जीवनमान मिळावे, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. देशाचे उत्तम भविष्य हे गुंतवणूक व नोकर्‍या या दोन गोष्टींवर अवलंबून असते, कोणा मोदी वा शाह यांच्यावर नव्हे. पाश्‍चात्त्य देशांनी गुंतवणूक व नोकर्‍यांचे महत्त्व जाणल्याने त्यांचा विकास झाला. गुंतवणुकीतून नोकर्‍या, नोकर्‍यांतून अधिक उत्पन्न, उत्पन्नातून भांडवल निर्मिती व त्यातून गुंतवणूक असे आर्थिक चक्र असते. आपल्या देशात हे चक्र बिघडल्याने आर्थिक स्थिती ढासळत आहे.\n6 ते 7 वर्षांपूर्वी देशातील सार्वजनिक गुंतवणूक विकासदराच्या 34 टक्के इतकी होती, ती आता 28 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. देशाचे अर्थमंत्री याबद्दल काही बोलत नाहीत आणि जे बोलतात त्या रघुराम राजन, पनगढिया, सुब्रह्मण्यम यांसारख्या अर्थतज्ज्ञांना देश सोडावा लागतो. आज लोकांकडे भांडवल नाही, बँका कर्ज देण्यास तयार नाहीत. कोणाला मोठे कर्ज मंजूर केले की, बँकेच्या मॅनेजरला नोकरी जाण्याची भीती वाटते. बँकांचा एनपीए 2 लाख 63 लाख कोटींवरून 11 लाख कोटींवर पोहोचण्यास जबाबदार कोण, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.\nसंपुआ सरकारच्या काळात देशाचा विकासदर 8.4 टक्के इतका सर्वाधिक उंचीवर गेला होता. 40 कोटी लोक दारिद्य्ररेषेबाहेर आले होते. मात्र, आता गेल्या अनेक महिन्यांपासून नव्या नोकर्‍या निर्माण होणे पूर्णत: थांबले आहे. दुसरीकडे सरकार मात्र 70 लाख नव्या नोकर्‍या निर्माण केल्याचा दावा करीत आहे. पोरधरी समजून व गोधनाची वाहतूक केल्याच्या संशयातून 90 लोकांना ठेचून मारण्याच्या घटना देशात गेल्या महिनाभरात घडल्या. गरीब, अर्धशिक्षित व बेरोजगार माणसांनी ही हिंसा केल्याचे समोर आले आहे. देशात तब्बल 3.5 कोटी लोकांना नोकरीची गरज आहे.\nमात्र, नोटाबंदी व जीएसटीने अनेकांना उद्ध्वस्त केले आहे. एकट्या तमिळनाडूत 15 हजार उद्योग बंद पडून 5 लाख लोक बेरोजगार झाले. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार संपला नाही, काळा पैसा हाती लागला नाही, बनावट नोटांना आळा बसला नाही, मग नोटाबंदीतून सरकारने नेमके साधले काय, असा प्रश्‍न चिदंबरम यांनी केला. जीएसटीला भाजपाने 2014 पर्यंत कडाडून विरोध केला आणि स्वत:चे सरकार आल्यावर त्याचीच चुकीची अंमलबजावणी केली. सिंगापूर, मलेशियापासून अनेक देशांत जीएसटीचा एकच दर आहे. आपल्याकडे मात्र आठ टप्पे करण्यात आले आणि त्यावर टीका केल्यावर दूध आणि मर्सिडीजला समान कर कसा लावायचा, असे विचारले गेले.\nदुधावर कर लावूच नये, ही साधी गोष्ट सरकारला कळत नाही. आर्थिक सल्लागार अरविंद पनगढिया यांच्या शिफारशींना केराची टोपली दाखविण्यात आली. जीएसटीमुळे फक्‍त देशातील सनदी लेखापालांचा फायदा झाला. 2014 मध्ये 314 बिलियन डॉलर असलेली देशाची निर्यात घटून 262 बिलियन डॉलर्सवर पोहोचली होती. गुंतवणूक, निर्यात, देशांतर्गत खप या सर्वांत घट झाली आणि पंतप्रधानांच्या रोड शोवरील सरकारी खर्च मात्र वाढला. तिन्ही चाके पंक्‍चर झाल्यावर कारची जशी अवस्था होते, तशी अवस्था सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेची झाली असल्याचेही ते म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर तुम्हा सर्वांचे भवितव्य तुमच्या हाती असून, मतदानाच्या छोट्याशा कृतीतून तुम्ही देशाची लोकशाही व पुढची पिढी वाचवा, असे आवाहनही चिदंबरम यांनीकेले.\nदरम्यान, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, आमदार सुधीर तांबे, डॉ. शोभा बच्छाव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. हेमलता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. तुषार शेवाळे यांनी आभार मानले. ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, जयप्रकाश छाजेड, माजी खासदार माधवराव पाटील, देवीदास पिंगळे, आमदार निर्मला गावित, अ‍ॅड. नितीन ठाकरे आदींसह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nबँकिंग क्षेत्र कोलमडले : चव्हाण\nप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीका करताना शेतकरी आत्महत्या, इंधन दरवाढ, बेरोजगारी आदी अनेक मुद्यांना स्पर्श केला. देशातील बँकिंग क्षेत्र कोलमडले असून, त्यांतील निर्णयप्रक्रिया ठप्प झाली आहे. बँका 6-6 महिने कर्ज मंजूर करीत नसल्याने सर्वसामान्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. देशात राहायचे असल्यास आमचीच विचारधारा मान्य करावी लागेल, असा सरकारचा आग्रह आहे. प्रत्येक गोष्टीवर पाळत ठेवली जात असल्याने सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.\n.. तर देशात यादवी युद्ध : न्या. ठिपसे\nतीस वर्षे न्यायदानाचे कर्तव्य बजावल्यानंतर आपण विचारपूर्वक काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, प्रथमच सार्वजनिक व्यासपीठावर बोलत असल्याचे न्या. अभय ठिपसे म्हणाले. सध्या देशात आक्रम सांस्कृतिक दहशतवाद वाढत असून, विशिष्ट विचार मान्य नसल्यास देशातून चालते व्हा, असा उन्माद जातीयवादी शक्‍तींमध्ये संचारला आहे. या जातीयवादी शक्‍ती लोकशाहीसाठी घातक असून, याच विचारांचे सरकार पुन्हा निवडून आल्यास देशात यादवी युद्धाची स्थिती निर्माण होईल, अशी भीती न्या. ठिपसे यांनी व्यक्‍त केली.\nपुण्य पणाला लागणार : केतकर\nसन 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांचे काय होईल, हा प्रश्‍न सध्या देशात चर्चिला जात असला, तर त्यापेक्षा देशाचे काय होईल, हा प्रश्‍न गहन असल्याचे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले. या देशाची बहुप्रांतिक ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न सध्या सुरू असून, देशातील धार्मिक विद्वेष वाढविण्याची अमेरिकेसह पाकिस्तान व अन्य राष्ट्रांचीही चाल आहे. काँग्रेसमध्येही अनेक दुर्गुण असले, तरी सांस्कृतिक एकात्मतेचा आग्रह हा या पक्षाचा सर्वोत्तम सद‍्गुण आहे. या देशाची धर्मनिरपेक्षतेची ओळख काँग्रेसने कधीच पुसू दिली नाही. हे पुण्य 2019 मध्ये पणाला लागणार असल्याचेही ते म्हणाले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/After-spending-billions-of-rupees-are-still-drainage-leakage/", "date_download": "2018-09-22T03:25:22Z", "digest": "sha1:KAPRTGD5IQCHTVOD22QE5J77CPCHKMXK", "length": 8870, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोट्यवधी रुपये खर्चूनही ड्रेनेजला गळतीच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कोट्यवधी रुपये खर्चूनही ड्रेनेजला गळतीच\nकोट्यवधी रुपये खर्चूनही ड्रेनेजला गळतीच\nसांगली, मिरजेतील मूळ गावठाणमध्ये आता ड्रेनेज योजना कालबाह्य झाली आहे. दुरुस्तीबाबतही योग्य नियोजन नाही. त्यामुळेच सांगलीत शिवाजी मंडई, गावभाग परिसरात ड्रेनेज तुंबले आहे. दुसरीकडे विस्तारित भागात सुरू असलेल्या ड्रेनेज योजनेची कोटीच्या कोटी उड्डाणे झाली. बिलांची कोट्यवधी रुपयांची उधळण करूनही निकृष्ट योजनेचे काम आराखड्याला तिलांजली देणारे आहे. एचटीपीचे (मलनि:स्सारण केंद्राचे) कामही रखडले आहे.\nयोजना कार्यान्वित झाल्यानंतर खर्‍या अर्थाने सांडपाणी वाहणार्‍या पाईपलाईन आणि योजनेच्या निकृष्ट कारभाराचा पंचनामाच समोर येईल.सांगली, मिरजेत नगरपालिका काळात मूळ गावठाणामध्ये ड्रेनेज पाईपलाईन होत्या. त्या 1960 च्या सुमारास टाकल्या आहेत. त्यावेळच्या लोकसंख्येनुसार मलनि:स्सारण केंद्रेही उभारण्यात आली होती. त्यामध्ये सांगलीतील सांडपाणी थेट नदीत न सोडता ते भारतभीम जोतिरामदादा पाटील आखाड्याजवळच्या केंद्राकडे नेले जात असे.\nसांगलीतील मूळ गावठाण, वखारभाग, खणभाग, विश्रामबागसह सर्वच परिसरातून येणारे सांडपाणी या केंद्रात नेले जात असे. शिवाय ते शुद्धीकरणानंतर कोल्हापूर रस्ता, भारतनगर ते हरिपूर रस्ता लोखंडी पुलामार्गे नदीत सोडले जात असे. शिवाय ओव्हर फ्लो झाल्यानंतर ते पाणी याचमार्गे नदीत सोडण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली होती. परंतु तत्कालीन महाआघाडीच्या काळात सांगली आणि मिरजेत विस्तारित भागात शुद्धीकरणासाठी ड्रेनेज योजना मंजूर करण्यात आली. यामध्ये सांगलीसाठी 49.82 टक्के तर मिरजेसाठी 53.68 टक्के वाढीव किमतीने निविदा मंजूर केली. ठेकेदार एसएएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला हा ठेका देण्यात आला. त्यातून सांगलीची 64.71 कोटी रुपयांची योजना 96.95 कोटींवर तर मिरजेची 50.45 कोटींवरून 77.54 कोटी रुपयांवर गेली.\nपरंतु गेल्या आठ वर्षांत दोन्ही शहरात विस्तारीत भागात ड्रेनेज योजनेचा खेळखंडोबा सुरूच आहे. अनेक ठिकाणी मुख्य वाहिन्यांचा पत्ता नाही. हनुमाननगर येथील मलनि:स्सारण केंद्राचे काम वारंवार मुदत देऊनही पूर्ण झालेले नाही. जुन्या जोतिरामदादा पाटील कुस्ती आखाडा येथील मलनि:स्सारण केंद्र नूतनीकरणासाठी बंद आहे. त्यामुळे या केंद्राकडे जाणारे गावभाग, गणपतीपेठ, खणभाग, विश्रामबाग, खणभाग येथील सांडपाणी भारतनगरच्या चौकापासून थांबविले आहे. तेथून ओव्हरफ्लोसाठी असलेल्या अपुर्‍या दाबनलिकेतूनच पाईपलाईन खराब झाल्यानंतर हे सर्व सांडपाणी जोडले. तेथून ते हरिपूर लोखंडी पुलाकडून कृष्णा नदीत सोडले आहे. त्यामुळेच शिवाजी मंडई, आनंद चित्रमंदिरजवळ असलेली चेंबर्स भरली की बॅक वॉटर शिवाजी मंडई ते भारतनगरपर्यंत पसरते. त्याचाच फटका गेल्या चार दिवसांपासून मारुती चौक, शिवाजी मंडई, गावभाग ते भारतनगरपर्यंतच्या नागरिकांना बसू लागला आहे.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/taxonomy/term/133", "date_download": "2018-09-22T04:11:21Z", "digest": "sha1:RQWPZIQAC2NABK7UCMGNQ45B3SYDBDTP", "length": 9180, "nlines": 116, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " मोर्चा | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nमुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन\nगंगाधर मुटे यांनी गुरू, 04/12/2014 - 16:09 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमुख्यमंत्र्याच्या घरसमोर ठिय्या आंदोलन\n- कापसाला ६ हजार, सोयाबीनला ५ हजार आणि धानाला ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव\n- शेतकर्‍यांना कर्ज आणि वीज बिलातून मुक्ती\n- उत्पादनखर्च व त्यावर ५० टक्के नफ़्याच्या आधारावर शेतमालाचे भाव ठरवून वचनपूर्ती करा\nRead more about मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.janpravas.in/NewsDetails.aspx?NewsID=1239", "date_download": "2018-09-22T04:12:19Z", "digest": "sha1:7UKMVISXGAH7UVQMQRHJO6OQQAVZEQCT", "length": 3106, "nlines": 6, "source_domain": "www.janpravas.in", "title": "Dainik Janpravas, Sangli", "raw_content": "\nआरेवाडीच्या बनात महिलेचा दगडाने ठेचून खून\n12-Mar-2018 : कवठेमहांकाळ / प्रतिनिधी\nआरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात अंदाजे बावीस ते पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचा अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी रोजी सकाळी उघडकीस आली. अज्ञाताच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांकडून मिळालेली अधिक माहीती अशी की, बिरोबा देवालयाच्या जवळच नाना साहुबा कोळेकर ( रा. आरेवाडी ) यांचे भांडी ठेवण्याचे पत्र्याचे खोके आहे या खोक्यासमोर मोकळे पत्र्याचे शेड आहे. या शेडमध्येच रक्ताच्या थारोळ्यात एक महिला पडली असल्याचे येथील बिरोबा ट्रस्टचे जगन्नाथ कोळेकर यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले . घटनास्थळाची पाहणी केली असता डोक्यात दगड घालून महिलेचा खून केला असल्याचे उघडकीस आले . दरम्यानच्या काळात पोलिसांनी चौकशी केली असता येथेच हॉटेल व्यवसाय करणारे धुळा कोळेकर हे रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास नाना साहुबा कोळेकर यांच्या पत्र्याच्या शेडजवळ आले असता त्यावेळी तेथे ( एम. एच .०९ - १२४२ या नंबरची पॅशन दुचाकी , एक महिला , एक पुरूष ,व तीन ते चार वर्षाची मुलगी तीथे होती याचवेळी महिला व पुरूष यांच्यात भांडणे सुरू झाली होती असे पांडुरंग कोळेकर यांनी सांगीतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/blog/maharashtra/people-need-freewill-development-nagasenavana/", "date_download": "2018-09-22T04:19:04Z", "digest": "sha1:MZTWWTBBQWAMK7BGHR77YEFXDE55CXDO", "length": 30842, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "People Need A Freewill For The Development Of Nagasenavana | नागसेनवनाच्या विकासासाठी लोकचळवळ हवी | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nनागसेनवनाच्या विकासासाठी लोकचळवळ हवी\nवारसा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यासारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात गोरगरीब, दीनदुबळ्यांना शिक्षणाची दारे उघडली. यासाठी शाळा, महाविद्यालये उभारली. त्यांनी उभारलेल्या मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलच्या इमारतीचा लोकसहभागातून नूतनीकरण करण्याचा रचनात्मक उपक्रम हितचिंतकांनी हाती घेतला आहे. याची लोकचळवळ निर्माण व्हावी.\n- बी. व्ही. जोंधळे\nऔरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नागसेनवन परिसरातील शाळा-महाविद्यालयांनी मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात एक उल्लेखनीय परिवर्तन आणले. मिलिंद महाविद्यालयामुळे लाखो दलित मुलांनी शिक्षण घेऊन जीवन घडविले. मिलिंद परिसरात सांस्कृतिक चळवळी झाल्या. मिलिंदमुळेच पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्रप्रसाद यांच्यासारखे उत्तुंग राष्ट्रीय नेते प्रथमच मराठवाड्यास पाहावयास मिळाले. दलित साहित्याची चळवळ मिलिंदच्या भूमीत जन्मली. मराठवाड्यातील विद्यार्थी चळवळीचा उगम नागसेनवन परिसरातूनच झाला. मिलिंद एकेकाळी ज्ञानाचे, विद्वत्तेचे पांडित्याचे माहेरघर होते; पण कालौघात नागसेनवन परिसराचा हा साराच उज्ज्वल वारसा मागे पडत गेला. नागसेनवन, परिसरातील विस्तीर्ण जागेचा कुठल्याच रचनात्मक उपक्रमासाठी वापर न केल्यामुळे संस्थेच्या जागेत अतिक्रमणे वाढली, परिसरात बाभळी आणि जंगलराजने थैमान घातले. शाळा-महाविद्यालये, वसतिगृहांची नूतनीकरणाअभावी आबाळ होऊ लागली. रंगमंदिरास अवकाळा आली. नागसेनवन परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम लग्ने होतात; पण नंतर कुठलीच स्वच्छता होत नसल्यामुळे उष्टी-खरकटी कुजत राहतात.\nनागसेनवन परिसराला ही जी उतरती कळा लागली त्याचे एक कारण म्हणजेच संस्थेत विविध गटोपगटांनी आरंभिलेले संकुचित राजकारण होय. या अशा विदारक पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील काही मान्यवर नागरिकांनी मोडकळीस आलेल्या मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलच्या इमारतीचा लोकसहभागातून नूतनीकरण करण्याचा जो रचनात्मक उपक्रम हाती घेतला आहे तो निश्चितच स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे; पण संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थी, निवृत्त अधिकारी, कर्मचारी व लोकांनी शाळेचे नूतनीकरण करूनच न थांबता नागसेनवन परिसरातील शाळा, महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी व परिसरातील इमारती, वसतिगृहे, अंतर्गत रस्ते यांचे नूतनीकरण करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे, असे म्हटले तर गैर ठरू नये.\nनागसेनवन परिसराच्या मरगळीस वर म्हटल्याप्रमाणे कंपूशाहीचे गटबाज राजकारणच कारणीभूत आहे, हे उघड आहे. संस्थेतील गटबाजीचे राजकारण आज या स्तराला पोहोचले आहे की, बाबासाहेबांची जयंती, महापरिनिर्वाण दिन व संस्थेच्या वर्धापन दिनाचे येथे चक्क तीन-तीन कार्यक्रम साजरे होतात. आंबेडकरानुयायांच्या दृष्टीने दु:खद बाब ती दुसरी काय असू शकते मिलिंदनंतर मराठवाड्यात जी महाविद्यालये आली ती कुठल्याकुठे पुढे निघून गेली आणि मराठवाडा व दलित समाजाच्या जीवनात क्रांतिकारी बदल निर्माण करणारा मिलिंद परिसर मात्र मागे पडला. विद्यार्थी संख्या रोडावली, गुणवत्ता ढासळली, आता झाले ते झाले. येथून पुढे तरी संस्थेतील भांडणे सर्वांनीच एकत्र बसून मिटवावीत व बाबासाहेबांची संस्था काळाच्या पुढे न्यावी आणि याकामी आंबेडकरानुयायांनी पुढाकार घेऊन लोकसहभाग वाढविणारी लोकचळवळ उभारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर ती चूक ठरू नये दुसरे काय\n(लेखक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशिक्षण अर्थपूर्ण, दर्जेदार होण्यासाठी...\nखासगी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांना येणार सोन्याचा भाव\nसर्वशिक्षाच्या योजनेतील बदलांमुळे पालकांनाच करावी लागणार पाठय़पुस्तकांची खरेदी, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांची अडचण होणार\nअमरावती विद्यापीठात हिंदी विभागाचा कारभार मराठीकडे\nसाडे तीन कोटींच्या प्रकल्पासाठी २१ कोटींचा चुराडाच; ‘ई-लर्निंग’ वादाच्या भोवर्‍यात\nविनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांसाठी मुख्याध्यापकांचे ‘आत्मक्लेश’\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\nअयोग्य प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी ३७ वाहन निरीक्षक निलंबित\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 सप्टेंबर\n गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भागाकारात कच्चे\nआॅटोरिक्षामध्येही जीपीएस लावा; हायकोर्टाचे आदेश\nमराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://majhimarathi.wordpress.com/2014/01/06/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85/", "date_download": "2018-09-22T03:22:18Z", "digest": "sha1:FSGHBGOJ2ZLF7RTI446SYFISPJDNFWGV", "length": 10312, "nlines": 93, "source_domain": "majhimarathi.wordpress.com", "title": "ब्लॉग कोणत्या प्रकारचे असतात… | माझी मराठी", "raw_content": "\nब्लॉगिंगकरता मदत हवी आहे\n»आवाहन»ब्लॉग कोणत्या प्रकारचे असतात…\nयावर आपले मत नोंदवा\nब्लॉग कोणत्या प्रकारचे असतात…\nPosted by श्रेया on जानेवारी 6, 2014 in आवाहन, ब्लॉगिंग, शिफारस\nब्लॉग लेखकांनीच लिहायला हवा असा नाही. एखादा ठराविक विषय घेवून, त्यावर सातत्याने लिहीणारे अनेक ब्लॉग्ज जसे आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांची मोट बांधून त्यांच्याकडून त्यांच्या कौशल्याचे लिखाण मागवून प्रकाशित करणारे ब्लॉग देखील असतात.\nनुसतं एखाद्या विषयावर काम करणं हेच उद्दीष्ट न ठेवता आपल्या व्यवसायाचा प्रसार करणारे, त्यामार्फत आपल्या ग्राहकांपर्यंत पोचणारे, ग्राहकांच्या तक्रारी निवारण करू इच्छिणारे, आपल्या व्यवसायातली भरीव कामगिरी लोकांपर्यंत पोचवणारे देखील ब्लॉग असतात.\nब्लॉगचा ब्लॉग म्हणून वापर न करता डोमेन नेम देऊन आणि रंगरूप बदलून वेबसाइटचे स्वरूप देणारे ब्लॉग देखील असतात.\nथोडक्यात, आपल्या ब्लॉगमार्फत आपण आपल्या स्वतःला किंवा आपल्या व्यवसायाला प्रेझेंट करत असतो. ते आपले ऑनलाइन अस्तित्व असते. आपण समोर हजर नसताना, आपल्या उत्पादनाविषयी अथवा सेवेविषयी अधिक माहिती आपल्या ग्राहकांना ब्लॉगमार्फत मिळू शकते.\nकाही ब्लॉग्ज हे खास आमंत्रितांकरता असतात तर काही सार्वजनिक असले तरी देखील त्यातल्या निवडक पोस्ट्स पासवर्ड देऊन संरक्षित केलेल्या असू शकतात.\nएकाच पानाचा वेबसाइट सदृश ब्लॉग बनवावा की मल्टीपेज ब्लॉग बनवावा हे अर्थातच आपल्या ग्राहकांना काय माहिती पुरवायची आहे यावर अवलंबून आहे.\n← ब्लॉग लिहावा तरी कुणी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n“माझी मराठी” ब्लॉगचे विजेट\nहा कोड कॉपी करून तुमच्या ब्लॉगवर लावू शकता.\nEnglish From a Whatsapp Forward Uncategorized अनुभव अभिवादन अर्थविषयक आरोग्यविषयक उल्लेखनीय कविता कात्रणे खाद्यंती ठावठिकाणा तंत्रज्ञान दिवाळी अंक पर्यावरण ब्लॉगिंग भटकंती - महाराष्ट्र महाराष्ट्र टाईम्स राजकिय लोकसत्ता वाहनविषयक विचारधन विनोद / चुटके वैचारीक शिफारस शुभेच्छा संवर्धन सकाळ समाजोपयोगी सामाजिक बांधिलकी\nया जालनिशीवरचे लेख शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/09/blog-post_19.html", "date_download": "2018-09-22T03:51:22Z", "digest": "sha1:PEIZL5YTRRD263EHQRMC72IL44QTFJL3", "length": 21177, "nlines": 59, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: लव्हाराचा शिवा", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nऐन थंडीचे दिवस असायचे. धुक्यानं पांदीतली झाडं झुडपं, कौलारु घरं आणि नागमोडी वळणाच्या रस्त्यानी दवबिंदूची पांढरी झालर पांघरलेली असायची. घराघरातली चुलवानं पेटून त्यातून उठलेले धुराचे लोळ कौलारु पाक्यातनं उसळत बाहेरच्या धुक्यात मिसळून जायचे. हिरव्यागार झालेल्या शिवारातल्या पिकावर पडलेले दव खाली सांडायला सुरवात झालेली असायची. अशा पौषातल्या जीव खाणाऱ्या थंडीत लव्हाराचा शिवा भल्या सकाळी माणूस गोठवणाऱ्या नदीत अंघोळ करायला उतरायचा. अंघोळ करुन पिळलेली चड्डी डोक्यावर टाकून खांद्यावर पाण्याची पितळेची कळशी घेवून नदीची डगरट चढून घराकडं येताना दिसायचा. मी नुकताच उठून घराच्या बाहेरच्या ओटयावर पूर्वेकडून बाहेर निघणाऱ्या सूर्याच्या लाल गोळ्याची कोवळी किरणं अंगावर घेत, सोफ्यातल्या आढयावर बागडणाऱ्या चिमण्या बघत अंगणात बसायचो. दारापुढनं आणवाणी पायानं खांद्यावर कळशी घेवून निघालेल्या उघडया बंब शिवावर दारातलं कुत्रं धावून जायच.\"आरं गप्प र\" म्हणत मला बघुन शिवा क्षणभर दारावर थाबांयचा. रविवार असला की गावच्या शाळांना सुट्टी असायची. मग जेवण करुन ओढ़याला म्हसरं राखायला जायचं आमंत्रण शिवा मान वर करुन मला द्यायचा. मी हरकुन मान डोलवायचो. सुगीचं दिवस जवळ आलेलं असायच. मग दिवस उगवायला लव्हारवाडयात गर्दी जमु लागायची. कोण विळे, खुरपी शेवटायला आलेला असायचा. कुणाची बेडगी शेवटायची असायची. तर एखांदा वयस्क म्हातारा पोलादी पाटा नवी अवजारे बनविन्यासाठी घेवून आलेला असायचा. शिवा त्या खणभर पत्र्याच्या शेडात त्याच्या पिळदार रापलेल्या बापासोबत लव्हाराचा भाता फिरवत बसलेला दिसायचा. मधेच विझणाऱ्या आरावर मळकट ठिक्यातलं कोळसं टाकतानाही दिसायचा. उन्हं चांगली वर आली की मी शिवाला खुणवायचो. मग शिवा मला मान हलवुन ईशारा द्यायचा. तसा शिवा माझ्यापेक्षा पाच सात वर्षानी मोठा होता. पण बालपणीच्या दोस्तीला वयाच्या बंधनाच्या लेबलाची गरज लागत नसावी. ओढ्याच्या वरच्या बाजूला असलेल्या लव्हारकीतल्या एकरभर तुकड्यावर त्याच्या साऱ्या घरादाराची गुजराण चालायची...\n...शिवाची गुरं पांदीत आलेली दिसली की मी परडयात बांधलेल्या म्हसरांच्या साखळ्या पाडायचो. वाऱ्याच्या वेगानं गुरं पांदीनं ओढयाकडच्या हिरव्यागार कुरणाकडं पळत सुटायची. कुरणात म्हशी चरायला सोडून मी शिवासोबत ओढयातल्या चिंचेला लागलेल्या हिरव्यागार चिंचा खाली झेलत राह्यचो. अन शिवा वरुन टाकत राह्यचा. खाली उतरताना त्याच्या फुगलेल्या खिशातील हिरवेगार चिंचाचे शेलके आंकड़े खाली कोसळत राह्यचे. झुडपावर बसलेला भोरडयांचा कळप शिवा हळूच जावून हातातल्या लगोरीनं उठवायचा.भोरडया केकलत हवेत उंच उड़त राह्यच्या. कधीमधी एखादी बिळात शिरणारी धामन हातात धरून गरगर हवेत फिरवत राह्यचा. भितीनं मी लांब पळून जायचो.अन शिवा माझ्या मागं धावायचा. दुपारी उन्हं डोक्यावर आली की गाणी म्हणत म्हशीवर बसलेला शिवा खाली उतरून ओढयाच्या डोहात शिरायचा. मनसोक्त डुंबायचा. दगडांच्या कपारीत लपुन बसलेले खेकडे बाजूच्या दोन्ही नांग्या चिमटीत धरून अलगद बाहेर काढायचा. वडाच्या झाड़ाखाली खिशातली खारुटीछाप काडेपेटी काढून काटक्या पेटवून खेकडे भाजायचा. त्यांचा भाजताना निघणारा खरपुस वास साऱ्या असमंतात पसरत राह्यचा. फडक्यातनं आणलेल्या भाकरी मी त्याच्यासोबत सोडायचो. मीठ लावलेल्या खेकडयासोबत शिवा दोन भाकरी सहज मुरगाळायचा. आणि ढेकर देवून ओढयात डुंबणाऱ्या म्हशीना पुन्हा कुरणात सोडून वडाच्या खाली जमिनीतुन बाहेर आलेल्या मुळ्याना उसे देवून तोंडावर लूंगी टाकून झोपुन जायचा. उन्हं मावळतीकडं सरकली की मी शिवासोबत तालीतल्या निरगुडयाच्या बनातल्या बारीक बारीक निरगुडयाच्या फोका काढायचो. शिवा मला लांबलचक फोकांचा खराटा बनवून द्यायचा. कधी कधी लव्हार असूनही बेंदराच्या सणासाठी शिवा आमच्या बैलासनी वेसनी बनवायचा. सायंकाळी घराकडे परतताना हिरानानीच्या उंच पसरलेल्या देशी शेवग्याच्या शेँगा दगडाने टिपायचा. टपा टपा शेंगा खाली पडायच्या. पंधरा वीस शेंगाचा पुंजका शर्टाच्या मागच्या बाजूला, शिकारीला मागे बाण खोवुन निघालेल्या शिकाऱ्यासारखा खोवायचा. माझ घर जवळ आलं की मी घराकडं वळायचो. शिवा लव्हार वाडयाच्या दिशेेनं म्हसरा मागं चालत राह्यचा...\n...शिवाचा बाप गणपा लव्हार दिवसा राब राब राबायचा. त्याच काम बलुतेदारीवर चालायच. त्यावर तो जगायचा. पण रात्री गुत्त्यावर जावून नरडं जाळत जाणारी दारू प्यायचा. पिवुन टर्र झाल्यावर समदा लव्हारवाडा जागवायचा. आजुबाजूची माणस, \"तू पेलाइस आता गप पड\" म्हंटयावर \"कोण पेलाय\" म्हणून उलटा सवाल करायचा. शिवा म्हशीच्या धारा काढून डेरीला दूध घालून रॉकेलच्या मिनमिंनत्या चिमणीवर अभ्यास करत बसायचा. एका रात्री शिवा आमच्या घरी पळत आला अन, \"देवा म्हस मेली आमची\" म्हणत ढसाढसा रडला. पुढे कधीतरी पडलेल्या दुष्काळात शिवाची आजारी पडलेली आई वारली अन लहान वयातच शिवाची शाळा कायमची सुटली. कित्येक पोरं गाव सोडून जगायसाठी बाहेर पडली.पण शिवा गावातच जगत राहिला. लाकडाच्या काठवटीत पिठाचा गोळा मळून चुलीवर भाकरी थापायची वेळ शिवावर आली....\n...पुढे शिक्षणासाठी मी गाव सोडलं अन शिवा गावासोबत नजरेआड झाला तो कायमचाच. शिवा माझ्या मनाच्या कप्प्यातुन दूर फेकला गेला. कसा कधी ते मला कधीच कळल नाही. कधीतरी बऱ्याच वर्षांनंतर गावात आल्यावर कळलं की शिवानं दारिद्रयाला कंटाळून कसलेतरी औषध पोटात घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पण माझा काही विश्वास बसेना. कारण दारिद्रयाची अन शिवाची ओळख तर खुप पूर्वीपासूनची. शिवा त्यानं खचणारा न्हवताच मग मी धावत तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात पोहचलो. खाटीवर सुन्न होवून पडलेला शिवा मला आतून काहीतरी सांगू पहात होता. पण यातलं काहीच तो बोलत नसतो. मग कधीतरी बोलता झालेल्या शिवाकडून त्याची गोरीगोमटी बायको कोणालातरी चिकटलेली कळते. त्या दिवशी मी प्रचंड अस्वस्थ झालो. दारिद्र माणसाला काय काय करायला लावत असाव\n...परवा शिवाच्या घरी जाणं झालं. कुडाच्या आड टेकुन बसलेला त्याचा जीर्ण देहाचा थकलेला बाप बीडीच्या धुरात गरीबीच्या कुडाला झाकु पहात होता. पलीकडे भात्यावर धगढ़गत्या आगीपुढं घामानं डबडबलेला मळकट कपड्यातला शिवा खुरपी बनवताना दिसला. मला बघुन \"देवा कसं येणं झाल\" एवढच म्हणाला. तो आता पूर्वीसारखा हसत नाही. टिंगळटवाळी करत नाही. त्याची ती ऐटदार शान आता कधीच आटलेल्या म्हशीसारखी आटून गेलीय. खरच\" एवढच म्हणाला. तो आता पूर्वीसारखा हसत नाही. टिंगळटवाळी करत नाही. त्याची ती ऐटदार शान आता कधीच आटलेल्या म्हशीसारखी आटून गेलीय. खरच त्याच्या मनात माझ्याविषयी आतून काही चालू असतं का त्याच्या मनात माझ्याविषयी आतून काही चालू असतं का काहीच कळत नाही. मला त्याच्याशी खुप खुप बोलायच असत. जुन्या गोष्ठी उकरुन वर आणायच्या असतात. तसा प्रयत्नही मी करतो. पण प्रतिसाद मिळत नाही. मी खिशातून रुमाल काढतो. हातातील रुमालानं त्याचा घामानं भिजलेला मळकट चेहरा पुसून काढावा असं मला वाटतं. पण मी यातलं काहीच करीत नाही...\n...शेवटी गावाच्या उबंरटया उबंरटयानं ऐन तारुण्यात वटलेला शिवा लव्हार अजुन जगवलाय. छे अजुन कुठल्यातरी मला न कळणाऱ्या बळावर तो जगत असला पाहिजे. म्हणूनच तो जीवनामागं चालताना अजुन दिसतोय...\nफोटो सौजन्य maayboli - आशूचँप\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 5:43 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-mahima-marathi/ganesh-festval-118091200001_1.html", "date_download": "2018-09-22T03:10:31Z", "digest": "sha1:C2WDIIEUJ36GSHANPLBNTICHX5GIGGGF", "length": 13960, "nlines": 163, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "असा आहे बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी योग्य वेळ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअसा आहे बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी योग्य वेळ\nघरोघरी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी आता पूर्ण होत आली आहे. गुरुवार १३ सप्टेंबर रोजी बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. या दिवशी सकाळी ११.२१ पासून दुपारी १.४८ पर्यंत मध्यान्हकाळ आहे. या वेळेत गणेशपूजन करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे १३ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी ६.४२ पर्यंत गणेशपूजन करण्यास हरकत नाही, असे पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.\nज्येष्ठा गौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात ज्येष्ठागौरींचे पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. यावर्षी शनिवार १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर अनुराधा नक्षत्र आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण दिवस कधीही गौरी आणाव्यात.\nरविवार १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र आहे. त्यामुळे रविवारी कधीही ज्येष्ठा गौरी पूजन करावे. सोमवार १७ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर मूळ नक्षत्र आहे. त्यामुळे सोमवारी कधीही ज्येष्ठागौरींचे विसर्जन करण्यास हरकत नाही.\nहरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम\nजगातील एकमेव नरमुख गणेश मंदिर\nज्येष्ठा गौरी पूजन विधी\nमाझ्या घरी येतोय माझा गणपती बाप्पा\nगणेश चतुर्थी 2018 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त\nयावर अधिक वाचा :\nश्रीगणेशाचे भजन गणेश महिमा\nश्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nशास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...\nगणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )\nसोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...\nप्रत्येक युगात गणपतीचे स्वरूप बदलत जाईल असे गणेश पुराणामध्ये सांगितले आहे. यावरून ...\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण...Read More\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल....Read More\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष...Read More\n\"वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात...Read More\n\"आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत...Read More\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया...Read More\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका....Read More\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च...Read More\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण...Read More\n\"आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/rera-118091100001_1.html", "date_download": "2018-09-22T03:04:22Z", "digest": "sha1:SBTFPMCXEDZKK4SFRBJLTC5E2YIXMZHU", "length": 12907, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "‘रेरा’अंमलबजावणीत महाराष्ट्र पुढे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघर खरेदी करताना ग्राहकाला भेडसावणाऱ्या समस्यांचे सकारात्मक निवारण व्हावे, यासाठी केंद्र शासनाने स्थावर संपदा (विनियम व विकास) कायदा लागू केला. या कायद्यास अनुसरून, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या माध्यमातून ‘रेरा’च्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी घडामोडी राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी केले.\nगृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी, महारेरांतर्गत १७ हजार ५६७ प्रकल्प व १६ हजार ४५ रिअल इस्टेट एजंटांनी नोंदणी केल्याचे सांगितले. महारेरा, नोंदणीकृत स्थावर संपदा प्रकल्पांबाबतच्या तक्रारी जलद गतीने निकाली काढण्यासाठी यंत्रणा उभारेल, असेही नमूद केले.\nकेंद्र शासनाने लागू केलेल्या स्थावर संपदा (विनियम व विकास) कायद्यास अनुसरून, महाराष्ट्र शासनाने, स्थावर संपदा क्षेत्रांचे नियमन होण्यासाठी,‘महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण’(महारेरा) राज्यामध्ये लागू केला. कायद्याच्या अंमलबजावणीला २ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित प्रादेशिक कार्यशाळेचे उद्घाटन हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.\nआंध्र प्रदेशात इंधनदरात २ रूपयांची कपात\nदोन महिन्यांत पेट्रोलच्या दरात ५ रुपयांची वाढ\nकाँग्रेसकडून आज भारत बंद\nजगातील पहिल्या टेस्ट ट्यूब छाव्याचा जन्म\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nगीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची ...\nगुजरातमधील गीर जंगल सिंहांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असून इथे गेल्या ११ दिवसांमध्ये ११ ...\nब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर ...\nरशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन हे नेहमीचचर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी असे ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nविराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार\nक्रिकेटपटू विराट कोहली लवकरच एका फील्डमध्ये डेब्यू करणार आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला ...\nअन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र\nकेंद्र सरकारमध्ये लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करणार असून त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/devgad-yiuth-killed-in-accident/", "date_download": "2018-09-22T03:42:56Z", "digest": "sha1:OXIMTTSCYVK4WBQFTGJ3DGDAA4OCELXH", "length": 3743, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुचाकी अपघातात पडेलचा युवक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › दुचाकी अपघातात पडेलचा युवक ठार\nदुचाकी अपघातात पडेलचा युवक ठार\nमुंबई-परळ येथील गौरीशंकर मिठाईवाले परिसरात झालेल्या दुचाकीच्या विचित्र अपघातात अक्षय अशोक हेमले (20, मूळ रा. पडेल हेमलेवाडी) हा युवक जागीच ठार झाला.\nपादचार्‍याच्या धक्क्याने दुचाकी घसरल्यानंतर रस्त्यावर फेकल्या गेलेल्या अक्षयच्या डोक्यावरून मागून येणार्‍या टेम्पोचे पुढील चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. फोटोग्राफीसाठी सोबत घेऊन जाणार्‍या सख्ख्या भावालाच अक्षयचा मृत्यू डोळ्यासमोर बघण्याची दुर्दैवी वेळ आली. हा अपघात रविवारी सकाळी 11.30 वा. च्या सुमारास घडला.\nआचरा परिसराला आजही उधाणाचा तडाखा\nलाचखोर कोषागार लिपिकाला चार वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा\n... म्हणूनच ठेवतात बाटलीत लाल रंगाचे पाणी\nदुचाकी अपघातात पडेलचा युवक ठार\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kankavli-By-asking-the-ATM-card-number-1-lakh-40-thousand-fraud/", "date_download": "2018-09-22T03:54:12Z", "digest": "sha1:5RXHZOMJ2GC2Y7CAHITU5S6LD3S5TSYW", "length": 6046, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एटीएम कार्ड नंबर विचारून १ लाख ४० हजारांचा गंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › एटीएम कार्ड नंबर विचारून १ लाख ४० हजारांचा गंडा\nएटीएम कार्ड नंबर विचारून १ लाख ४० हजारांचा गंडा\nबिडवाडी येथील गणेश देवू लाड (67) यांना त्यांच्या एटीएम कार्डवरील सोळा अंकी नंबर विचारून अभ्युदय व स्टेट बँक अशा दोन बँक खात्यांतील 1 लाख 39 हजार 47 रुपये एवढी रक्कम अज्ञाताने परस्पर लंपास केली.\nही घटना 9 ते 10 जून या कालावधीत घडली. बिडवाडी येथे गणेश लाड हे घरात एकटेच राहतात. त्यांची पत्नी व मुले मुंबईला राहतात. लाड व त्यांच्या पत्नीचे अभ्युदय बँकेत एकत्रित बचत खाते व एटीएम कार्ड आहे. तर स्टेट बँकेत पेन्शनचे बचत खाते व एटीएम कार्ड आहे. शनिवार 9 जून ला दु. पावणे एक च्या सुमारास गणेश लाड यांना 8877782150 या क्रमांकावरून फोन आला. पलिकडून मराठीतूनच बोलणार्‍याने तुमचे अभ्युदयचे एटीएम कार्ड बंद झाले आहे, ते सुरू करण्यासाठी कार्डवरील 16 अंकी नंबर द्या असे सांगितले. त्यावेळी खरोखरच बँकेतूनच फोन आला असेल असे वाटल्याने श्री. लाड यांनी त्याला आपल्या एटीएमचा सोळा अंकी नंबर सांगितला. त्यावर पलीकडून बोलणार्‍याने तुम्हाला मोबाईलवरून मेसेज येईल, तो नंबर मला सांगा असे सांगितले. त्यावरून लाड यांनी मोबाईल वर आलेल्या मेसेजवरील नंबरही त्याला कळवला. रविवार 10 जूनलाही श्री. लाड यांना त्याच नंबरवरून फोन आला. त्यावेळी पलीकडून बोलणार्‍याने स्टेट बँकेचे एटीएम कार्ड बंद झाल्याचे सांगितले. त्यावेळीही शनिवारचीच पुनरावृत्ती झाली.\nमंगळवार 12 जूनला श्री. लाड हे अभ्युदय बँकेत गेले. तेथे त्यांनी स्लीप द्वारे 10 हजार रू. खात्यातून काढले. त्यावेळी पासबूकवर एन्ट्री केली असता 1 लाख 30 हजार रू. कमी झाल्याचे आढळले. तर पुढे स्टेट बँकेत जावून पासबूक एंट्री केली असता 9 हजार 47 रू. कमी झाल्याचे आढळले. याबाबत लाड यांनी दोन्ही बँकांच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. अखेर फसवणूक झाल्याचे समजल्याने लाड यांनी कणकवली पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-due-to-the-support-of-the-government-MNS-courage-grew/", "date_download": "2018-09-22T03:21:08Z", "digest": "sha1:GLEZKAIKS4LR7LM3T7YQXHS4QNJCTANB", "length": 7053, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारच्या पाठिंब्यामुळेच मनसेची हिंमत वाढली! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारच्या पाठिंब्यामुळेच मनसेची हिंमत वाढली\nसरकारच्या पाठिंब्यामुळेच मनसेची हिंमत वाढली\nमनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याचा निषेध करुन हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी व झालेली नुकसान भरपाई मनसेच्या कार्यकर्त्यांकडून वसूल करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. सरकारच्या मूक पाठिंब्यामुळेच मनसेची हिंमत वाढली असल्याचा आरोप त्यांनी केला.\nमाजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे माजी सरचिटणीस गुरुदास कामत म्हणाले, आज मुंबई काँग्रेस कार्यालयाची झालेली तोडफोड पाहून धक्का बसला. काही लोक कोणत्या थराला जाऊ शकतात याची प्रचिती आली. सत्तेत बसलेली मंडळी आता अशा लोकांना कसे पाठीशी घालतात, हे देखील समोर आले आहे. 132 वर्षे जुन्या काँग्रेस पक्षाला कोणी अशा पद्धतीने धमकावू शकणार नाही. या हल्ल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन गुंडांना त्वरित अटक करावी अशी मागणी त्यांनी केली.\nकाँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी मनसेचे कृत्य चुकीचे असल्याचे मत मांडले आहे. मात्र महात्मा गांधींच्या शिकवणीवर चालण्याचा दावा करणार्‍या मुंबई काँग्रेसने हल्ल्याचा बदला घेण्याची भाषा वापरणे देखील अयोग्य आहे. मनसे विरोधात आंदोलन करताना बांगड्या दाखवणे हे कितपत योग्य आहे, हा महिलांचा अपमान नाही का असा प्रश्‍न नीतेश यांनी उपस्थित केला आहे.\nराष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्याचा निषेध करुन मनसेच्या हल्लेखोरांविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याविरोधात युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष गणेश यादव व कार्यकर्त्यांनी मनसे विरोधात घोषणाबाजी केली व मनसेचे झेंडे जाळून आपला राग व्यक्त केला.\nकाँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या हल्ल्याचा निषेध करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाणिवपूर्वक निष्क्रिय कारभारामुळे असे प्रकार घडत असल्याची टीका केली. राज्य सरकारचा या प्रकाराला मूक पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला.\n‘इंद्रायणी’खाली पाच म्हशी चिरडल्या\nराधेश्याम मोपलवार यांना क्लीन चिट\nबलात्कार प्रकरणांत राज्याचा तिसरा क्रमांक\nआचार्य अत्रेंचा आणखी एक साथीदार हरपला\nपवई झोपडपट्टीतून इस्त्रोच्या शास्त्रज्ञापर्यंत झेप\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-airlines-flight-start-on-22-december/", "date_download": "2018-09-22T03:13:03Z", "digest": "sha1:4JQX456H4YYL5IT5AKYZ4NTLSTGHD5TO", "length": 4232, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक विमानसेवेला २२ डिसेंबरचा मुहूर्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक विमानसेवेला २२ डिसेंबरचा मुहूर्त\nनाशिक विमानसेवेला २२ डिसेंबरचा मुहूर्त\nशासनाच्या उडाण योजनेंंतर्गत पहिल्या टप्प्यात एअर डेक्कनच्या 19 सीटर विमानाची सेवा येत्या 22 किंवा 23 डिसेंबरपासून नाशिक येथून सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.\nयासंदर्भात वेळापत्रक येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर करण्यात येणार असून, दक्षिण आफ्रिका येथून एअर डेक्कनने भाडेतत्त्वावर हे 19 आसनी क्षमता असलेले विमान आणले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक येथून एअर कनेक्टिव्हिटीबाबत केवळ घोषणाच होत असल्याने नाशिकचे विमान उड्डाण अनेकदा लांबणीवर पडले आहे. परंतु, केंद्र शासनाच्या उडाण योजनेत नाशिकचाही समावेश झाल्याने नाशिक आता देशातील सहा प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे.\nविहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या\nनाशिक विमानसेवेला २२ डिसेंबरचा मुहूर्त\nनाशिक : सहा हजार सभासदांची कर्ज माफी झाली\nराणेंना नाशिकमधून उमेदवारीसाठी हालचाली\nपांगरीला कार अपघातात एक ठार; आठ जखमी\nगणूर सोसायटीत ३९ लाखांचा अपहार\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Kupwad-33-lakh-illegal-diesel-stock-with-both-arrested/", "date_download": "2018-09-22T03:41:19Z", "digest": "sha1:WZ3PULS72ROOL35D2YNF2UDDF7XJQ3I2", "length": 4142, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुपवाड : ३३ लाखांच्या बेकायदा डिझेल साठ्‍यासह दोघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कुपवाड : ३३ लाखांच्या बेकायदा डिझेल साठ्‍यासह दोघांना अटक\nकुपवाड : ३३ लाखांच्या बेकायदा डिझेल साठ्‍यासह दोघांना अटक\nमिरज एमआयडीसी समोरील दुर्गानगर झोपडपट्टीजवळील एका कॉलनीत बेकायदेशीर डिझेल साठ्यावर कुपवाड पोलिसांनी छापा टाकून अंदाजे 33 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. धीरज पाटील यांना माहिती मिळाली की, मिरज एमआयडीसी समोरील दुर्गानगर झोपडपट्टीजवळील एका कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीररित्‍या डिझेलचा साठा केला जात आहे. त्यानुसार डॉ.पाटील यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कदम यांना सदर बेकायदेशीर डिझेल साठ्यावर छापा मारण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रवीण यादव,विश्वास वाघ,रमेश जाधव, कृष्णा गोजारी यांनी या साठ्यावर छापा मारून 33 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणातील दोन संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/maratha-kranti-morcha-in-solapur-vairag/", "date_download": "2018-09-22T03:12:18Z", "digest": "sha1:IZ3DIXIRF3SOZA6CDRNB5CLJVREBSIRH", "length": 4984, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वैरागमध्ये जागरण गोंधळ घालून सरकारचा निषेध (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › वैरागमध्ये जागरण गोंधळ घालून सरकारचा निषेध (व्हिडिओ)\nवैरागमध्ये जागरण गोंधळ घालून सरकारचा निषेध (व्हिडिओ)\nवैराग (जि. सोलापूर) : प्रतिनिधी\nमराठा समाज्याला त्वरित आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येथील छत्रपती शिवाजी चौकात सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घालून अंत्यत शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात आले. दिवसभर संपूर्ण बाजारपेठ, सर्व शैक्षणिक संकुले बंद ठेवण्यात आली होती.\nया ठिय्या आंदोलनाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज्याला आरक्षण मिळावे म्हणून सनदशीर मार्गाने विविध प्रकारे आंदोलने करण्यात आली. मात्र, सरकारला काही जाग येत नाही, त्यामुळे येथील छत्रपती शिवाजी चौकात सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घालून देवीच्या नावाने तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाऊन ठिय्या आंदोलन करण्यात आल्‍याची माहिती आंदोलकांनी दिली.\nसकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. वैराग मधील सर्व शैक्षणिक संकुले, बाजारपेठा दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. शेवटी महिलांच्या हस्ते वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलनाची सांगता करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वैरागच्या विविध भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/travel-news/tikona-fort/articleshow/61695007.cms", "date_download": "2018-09-22T04:19:23Z", "digest": "sha1:P4ZDFA77Q4NUR35Y3J2UV367OLHSHZ4D", "length": 15172, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "travel news News: tikona fort - भटक्यांच्या वाटेवरचा तिकोना | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nएक दिवस निसर्गाच्या सानिध्यात जायचा विचार करत असाल, तर तिकोना किल्ला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आटोपशीर व त्रिकोणी आकाराचा किल्ला म्हणून याचं नाव तिकोना.\nदररोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून केलेली सह्याद्रीतील भटकंती म्हणजे मानसिक शांतीची निश्चिती. त्यामुळे एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात जायचा विचार करत असाल, तर तिकोना किल्ला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. एका बाजूनं पवना धरण, तर दुसऱ्या बाजूनं कणखर मावळ प्रांत किल्ल्याला वेढून टाकतात. किल्ल्यावरील मळलेली पाऊलवाट, इतिहासाची साक्ष देणारे अवशेष, बालेकिल्ल्याची खडी चढाई हे सगळं अनुभवून जेव्हा आपण बालेकिल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो, तेव्हा तिथून दिसणारं निसर्गसौंदर्य हे खरोखरंच अवर्णनीय आहे.\nआटोपशीर व त्रिकोणी आकाराचा किल्ला म्हणून याचं नाव तिकोना. वितंडगड असंही याला म्हटलं जातं. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारण एक हजार ९१ मीटर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच तिकोना पेठ हे गाव वसलं आहे. या गावात पोहोचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग चार वरून डाव्या बाजूनं कामशेत- पवनानगर फाट्याला लागावं. याच फाट्यावरून आपण पवना धरणानजीक पोहोचतो. इथून तिकोना पेठ गाव साधारण ४ ते ५ किमी अंतरावर आहे. या गावातूनच गडावर जायला वाट आहे. तिकोनाची एक डोंगरधार उजवीकडे उतरत आलेली आपल्याला दिसते. या धारेवरूनच चढाईस सुरुवात करावी. पाच मिनिटांच्या चढाईनंतर आपल्याला मेटं लागतं. मेटं म्हणजे गडावर प्रवेशद्वारापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा किंवा गडावर झालेला हल्ला परतवून लावण्याचं पहिलं ठिकाणं. यानंतर गडाचा दुसरा दरवाजा लागतो. तो वेताळ दरवाजा म्हणून ओळखला जातो. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला ओसऱ्यांचे म्हणजेच पहारेकऱ्यांच्या खोल्यांचे अवशेष दिसतात. समोरील मोकळ्या जागेत दिसणारे अवशेष हे वेताळेश्वर मंदिराचे असावेत. तिथून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला मारुतीची मोठी मूर्ती कोरली आहे. बघताक्षणीच मूर्ती आपल्याला स्तब्ध करून टाकते. याच्या जवळच श्रीरामाची गादी नावानं एक ठिकाण ओळखलं जातं. इथं गडावरील राज्यकारभार चालवण्याची सदर होती. याशिवाय सहा खणी श्रीरामाचं मंदिर होतं. इथं वेगवेगळे सण व उत्सव साजरे केले जात असत.\nडाव्या बाजूलाच एक दक्षिणाभिमुखी लेणं लागतं. हे लेणं सातवाहनोत्तरकालीन असावं. या लेण्यातच श्री तळजाई देवीचं मंदिर आहे. लेण्यात पश्चिमेच्या बाजूस एक कातळकोरीव पाण्याचं टाकं आहे. समोरच्या बाजूस एक तळंही आहे. इथलं पाणी पिण्यायोग्य आहे. तिथंच १- २ गुहासुद्धा आहेत. किल्ल्यावर निवास करण्यास उपयुक्त सोयी नाहीत; पण वेळप्रसंगी ह्या गुहांमध्ये राहाता येतं.\nकाही अंतरावर लागणारा चुन्याचा घाणा लक्ष वेधून घेतो. इथूनच बालेकिल्ल्याची खडी चढाई सुरू होते. इथं मात्र आपला खरा कस लागतो. पायऱ्यांची उंची जास्त असल्यानं चांगलीच दमछाक होते. अशा साधारण ४० पायऱ्या चढून आपण गडाच्या माथ्यावर पोचतो. या चढाईदरम्यान गडाचा मुख्य दरवाजा लागतो. इथं उत्तम अवस्थेतील देवड्या आहेत. गडमाथ्यावर जरंडेश्वराचं छोटेखानी मंदिर आहे. इथल्या शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्ण शाळिग्रामचं आहे. हे मंदिर खोदीव पाण्याच्या टाकीवर उभं आहे. मंदिरासमोर उघड्यावरच नंदी आहे. मंदिराच्या आजूबाजूला पाण्याचा हौद, दोन तळी, धान्यकोठारं यांसारखे बरेच उध्वस्त अवशेष आढळतात. बालेकिल्ल्याच्या माथ्यावरून बरेच डोंगर नजरेस पडतात. यात लोहगड- विसापूर ही जोडगोळी, कोरीगड यांचा समावेश आहेच; शिवाय आपल्याला सर्वांत जास्त आकर्षित करतो, तो तुंगचा सुळका. पवना धरणाच्या निळ्याशार पाण्यानं वेढला गेलेला तुंग पाहून चढाईचा सगळा शीण निघून जातो.\nमिळवा पर्यटन बातम्या(travel news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ntravel news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nपत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2काय सांगतात मैलाचे दगड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/taxonomy/term/136", "date_download": "2018-09-22T02:57:17Z", "digest": "sha1:MGH6L7D3O5RNGEPRH2EUOHVNJEBP2WGK", "length": 9185, "nlines": 113, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " रेलरोको | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी सोम, 06/04/2015 - 10:44 ह्यावेळी प्रकाशित केले.\n’शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव’ या श्रमसिद्ध हक्कासाठी लढता लढता आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना कोटी-कोटी प्रणाम\nपांडुरंग शंकर निफ़ाडे (२१) शिरवाडे वर्णी (निफ़ाड-नाशिक)\nRead more about हुतात्म्यांना कोटी-कोटी प्रणाम\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/cricket/biggest-indian-pitch-fixing-affair-ayaz-memon/", "date_download": "2018-09-22T04:19:55Z", "digest": "sha1:KJJSNBHNRWMM257PUI6XSZU6EAUNWFIT", "length": 30566, "nlines": 472, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Biggest Indian Pitch Fixing Affair - Ayaz Memon | पिच फिक्सिंगचं प्रकरण भारतीय क्रिकेटसाठी मोठा धक्का - अयाझ मेमन | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nपिच फिक्सिंगचं प्रकरण भारतीय क्रिकेटसाठी मोठा धक्का - अयाझ मेमन\nAsia Cup 2018 : भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माचा कसा असेल परफॉर्मन्स सांगताहेत कोच दिनेश लाड\nIND vs ENG : टीम इंडीयाचा 'हा' क्रम ठरू शकतो इंग्लंड दौऱ्यासाठी चांगलाच फलदायी\nदमदार फलंदाजीसह अंबाती रायुडूने दिली निवड समितीच्या दारावर थाप\nनियंत्रित गोलंदाजी हे मयांक मार्कंडेयच्या यशाचे रहस्य\nगौतम गंभीरने कर्णधारपद सोडण्यामागे 'कुछ तो गडबड है'\nआयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जची चांगली कामगिरी- अयाझ मेमन\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर\nभारतीय स्टार खेळाडूंना सुरुवात मिळली नाही - अयाज मेमन\nआयपीएल 2018विराट कोहलीरोहित शर्मा\nदुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाची दमदार कामगिरी - अयाज मेमन\nऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव स्मिथ नेमका कसा आहे\nज्याला सारं जग दोष देतंय, तो माणूस एखाद्या सच्च्या लीडरसारखा उभा राहतो, हे धैर्य कुठून येतं\nकोहली माहिती आहे; आणि हरमनप्रीत कौर माहिती नाही\nक्रिकेटवर प्रेम असेल तर हरमनप्रीतच्या कर्तबगारीलाही सलाम ठोकावाच लागेल.\nसंघात जागा न मिळवणारा पेन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार- अयाझ मेमन\nएका वर्षापूर्वी टीम पेनला संघात स्थान मिळत नव्हते आणि त्याला आता कर्णधार बनवले आहे. या साऱ्या प्रकारानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का हसला आहे.\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nतारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला नुकतेच १० वर्षं झाले असून मंदारच्या घरातील गणपती बा्पपाला देखील यंदा दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. याचे औचित्य साधत मंदारने त्याच्या घरातच गोकुळधाम सोसायटी बनवली आहे. मंदारने गोकुळधाम सोसायटीचा सेट उभारला असून त्यात गणरायाची स्थापना केली आहे.\nतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nकलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nगणेश चतुर्थी २०१८श्रुती मराठेसुयश टिळक\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nमोहरम निमित्त शुक्रवारी (21 सप्टेंबर) पहाटे 5 वाजता दरवेज पंजा (सवारी) ची निघालेली मशाल मिरवणूक काढण्यात आली.\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nबिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nमेघा धाडेबिग बॉस मराठी\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\nगावाकडच्या मित्रांत हरवून जाणारा हा जागतिक कीर्तीचा चित्रकार सध्या \"बिलोरी\"झेप घेण्यात मग्न आहे.काय आणि कसली आहे,ही झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nधार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा असतेच अन् अशा पारंपरिक प्रथांमधून भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते.\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nनागपूरमध्ये मेट्रोवर बाप्पा विराजमान झाला आहे.\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nजेट एअरवेजच्या विमानातील कर्मचाऱ्याच्या अक्षम्य चुकीमुळे जवळपास 100 हून अधिक प्रवाशांच्या जीव धोक्यात आला होता. उड्डाणादरम्यान केबिनमधील हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरू करण्यास कर्मचारी विसरला. कर्मचाऱ्याच्या या चुकीमुळे विमानात हवेचा दाब वाढला. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. प्रवाशांच्या कान-नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. तर काही जणांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती.\nकागद्याच्या लगद्याने साकारण्यात आलेली काळबादेवीचीच्या राजाची 'ही' १४ फुट गणेशमूर्ती\nकाळबादेवीचा राजा'ची गणेशमूर्ती १४ फुटी असून ती कागद्याच्या लगद्याने साकारण्यात आली आहे.\nकोल्हापूरमध्ये चेंडू व फुग्यांचा वापर करून साकारला डोरेमॉन बाप्पा\nकोल्हापूरमध्ये चेंडू व फुग्यांचा वापर करून साकारला डोरेमॉन बाप्पा\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका फेम स्नेहलताच्या घरच्या बाप्पाला 'धाराउचं' किर्तन\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका फेम स्नेहलताच्या घरच्या बाप्पाला 'धाराउचं' किर्तन\nगणेश चतुर्थी २०१८स्नेहलता वसईकरसेलिब्रिटी\nवेदांचा सूर्य आहे 'बाप्पा'\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nनाशिकमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन\nनाशिकमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathicommodity-rates-market-committee-pune-maharashtra-3155", "date_download": "2018-09-22T04:15:41Z", "digest": "sha1:3JJPSJHQO2P3CW27A3GKFCJZC6HF3C5H", "length": 24723, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,commodity rates in market committee pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; कांदा वधारला\nपुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; कांदा वधारला\nसोमवार, 20 नोव्हेंबर 2017\nपुणे ः खरिपातील लांबलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील उशिराने सुरू झालेले उत्पादन आता सुरळीत झाले आहे. परिणामी गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १९) भाजीपाल्याची हंगामातील सर्वाधिक सुमारे २०० ट्रकची आवक झाली हाेती. गेल्या दाेन आठवड्यांच्या तुलनेत आवक सुमारे ४० ट्रकने वाढली आहे. कांद्याचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढले हाेते.\nपुणे ः खरिपातील लांबलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील उशिराने सुरू झालेले उत्पादन आता सुरळीत झाले आहे. परिणामी गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १९) भाजीपाल्याची हंगामातील सर्वाधिक सुमारे २०० ट्रकची आवक झाली हाेती. गेल्या दाेन आठवड्यांच्या तुलनेत आवक सुमारे ४० ट्रकने वाढली आहे. कांद्याचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढले हाेते.\nभाजीपाल्याच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यातील मध्य प्रदेश आणि पंजाबमधून सुमारे १० ट्रक मटारची, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे २० टेम्पाे हिरवी मिरचीची, कर्नाटक आणि गुजरात येथून ७ ट्रक काेबीची, राजस्थानमधून गाजराची सुमारे ६ टेम्पाे, आंध्र प्रदेशातून शेवग्याची सुमारे ४ टेम्पाे, बंगळूर येथून चार टेम्पाे आलेची, तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सुमारे अडीच हजार गोणी तर आग्रा, इंदाैर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ७५ ट्रक आवक झाली हाेती.\nस्थानिक विभागातील आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे दीड हजार गाेणी, टोमॅटोची सुमारे ६ हजार क्रेटस, कोबीची १५ तर, फ्लाॅवरची २२ टेम्पाे, सिमला मिरचीची १० टेम्पाे, तांबडा भाेपळयाची १० टेम्पाे, भेंडीची १२ तर गवारीची ८ टेम्पाे, हिरवी मिरचीची ६ टेम्पाे, वांगीची सुमारे ८ टेम्पाे, भुईमूग शेंगांची सुमारे ३० गाेणी, सिमला मिरचीची १० टेम्पाे आवक झाली हाेती. तसेच नवीन कांद्याची सुमारे ३५ तर जुन्या कांद्याची ४० ट्रक आवक झाली हाेती.\nफळभाज्यांचे दर (दहा किलो) ः\nकांदा : ३००-४००, बटाटा : ६०-८०, लसूण : २५०-४५०, आले सातारी : १८०-२२०, बंगलाेर २४०, भेंडी : २५०-३००, गवार : गावरान व सुरती - ३००-४००, टोमॅटो : २५०-३५०, दोडका : २५० - ३५०, हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २५०-२८०, पांढरी : १८०- २००, पापडी : ३००-३५०, पडवळ : २८०-३००, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : १६०-२२०, वांगी : २००-३००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१४०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २५०-२८०, जाड : १००-१२०, शेवगा : ८००-९००, गाजर :२५०-३५०, वालवर : ३००-३५०, बीट : २००-३००, घेवडा : ३५०-४५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २५०-३५०, मटार : परराज्य : ५५०, पावटा : ३५०-५००, तांबडा भोपळा : ८०-१२०, भुईमुग शेंग ३५०, सुरण : २८०-३२०, मका कणीस : ६०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांचे दर (शेकडा) ः\nपालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे पावणेदाेन लाख तर मेथीची सुमारे दीड लाख जुड्या आवक झाली हाेती. कोथिंबीर : ४००-७००, मेथी : ५००-७००, शेपू : ८००-१०००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ५००-६००, करडई : ५०० - ६००, पुदिना : ४००-५००, अंबाडी : ६००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ७००-८००, चुका : ५००-८००, चवळी : ८००-१०००, पालक : ६००-८००, हरभरा गड्डी ८००-१०००.\nफळ विभागात रविवारी (ता. १९) मोसंबीची सुमारे ८०, संत्रीची ५, डाळिंबाची ७० ते ८० टन, पपईची सुमारे २0 टेम्पोे, लिंबाची सुमारे ८ हजार गोणी, चिक्कूची २ हजार बॉक्स, पेरूची दीड हजार क्रेट, कलिंगडाची १५ टेम्पो, खरबूजाची १५ टेम्पो तर विविध जातींच्या बोरांची तीनशे गाेणी आवक झाली. द्राक्षांची एक टन, स्ट्रॉबेरीची सुमारे ६०० किलो, सीताफळाची ५ टन इतकी आवक झाली हाेती.\nलिंबे (प्रति गोणी) : ५०-१५०, मोसंबी : (३ डझन) : २००-३००, (४ डझन ) : १२०-१८०, संत्रा : (३ डझन) १४०-२४० (४ डझन) : ८०-१४०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ,३५-११० गणेश ५-१५, आरक्ता १५-३५ कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-३०, पपई : ५-२०, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) : २००-४००, सीताफळ : २०-१२५. सफरचंद : सिमला (२५ किलो) : ११००-१५००, काश्मीर डेलिशियस (१५-१६ किलो) ७००-१३००, किन्नोर : (२५ किलो) १४००-२२०, अमेरिकन डेलिशियस : (१५ किलो) १०००-१२००, महाराजा : (१५ किलो) ४००-७००. बोरे : चेकनट (१० किलो) ५००-५७०, चन्यामन्या : २५०-३००, चमेली : १२०-१४०, उमराण : ७०-८०, स्ट्रॉबेरी : (२ किलाे पनेट) २५०-४००, द्राक्षे : तासगणेश : ७००-९००.\nमार्गशीर्ष महिन्यातील पूजांमुळे विविध फुलांना मागणी वाढली आहे. याच कारणासाठी कोकणातूनदेखील फुलांना मागणी वाढली अाहे. तसेच लग्न हंगाम सुरू झाल्यानेदेखील विविध फुलांना मागणी वाढल्याने दर तुलनेने वाढले आहेत.\nफुलांचे दर (प्रति किलो) ः झेंडू : १०-४०, गुलछडी : ४०-८०, बिजली : ३०-८०, कापरी : १०-३०, शेवंती : २०-६०, ऑस्टर : ८-१६, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १०-२०, ग्लॅडिएटर : १०-२०, गुलछडी काडी : १०-६०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिलिबंडल : ५-७, जर्बेरा: २०-४०, कार्नेशियन : १००-१८०, अबोली लड : १५०-२००.\nगणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १९) खोल समुद्रातील मासळींची सुमारे १२ टन, खाडीची सुमारे ३०० किलो आणि नदीतील मासळीची सुमारे ६०० किलाे आवक झाली हाेती. आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १२ टन आवक झाली हाेती.\nभाव (प्रतिकिलो) ः पापलेट कापरी ः १४००, माेठे ः १४००, मध्यम ः ८००, लहान ः ६००, भिला ः ३६०, हलवा ः ४८०, सुरमई ः ४००-४८०, रावस लहान ः ४००-४८०, मोठा ः ५५०, घोळ ः ४८०, करली ः २४०, करंदी ( सोललेली ) ः २००, भिंग ः २००, पाला : ४००-१४००, वाम ः पिवळी १६०-३६०, काळी २४०, ओले बोंबील ः १००.\nकोळंबी ः लहान : २४०, मोठी :४८०, जंबोप्रॉन्स : १४५०, किंगप्रॉन्स ः ८००, लॉबस्टर ः १५००, मोरी : २००-२८०, मांदेली : १००, राणीमासा : १६०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ३६०- ४८०.\nखाडीची मासळी ः सौंदाळे ः २४०, खापी ः १६०, नगली -४००, तांबोशी ः २२०, पालू ः २००, लेपा ः १६०, शेवटे : २४०, बांगडा : १२०-१६०, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १००, तिसऱ्या : १६०, खुबे : २४०, तारली : १००.\nनदीची मासळी ः रहू ः १६०, कतला ः १८०, मरळ ः ३६०, शिवडा : १२०, चिलापी : ६०, मांगूर : १२०, खवली : १४०, आम्ळी ः ६०, खेकडे ः १२० वाम ः ४४०.\nमटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०.\nचिकन ः १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०.\nअंडी ः थंडीमुळे अंड्यांच्या मागणीत वाढ झाली असून, दरदेखील वाढले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत गावरान अंड्याच्या दरात शेकड्याला १२० तर इंग्लिशमध्ये शेकड्याला ६७ रुपयांनी वाढ झाली आहे.\nगावरान ः शेकडा : ९००, डझन : १२०, प्रति नग : १०.\nइंग्लिश शेकडा : ५८५, डझन : ७८, प्रतिनग : ६.५०.\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82/", "date_download": "2018-09-22T03:58:58Z", "digest": "sha1:52IVXYU6MHQVXF3TL4LIA7A5AX5U4HOG", "length": 6479, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अक्कासाहेबांची लाडकी ‘सून’ ‘मराठी बिग बॉस’मध्ये ? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअक्कासाहेबांची लाडकी ‘सून’ ‘मराठी बिग बॉस’मध्ये \nसध्या छोट्‌या पडद्यावरील ‘मराठी बिग बॉस’ची चर्चा जोरात सुरू आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात नक्की कोणते सेलिब्रेटी पाहायला मिळणार, याकडे अनेकांचे डोळे लागले आहेत. उषा नाडकर्णी, पुष्कर जोग, राजेश शृंगारपुरे, रेशम टिपणीस या कलाकारांची नावे चर्चेत असतानाच आता छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जुई गडकरीच्या नावाचीही यात भर पडली आहे.\nजुईने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यावरुन ती एका नव्या प्रवासाला सुरुवात करत असल्याचे संकेत मिळत आहेत. तिचा हा नवा प्रवास ‘बिग बॉस’ असू शकतो, अशी मीडियामध्ये चर्चा आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून जुई घरा-घराघरात पोहोचली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएक हजार उद्योगांना फटका\nNext articleसीडीआर प्रकरणी आयेशा श्रॉफ यांची चौकशी\nअन्‌ प्रिया प्रकाशने लगावली कानाखाली\n“ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये कतरिनाचा नवा ग्लॅमरस लुक\nVideo: अभिनेता आयुषमान खुराणा आणि नीना गुप्ता यांच्याशी खास चर्चा\nपहा व्हिडिओ : प्रिया प्रकाशने लगावली सह कलाकाराच्या कानाखाली\n“हेलिकॉप्टर ईला’मध्ये अजयच्या गाण्यावर काजोलाचा तडका\n“ठग्ज…’मध्ये फातिमा चालवणार धनुष्यबाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nagpur-six-thousand-devotees-take-darshan-of-shirdi-sai-baba-planning/", "date_download": "2018-09-22T03:14:36Z", "digest": "sha1:CDDQAFJTIM5UCHJSFSGJRCQPQQBMA2TO", "length": 7482, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिर्डीत एका तासात ६००० भाविकांच्या दर्शनाचे नियोजन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › शिर्डीत एका तासात ६००० भाविकांच्या दर्शनाचे नियोजन\nलवकरच एका तासात ६००० भक्तांना साईदर्शन\nशिर्डीतील साईबाबांच्या समाधीस्थळाचे आता एक तासात सहा हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. यासाठीचे शिर्डी सस्‍थानकडून नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण वर्षात अडीच कोटी भाविक येथे दर्शनाला येतात. त्यांच्यामार्फत चारशे कोटींची देणगी प्राप्त होते. अशी माहिती, शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी येथे दिली.\nसाईबाबांच्या दर्शनासाठी आता कुठलीही आडकाठी राहिली नाही. दलालांपासून मुक्त प्रवेशद्वार केले असून, आता भाविकांचा दर्शन कालावधी हा 25 ते 55 मिनिटे इतका करण्यात आला आहे. एका तासात सुमारे सहा हजार भाविक दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर प्रतिमाणसी 200 रुपये सशुल्क अशा प्रकारे दर्शन व्यवस्थेत मोठा बदल केल्याने 18 कोटींच्या वार्षिक उत्पन्नात 25 कोटींची वाढ झाली असून, ते आता 43 कोटी झाले आहे. ही वाढ केवळ दलालमुक्तीमुळे झाली असून, इतका पैसा भाविक दलालांना देत होते, असे आता समोर आले आहे. आता सशुल्क पाससाठी कुणाच्याही पत्राची गरज पडणार नसल्याचे सुरेश हावरे यांनी यावेळी स्पष्ट केले.\nसाईबाबांच्या समाधीचे शताब्दी वर्ष हे सन 2017 च्या दसर्‍यापासून ते सन 2018 च्या दसर्‍यापर्यंत राबविण्यात येत आहे. संपूर्ण भारतात आठ हजार, तर विदेशात साडेचारशे साईबाबांची मंदिरे आहेत. या माध्यमातून येत्या 23 डिसेंबर रोजी साई मंदिर विश्‍वस्तांची एक परिषद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत होत आहे. या शताब्दी वर्षात पंचसूत्रीद्वारे जनसेवा करण्यात येणार आहे. यात धार्मिक, सामाजिक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. रक्तदान, नेत्रदान, आरोग्य चिकित्सा, अंधश्रद्धा निर्मूलन आदींचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी येथे रक्तदान करणार्‍या भाविकाला दर्शनासाठी प्राधान्य देण्यात आले असून, रोज 70 ते 80 भाविक रक्तदान करतात. ते महाराष्ट्रातील विविध रक्तपेढ्यांना देण्यात येते. यामध्ये रक्तदात्‍यांची वाढ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समाधी शताब्दी वर्षानिमित्त 30 डिसेंबर रोजी शिर्डी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. जिथे साई मंदिर आहे तिथे स्थानिकांनी त्याचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nशेतकर्‍यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकारच जबाबदार\nमशाल यात्रेस मोठा प्रतिसाद\nशेवगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ\nधोरण बदलासाठी संघटित व्हा\nआगेप्रकरणी १३ फितूरांना नोटिसा\nचोरट्यांनी साधला लग्नसोहळ्याचा मुहूर्त\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/298?page=4", "date_download": "2018-09-22T04:03:18Z", "digest": "sha1:DZN5ZPXMN3FIBJYNGHUKNQXYHX7VHZIN", "length": 13868, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बागकाम : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /बागकाम\nमस्कत सलालाह सहल, भाग ९ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बगिचा\nमस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462\nमस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504\nमस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568\nमस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397\nRead more about मस्कत सलालाह सहल, भाग ९ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बगिचा\nज्याच्या साठी केला अटटाहास...\nज्याच्या साठी केला अटटाहास...\nमाझी बाग ही गच्चीवर फुलवलेली आहे. त्यामुळे काही मोठी झाडे लावता येत नाहित.विशेषतः फळझाडे. तरी पण आपल्याकडे आंब्याचे झाड असावे असे मनापासुन वाटे. त्या मुळे एक कलम लावले. यथाशक्ती त्याची निगराणी करत राहीले. आणि काय...या वर्षी पहिल्यांदा मोहोर आला..\nRead more about ज्याच्या साठी केला अटटाहास...\nनॉर्थ ईस्ट भागात ब्लिझार्डमुळे फुटभर स्नो असताना वसंत ऋतूची स्वप्ने पहात बागकामाचा धागा काढणे काहिसे वेडेपणाचे वाटेल. परंतू या वर्षीचे कॅटलॉग्ज यायला लागलेत. गावातल्या शेतीच्या दुकानात बीयाही आल्यात. तेव्हा उबदार घरात बसून यावर्षीचे बागकामाचे प्लॅनिंग करण्यासाठी धागा सुरु करत आहे.\nRead more about बागकाम-अमेरीका २०१५\nमी माझ्या बागेतील झाडांचे फोटो मा. बो. वर टाकले त्याला तुम्ही सगळ्यांनी छान प्रतिसाद दिलात. त्या बद्दल मनापासुन आभार. अता बागकाम कसे केले विषेश्तः ओला कचर्याचा वापर कसा केला/करते या बद्द्ल मा.बो. करांनी बरीच ऊत्सुकता दाखवली. त्यांच्यासाठी माझे अनुभव शेअर करते.\nकचरा, सुका कचरा दोन्हीचा बागेत केला उपयोग.\nनिसर्गाच्या गप्पा (भाग -२४)\nनिसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.\nRead more about निसर्गाच्या गप्पा (भाग -२४)\nगेल्या आठवड्यात लंडनमधील Kew Royal Botanical Garden ला भेट दिली. त्यावेळी टिपलेली काही क्षणचित्रे.\nKew Garden ची स्थापना १८४० मध्ये झालेली असली तरी १७७२ पासूनच इथे जगभरातून झाडे आणणे आणि रूजवणे सुरु झाले होते. हे आता जगातले सर्वात मोठे, सर्वात जूने बोटॅनिकल गार्डन असून ३०,००० पेक्षा अधिक विविध प्रजाती सांभाळल्या आहेत. खाली दिलेल्या प्रकाशचित्रांमधील झाडे १५०-२०० वर्ष जूनी आहेत.\n२००३ साली Kew Garden ला यूनेस्को वर्ड हेरिटेज साईटचा दर्जा लाभलेला आहे. लंडनला येणार्‍या प्रत्येकाने Kew Garden ला आवर्जून भेट नक्की द्यावी असे हे ठिकाण.\nसध्या तांबट रोज दर्शन देत आहे. माझ्या घरातून लांबवर दिसणाऱ्या एका वाळालेल्या झाडात कोरून घर तयार करत आहे. गेले ४,५ दिवस त्याचा हा उद्योग चालू आहे. त्याचा फोटो काढणं जरा कठिणच गेलं कारण तो खुपच लांब होता, तो कॅमेरात बसवणं, हात स्थीर ठेवणं अवघड गेलं.\nRead more about झाडात पोखरणारा तांबट\nसध्या तांबट रोज दर्शन देत आहे. माझ्या घरातून लांबवर दिसणाऱ्या एका वाळालेल्या झाडात कोरून घर तयार करत आहे. गेले ४,५ दिवस त्याचा हा उद्योग चालू आहे. त्याचा फोटो काढणं जरा कठिणच गेलं कारण तो खुपच लांब होता, तो कॅमेरात बसवणं, हात स्थीर ठेवणं अवघड गेलं.\nऋतू पावसाळा.सप्टेंबरचे अखेरचे दिवस.आजूबाजूला हिरवळ आणि फुलांची रेलचेल.रस्ता आम्हा दोघांचा नेहमीचाच २६ वर्ष जाण्यायेण्याचा.पण त्यादिवशी एक नवल घडलं.अनपेक्षितपणे अपूर्व,अभूतपूर्व असे काहीतरी दृष्टीसमोरून ओझरते गेले.लगेचच गाडी थांबवून तिथपर्यंत गेलो.\nरस्त्याच्या कडेला ते नवल आमची वाट बघत होते.अहाहा अतिशय आकर्षक,चमकदार पिवळ्या रंगाचे अलौकिक पुष्पगुच्छ विराजमान झालेले ते झाड मी प्रथमच पहात होते.निसर्गाला अगदी मनापासून दाद द्यावीशी वाटली.निव्वळ अप्रतिम अतिशय आकर्षक,चमकदार पिवळ्या रंगाचे अलौकिक पुष्पगुच्छ विराजमान झालेले ते झाड मी प्रथमच पहात होते.निसर्गाला अगदी मनापासून दाद द्यावीशी वाटली.निव्वळ अप्रतिमभान हरपून त्या फुलांकडे मी पहातच राहिले.मन एकदम प्रसन्न, शांत व समाधानी झाले.\nRead more about मेणबत्तीचे झाड\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/starred", "date_download": "2018-09-22T02:58:39Z", "digest": "sha1:CDJJKOXUGO34LENSJHVUZKDNWJZT5CBO", "length": 5516, "nlines": 54, "source_domain": "aisiakshare.com", "title": " | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचुकीची कृती केली गेली आहे. कृपया व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.\n- Any -Book pageWebformऑलिंपिक २०१२कलादालनकविताकौलचर्चाविषयछोट्यांसाठीजपमाळकथापाककृतीबातमीभटकंतीमाहितीमौजमजारिकामे धागेललितवगैरेवाविप्रविकीपानांसाठीविशेषविशेषांकसंस्थळाची माहितीसध्या कायसध्या काय ...समीक्षा\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2018-09-22T03:53:01Z", "digest": "sha1:Y2IK5IUAOZQS3ODBII2TG2VCB2HTCHVM", "length": 5337, "nlines": 136, "source_domain": "www.marathimati.net", "title": "डॉ. बाबा आमटे | मराठीमाती", "raw_content": "\n१९८८ : संयुक्त राष्ट्रसंघाचे ‘मानवी हक्क पारितोषिक’ डॉ. बाबा आमटे (मुरलीधर देवीदास आमटे)यांना प्रदान.\nसोळावी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ऑस्ट्रेलिया देशातील मेलबोर्न येथे सुरु झाली.\n१८८० : प्रख्यात विचारवंत के. ल. दप्तरी\nThis entry was posted in दिनविशेष and tagged ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, ऑस्ट्रेलिया, जन्म, जागतिक दिवस, जॉन एफ. केनेडी, ठळक घटना, डॉ. बाबा आमटे, दिनविशेष, मुरलीधर देवीदास आमटे, मृत्यू, मेलबोर्न, २२ नोव्हेंबर on नोव्हेंबर 22, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://khagolvishwa.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-09-22T03:04:20Z", "digest": "sha1:H2MUMFG6XMKTOXA75VGQKUSR5O627F45", "length": 3964, "nlines": 87, "source_domain": "khagolvishwa.com", "title": "राक्षसी तारे | खगोलविश्व", "raw_content": "\nखगोलशास्त्रावर मराठीत माहिती देणारे संकेतस्थळ\nनभात हसणारे तारे : भाग १ : व्ही वाय कॅनिस मेजॉरिस\n• डिसेंबर 6, 2011 • 2 प्रतिक्रिया\nPosted in खगोलशास्त्र, तारे, राक्षसी तारे\nखगोलीय घटना : पिन-व्हील आकाशगंगेत झालाय सुपरनोव्हाचा विस्फोट\n• सप्टेंबर 14, 2011 • टिपणी करा\nPosted in खगोलशास्त्र, राक्षसी तारे, श्वेत बटू\n• नोव्हेंबर 10, 2010 • टिपणी करा\nPosted in राक्षसी तारे\nराक्षसी तारे : एक तुलनात्मक आढावा\n• नोव्हेंबर 7, 2010 • टिपणी करा\nPosted in तारे, राक्षसी तारे\nराक्षसी तारे : तोंडओळख\n• नोव्हेंबर 7, 2010 • 2 प्रतिक्रिया\nPosted in राक्षसी तारे\nजगभरातून भेट देणारे खगोलप्रेमी\nसंदीप कांबळे on सूर्यग्रहणांचे प्रकार\nपत्ता: पुणे , मुंबई आणि बंगळूर\nयोग्य वेळी सर्व माहिती जाहीर करु\nसध्या आम्ही ई-मेलवर उपलब्ध आहोत.\nसंपर्काची भाषा : मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://davidunthank.com/mr/2014/02/", "date_download": "2018-09-22T03:45:52Z", "digest": "sha1:7WHWGQOMO3F4PIBP6LSK3EU5NQZJW7P6", "length": 7474, "nlines": 133, "source_domain": "davidunthank.com", "title": "फेब्रुवारी 2014 - DavidUnthank.com", "raw_content": "\nपुच्छ Equina सिंड्रोम माहिती\nपुच्छ घोड्याचा सिंड्रोम – आकस्मिक आराम\nफेब्रुवारी 24, 2014 by डेव्हिड Unthank\nमी खरोखरच विश्वास नव्हतं… पण आज तो खात्रीपूर्वक आहे. गेल्या आठवड्यात, मी माझ्या शिल्लक समस्या वाढली. Now that really helps when I’ve also got a torn peroneal tendon on the right ankle\nसारखे लोड करीत आहे ...\nमागे कथा – CES | महिना 3 पुच्छ Equina सिंड्रोम असलेल्या\nफेब्रुवारी 14, 2014 by डेव्हिड Unthank\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: पुच्छ घोड्याचा सिंड्रोम\nमागे कथा – CES | महिना 2 पुच्छ Equina सिंड्रोम असलेल्या\nफेब्रुवारी 14, 2014 by डेव्हिड Unthank\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: पुच्छ घोड्याचा सिंड्रोम\nमागे कथा – CES | महिना 1 पुच्छ Equina सिंड्रोम असलेल्या\nफेब्रुवारी 14, 2014 by डेव्हिड Unthank\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: पुच्छ घोड्याचा सिंड्रोम\nमुलभूत भाषा सेट करा\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nओहायो हवामान आनंद & सूर्यास्त\nतीन वर्षे – CES येत वळून वळून पाहात\nआम्ही परत आलो आहोत\nख्रिसमस ग्रीटिंग आणि वार्षिक व्हिडिओ अद्यतनित करा – 3 माझे & 30 से\nआपल्या शरीरात भाग मोडतात कोणत्या स्तंभ\nपुच्छ Equina सिंड्रोम असलेल्या माझ्या अनुभव वर्णन शब्द\nTwitter वर मला अनुसरण\nDKU इंटरनेट सेवा आयोजन\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करणे\nपोस्ट पाठवला गेला नाही - आपल्या ईमेल पत्ते तपासा\nईमेल तपास अयशस्वी, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://thatmate.com/blogs/blog_125/", "date_download": "2018-09-22T03:25:46Z", "digest": "sha1:AVWKSNAG6XEZ75RT3KGUZIEW5CUGCSNZ", "length": 5667, "nlines": 40, "source_domain": "thatmate.com", "title": "मेनोपॉज | blog | ThatMate", "raw_content": "\nवयाच्या 45-50च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं. याचं साधं कारण म्हणजे बीजकोषात बीजं तयार होणं थांबतं. प्रोजस्टेरॉनची निर्मिती पूर्णपणे थांबते. थोड्या फार प्रमाणात इस्ट्रोजन मात्र तयार होत राहतं. पाळी जाण्याचा काळ काही महिने ते काही वर्षं इतका असू शकतो. शेवटच्या मासिक चक्राच्या आधीचा आणि नंतरचा काळ म्हणजे पाळी जाण्याचा काळ. पाळी जाण्याआधी काही वर्षं ती अनियमित होऊ शकते. काही जणींची पाळी चक्रं लहान होऊ लागतात तर काही जणींच्या दोन चक्रात बरंच अंतर पडतं. काही जणींचे पाळीचे दिवस आणि रक्तस्राव कमी होतो तर काही जणींना जास्त दिवस, गाठीयुक्त आणि जास्त रक्तस्राव होऊ शकतो. या काळात सलग एक वर्ष पाळी आली नाही तर पाळी गेली असं समजायला हरकत नाही. मेनोपॉज (पाळी जाणे) – मेनोपॉज म्हणजे पाळी जाणे. ही बाईच्या शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सलग 1 वर्ष बाईला पाळी आली नाही तर तिची पाळी गेली असं समजलं जातं. पाळी जाण्याच्या प्रक्रियेचे दोन मुख्य टप्पे आहेत. प्री मेनोपॉज – पाळी जाण्याच्या आधीचा काळ – पाळी पूर्णपणे जाण्याच्या आधीचा हा काळ आहे. हा काळ 2 ते 10 वर्षं असा कितीही असू शकतो. या काळामध्ये स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ही संप्रेरकं कमी प्रमाणात तयार व्हायला लागतात. वयाच्या 45 ते 55 या काळात ही प्रक्रिया घडू शकते. या काळात संप्रेरकांचं संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडतं. पोस्ट मेनोपॉज – पाळी गेल्यानंतरचा काळ – पाळी थांबल्यानंतर शरीर जेव्हा संप्रेरकांच्या बदललेल्या स्थितीशी सामावून घेते तो हा काळ आहे. पाळी जाण्याच्या काळात इस्ट्रोजनच्या पातळीत होणाऱ्या बदलांमुळे शरीरातून गरम वाफा येणं, घाम फुटणं, योनीतील ओलसरपणा आणि लवचिकपणा कमी होणं असे बदल होतात. रक्तदाब वाढणं, हृदयविकार आणि हाडं ठिसूळ होण्यासारखे आजार होण्याची शक्यता वाढते. हे बदल समजून घेणं गरजेचं आहे कारण त्यांचा आपल्या शरीरावर, भावभावनांवर परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे लैंगिक इच्छा आणि भावनाही त्यानुसार बदलत असतात. हे बदल आणि स्थित्यंतरं समजून घेणं हा शरीर साक्षरतेचा महत्त्वाचा भाग आहे. Source: http://letstalksexuality.com/menopause/\nऋषि पंचमी व्रत के अ�...\nम्याकुले, लिंडसे आणि रेखा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Millions-of-scams-in-the-hostels-at-belgaum/", "date_download": "2018-09-22T03:11:01Z", "digest": "sha1:IFYINJR6YJTI2AT76LVS6RIQPE6GCUMS", "length": 7513, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वसतिगृहांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › वसतिगृहांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा\nसमाजकल्याण खात्यातर्फे राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थी वसतिगृहांच्या व इतर मागासवर्गीय वसतिगृहांच्या नावावर एकूण 2,157 कोटी रु.चा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुराप्पा यांनी केला आहे.\nभाजपने राज्यातील वसतिगृहांचा व तेथील समस्यांचा सर्व्हे करून हा घोटाळ्याचा दावा केला आहे. हा अहवाल भाजपने बंगळूर, हुबळी व राज्यातील प्रमुख शहरांमधून जाहीर केला आहे.\nनिधीचा गैरवापर करून वसतिगृहातील खाट, बिछाना खरेदी, जेवणावर लादण्यात आलेला खर्च, उशा खरेदी व इतर मूलभूत सुविधा निर्माण करण्याच्या नावाखाली हा कोट्यवधींचा घोटाळा समाजकल्याण खात्याने केल्याचा आरोपही भाजपने केला आहे.\nविधानसभेतील विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी म्हटले आहे की, सर्वच वसतिगृहांमध्ये अनेक समस्यांना गरीब विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारने वसतिगृहांवर कोट्यवधी रु.चा खर्च दाखविला असला तरी येथील समस्या पाहिल्या तर ते विद्यार्थी कसे जगत असतील, त्यांची मला चिंता वाटते. वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची, स्नानगृहांची व टेबलखुर्च्यांची अवस्था मोडकळीस आल्यासारखीच आहे. अनेक वसतिगृहातील खोल्या विद्यार्थ्यांना राहण्यास अयोग्य बनल्या आहेत. एक तृतियांश वसतिगृहे तर भाडोत्री इमारतीमध्ये चालविण्यात येतात. या घोटाळ्याची सरकारने न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणीही जगदीश शेट्टर यानी केली आहे.\nकाही वसतिगृहामध्ये तर विद्यार्थ्यांना व्यवस्थित न्याहारी, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवणही मिळत नाही. खूपच निकृष्ट पध्दतीने हे जेवण तयार केलेले असल्याने विद्यार्थ्यांना आरोग्याच्या तक्रारीबद्दल सामना करावा लागत आहे. काही वसतिगृहांमध्ये तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना एकाच खोलीत राहण्यास भाग पाडले जाते. तर काही इस्पितळांमध्ये एका खोलीमध्ये 15 विद्यार्थ्यांना राहण्यास भाग पाडले आहे. या परिस्थितीमध्ये ते विद्यार्थी आपला अभ्यास कसा करणार, असा प्रश्‍न जगदीश शेट्टर यानी मुख्यमंत्री सिध्दरामय्या याना केला आहे.\nदोन तृतियांश वसतिगृहांमध्ये तर टीव्ही व संगणकाचा अभाव आहे. 25 टक्के वसतिगृहांमध्ये ग्रंथालये व पुस्तके नाहीत. 90 टक्के वसतिगृहांमध्ये क्रीडासाहित्य व शारीरिक शिक्षण शिक्षकांचा अभाव आहे. 25 टक्के वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिलेली नाही. या परिस्थितीत मुख्यमंत्री सिध्दरामय्या अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांचा विकास कसा करणार, असा प्रश्‍न जगदीश शेट्टर यांनी केला आहे.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-simagotsava-procession-issue/", "date_download": "2018-09-22T04:13:10Z", "digest": "sha1:2JHQ2FSIO5L7LLTJ2ELU2DIIMXEKYP7F", "length": 5418, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पणजीत आज शिमगोत्सव मिरवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पणजीत आज शिमगोत्सव मिरवणूक\nपणजीत आज शिमगोत्सव मिरवणूक\nपणजी शहरात शनिवारी (दि.10) शिमगोत्सव मिरवणुकीनिमित्त ‘ओस्सय ओस्सय, घुमचं कटर घुम’ चा नाद घुमणार आहे. यंदा प्रथमच शिमगोत्सव मिरवणूक मिरामार-दोनापावला या मार्गावर होणार आहे. या मिरवणुकीद्वारे गोव्यातील पारंपरिक नृत्य, लोकनृत्य, घोडेमोडणी, गोफ, रोमटामेळ आदी संस्कृतिदर्शक कला प्रकारांबरोबरच पौराणिक कथांवर आधारित आकर्षक चित्ररथ पाहण्याची संधीही स्थानिकांसह देशी-विदेशी पर्यटकांना लाभणार आहे.\nशिमगोत्सवासाठी पणजीत सर्व आवश्यक ती तयारी करण्यात आली असून मंच उभारण्यात आला आहे. शिमगोत्सव मिरवणुकीला संध्याकाळी 4 वाजता सुरुवात होणार असून चित्ररथ घेऊन स्पर्धंकांना 3.30 वाजेपर्यंत मिरवणूक स्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन पणजी शिमगोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. पणजी शिमगोत्सवातील स्पर्धांसाठी एकूण 6 लाख 70 हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवली आहेत. पणजीतील काकुलो बेटापासून 18 जून मार्गावर दरवर्षी शिमगोत्सव मिरवणुकीचे आयोजन केले जायचे.परंतु यंदा कार्निव्हलप्रमाणेच शिमगोत्सवदेखील मीरामार-दोनापावला या मार्गावर हलवण्यात आला आहे.\nशिमगोत्सव मिरवणूक मार्गातील बदलामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. शिमगोत्सव मिरवणुकीसाठी मिरामार ते विज्ञान केंद्र या मार्गावर चित्ररथ ठेवले जातील. शिमगोत्सव मिरवणूक हार्डली डेव्हीडसन्स शोरूमपर्यंत काढण्यात येईल. या शिमगोत्सव मिरवणुकीसाठी येणार्‍या लोकांसाठी बसस्थानक ते मीरामार पर्यंत दुपारी 2.30 पासून खास कदंबा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Increased-number-of-malnourished-children-due-to-bad-dietary-support/", "date_download": "2018-09-22T04:16:39Z", "digest": "sha1:DRFXTVS3EK5F53WKFTNGICD4XUCGYMKE", "length": 8486, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निकृष्ट आहार पुरवठ्यामुळे कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › निकृष्ट आहार पुरवठ्यामुळे कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ\nनिकृष्ट आहार पुरवठ्यामुळे कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ\nऔंढा नागनाथ : प्रतिनिधी\nऔंढा नागनाथ तालुक्यात असलेल्या अंगणवाड्यांना अत्यंक निकृष्ट प्रतीचे खादान्न तथा पोष्टिक आहाराच्या पुरवठ्यामुळे प्रतिवर्षी कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होत असून एकात्मिक बाल विकास प्रकल्प व महिला विभागाच्या अधिकारी चक्‍क मूग गिळून बसले आहेत.\nशासनाकडून अंगणवाड्यातील बालकांचे आरोग्य निरोगी राहणे व ते सृदृढ होण्यासाठी विशेष लक्ष दिले जाते. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाचे पालन न करता मिळालेल्या मालाची पोचपावती दिली जाते. वास्तविक वितरकसुद्धा अंगणवाड्यांना पुरवठा करताना हातसफाई करून माल अंगणवाड्यांना कमीच देतात. दूध, केळी, अंडी इत्यादी पौष्टिक आहार अंगणवाड्यातून बालकांना किती दिला जातो हा तर आता संशोधनाचा विषय आहे.\nकडधान्यामध्ये हरभरा, शेंगदाणे, वाटाणे, तांदूळ, तेल, मसाला इत्यादी पुरवठा होताना कमी प्रमाणासह निकृष्ट प्रतिचाच असतो. यामधून पुन्हा अंगणवाड्यातील बालकांच्या पोटात किती जातो ग्रामीण भागातील अंगणवाड्यातील अशा मालाच्या गोंधळामुळे कुपोषित बालकांच्या संख्येत वाढच होत आहे. प्रत्यक्षात दररोज अंगणवाड्यामध्ये किती मुले दररोज अंगणवाड्यात हजर राहतात हे एक कोडेच आहे. दोन वर्षांपूर्वी वसमतचे आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी अंगणवाड्यांना पुरवठा करणार्‍या वितरकाकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वाटप होत असल्याची तक्रार सुद्धा केली होती. बहुतांश अंगणवाड्यांमध्ये खाऊ शिजवून वाटप करण्याची सोय आहे. तर काही ठिकाणी हेच काम बचतगटामार्फत केल्या जाते. मग बालकांची उपस्थिती कमी असल्याने वाटावाटी मात्र जोमात चालते.\nया बाबीवर नियंत्रण ठेवणार्‍या सुपरवायझर अर्थपूर्ण डोळेझाक करतात तर अधिकारीसुद्धा असले प्रकार पाठिशी घालतात. प्रत्येक वितरक पोचपावतीच्या आधाराने रीतसर बिल उचलतात. निकृष्ट दर्जाच्या पौष्टिक आहारामुळे प्रतिवर्षी कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होत असून येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सतत गैरहजर राहत असून त्यांचे नियंत्रण सुद्धा दिसूत येत नाही. याच कारणामुळे अंगणवाडीताई, मदतनीस इत्यादींचे चार ते पाच महिने मानधन मिळत नाही. बचतगटांनासुद्धा त्यांचे बिले मिळत नाहीत. अशा प्रकारच्या सावळ्या गोंधळाकडे पालकवर्गातून तक्रारीसुद्धा होत असल्या तरी त्यांची दखल मात्र घेतल्या जात नाही. निकृष्ट दर्जाच्या आहार पुरवठा होणार्‍या पुरवठ्यातून 50 टक्के कारणामुळे बालकांच्या कुपोषणात वाढ होत असून महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालय नेहमीच चर्चेत राहिला आहे.\nजिल्हाभरात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन\nधानोरा येथील मजुरांचे रास्ता रोको आंदोलन\nपोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण\nअपघात विमा योजनेतून 175 शेतकर्‍यांना मदत\nडिजिटल महाराष्ट्र, पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर\nश्रीगोंद्यात दोन हरणांचा मृत्यू\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Revaluation-of-the-land-of-Dharma-Patil/", "date_download": "2018-09-22T03:17:03Z", "digest": "sha1:RUDFMH4YPG2FZJYJJA7G7OBWMQSTJ6H4", "length": 10181, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धर्मा पाटील यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › धर्मा पाटील यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन\nधर्मा पाटील यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nधर्मा पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन केले जाणार असून एक महिन्याच्या आत व्याजासहीत सुधारित मोबदला दिला जाणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या आश्‍वासनानंतर धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे पार्थिव स्वीकारले. ज्या अधिकार्‍यांनी मोजणी आणि मोबदला देण्यात चूक केली, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्‍वासनही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.\nधुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील विखरण येथील 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी 22 जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जे. जे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना अखेर रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.\nमात्र, जोपर्यंत जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही आणि दोषींवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत त्यांचे पार्थिव ताब्यात घेण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला होता. त्यामुळे राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी जे. जे. रुग्णालयात धाव घेत त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांची समजूत काढली. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे लेखी पत्र दिले.\n1 जानेवारी 2012 च्या पंचनाम्याची तपासणी करुन नियमानुसार फेरमुल्यांकन केले जाईल. शेतातील फळ झाडांचे व शेतीच्या क्षेत्राफळानुसार मोबदला मिळाला की नाही ते देखील तपासली जाईल. फेरमुल्यांकन करुन येत्या 30 दिवसात व्याजासहीत मोबदला दिला जाईल.\nइतर शेतकर्‍यांना जास्त व धर्मा पाटील यांना कमी मोबदला दिला असेल तर याबाबीचीही चौकशी केली जाईल, असे आश्‍वासन बावनकुळे यांनी दिले. त्यानंतर धर्मा पाटील यांचे पार्थिव नरेंद्र पाटील यांनी ताब्यात घेतले व ते धुळ्याकडे रवाना झाले.\nभूसंपादनाची प्रक्रिया आघाडीच्या काळात धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया ही मागील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात करण्यात आली असून त्यांच्या मृत्युस तत्कालिन आघाडी सरकार व मंत्रीच जबाबदार असल्याचा प्रतिहल्ला पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी चढविला. आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धर्मा पाटील यांच्या मृत्युप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे रावल यांनी सांगितले. ते जे. जे. रुग्णालयात पत्रकारांशी बोलत होते.\nधर्मा पाटलांचे होणार अवयवदान ; कुटुंबीयांचा निर्णय\nधर्मा पाटील या 84 वर्षीय मृत शेतकर्‍याच्या कुटुंबियांनी सुजाणपणा दाखवत त्यांचे दोन्ही डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी कोणत्याही दबावाशिवाय, स्वेच्छेने आपल्या वडिलांचे दोन्ही डोळे दान करण्यासाठी रविवारी रात्री रुग्णालय प्रशासनाकडे अवयवदान संमतीचा अर्ज दाखल केला.\n22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मा पाटील यांना तातडीने जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तीन वेळा डायलिसीस करण्यात आले होते. पाटील यांना डॉक्टरांनी वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र शेवटच्या क्षणी मुलगा नितीन पाटील व नातू रोहन सोनवने यांनी धर्मा पाटील यांचे दोन्ही डोळे दान करण्याचा निर्णय घेऊन तसा अर्जही जे. जे. रुग्णालय प्रशासनाकडे रविवारी रात्री 7सादर केला.\nरविवारी रात्री उशिरा धर्मा पाटील यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर डोळे प्रत्यारोपणासाठी योग्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर शस्रक्रिया करुन त्यांचे डोळे डोळ्यांच्या प्रतिक्षेत असणार्‍या दुसर्‍या रुग्णाला दान करण्यात आले\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-ncp-halla-boll-yatra-ending-public-railly-Dhananjay-Munde/", "date_download": "2018-09-22T04:01:12Z", "digest": "sha1:CSS3WAOQ7VUTVJZXSW4OS2NT7VF2HBRN", "length": 6463, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ते माधुरीला भेटले, आपण मजुरांना भेटू : धनंजय मुंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ते माधुरीला भेटले, आपण मजुरांना भेटू : धनंजय मुंडे\nते माधुरीला भेटले, आपण मजुरांना भेटू : धनंजय मुंडे\nपेट्रोल, डिझेलचे दर वाढतच चालले आहेत. तुम्हाला आम्हाला त्याची झळ पोहचत आहे. गॅसचे दर चार वर्षात चारशे रुपयांनी वाढले. यामुळे सामान्य माणसाचे जिने मुश्कील होत असताना, सत्‍ताधार्‍यांकडून सेलिब्रिटी आणि उद्‍योगपतींना चार वर्षाची गाथा पोहचवण्याचे काम सुरू आहे. ते जर माधुरीकडे जाणार असतील तर आपण मजुरांकडे जाऊ अशी उपरोधीक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता समारंभा दरम्यान ते बोलत होते.\nराष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा स्थापनादिन व पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलन यात्रेच्या सांगता समारंभातन ते बोलत होते. यावेळी बोलताना मुंडे म्‍हणाले, पेट्रोल ,डिझेलचे दर वाढत चालले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचं जगण कठीण बनलं आहे. गॅसचे दर चार वर्षात चारशे रुपयांनी वाढल्‍याने सर्वसामान्यांत रोष आहे. असे असताना, सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता सत्‍ताधार्‍यांकडून सेलीब्रेटी आणि उद्‍योगपतींना भेटून चार वर्षाची गाथा पोहोचविण्याचे काम सुरू आहे.\nमुंडे म्‍हणाले, ‘‘माधुरी दीक्षितला पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीची झळ पोहोचेल का सिलेंडेरचे दर चार वर्षात चारशे रुपयांनी वाढले. त्याची झळ माधुरी दीक्षितला पोहोचेल का सिलेंडेरचे दर चार वर्षात चारशे रुपयांनी वाढले. त्याची झळ माधुरी दीक्षितला पोहोचेल का त्यांना कदाचित या गोष्‍टींचे दर वाढलेलेसुद्धा माहित नसेल. आम्ही माधुरी दीक्षिताकडे जाऊ. चार वर्षांची गाथा तिच्यापर्यंत पोहचऊ. आमची गाथा आम्ही कपिल देवकडे पोहचऊ. ते बोलले आमची गाथा आम्ही रामदेव बाबाकडे पोहचऊ. बरे झाले लता दीदींनी वेळ दिला नाही. यांनी देशाचे जे वाटोळे केले आहे ते तुम्हाला आम्हाला माहीत आहे. ते चार वर्षाचे त्यांचे यश पुस्तकातून दाखवत असतील तर आपण त्यांचे अपयश एका पुस्तकाच्या माध्यमातून दाखवू. ते माधुरीकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ.. ते टाटांकडे गेले तर आपण बाता खाणाऱ्या सामान्य माणसांकडे जाऊ. ते कपिल देवकडे गेले तर आपण बळीदेवाकडे जाऊ, असा टोला मुंडे यांनी भाजपला लगावला.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/sharad-pawar-leg-injured-rest-in-15-may/", "date_download": "2018-09-22T03:11:58Z", "digest": "sha1:LY32HHKUTEY7WX7CVLKK7FXA2RDC6EDD", "length": 2801, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शरद पवार यांच्या पायाला दुखापत; १५ मे पर्यंत सक्तीची विश्रांती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शरद पवार यांच्या पायाला दुखापत; १५ मे पर्यंत सक्तीची विश्रांती\nशरद पवार यांच्या पायाला दुखापत\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला इजा झाली असून १५ मेपर्यंत त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांतील त्यांचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात येणार आहेत.\nपुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीनंतर पवार मुंबईला रवाना झाले.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/first-look/all/page-2/", "date_download": "2018-09-22T04:08:22Z", "digest": "sha1:T4QNKCS5LY2JKD74HKQDQ7BDKXI76NSV", "length": 10356, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "First Look- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nफोटो गॅलरीApr 25, 2016\nऐश्वर्याच्या 'सरबजीत'चा फर्स्ट लूक\n'बेवॉच'मधला प्रियांकाचा हॉट लूक\nफोटो गॅलरी Jan 4, 2016\n'की अॅण्ड का'ची पहिली झलक\nफोटो गॅलरी Jul 2, 2015\n'ऑल इज वेल'ची पहिली झलक\nफोटो गॅलरी May 5, 2015\n'हमारी अधुरी कहानी'ची पहिली झलक\n'दिल धडकने दो'ची पहिली झलक\n'अब तक छप्पन- 2'ची झलक\n'अब तक छप्पन 2' ची पहिली झलक\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-111403.html", "date_download": "2018-09-22T03:41:48Z", "digest": "sha1:4WDB3AURFGPUY4Z62YX5DKPWJWXO4BCH", "length": 10927, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'संपत्ती जाहीर करा'", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nVIDEO : रडणं वाईट म्हणता... हे पाहा रडण्याचे फायदे\nVIDEO रोहित शर्माने उलगडलं पाकिस्तान विजयाचं रहस्य\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61995", "date_download": "2018-09-22T04:11:21Z", "digest": "sha1:257B7BUP7JB2JRLNBPJCW7GIZZLP3RSM", "length": 24760, "nlines": 217, "source_domain": "www.maayboli.com", "title": "किस्से आणि निरीक्षणं (भाग ७)....गमतीशीर हॉलीवूड. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /किस्से आणि निरीक्षणं (भाग ७)....गमतीशीर हॉलीवूड.\nकिस्से आणि निरीक्षणं (भाग ७)....गमतीशीर हॉलीवूड.\nचित्रपट पाहायला कोणाला नाही आवडत.. सगळ्यांनाच आवडतं. मलाही, त्यातल्या त्यात...हॉलीवूड चं अधिक आकर्षण आहे. त्यांच फिक्शन, अॅनिमेशन, व्ही.एफ.एक्स, स्टोरी, डेडिकेशन, टेक्नोलॉजी....वैगेरे, वैगेरे...आणि हा....नट-नटी. त्यांच्या त्या सपोर्टिंग इक्विपमेंट्स, क्र्यू, आणि त्यांच्या मेहनतीच कौतुक. बऱ्याचदा मी ते चित्रपट पाहतो, मला ते भावतात, आवडतात, पटतात....सर्वच असे नाही, मोजकेच. चित्रपट बघून झाल्यावर अर्थात ते आवडो-नावडो चित्रपट बाजूला सारून मी कधी कधी व्यंगात्मक विचार करून स्वतःशीच हसतो. त्यातूनच पडलेले काही प्रश्न....उत्तरं असतील तर नक्की द्या.\n१. स्पायडर मॅन, हा जेव्हा त्याचा सुपर हिरो सूट घालतो तेव्हा तो आतमध्ये काही नेसत असेल का.. म्हणजे आत कपडे घालत असेल ना.... नाही म्हणजे सहजच विचारलं.....आमच्या इथलं पप्या लहान असताना पावसाळ्यात नुसतं रेनकोट घालून फिरायचं कधी कधी...\n२. सुपर मॅन च्या पॅण्टेला चैन कुठं दिसली का...\n३. हल्क नावाचा प्राणी मोठा होतो, बरं मोठा होताना त्याच्या अंगावर सगळे कपडे असतात, साहजिक मोठा झाल्यावर फाटणार. फाटतात देखील. बरं फाटली तरी सगळी फाटतात, बर मग पॅण्टच कशी नाही फाटत...\n४. हे गोड्झिला, किंग काॅंग, सारखे प्राणी कुठनं पैदा होतात.....बरं जन्मतात, मग ते पाश्चात्य देशीच का...तिथच उच्छाद का माजवतात..\n५. आयर्न मॅन कडनं भंगार वाल्याचा बराच धंदा होत असेल.......न्हाय, कालच आमच्या इथलं भोले भंगारवाल म्हणत होतं, धंदाइच नही है....\n६. हॉलीवूड वाल्यांना, असे विचित्र अन भारी आयलंड कुठं सापडत असतील...\n७. हॉरर, अॅक्शन, किंवा डार्क सीन मध्ये काळ्या लोकांना का घेतात कळत नाही...आधीच अंधार त्यात आणखीन एक अंधार...... बसा बोंबलत.\n९. बर काळ्या माणसांना घेतात ते घेतात वर त्यांच्यावर इतका क्लोस अप देतात कि चेहर्ऱ्यावरच्या ह्या भल्या मोठ्ठ्या नाकपुढ्या सोडल्या कि काहीच दिसत नाही, त्या पण भल्या मोठ्या गुहे सारख्या.....कवा कवा वाटतं वढून बिडून घील आत मधी.....लई भ्या वाटतं....\n९. आणि अशी अक्राळ विक्राळ दिसणारे पात्र टाकतात कशाला त्या चित्रपटात... आमच्या इथलं बाजूच्या काकी वर लाईन मारणारं बारकं पिंट्या, ज्याला चड्डी घालायची माहित नाही. ते विचारत... हे असले आहेत ह्यांचे आई बाप कसे आसतील.\nअसे बरेच प्रश्न आहेत पण, अग्रस्थानी हे....बरेच आठवले नाहीत आठवले कि नक्की सांगीन.\nबरं आता जर का हॉलीवूड च्या चित्रपटांचे नाव मराठीतून असते तर काय झाले असते... आणि जर नाव द्यायला गावाकडच्या लोकांना सांगितलं असत तर...हॉलीवूड चित्रपट कदाचित हे असे असते.....\n4. Godzilla – तालमीतली पाल.\n8. Bat Man – माणसातलं वाघूळ.\n9. Hulk – तगडं अन हिरवगार. (मुळात हल्क (हलकं) हे नाव ठेवता येणार नाही म्हणून.)\n11. Hell Boy 2 - आणिक एक दुसरं गाबडं.\n12. Evil Dead – घाणेरडा पप्पा.\n14. Men in Black – कळ्या मातीतली माणसं.\n15. Men in Black 2 – लईच काळ्या मातीतली माणसं.\n16. Men in Balck 3 – एकदम काळ्या मातीत लोळलेली माणसं.\n19. Anaconda 3 – आयच्या गावात.....लांबडीच लांबडी.\n20. Anaconda 4 – आता काय खरं नाही.... पळा... ढिगानं लांबडी.\nतुमच्याकडे पण अशा काही भन्नाट कल्पना असतील तर नक्की सुचवा.....\nगुलमोहर - विनोदी लेखन\n14. Men in Black – कळ्या मातीतली माणसं.\n15. Men in Black 2 – लईच काळ्या मातीतली माणसं.\n19. Anaconda 3 – आयच्या गावात.....लांबडीच लांबडी.\n20. Anaconda 4 – आता काय खरं नाही.... पळा... ढिगानं लांबडी.\nसुपरहिरो/कॉमिक बुक्स मुव्हीज म्हटल्यावर तिथे लॉजिकचा प्रश्न काढायचा नसतो हे माझ मत..\nशेवटचे तीन प्रश्न/निरिक्षण () अज्जिब्बात आवडले नाही..\nमुळात जेव्हा एका धाग्यात ४ ५ किस्से बसु शकतात तेव्हा छटाक किस्स्याकरीता आणि सो कॉल्ड निरि़क्षणाकरीता धागा कशाला असा प्रश्न अगदी पहिल्या धाग्यापासुन मनात आला.. हॉलीवुड वाचुन इथे डोकावली होती..\nपुढे काहीतरी क्वालिटी मटेरिअल येईल अशी आशा आहे..शुभेच्छा..\nसहमत, टीना जी.... +१००. खरं\nसहमत, टीना जी.... +१००. खरं सांगायचं झाले तर... मी अशा प्रतिसादाची वाटच बघत होतो. तुम्ही तर खुपच सिरीयसली घेतलत हे, असं दिसतंय.\nप्रॅक्टिकली बघाल तर नक्कीच तुमचे मुद्दे वॅलिड आहेत. परंतु या धाग्याच्या सुरूवातीच्या पॅरा मध्ये लिहील्या प्रमाणे, मला नेहमीच हाॅलिवुड सिनेमांच आकर्षण आणि त्यांच्या प्रति भलताच आदर आहे. ते मला रूजतात, पटतात...हे झालं सिनेमांच. त्यात ही सगळे वॅलिड पाॅईंट्स वगळता म्हणजेच, बाकी कसलाही विचार न करता केवळ आणि केवळ विनोदाच्या दृष्टीकोनातुन या कडे पाहीलंत, तर पदरात उरतं फक्त \"हसु\". आणि या धाग्यांचा मुळ उद्देशच हा आहे (पहील्या भागांत लिहील्या प्रमाणे, तरीही नावांवरून लेखन निवडले जाते याची खंत.). जर प्रॅक्टिकली विचार न करता हे वाचलंत तर नक्कीच तुमच्या देखिल चेहऱ्यावर हसु येईल एवढं मात्र नक्की. या साठी कुठलंच लाॅजिक किंवा डोकं लावण्याची गरज नाही, फक्त कल्पना करून बघायचं. एकाच धाग्यात ४-५ किस्से सहज बसतील, मान्य...बसत ही असतील. पण त्यात मजा नाही उरणार, हे माझं मत. कारण प्रत्येक किस्स्याला स्वतंत्रपणे खुलवून द्यावं एवढाच काय तो माझा प्रयत्न. मला सुद्धा आधी वाटलं की या \"छटाक\" किस्से, आणि \"सो काॅल्ड\" निरीक्षणांकरीता कशाला धागे... पण या धाग्यांचा उद्देशच मुळतः मनोरंजन करण्याचा आहे,\nदिवस भरांत बऱ्याच घडामोडी घडत असतात. त्यात ही मी बऱ्याच वेळी आजुबाजुंच्या घटना बारकाईने टिपतो, जमलंच तर लिहुन काढतो व त्याला विनोदी वळणं देऊन त्या प्रत्येक क्षणांची मजा घेत असतो, आणि नव-नविन अनुभव, आठवणी गाठीशी बांधतो. या मुळे मी स्वतः ला प्रसन्न ठेवण्याच्या प्रयत्न करतो. दिवसभरात मला भेटणाऱ्या ५० लोकांपैकी ५ जणांच्या चेहऱ्यावर माझ्यामुळं हसु यावं, एवढाच माझा दिवसभराचा आटापिटा. आणि हे धागे काढण्याचा माझा वैयक्तिक उद्देश हाच काय तो. मी बऱ्याच जणांना पाहिलंय विनाकारण भलतंच मळभ, ओझं मनावर घेऊन फिरतांना. आणि आजच्या या घडीला दडपणात न राहता प्रसन्न राहणे ही काळाची गरज आहे, असं मला वाटतं. तुम्हांला हसु येईल कदाचित, परंतु मला या धाग्यांची मालिका करायची आहे. हा जर बऱ्याच जणांना वाटत असेल तर त्यांनी तसं सांगाव, मी ही मालिका थांबवायला तयार आहे. शेवटी वाचकच आमचे मायबाप.\nमाझ्या या धाग्यांमुळे वाचकांमधल्या १० जणांपैकी एकाच्या चेहऱ्यावर हसु आले तरी उद्देश्य सफल झाला म्हणायचा. इतकंच.\nआवडणं न आवडणं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न.\nबाकी तुमच्या या रोखठोक प्रतिसादा बद्दल खरेच मनापासून कौतुक, आभार आणि स्वागत्.\nशुभेच्छा तशाही दिल्याच आहेत, तर पुढच्या अगाऊ धाग्याची सुरूवात करावी म्हणतोय.....\nअरे हा...मटेरिअल वरून आठवलं, हा धागा http://www.maayboli.com/node/61982 नक्की आवडेल. बाकी मटेरिअल राखिव ठेवलंय. वेळ आल्यावर नक्कीच काढीन....\n.............(टीप : कोणीही पर्सनली किंवा मनावर घेऊ नये...\nसहमत, टीना जी.... +१००. खरं\nसहमत, टीना जी.... +१००. खरं सांगायचं झाले तर... मी अशा प्रतिसादाची वाटच बघत होतो. तुम्ही तर खुपच सिरीयसली घेतलत हे, असं दिसतंय. Wink\nवाचुन जाम हसले. विशेषता\nवाचुन जाम हसले. विशेषता लांबडं वगैरे शब्दांना.\nदिवस भरांत बऱ्याच घडामोडी घडत असतात. त्यात ही मी बऱ्याच वेळी आजुबाजुंच्या घटना बारकाईने टिपतो, जमलंच तर लिहुन काढतो व त्याला विनोदी वळणं देऊन त्या प्रत्येक क्षणांची मजा घेत असतो, आणि नव-नविन अनुभव, आठवणी गाठीशी बांधतो. या मुळे मी स्वतः ला प्रसन्न ठेवण्याच्या प्रयत्न करतो. दिवसभरात मला भेटणाऱ्या ५० लोकांपैकी ५ जणांच्या चेहऱ्यावर माझ्यामुळं हसु यावं, एवढाच माझा दिवसभराचा आटापिटा. आणि हे धागे काढण्याचा माझा वैयक्तिक उद्दे श हाच काय तो. मी बऱ्याच जणांना पाहिलंय विनाकारण भलतंच मळभ, ओझं मनावर घेऊन फिरतांना. आणि आजच्या या घडीला दडपणात न राहता प्रसन्न राहणे ही काळाची गरज आहे, असं मला वाटतं. तुम्हांला हसु येईल कदाचित, परंतु मला या धाग्यांची मालिका करायची आहे. हा >>> हे जास्त आवडलं....\nधाग्यांची मालिका करायची आहे>>>म्हणजे अजून बरच काय काय वाचायला मिळणार आहे तर...\nवाचुन जाम हसले. विशेषता\nवाचुन जाम हसले. विशेषता लांबडं वगैरे शब्दांना.>>>>>>>> उद्देश सफल झाला म्हणायचा..\nविशेषता लांबडं वगैरे शब्दांना>>> या वर देखिल माझ्याकडे किस्से आहेत...\nहो... अजुन खुप काय काय भन्नाट आहे...आणि मला ही आवडेल सादर करायला तो पर्यंत.... स्टे ट्युन्ड्....\nपुढे काहीतरी क्वालिटी मटेरिअल\nपुढे काहीतरी क्वालिटी मटेरिअल येईल अशी आशा आहे..शुभेच्छा.. >> +१ टीना \nशेजारचं पिंट्या आणि काकू ऋ\nशेजारचं पिंट्या आणि काकू\n- \" - २ एकदा सांगीतल ना जमत न्हाई म्हनुन\nहा हा हा हा.... मीनु जी, भारी\nहा हा हा हा.... मीनु जी, भारी एकदम.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A80%E0%A5%A7%E0%A5%AA-114101900002_1.html", "date_download": "2018-09-22T03:04:45Z", "digest": "sha1:3F3F3TQPB3SK5BFIFHMGVNKOUDJCYUW3", "length": 25044, "nlines": 167, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक भविष्यफल दि. १९ ते २५ ऑक्टोबर २0१४ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक भविष्यफल दि. १९ ते २५ ऑक्टोबर २0१४\nमेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साहवर्धक स्थिती प्रस्थापित राहील. सर्वत्र अपेक्षितरीत्या यश मिळण्याच्या दृष्टिक्षेपात येईल. अंतिम चरणात आरोग्य चांगले राहून आरोग्याच्या समस्या मिटतील. तसेच आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचेच सिद्ध होऊन मानसिक समाधान मिळून आनंद वाढेल.\nवृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक राहील. इतरांकडून अपेक्षित स्वरूपाचे मदतकार्य वेळेवर मिळेल. कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. अंतिम चरणात स्पर्धा परीक्षेसह सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये मनोनुकूलरीत्या यश मिळेल. विरोधक मंडळीचा ससेमिरा व त्रास काही प्रमाणात दूर होऊन मानसिक समाधान लाभेल.\nमिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात कार्य सभोतालीन परिस्थिती अनुकूल व चांगली राहील. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी घटना घडून येऊ शकेल. अपयशाचा सामना करावा लागणार नाही. अंतिम चरणात सहकुटुंब सहपरिवार यात्रा योग जुळून येईल. पारिवारीक सदस्य मंडळीबरोबर असणारे सर्व प्रकारचे मतभेद मिटतील व परिस्थिती पूर्वपदावर येईल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी सिद्ध होऊ शकेल.\nकर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक अस्थिर स्वरूपात राहील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवीचे मार्गदर्शन घेणे आवश्यक व उचित ठरेल. भावी काळात होणारे नुकसान काही प्रमाणात टळू शकेल. यश समोर दिसेल. अंतिम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी राहील. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहू शकतील व यश मिळेल.\nसिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. सर्वत्र अनुकूल व चांगल्या घडामोडी घडून येतील. यशाचा मार्ग खुलाच राहून यश मिळेल. अंतिम चरणात आर्थिक स्थिती कमजोर राहून इतरांनी दिलेले आर्थिक मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ राहतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वकच करणे अन्यथा भावी काळाचा दृष्टीने व्यवहार अडचणीचे ठरतील.\nकन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढेल. कर्ज व्यवहार प्रकरणे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावरच राहू शकतील. सर्व बाबतीत दगदग व त्रास वाढण्याची शक्यता आहे. शांतता ठेवणेच उचित ठरू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूलतेच्या स्थितीत राहील व मनाला दिलासा मिळेल. महत्त्वपूर्ण कामाच्या बाबतीत मनोनुकूल व चांगल्या घडामोडी घडून येतील. अपेक्षेप्रमाणे यश दृष्टिक्षेपात राहील.\nतूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात बहुतेक स्वरूपाच्या मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात येतील. अचानक धनलाभ योग संभवतो. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. धनलाभ होऊ शकतो. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे सावधानता ठेवूनच वाटचाल करणे उचित ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहणे नुकसानकारक ठरू शकेल.\nवृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत व अपेक्षित यश दृष्टिक्षेपात ठेवणारी ग्रहस्थिती आहे. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढीस लागू शकेल. अंतिम चरणात सहजरीत्या केलेले प्रयत्न यशस्वी होतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे चांगले दूरध्वनी येतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीतच राहतील.\nधनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रायोग घडेल व सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. अल्पशा प्रयत्नाने व सहजरीत्या केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. यश दृष्टिक्षेपात राहील. मनाप्रमाणे यश मिळून उत्साह वाढेल. अंतिम चरणात नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत व सूचना मिळतील. अधिकारी वर्गाची मर्जी राहून त्यांनी सोपविलेली कामगिरी आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहील.\nमकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचे ठरू शकेल. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहू नये. अंतिम चरणात शुभ कार्यानिमित्त प्रवास योग जुळून येईल. महत्त्वपूर्ण कामाबाबत अनुकूल व चांगले वार्तापत्र येईल. मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल.\nकुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून चांगल्या प्रकारे लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहू शकेल. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास तो जरूर स्वीकारावा. अंतिम चरणात विविध प्रकारच्या अडचणी व समस्या वाढतील. काही बाबतीत परिश्रम करूनही तितकेसे यश मिळणे अवघड स्थितीत राहील. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकणेच उचित ठरेल. .\nमीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्य चांगले राहील व आरोग्याच्या सर्व समस्या मिटण्याच्या मार्गावर राहतील. काही बाबतीत विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. अंतिम चरणात कार्यक्षेत्रात आपला प्रभाव व वर्चस्व वाढेल. वस्तुस्थितीचा आढावा घेऊन घेतलेला निर्णय भावी काळाच्या दृष्टीने लाभाचाच ठरेल. भागीदारीत असणारा वाद मिटेल व भागादीरामधून विशेष प्रकारे फायदा घडून येईल.\nमूलांक 9 : ऊर्जावान आणि शक्तिदायी\nग्रहांपासून होणरे आजार व त्यांचे उपाय\nबुधवारी कर्ज देण्यास टाळावे\nसाप्ताहिक भविष्यफल (13 ते 19 ऑक्टोबर २0१४)\nतुमच्या पत्रिकेत शनि दोष आहे काय\nयावर अधिक वाचा :\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\n\"आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\nगणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...\nगणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...\nश्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nशास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...\nगणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )\nसोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/shrigonde-news-increasing-frp-when-it-not-spirit-difficult-give-47901", "date_download": "2018-09-22T04:13:37Z", "digest": "sha1:CR76S425XW5EEMWYVM6ZXUIUTUOFWJWK", "length": 12619, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "shrigonde news Increasing 'FRP' when it is not in the spirit is difficult to give साखरेला भाव नसताना वाढीव 'एफआरपी' देणे कठीण - नागवडे | eSakal", "raw_content": "\nसाखरेला भाव नसताना वाढीव 'एफआरपी' देणे कठीण - नागवडे\nशुक्रवार, 26 मे 2017\nश्रीगोंदे - उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी) टनामागे 250 रुपये वाढविण्याची सरकारची घोषणा शेतकऱ्यांसाठी चांगली आहे. आम्ही त्याचे स्वागतच करतो. पण साखरेचे दर वाढविले, तरच ती देणे शक्‍य आहे, असे मत साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी आज \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.\nश्रीगोंदे - उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी) टनामागे 250 रुपये वाढविण्याची सरकारची घोषणा शेतकऱ्यांसाठी चांगली आहे. आम्ही त्याचे स्वागतच करतो. पण साखरेचे दर वाढविले, तरच ती देणे शक्‍य आहे, असे मत साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी आज \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.\nकारखान्यांच्या अडचणी तशाच ठेवून वाढीव रक्कम देता येणार नाही. गेल्या वेळी \"एफआरपी' देण्यासाठी घेतलेले कर्ज तसेच असताना आता वाढीव पैसे देणे जिकिरीचे होईल, अशी भीती नागवडे यांनी व्यक्त केली.\nनागवडे म्हणाले, 'राज्यातील सहकारी साखर कारखाने शेतकऱ्याला जास्तीचे पैसे देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शेतकरी टिकला, तरच कारखाने टिकणार आहेत. पण आता ही वाढीव \"एफआरपी' कशी देणार उसाला भाव देण्यासाठी साखरेला चांगला दर मिळाला पाहिजे. साखरेचे दर काही वर्षांत अनिश्‍चित झाले आहेतच; पण प्रमाणापेक्षा कमी दराने ती विकली जात आहे. साखरेला उठाव नसेल, तर उसाला कसा जादा दर देता येईल उसाला भाव देण्यासाठी साखरेला चांगला दर मिळाला पाहिजे. साखरेचे दर काही वर्षांत अनिश्‍चित झाले आहेतच; पण प्रमाणापेक्षा कमी दराने ती विकली जात आहे. साखरेला उठाव नसेल, तर उसाला कसा जादा दर देता येईल सरकार याबाबत गंभीर दिसत नाही.''\nनागवडे म्हणाले, 'दर अस्थिर होत असल्याने व्यापारी कमी दरात साखर उचलण्यासाठी टपलेले असतात. साखरेच्या दराची हमी घेतानाच निर्यातीवर अनुदान वाढवून देण्याचीही जबाबदारी सरकारची आहे. शेतकऱ्याला जास्त पैसे मिळावेतच; पण त्यासाठी कारखान्यांवर अजून कर्जाचा बोजा झाला तर सगळेच मोडकळीस येईल. गेल्या वेळी एफआरपी देण्यासाठी घेतलेले कर्ज फिटण्यापूर्वीच आता पुन्हा हा फतवा आला. साखरेची किंमत वाढवा आणि एफआरपी घ्या, अशीच स्थिती असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही.''\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/e-commerce-turnover-goes-up-to-3-billion/articleshow/65759012.cms", "date_download": "2018-09-22T04:22:10Z", "digest": "sha1:RZOLEYNDFAB52XIYV3PEXVLRLPPHIOLU", "length": 10992, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: e-commerce turnover goes up to $ 3 billion? - ई कॉमर्सची उलाढाल ३ अब्ज डॉलरवर? | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nई कॉमर्सची उलाढाल ३ अब्ज डॉलरवर\nई कॉमर्सची उलाढाल ३ अब्ज डॉलरवर\nगणेशोत्सवापासून सुरू होणाऱ्या उत्सवी काळात देशातील ई कॉमर्स कंपन्यांची उलाढाल तीन अब्ज डॉलरवर पोहोचेल, अशी शक्यता आहे. रेडसीर कन्सल्टिंगने केलेल्या सर्वेक्षणाअंती हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nगणेशोत्सव, दसरा, दिवाळी या कालावधीत सर्वच ई स्टोअर कंपन्यांकडून विशेष विक्री योजना आखल्या जातात. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर दरवर्षी सुमारे पाच दिवसांच्या सेलमध्ये १.३ ते १.४\nकोटी नागरिक सहभागी होतात असे दिसून आले आहे. मोठ्या सवलती व वैविध्यपूर्ण ऑफरमुळे या सेलना चांगला प्रतिसाद लाभतो. या वर्षी यात भर पडण्याची शक्यता असून यातील उलाढाल तीन अब्ज डॉलरवर पोहोचेल, असा अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त झाला आहे.\nयंदाही फ्लिपकार्ट व अॅमेझॉन या प्रमुख ई स्टोअर कंपन्यांमध्येच या सेलच्या निमित्ताने मोठी स्पर्धा असेल, हे स्पष्ट आहे. या दोन्ही कंपन्यांनी अद्याप यंदाच्या सेलच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत.\nई कॉमर्सच्या प्रस्तावित धोरणाऱ्या मसुद्याबाबत १३ सप्टेंबरला सचिवस्तरावरील पहिली बैठक होत आहे. ई कॉमर्ससंबंधी सर्व मुद्द्यांवर विचारविमर्श करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. भारतातील ई कॉमर्सचा व्यवसाय वाढता असूनही त्या संबंधी ठोस व अधिकृत धोरण अद्याप अस्तित्वात नाही.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nPPF, NSC, KVPच्या व्याजदरांत वाढ\nभारतीय अर्थव्यवस्था अमेरिकेला टाकणार मागे\nCNG Prices: आता सीएनजीही महागणार\n'फ्लिपकार्ट'चे कर्मचारी होणार रातोरात कोट्यधीश\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1ई कॉमर्सची उलाढाल ३ अब्ज डॉलरवर\n2निर्देशांकाने घेतला रुपयाचा धसका...\n3भडकाः पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही वाढ...\n4निवृत्तीसाठीच्या बचतीत भारतीय पिछाडीवर...\n5टपाल खाते विमा व्यवसायात...\n6निवृत्तीसाठीच्या बचतीत भारतीय पिछाडीवर...\n7टपाल खाते विमा व्यवसायात...\n10इंधन दरवाढीचा भडका कायम...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/hdfc-executive-siddharth-sanghvi-murder-accused-tried-attack-another-person-1749064/lite/", "date_download": "2018-09-22T04:00:28Z", "digest": "sha1:A62E6M7Y42PXEF7PXPZVLFNCIOFD3YCN", "length": 10134, "nlines": 124, "source_domain": "www.loksatta.com", "title": "HDFC Executive Siddharth Sanghvi murder accused tried attack another person | सिद्धार्थ संघवीच्या हत्येपुर्वीची २० मिनिटं, अजून एकावर झाला होता हल्ल्याचा प्रयत्न | Loksatta", "raw_content": "\nसिद्धार्थ संघवीच्या हत्येपुर्वीची २० मिनिटं, अजून एकावर झाला होता हल्ल्याचा प्रयत्न\nसिद्धार्थ संघवीच्या हत्येपुर्वीची २० मिनिटं, अजून एकावर झाला होता हल्ल्याचा प्रयत्न\nएचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्दार्थ संघवी यांच्या हत्या प्रकरणी सरफराज शेख याला अटक करण्यात आली आहे\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nएचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्दार्थ संघवी यांच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला एकमेव आरोपी सरफराज शेख याने आपण संघवी यांची हत्या करण्याआधी चोरीच्या उद्देशाने एका व्यक्तीवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती पोलिसांना दिली आहे. लोअर परळ येथील कमला मिलमधील पार्किंगमध्ये आलेल्या त्या व्यक्तीवर हल्ल्याचा प्रयत्न फसल्यानेच २० मिनिटांनंतर आलेल्या सिद्धार्थ संघवी यांची हत्या करण्यात आल्याचा खुलासा त्याने पोलिसांसमोर केला आहे.\nसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरफराज शेख याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, ५ सप्टेंबरच्या संध्याकाळी जेव्हा मी कामावर नव्हतो तेव्हा पार्किंगमध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला टार्गेट करायचं ठरवलं होतं. ‘सुरुवातीला आपण घाबरलेलो होतो पण जेव्हा पार्किंगमध्ये पाहिलेल्या पहिल्या व्यक्तीच्या कारजवळ पोहोचलो तेव्हा तो घाबरला आणि वेगाने कार पळवत निघून गेला. नंतर २० मिनिटं वाट पाहिली. २० मिनिटांनी संघवी आपल्या कारजवळ जात असल्याचं दिसलं’, असं शेखने पोलिसांना सांगितलं आहे.\nआरोपी शेख याने आपण हत्या केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पार्किंगमध्येच थांबलो होतो असंही पोलिसांना सांगितलं आहे. ८ वाजता हत्या केल्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत शेख तिथेच थांबला होता. त्याला आपण वाहतूक कोंडीत अडकू अशी भीती वाटत होती. त्याने मृतदेह आपल्या दोन पायांच्या मधोमध ठेवला होता. आपण काहीतरी काम करत असल्याचं तो भासवत होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.\nएन एम जोशी मार्ग पोलीस शेखने संघवी यांच्याआधी ज्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला साक्षीदार म्हणून उभं केलं जाऊ शकतं. सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी शेखच्या कोपरखैरणे येथील घरावर छापा टाकत पासपोर्ट आणि बँक स्टेटमेंट जप्त केलं.\nभोईवाडा कोर्टाने आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. ‘आम्ही त्याने दिलेली माहिती पडताळून पाहत आहोत. त्याने याआधी अनेकदा वेगवेगळी माहिती देत आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर खातरजमा न करता विश्वास ठेऊ शकत नाही’, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nपेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, डिझेलचे दर जैसे थे\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nपालिकेची उद्याने रात्री नऊपर्यंत खुली\nअफगाणिस्तान आणि इराकनंतर दहशतवादाची सर्वाधिक झळ भारताला\nहॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/all/page-4/", "date_download": "2018-09-22T03:33:53Z", "digest": "sha1:J5AEQ2VSUSWVFO6AVCYQLSAI7ZJOVAH2", "length": 11762, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जळगाव- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nभरधाव वेगात 2 चारचाकी धडकल्या, 4 जणांचा जागीच मृत्यू\nजळगावमध्ये भरधाव वेगात चारचाकीची समोरा-समोर धडक झाली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.\nपंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, भाजपला हटवणं हेच टार्गेट - ममता बॅनर्जी\nVIDEO : काँग्रेसच्या चिन्हासमोरचं बटन दाबलं भाजपला मतदान,निवडणूक अधिकारी म्हणतात...\nमराठा क्रांती मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक\nजळगाव, सांगलीत 55 टक्के मतदान, दोन 'दादां'चं वर्चस्व पणाला\nजळगावात मतदान सुरू असताना एका वाहनात सापडल्या नोटा\nआरक्षणाच्या आंदोलनांमुळे फडणवीस सरकारची आज अग्निपरीक्षा\nजळगावमध्ये सकाळी 11 पर्यंत 22 टक्के तर सांगलीत 18 टक्के मतदान\n,आरटीओने दिलं मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर चालवण्याचं लायसन्स\nखडसेंच्या आवाजातली ऑडिओ क्लिप VIRAL, भाजपातले वाद पुन्हा चव्हाट्यावर\nआंदोलनाचा राग माझ्यावर का, केलं ८६ लाखांचे नुकसान\nराज्यात मुसळधार पावसाची शक्यता\nएकनाथ खडसेंनी गड राखला,जळगाव नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-22T03:06:11Z", "digest": "sha1:QCFQEEGNSCWFOHQZINRLL5RGY6RXJOEE", "length": 9770, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डॉ प्रकाश आंबेडकर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nबेधडकमध्ये प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत\n'ईव्हीएम मशिन संदर्भात राष्ट्रपतींना भेटणार'\nकाँग्रेसच्या उमेदवारांची यादी निश्चित\n'फ्री वेला कुणाचंही नाव देऊ नका'\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mayor/videos/", "date_download": "2018-09-22T03:21:12Z", "digest": "sha1:6ALTM3THXQZ6GC75PMBZOW5EXBQBXRAE", "length": 13052, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mayor- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान, VIDEO व्हायरल\nपुणे, 15 ऑगस्ट : स्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही शिस्त मोडल्या गेल्याचा एक व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील काळभोर चौकात, महापौर राहुल जाधवांनी अत्यंत घाईने ध्वजारोहन केलं आणि चक्क ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत राष्ट्रगान केलं. हा प्रकार ध्वज आचार संहितेचा भंग तर आहेच, शिवाय राष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान घडलेला अवमान ही आहे. त्यामुळे महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडवे आणि अशी सलामी देणारे सत्ताधारी भाजपचे पक्ष नेते एकनाथ पवार यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जातेय.\n'अहवालाची पडताळणी करावी लागेल'\n'या आगीला महापालिकाच जबाबदार'\n'चौकशी करूनच कारवाई केली जाईल'\nमी माफी कशाला मागू\nमुंबईच्या महापौरांकडून लाल दिवा सुटेना\n'जास्तीत जास्त झाडं वाचवण्याचा प्रयत्न करू'\nकशी असते महापौर निवडणुकीची प्रक्रिया\nमुंबईत 8 मार्च गाजणार वेगवेगळ्या कारणांसाठी\n'माझं कुळ आणि मूळ शिवसेनाच'\nसुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे बाळासाहेब ठाकरेंचं महापौर बंगल्यातलं स्मारक रखडणार का\nसरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची तडजोड\nसरकारला विरोध करणार्‍यांची कीव येते\nगांधींचा आदर्श : मध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी.\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://cipvl.org/2696649", "date_download": "2018-09-22T03:55:12Z", "digest": "sha1:ANRBV3HTUMC2TEVKOVJAIHFG2I5KYJPJ", "length": 17699, "nlines": 82, "source_domain": "cipvl.org", "title": "Semalt रुपांतरण दर", "raw_content": "\nआमच्या संकलन किरकोळ साइट्स आणि इतर उद्योग क्षेत्रांसाठी सरासरी रूपांतरण दर तुलना\nआपल्याला समजेल तसे, ईकॉमर्स साइटच्या प्रभावीपणाचे पुनरावलोकन करण्यासाठी केपीआय म्हणून रूपांतरण दर अनेकदा वापरली जाते. स्वाभाविकच, सर्व साइट व्यवस्थापक आणि मालकांना जाणून घ्यायचे आहे, \"आमची रूपांतर मूल्य कशी तुलना करते\nया पोस्टमध्ये, मी रिटेल ईकॉमर्स रूपांतरण वर लक्ष केंद्रित केलेल्या विविध मुक्त उद्योग स्त्रोत संकलित केले आहेत, परंतु पोस्टच्या शेवटी, एक चार्ट B2B सह विविध क्षेत्रांसाठी सरासरी रूपांतरण दर दर्शवितो रूपांतरण या लेखाच्या शेवटी, आम्ही सेक्टरद्वारे अनबॉन्स लँडिंग पेज लीड जनरेशन रूपांतरणचे विश्लेषण करतो.\nमिश्मनंतर आपण आकडेवारीकडे वळतो, रूपांतरण दरांच्या विश्लेषणावर एक इतर इशारा:\nरूपांतरण दर बेंचमार्क करताना, आम्हाला असे वाटते की विपणन व्यवस्थापकांना हे स्पष्ट करणे महत्वाचे आहे की ते वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यागतद्वारे मथळा रूपांतरण दर ते सेगमेंटमध्ये जायला हवे - logiciel creation enterprise gratuitously.\nडॅन Semaltेट उत्कृष्ट पोस्ट का ते समजावून सांगण्यासारखे आहे का रूपांतरण दर लक्ष केंद्रित करण्याचा एक भयानक उपाय आहे\nडिसेंबर 2017 अद्यतन - डिव्हाइसद्वारे किरकोळ रूपांतरण दर\nमोठी Semaltेट ब्रॅन्डसाठी डिव्हायसेस आणि मिडीयाद्वारे केलेल्या बदलांविषयी नियमीत नियमितपणे बेंचमार्क अद्ययावत करणारा मोनेटेट मिमलचा तिमाही एक उत्तम स्रोत आहे.\nतात्पुरता ताजे त्रैमासिक अद्यतने रूपांतरण दर ज्यात टू-टोपोपचार किंवा कार्ट आणि शेवटच्या 5-क्वार्टरमध्ये विक्रीसाठी रूपांतरण खाली दर्शवितो:\nखरेदीदार अधिक स्मार्टफोन आणि टॅब्लेट विकत घेण्यासाठी खरेदी करतात, ऑनलाइन रिटेलर्सना स्मार्टफोन डिव्हाइसवर ते प्राप्त करणे आवश्यक आहे ते रूपांतरण बेंचमार्क जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपण पाहू शकता की सामान्यतः m-commerce रूपांतरण दर डेस्कटॉपवरील सुमारे निम्मे आहेत.\nवाहतूक स्रोताद्वारे तुलनात्मक रूपांतरण पाहणे दुर्मीळ आहे. हा डेटा स्मार्टव्हरवरील Shopify प्लॅटफॉर्मवर 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त विक्रीच्या विश्लेषणातून आहे, जेव्हा स्मार्टफोनवर 64% विक्री होते, तेव्हा मागील वर्षातील 10% वाढ झाली होती.\nआपण ईमेल पाहू शकता की सर्वाधिक रूपांतरित चॅनेल आहे. आम्ही याची अपेक्षा करणार आहोत कारण ईमेल सदस्य सूचीमध्ये ग्राहक (आणि काही संभावना) असल्यामुळे उच्च रूपांतरण झाले आहे. लक्षात ठेवा की विक्रीच्या व्यवहारासाठी रूपांतरण दर सामान्य व्यापाराच्या तुलनेत लक्षणीय जास्त असू शकतात. एखाद्या विशिष्ट उत्पादनासाठी किंवा ब्रॅण्डची शोधात असल्यास शोध भेटी हे उच्च हेतू असल्यानं सामाजिक शोधांपेक्षा उच्च पातळीवर रूपांतर होतं. मिडल मीडिया रूपांतरण कमी हेतू आहे तसेच> स्मार्टफोन्सवर 80% सोशल मीडियाचा वापर स्मार्टफोनवर होत आहे कारण आपण डेस्कटॉपवरून स्मार्टफोन कन्वर्शन कमी असल्याचे पाहिले असल्यामुळे रूपांतरण कमी होईल.\nSemaltेट किरकोळ परिवर्तन दर\nAdobe Digital Semalt किरकोळ अहवालाकडून हा अहवाल स्मार्टफोन vs टॅबलेट vs डेस्कटॉपवर गाड्याशी तुलना करणारा एक साधा सारणी आणि भेट द्या (समग्र) रूपांतरण आहे. हे दर्शविते की डेस्कटॉपवरील विमा स्मार्टफोनवर भेट रूपांतरण जवळजवळ 3 पट जास्त आहे.\nस्थान : यूएस रिटेल\nतारीख : प्रकाशित शरद ऋतूतील 2017 (2016 डेटा)\nनमुना : शीर्ष 250 अमेरिकन किरकोळ विक्रेते (सामान्य ग्राहक वर्तन इतके प्रतिनिधी)\nजर आपण मोबाईल-ऑप्टिमाइझ केलेल्या साइटसाठी आमच्या ईकॉमर्स मोबाईल आणि डेस्कटॉप वायरफ्रेम मार्गदर्शक किंवा मोबाईल विपणन धोरण मार्गदर्शकात स्पष्ट केले असेल तर हा डेटा देखील मूल्यवान आहे कारण हा मोबाइल डिव्हाइस प्रकारानुसार रूपांतरण दरमधील फरक दर्शवितो. सेल्टॅट रूपांतरण दर सारखीच आहेत, परंतु डेस्कटॉप रूपांतर दरापेक्षा थोड्याशा कमी आहेत, असे सुचवून लोकांचे टॅब्लेटवर खरेदी करण्याचा अनुभव अधिक वाढला आहे.\nतथापि, मिडलँडसाठी ही एक वेगळी कथा आहे कारण हे एक तृतीयांश ते पारंपारिक किंवा टॅब्लेट डिव्हाइसेसच्या दर एक चतुर्थांश पर्यंत बदलतात.\nयावरून असे दिसते की स्मार्टफोन्स खरेदी-विक्री प्लॅटफॉर्मऐवजी ब्राउझ किंवा रिसर्च प्लॅटफॉर्मपेक्षा अधिक आहेत कारण या सर्वेक्षणातील बर्याच मोठ्या किरकोळ विक्रेते मोबाइल-ऑप्टिमाइझ केलेल्या साइट्स असतील स्मार्टफोन्स अनुभवांना या वेगळ्या वापराचा उपयोग दर्शविण्यासाठी वैयक्तिकृत केले पाहिजे. मोबाइल डिव्हाइसेससाठी कमी रुपांतरणाचे दर सेमॅट वि MacOS vs आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमच्या ह्या संकलन मध्ये देखील दर्शविले गेले आहेत, जे 2017 च्या सुरुवातीस ताजे 4 व्या तिमाही डेटा देते.\nइतर क्षेत्रांसाठी रूपांतरण दर: दूरसंचार आणि प्रवास\nहे अॅडॉब डिजिटल इंडेक्स (एडीआय) मध्ये उपलब्ध आहेत - हा डेटा संपूर्ण 2015 च्या सामुदायिक 2016 च्या प्रकाशित डेटामध्ये उपलब्ध आहे.\nट्रॅव्हल इंडस्ट्रीसाठी अमेरिका vs युरोप वि एशिया प्रशांत साठी रूपांतरण दर\nएडीआय अहवालामुळे ईएमईएच्या देशांमधील यूझरसाठीच्या बदलाचीही तुलना केली जाते. यूके आणि यूएस रूपांतरण अन्य युरोपीय देशांपेक्षा फार कमी आहेत कारण कमी प्रतिस्पर्धी किंवा ऍमेझॉन या देशांमध्ये कमी असल्यामुळे. स्मार्टफोन वापरणास मिल्टन रेट देखील क्रॉस-प्लेटफॉर्म सरासरीला प्रभावित करेल.\nरुपांतरण दर विभागातील पर्याय\nडॅन बार्करच्या त्याच्या सल्लाानुसार आम्ही या पोस्टच्या प्रारंभी नमूद केले आहे की, रूपांतरण दर अधिक उपयुक्त बनते कारण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यागतांनी आणि किरकोळ विक्रेत्याशी भिन्न नाते असलेल्या लोकांद्वारे तोडले समभाग विनिमय दर आणि सरासरी ऑर्डर मूल्यांना वेगवेगळ्या प्रेक्षकांसाठी आवाहन किंवा प्रवृत्तीची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध प्रेक्षकांना समजावे आणि कार्य करावे लागेल, उदाहरणार्थ:\nप्रथमच, अभ्यागत किंवा नोंदणीकृत ग्राहक रूपांतर पुन्हा करा\nसंदर्भ चॅनेल रूपांतरण, ई जी. जी पेड किंवा नैसर्गिक, ब्रँड, जेनेरिक किंवा लाँग-टेल\nउत्पादन प्रकार प्रकार - साध्या कमोडिटी उत्पादनांसाठी रूपांतर दर खूपच जास्त आहेत उदा - फुल खरेदी (दुहेरी आकडी टक्केवारी) जास्त किमतीच्या उत्पादनाशी तुलना करता जे बर्याचदा स्टोअरमध्ये खरेदी केले जातात (उदाहरणार्थ बेड किंवा फर्निचर जे एक टक्क्यापेक्षा कमी)\nजाहिरात प्रकार किंवा हंगामी विक्री - IMRG डेटा आणि खाली Coremetrics डेटा दर्शवितो की रूपांतरण दर या वेळी नाटकीयरीत्या वाढू शकतो.\nबिझिझ कॉन्फिगरेशनसह गैर ईकॉमर्स साइट्ससाठी रुपांतरण दर\nमला इतर क्षेत्रातील विशेषत: व्यवसाय-ते-व्यवसाय आघाडी पिढीसाठी रूपांतर दरांबद्दल विचारले जाते. उप-श्रेणी, निर्यातीचा प्रकार आणि ब्रँडची ताकद यासारख्या तत्काळ सावधानतेनुसार, हे उद्योग क्षेत्रातील सरासरी रूपांतरण दरांमधील या जुन्या मार्केटिंग शेर्पाचे एक उपयुक्त संकलन आहे.\nने आघाडी निर्मिती आणि लँडिंग पेज रूपांतरण दर\nतथापि, हे नेतृत्व निर्मितीसाठी 'स्व-अहवाल' रूपांतर दर देते, म्हणूनच या नवीन लँडिंग पेजला लीड निर्मिती पध्दती रूपांतरण दर शोधणे चांगले होते जेणेकरुन अनबॉन्झने उद्योगद्वारा मुख्य रूपांतरण दर द्यावी कारण विशेषतः हा डेटा वास्तविक डेटावर आधारित आहे बी 2 बी आणि इतर क्षेत्रांसाठी अधिक सामान्य असलेल्या डेटापेक्षा रूपांतरण. झाकलेले उद्योग म्हणजे व्यवसाय-ते-व्यवसाय, प्रवास, आरोग्यसेवा, कायदेशीर आणि सममिक क्षेत्रे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-09-22T03:11:07Z", "digest": "sha1:4OVPF5XI52MQQFDYVDNQDSTHUT7K2CAZ", "length": 6932, "nlines": 175, "source_domain": "www.marathimati.net", "title": "श्रीमारुती | मराठीमाती", "raw_content": "\nश्रीमारुतीची आरती जय देवा हनुमंता\nराया रामाच्या दूता ॥\nब्रह्मचारी पवित्रा ॥ ध्रु० ॥\nभेटी झाली रघुनाथा ॥\nज्यानें मांडिली कथा ॥ जय० ॥ १ ॥\nरामें दिधली आज्ञा ॥\nगेला लंकेच्या भुवना ॥\nमुद्रा टाकिली खुणा ॥ जय० ॥ २ ॥\nदोन्ही कर जोडून ॥\nतवं केलें दहन ॥ जय० ॥ ३ ॥\nहोम करीं आपण ॥\nमहाभूतें दारुण ॥ जय० ॥ ४ ॥\nजरी पाताळीं नेले ॥\nजळीं प्रवेश केले ॥\nक्षणामाजिं मर्दिले ॥ जय० ॥ ५ ॥\nदीनानाथ माहेरा त्वां स्वामिसी सोडविलें ॥\nअयोध्येसी आणिलें ॥ जय० ॥ ६ ॥\nकिती वर्णूं दातारा ॥\nमुक्त झाले संसारा ॥ जय० ॥ ७ ॥\nThis entry was posted in आरती संग्रह and tagged आरती, आरत्या, श्रीमारुती, हनुमंत on फेब्रुवारी 17, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-bhavishya-puran-and-tips-in-marathi-for-happy-life-5845303-PHO.html", "date_download": "2018-09-22T02:53:11Z", "digest": "sha1:MHC42NYKGM7U34GRJWILE4GN4AVAT4ZK", "length": 8110, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bhavishya Puran And Tips In marathi For Happy Life | चुकूनही या स्त्रियांचा करू नये अपमान, अन्यथा पुण्य नष्ट होऊन वाढेल दुर्भाग्य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nचुकूनही या स्त्रियांचा करू नये अपमान, अन्यथा पुण्य नष्ट होऊन वाढेल दुर्भाग्य\nभविष्य पुराणानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांचा अपमान करू नये. महिलांचा अपमान केल्याने आपले\nभविष्य पुराणानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांचा अपमान करू नये. महिलांचा अपमान केल्याने आपले सर्व पुण्य नष्ट होते आणि व्यक्तीला दुर्भाग्याला सामोरे जावे लागू शकते. शास्त्रामध्ये लिहिले आहे की..\nनार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतायत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया\nया श्लोकानुसार, जेथे स्त्रियांची पूजा होते, तेथे देवी-देवता निवास करतात. जेथे स्त्रियांचा अपमान होतो तेथे नेहमी अडचणी आणि गरिबी राहते. श्रीरामचरितमानसनुसार रावणाने देवी सीतेचा अपमान केला आणि या पापामुळे त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला. यामुळे आपणही येथे सांगण्यात आलेल्या महिलांचा नेहमी मान-सन्मान करणे आवश्यक आहे.\nपुढील स्लाईड्सवर वाचा, आपण कोणत्या स्त्रियांचा नेहमी मान ठेवावा...\nगीताप्रेस गोरखपूरद्वारे प्रकाशित संक्षिप्त भविष्य पुराणातील ब्राह्म पर्वानुसार, ji स्त्री आपल्याला नमस्कार करत असेल त्यांना योग्य मान देऊन अशा स्त्रीचा नेहमी सन्मान करावा. या व्यतिरिक्त आपली आई, मावशी, मामी, सासू, आत्या, गुरूंची पत्नी, भावाची पत्नी यांचा नेहमी मान ठेवावा. कोणत्या परिस्थितीमध्ये यांच्याशी वाईट वागू नये.\nपुढील स्लाईड्सवर वाचा, यांचा अपमान केल्याने काय होते...\nभविष्य पुराणानुसार, जो व्यक्ती या सर्व महिलांचा अपमान करतो त्याला भाग्याची साथ मिळत नाही. असा व्यक्ती नेहमी अडचणींमध्ये राहतो. तुमच्याकडून कळत-नकळतपणे एखाद्या स्त्रीचा अपमान झाला असेल तर त्या स्त्रीची अवश्य क्षमा मागावी. महिलेने माफ केल्यास तुम्ही विविध अडचणींमधून मुक्त होऊ शकता.\n​दैनंदिन कामाशी संबंधित या 5 चुका कुणीही करू नयेत, यामुळे कमी होते आयुष्य आणि नष्ट होतो पैसा\nपैसा, सुंदर पत्नी आणि आज्ञाधारक मुलासहित या 6 गोष्टी असलेला व्यक्ती कधीही दुःखी होत नाही\nया 3 प्रकारे कमावलेला पैसा कमी करतो घरातील बरकत, दुर्भाग्यही घेऊन येतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dangerous-video-of-snake-game-played-by-drunk-man-5956299.html", "date_download": "2018-09-22T03:35:00Z", "digest": "sha1:7K5FWVA4JOZ5PKLZNYLZ6X2EAASY4DXM", "length": 6795, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dangerous Video Of Snake game played by drunk man | Death Video: विषारी सर्प तोंडात घेऊन आत-बाहेर करून दाखवत होता, अचानक पोटात सरकला", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nDeath Video: विषारी सर्प तोंडात घेऊन आत-बाहेर करून दाखवत होता, अचानक पोटात सरकला\n'बहादुरी' दाखवण्याच्या नादात एका व्यक्तीने विषारी सर्प गिळला. यामुळे त्याचा वेदनादायी मृत्यू झाला.\nअमरोहा, यूपी - 'बहादुरी' दाखवण्याच्या नादात एका व्यक्तीने विषारी सर्प गिळला. यामुळे त्याचा वेदनादायी मृत्यू झाला. 8 सप्टेंबर रोजीच्या या शॉकिंग घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. 40 वर्षीय या व्यक्तीने रोडवरून साप पकडला होता.\n- रजबपूर परिसरातील चकबदौनिया गावातील रहिवासी महीलाल सिंह शेतकरी होता. त्याला दारूचे व्यसन होते. शनिवारीही तो दारू पिऊन भटकत होता. यादरम्यान त्याने रस्त्यावर एक सर्प पाहिला. त्याने तो पकडला तेव्हा काही जणांनी व्हिडिओ बनवण्याचा हट्ट धरला.\n- काही जणांनी उचकवल्याने महीपालने सापासोबत खेळ सुरू केला. त्याने सापाला अनेक वेळा तोंडात टाकले व बाहेर काढले. यादरम्यान, साप हातातून निसटून थेट त्याच्या पोटात गेला. यामुळे लगेच त्याची प्रकृती ढासळली. तरीही उपस्थितांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी भोंदूबाबाकडे नेले. अखेर शरीरात विष पसरून त्याचा वेदनादायी मृत्यू झाला.\nप्रेमप्रकरणात तरुण-तरुणीने संबंध बनवणे चुकीचे नाही, परंतु 'हे' केल्यास होऊ शकते शिक्षा\n1 महिन्याच्या मुलासमोर आईची आत्महत्या, सुसाइड नोट मध्ये लिहिले-सासरचे सर्व चांगले, पतीचे दुसरे लग्न लावून द्या\nमुलाला लाथा-बुक्क्यांनी मारत होती पब्लिक, मुलगी वारंवार हात जोडून सोडण्याची करत होती विनंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/raju-shetty-milk-government-subhash-deshmukh-294301.html", "date_download": "2018-09-22T03:49:57Z", "digest": "sha1:AKDYUH7X4JDQHMSDUHVQIKPUNSSOIN5U", "length": 14159, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "16 जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडणार, राजू शेट्टींचा इशारा", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n16 जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडणार, राजू शेट्टींचा इशारा\n१५ जुलैपर्यंत त्यांनी सरकारला मुदत दिली आहे. नाहीतर १६ जुलैपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर नाशिक या जिल्ह्यांतून एक लिटरही दूध मुंबईकडे जाणार नाही अशी व्यवस्था केली जाईल, असं शेट्टी म्हणालेत.\nमुंबई, 30 जून : गायीच्या दुधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं नाही तर तर १६ जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा तोडणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. १५ जुलैपर्यंत त्यांनी सरकारला मुदत दिली आहे. नाहीतर १६ जुलैपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर नाशिक या जिल्ह्यांतून एक लिटरही दूध मुंबईकडे जाणार नाही अशी व्यवस्था केली जाईल, असं शेट्टी म्हणालेत. त्यातून जी परिस्थिती उद्भवेल त्यास सरकार जबाबदार असेल पण यापुढे शेतकऱ्याची लूट होऊ देणार नाही , असा इशारा शेट्टी म्हणालेत.\nबबनराव पाचपुते भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले\nलावती बांदुरकर यांच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न\nरुग्णालाच करायला लावली सफाई \nपुण्यात काल स्वाभिमानीचा कैफियत मोर्चा होता, त्यावेळेस त्यांनी हा इशारा दिलाय. १५०० कोटी रुपयांची उसाची थकीत एफआरपी येणे बाकी आहे. व्याजाची रक्कम शेतकऱ्यांनी का द्यावी एफआरपीची रक्कम देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्यांकडे तब्बल ६० कोटी थकीत आहे. ३० जुलैपर्यंत थकीत रक्कम देण्यात यावी अन्यथा मंत्र्यांच्या घरावर जप्ती आणावी लागेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T03:13:29Z", "digest": "sha1:237H3DO6TNHRPIFWL5OPXNBHOKZOQTVB", "length": 6816, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मनविंदर बिस्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव मनविंदर सुल्तानसिंग बिस्ला\nजन्म २७ डिसेंबर, १९८४ (1984-12-27) (वय: ३३)\n२०११ – सद्य कोलकाता नाइट रायडर्स\nप्र.श्रे. पदार्पण ९ नोव्हेंबर २००२: हरयाणा v मध्य प्रदेश\nशेवटचा प्र.श्रे. २७ डिसेंबर २००७: हिमाचल प्रदेश v राजस्थान\nलिस्ट अ पदार्पण २७ सप्टेंबर २००३: भारत v श्रीलंका\nशेवटचा लिस्ट अ ५ एप्रिल २००८: हिमाचल प्रदेश v विदर्श\nप्र.श्रे. लिस्ट अ टि२० युवा कसोटी\nसामने ३१ २९ ५ ३\nधावा १५३७ ५३१ ७८ १३३\nफलंदाजीची सरासरी ३२.०२ २१.२४ १९.५० २६.६०\nशतके/अर्धशतके ४/६ ०/३ ०/० ०/१\nसर्वोच्च धावसंख्या १६८ ८१ ४६ ७८\nचेंडू १२० ३६ ० ४८०\nबळी ० ० – ३\nगोलंदाजीची सरासरी – – – ७४.६६\nएका डावात ५ बळी ० ० – ०\nएका सामन्यात १० बळी ० n/a n/a ०\nसर्वोत्तम गोलंदाजी ०/३ ०/१५ – २/२९\nझेल/यष्टीचीत ८१/१२ २१/११ ८/० ३/०\n२५ सप्टेंबर, इ.स. २००८\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nकृपया क्रिकेट खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकोलकाता नाइट रायडर्स – सद्य संघ\n१४ गंभीर • ९ तिवारी • १६ मॉर्गन • ६३ दास • ३ कालिस • ६ शुक्ला • २२ भाटीया • २७ डोशेटे • २८ पठाण • ७५ हसन • -- जानी • २४ हॅडीन • ३६ बिल्सा • ४२ मॅककुलम • -- सॅम्सोन • १ लड्डा • ४ पॅटींसन • १४ अहमद • १७ संगवान • २१ अब्दुल्ला • ५५ बालाजी • ५८ ली • ७४ नारायण • ९० लांगे • ९९ उनादकट • -- सक्सेना • प्रशिक्षक बेलिस\nइ.स. १९८४ मधील जन्म\nइ.स. १९८४ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२७ डिसेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nकोलकाता नाइट रायडर्स सद्य खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २०१२ रोजी २२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/petrol-price-was-up-by-rs-5-per-liter-in-two-months-118091000010_1.html", "date_download": "2018-09-22T03:42:14Z", "digest": "sha1:JZGGMYRTXBVPFDSNW4VLHT7RD3HYCNSJ", "length": 10235, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दोन महिन्यांत पेट्रोलच्या दरात ५ रुपयांची वाढ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदोन महिन्यांत पेट्रोलच्या दरात ५ रुपयांची वाढ\nदोन महिन्यांत पेट्रोलचे दर जवळपास ५ रुपयांनी वाढले. त्यातही गेल्या दहा दिवसांत पैसा-पैसा वाढत १ रुपये ८० पैशांनी पेट्रोल वाढले. महाराष्ट्रात परभणीतील दराने उच्चांक गाठला. ही इंधन दरवाढ सातत्याने झाल्याने मोठ्या शहरांत भाजीपाल्यांचे भाव २० ते २५ टक्क्यांनी वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरला मागणी प्रचंड वाढल्याने रुपयाची पडझड अजून काही दिवस सुरूच राहणार अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.\nदुसरीकडे सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच रुपया आणि शेअर बाजार दोन्हीमध्ये पडझड पाहायला मिळाली आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपया 72.66 वर येऊन पोहोचला आहे. तर मुंबई शेअर बाजारही आपटला असून 414.40 अंकांची घसरण झाली. निफ्टीही 132.75 अंकानी खाली आला आहे.\nग्राहक न्यायालयाचा दणका, सुझुकी ग्राहकाला 50 हजार देणार\nग्राहक न्यायालयाचा दणका, सुझुकी ग्राहकाला 50 हजार देणार\nमराठी कथा : एक्सचेंज ऑफर\nबाप माझा विठ्ठल विठ्ठल\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nविराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार\nक्रिकेटपटू विराट कोहली लवकरच एका फील्डमध्ये डेब्यू करणार आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला ...\nअन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र\nकेंद्र सरकारमध्ये लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करणार असून त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/uddhav-thackeray/photos/", "date_download": "2018-09-22T04:17:39Z", "digest": "sha1:MCQJDIWUPPL7ZBPWGXJQWXSWWB5UW3EH", "length": 22720, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Uddhav Thackeray Photos| Latest Uddhav Thackeray Pictures | Popular & Viral Photos of उद्धव ठाकरे | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसिनेटमधील विजयानंतर शिवसेनाभवनात जल्लोष\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nShiv SenaElectionAditya ThackreyUddhav ThackerayMaharashtraMumbai Universityशिवसेनानिवडणूकआदित्य ठाकरेउद्धव ठाकरेमहाराष्ट्रमुंबई विद्यापीठ\nटोले अन् टोमणे... राज ठाकरेंनी सहा महिन्यांत कुणाकुणाला 'फटकार'लं बघा\nBy अोंकार करंबेळकर | Follow\nRaj ThackerayFacebookNarendra ModiAmit ShahUddhav Thackerayराज ठाकरेफेसबुकनरेंद्र मोदीअमित शाहउद्धव ठाकरे\nशिवसेनेचा द्वारकेवर ठिय्या : ‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमोठ्या संख्येने शिवसैनिक जमताच ठिय्या आंदोलत तीव्र झाले. त्यामुळे द्वारकेवर एकत्र येणा-या या रस्त्यांवरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली. दुपारी बारा वाजता पोलिसांनी आंदोलन चिरडत आंदोलकांना वाहनात डांबले. ... Read More\nShiv SenaNashikBJPNarendra ModiDevendra FadnavisagitationUddhav Thackerayशिवसेनानाशिकभाजपानरेंद्र मोदीदेवेंद्र फडणवीसआंदोलनउद्धव ठाकरे\nमुंबईत ममता बॅनर्जी -उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rainfall-in-nagar-district-5942732.html", "date_download": "2018-09-22T03:25:59Z", "digest": "sha1:PX5YIPID75BN4DHQ7PK7OV6X77DIMY3D", "length": 12659, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rainfall in nagar district | नगरवर जलाभिषेक; श्रावणात शहरासह जिल्ह्यात रंगली मैफल झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनगरवर जलाभिषेक; श्रावणात शहरासह जिल्ह्यात रंगली मैफल झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची\nमागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या जलधारांनी नगरचं रूपच बदलून टाकलं आहे. 'झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची...'\nनगर- मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या जलधारांनी नगरचं रूपच बदलून टाकलं आहे. 'झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची...' अशी गाणी ओठांवर खेळवणाऱ्या श्रावणसरींनी शहरवासीयांबरोबर शेतकऱ्यांनाही सुखावले आहे. अधूनमधून होणारे सूर्यदर्शन, आकाशात उमटणारी इंद्रधनुष्याची कमान, वातावरणातील आल्हाददायक गारवा, सगळीकडे पसरलेली हिरवळ असा सुरेख आणि सुरेल माहोल सध्या नगरकर अनुभवत आहेत.\nपंचमीचे घुंगरू वाजल्याशिवाय पाऊस येत नाही आणि आला की भरभरून दान देतो, अशी जामखेड परिसरातील शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. यंदा बरोबर पंचमीला पावसाला सुरूवात झाली. परतीचा मान्सून रब्बी हंगामासाठी पोषक ठरतो, त्याचप्रमाणे तलाव, विहिरी व धरणे भरण्यासाठी या भीजपावसाचाच उपयोग होतो. यंदाही ते खरे ठरले आहे.\nजिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. मंगळवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सूर्यदर्शनच झाले नाही. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांना पावसाचा फटका बसला. त्यामुळे छत्र्या आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावे लागले. जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. तुरळक पावसामुळे खरिपाच्या अवघ्या २५ टक्केच पेरण्या झाल्या होत्या. जुलैत पावसाची अपेक्षा होती. मात्र, जुलैत अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे खरिपाच्या ५० टक्के देखील पेरण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ऑगस्ट महिन्यातील बहुतेक दिवस कोरडे गेल्यानंतर १६, १७ ऑगस्टला पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हा पाऊस थांबला. जिल्ह्यात आतापर्यंत ८५ टक्क्यांच्या पुढे पेरण्या झाल्या असल्या, तरी बहुतेक भागात पावसाअभावी पिके जळण्याच्या मार्गावर होती. खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. सोमवारपासून (२० ऑगस्ट) पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.\nजिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी २१ ऑगस्ट अखेरपर्यंत ८८ टक्के पाऊस झाला होता. यंदा २१ अखेरपर्यंत ५८ टक्के पाऊस झाला. अकोले ९६ टक्के, संगमनेर ८६ टक्के, कोपरगाव ६८ टक्के, श्रीरामपूर ८४ टक्के, राहुरी ५३ टक्के, नेवासे ४२ टक्के, राहाता ६० टक्के, नगर ३८ टक्के, शेवगाव ६८ टक्के, पाथर्डी ४९ टक्के, पारनेर ४६ टक्के, कर्जत २५ टक्के, श्रीगोंदे ४२ टक्के व जामखेड ५८ टक्के पाऊस झाली. यंदा कुठल्याही तालुक्यात शंभर नोंद झालेली नाही. गेल्या वर्षी अकोले १०० टक्के, श्रीरामपूर १२४ टक्के, राहुरी १३९ टक्के, नेवासे १९३ टक्के, नगर १२० टक्के, शेवगाव १४० टक्के, पाथर्डी १०८ टक्के असा पाऊस झाला होता. पारनेर ९९ टक्के, श्रीगोंदे ९६ टक्के, जामखेड ८१ टक्के, राहाता ७२ टक्के, कोपरगाव ७० टक्के, संगमनेर ५७ टक्के पाऊस झाला होता. सर्वच छोटे-मोठे बंधारे पाण्याने तुडुंब भरले होते.\nपावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नगर शहराला पाणी पुरवठा करणारे मुळा धरण ७० टक्के भरले आहे. भंडारदरा गेल्या आठवड्यात भरले, तर निळवंडे ८७ टक्के व आढळा धरण ४१ टक्के भरले आहे.\nगेल्या २४ तासात नगर तालुक्यातील नालेगाव येथे ९ मिलिमीटर, तर जेऊर १८, रुईछत्तीसी ३, कापूरवाडी ३, केडगाव ६, चास ५, भिंगार ५ , नागापूर ९, वाळकी ३, चिचोंडी पाटील ३१, सावेडी येथे १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.\n२४ तासांत १६ मिमी\nगेल्या २४ तासांत अकोले ५, संगमनेर ८, कोपरगाव १४, श्रीरामपूर १५, राहुरी १४, नेवासे २६, राहाता २७, नगर ९, शेवगाव ४६, पाथर्डी ३८, पारनेर २, कर्जत ५, श्रीगोंदे ६ व जामखेड येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nशिवाजीराव नागवडे यांच्यावर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार\nमुख्यमंत्र्यांच्या जवळच्यांमुळेच गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठबळ; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांचा आरोप\nपीकस्थिती चांगली नसताना आणेवारी अधिक दाखवली; उत्पादन खर्च निघणे अशक्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/05/blog-post_16.html", "date_download": "2018-09-22T03:27:55Z", "digest": "sha1:GC35LETKMCKNRVIBKS45Q7WYWIVQFJ6U", "length": 6636, "nlines": 65, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: आई", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nभल्या पहाटे चांदणी उगवायला उठून\nहातात खुरपं घेऊन दिवस रात्र\nरानामाळात खपणारी आणि प्रचंड पडलेल्या दुष्काळात सुद्धा\nपोटाला आलेली बारकी पोरं जगवण्यासाठी घरात दाणा नाही म्हणून\nमकंची कणसं जात्यावर भरडून,\nआमच्या हातात खुरप्या ऐवजी\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 3:24 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/viral-video-ssc-student-pass-then-celebration-out-of-class-292082.html", "date_download": "2018-09-22T03:23:21Z", "digest": "sha1:IWBIJASYOIN43YCCCNGEORWE3HRAC7AM", "length": 13701, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : मास्तर म्हणाले होशील नापास पण झाला पास, पठ्याची मिरवणूक सरांच्या दारात", "raw_content": "\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : मास्तर म्हणाले होशील नापास पण झाला पास, पठ्याची मिरवणूक सरांच्या दारात\nमुंबई, 08 जून : आज दहीवीचा निकाल लागला. विद्यार्थ्यांनमध्ये 'कही खूश कही गम' असं वातावरण आहे पण मुंबईतल्या कांजूरमार्ग मध्ये काही वेगळाच जल्लोष पहायला मिळाला. ढोल ताशांची दणक्यात वाजत गाजत एका विद्यार्थ्याची मिरवणूक निघली.\nही मिरवणूक पाहणाऱ्यांना वाटलं की पोरानं मेरीट टक्केवारी मिळवून नाव काढलं असणार. पण तसं नव्हतं... त्याचं अस्सं झालं...कांजूरमार्ग परीसरातील एका खासगी क्लासच्या मास्तरांनी त्यांच्या या पठ्ठ्या विद्यार्थ्यांला ठासून सांगितलं होते...तू काही दहावी पास होत नाही...आता मास्तरांनीच असा आशिर्वाद दिल्यावर, पोरानं कच खाल्ली असेल असं तुम्हाला वाटलं असेल. पण हे पोरगं भलतंच बेरकी निघालं.\nपठ्यानं ढास्सू अभ्यास केला आणि ठासून ५१ टक्के गूण मिळवले. मग काय बोलता, थेट मास्तरालाच ठस्सन देऊन पास होऊन दाखवणाऱ्या आपल्या बिलंदर पठ्याची, गळ्यात हार तुरे घालून त्याच्या दोस्तांनी चक्क ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूकच काढली. आणि ती देखील मास्तराच्या क्लासच्या समोरूनच...पोरांनी जाळ आणि धूर संगटच केला ना राव... पोरांची सीना तानके निघालेली ही मिरवणूक सर्वच जण उत्सुकतेने पहात होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/adinath-kothare/", "date_download": "2018-09-22T03:07:47Z", "digest": "sha1:YZFJ6MUA55KB2STVHZKWFQQFPPACQY57", "length": 10753, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Adinath Kothare- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nआदिनाथ कोठारे ठरला सायबर क्राईमचा बळी\nदिग्दर्शक महेश कोठारेंचा मुलगा आणि अभिनेता निर्माता आदिनाथ कोठारे ह्याने अज्ञात व्यक्तिविरोधात समता नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय. सादर व्यक्तीने आदिनाथच्या नावाने खोटा ई मेल आयडी तयार करून त्याच्या काही मित्र मैत्रिणी आणि होतकरू माॅडेल्सना मेल केलेत.\nआदिनाथ-उर्मिलाच्या घरी नन्ह्या परीचं आगमन\nपाणी फाऊंडेशनसाठी मराठी कलाकारांनी केलं श्रमदान\nटॉक टाइममध्ये महेश कोठारे आणि आदिनाथ\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/know-what-twinkle-khanna-think-about-her-mother-dimple-kapadia/articleshowprint/65753521.cms", "date_download": "2018-09-22T04:21:38Z", "digest": "sha1:YINLLGU75RWHDSI6NZT7QSQ25YOVTY4F", "length": 3174, "nlines": 5, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "हेमा मालिनी माझी आई हवी होती: ट्विंकल", "raw_content": "\nअभिनेत्री ट्विंकल खन्नाचं नुकतंच पुस्तक प्रकाशित झालं आहे. 'पजामास आर फॉर गिव्हिंग' असं या पुस्तकाचं नाव असून या पुस्तकामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी तिची आई डिंपल कपाडियांवर बोलताना तिने अभिनेत्री हेमा मालिनी यांचा उल्लेख केला आणि हेमा मालिनी माझी आई असती तर फार बरं झालं असतं, असं सांगितलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.\nपुस्तक प्रकाशनाच्यावेळी ती पती अक्षयकुमार आणि आई डिंपल कपाडिया यांच्याविषयी भरभरून बोलली. तुझ्या आईला हे पुस्तक का अर्पण केलंय असा सवाल तिला करण्यात आला. तेव्हा माझ्या आईलाही त्याचं आश्चर्य वाटल्याचं तिनं सांगितलं. माझ्या आईने मला कधीच कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं नाही. ती नेहमीच माझ्या चुका काढायची. त्यामुळेच तिला मी हे पुस्तक अर्पण केल्याचं ट्विंकल म्हणाली.\nजेव्हा मी लिहायला सुरुवात केली, तेव्हा मी तिला फोन करून माझा कॉलम वाचला का असं विचारलं. त्यावर तिने नाही म्हणून सांगितलं, असं सांगतानाच माझी आई हेमा मालिनी असती तर बरं झालं असतं. किमान मला केंटचं वॉटर प्युरिफायर तरी फ्री मिळालं असतं, अशी मिश्किल कोटीही तिने केली. ट्विंकल चांगली लेखिका असून तिचे 'द लेजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' आणि 'मिसेस फनीबोन' आदी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-09-22T03:38:38Z", "digest": "sha1:Y7YPIVJ6ZU42NACOYO567Z2HZNJ3QXJ7", "length": 7039, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नाट्य शास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nनाट्य शास्त्र (संस्कृत:नाट्य शास्त्र ;रोमन लिपी:Nātyaśāstra) नाट्य शास्त्राची निर्मिती भरत मुनींनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली अशी आख्यायिका सांगण्यात येते. नाट्य शास्त्राच्या निर्मितीचा नेमका काळ ठाऊक नसला तरी इ.स.पू. ४०० ते इ.स.पू. २००च्या दरम्यान नाट्यशास्त्राची निर्मिती केली गेल्याचे कळते. भारतीय नृत्य आणि संगीत यांची मुळे नाट्यशास्त्रात आहेत असे समजतात.भरत मुनींनी संस्कृत मध्ये भारतीय नृत्य/नाट्याची दहा भागात विभागणी केली आहे. भारतीय नाट्य परंपरेत भरत मुनींनी अभिव्यक्तींच्या रसांचेही वर्णन केले आहे.ते भारतीय नाट्य आणि संगीताच्या व्याख्येस बळ देतात व त्यावर त्यांचा प्रभाव आहे. भरत नाट्य या प्राचीन नृत्यप्रकाराबद्दलही त्यात वर्णन आहे.\nअभिनवभारती (अभिनव गुप्त यांनी लिहीलेला नाट्यशास्त्रावरील विस्तृत ग्रंथसंग्रह)\nकारण नृत्याचे वर्णन .\nभावनात्मक आणि इतर मानसिक अवस्था.\nशारिरीक हालचाली आणि हावभाव\nदहा प्रकारचे नाट्य/नाट्याचे दहा प्रकार.\nनाट्यशास्त्रम् - इथे देवनागरीत नाट्यशास्त्रातील पाठांची संपूर्ण यादी देण्यात आली आहे.\nNatyasasthra (भारतीय काव्यशास्त्र भाग :२)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-09-22T03:04:17Z", "digest": "sha1:5LGPPW5AWP6UL6WI3DH53JYKKYG5SKKJ", "length": 11821, "nlines": 314, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते - विकिपीडिया", "raw_content": "\n\"पद्मश्री पुरस्कारविजेते\" वर्गातील लेख\nएकूण २९३ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nपद्मश्री पुरस्कार विजेते १९६०-१९६९\nपद्मश्री पुरस्कार विजेते १९७०-१९७९\nपद्मश्री पुरस्कार विजेते १९८०-१९८९\nपद्मश्री पुरस्कार विजेते १९९०-१९९९\nपद्मश्री पुरस्कार विजेते २०००-२००९\nपद्मश्री पुरस्कार विजेते २०१०-२०१९\n(मागील पान) (पुढील पान)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २००७ रोजी १४:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pracharbhan-news/cinema-is-a-very-effective-tool-1570340/", "date_download": "2018-09-22T03:55:20Z", "digest": "sha1:H3H42ZYQ3MRZ7MOQFE6LPOYLO7ZTFYXS", "length": 27174, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cinema is a very effective tool | डोळ्यांवरचा पडदा | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nचित्रपट हे पाठय़पुस्तकांनंतरचे अत्यंत प्रभावी साधन आहे.\n‘ट्रायम्फ डे विलेन्स’ - अचाट भव्यता हे या प्रोपगंडापटाचे वैशिष्टय़ होते.\n‘स्टार वॉर्स’ हा चित्रपट पाहिलात त्याच्या नंतर एवढय़ा आवृत्त्या आल्या की या पहिल्या भागाचे वेगळे नामकरण करावे लागले – ‘स्टार वॉर्स – एपिसोड फोर, ए न्यू होप’ – म्हणून. १९७७ सालच्या त्या चित्रपटातील शेवटचा भाग ओळखला जातो तो ‘थ्रोनरूम सीन’ – दरबार प्रसंग – म्हणून. गॅलॅक्टिक एम्पायरचा सैन्याधिकारी डार्थ वाडेर याच्याशी चाललेले युद्ध संपलेले आहे. बंडखोरांची आघाडी जिंकलेली आहे. आता प्रसंग आहे या युद्धवीरांच्या सत्काराचा. त्यांना दरबारात पाचारण केले जाते. आपल्याला दिसते ते दरबाराचे भलेमोठे पोलादी प्रवेशद्वार. ते उघडते आणि आपले नायक ल्यूक स्कायवॉकर, हान सोलो आणि हानचा मर्कटमानवासारखा दिसणारा साथीदार चेवी प्रवेश करतात. कॅमेरा वळून त्यांच्या पाठीमागे येतो आणि पडद्यावर दिसतो दरबाराचा भव्यपणा. दोन्ही बाजूला दगडी शिळांनी बांधलेल्या तिरप्या भिंती. समोर आकाशी निळी भव्य भिंत. तेथेच एक मोठा मंच आणि त्यामागे उंच आकाशात जाणारे प्रकाशाचे पाच खांब. मंचावर प्रिन्सेस लेईया आणि तिचे दरबारी. बाजूला शिस्तीत सैन्याच्या तुकडय़ा उभ्या. मध्ये प्रशस्त जागा. तेथून हे तिघे दूरवरच्या मंचाकडे जात आहेत..\n‘स्टार वॉर्स’चे दिग्दर्शक जॉर्ज ल्युकास यांनी हा प्रसंग चितारताना कोणतीही कसर ठेवली नव्हती. तो पाहून प्रेक्षकांच्या मनावर त्या भव्यतेचे दडपणच येणार. दुसरा पर्यायच नाही. ल्युकास हे प्रतिभावंत दिग्दर्शक. पण हा प्रसंग त्यांचा नव्हता. ती नक्कल होती ‘ट्रायम्फ डे विलेन्स’मधील एका प्रसंगाची. –\nन्यूरेम्बर्ग मेळाव्याचा तो चौथा दिवस. पडद्यावर दिसते ती स्वस्तिकावर विराजमान झालेल्या भव्य गरुडाची प्रतिमा. नाझी प्रतिमांत गरुडाला महत्त्वाचे स्थान आहे. ते सामर्थ्यांचे प्रतीक. ते चित्र विरत जाते आणि त्यातून आपल्यासमोर प्रकटते भव्य मैदान. त्यात उभ्या आहेत सैनिकांच्या पलटणीच्या पलटणी. विमानातून उंचावरून खाली शेतांचे तुकडे दिसतात त्यासारख्या त्या तुकडय़ा. मध्ये भलामोठा रस्ता ठेवलेला आहे आणि त्यातून फक्त तिघे जण चाललेले आहेत. पाठमोरे. हिटलर, हिमलर आणि व्हिक्टर ल्युट्झ. कॅमेऱ्याने उंचावरून टिपलेला तो प्रसंग. त्यातील भव्यता अशी अंगावरच येते. हळूहळू कॅमेरा मैदानाच्या एका बाजूस येतो. हा ट्रॉली शॉट. फिरता फिरता कॅमेरा टिपतो ती मैदानाची भव्यता. दूरवर चार-पाच मजली इमारतीप्रमाणे उभे केलेले तीन पडदे आहेत. त्यांवर मध्यभागी स्वस्तिक चितारलेले आहे. आता हिटलर त्याच्या साथीदारांसह काही पायऱ्या चढून वर येतो. थांबतो. समोर दुसऱ्या महायुद्धात बळी पडलेल्या जर्मन सैनिकांच्या स्मरणार्थ एक भलेमोठे पुष्पचक्र ठेवलेले आहे. मागे सहासात फुटी भल्यामोठय़ा खांबावर, ऑलिम्पिक ज्योतीसारख्या पाच-सहा ज्योती तेवत आहेत. हिटलर त्या मृत सैनिकांना नाझी सलामी देतो. संगीत आता पूर्ण थांबलेले आहे. काही क्षणांनी तो वळतो. लष्करी बँड पुन्हा वाजू लागतो. तो पायऱ्या उतरून पुन्हा त्या पलटणींमधून दूरवरच्या मुख्य मंचाकडे निघतो..\nया माहितीपटातील हा सर्वात प्रभावशाली प्रसंग मानला जातो. म्हणून तर ल्युकास यांच्यासारख्या दिग्दर्शकालाही त्याची नक्कल करण्याचा मोह आवरला नाही. अशा सर्व प्रसंगातून दिग्दर्शक लेनी रेफेन्स्थाल हिने हिटलरला मर्त्य मानवांतून वेगळे काढले. एक भव्य प्रतिमा तयार केली त्याची. इंडियाना विद्यापीठाने त्यांच्या फिल्मगाइड मालिकेंतर्गत रिचर्ड मेरान बार्सम यांची ‘फिल्मगाइड टू ट्रम्फ ऑफ द विल्स’ ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यात बार्सम या प्रसंगासंदर्भात म्हणतात, या चित्रपटात ‘प्रारंभी हिटलर येतो तो जणू मेघांमधून. आता तो त्याच्या लोकांमधून फिरतो आहे, जणू काही तो देवच आहे. रेफेन्स्थालने येथे दैवतीकरण केले आहे – आणि त्याच्या उलटही केले आहे. म्हणजे हिटलर त्याच्या लोकांमध्ये आला आहे तो जणू त्यांच्या विश्वासाचे मूर्त स्वरूप बनून.’ सत्तेवर आल्यानंतर न्यूरेम्बर्गला येण्याची ही त्याची दुसरी वेळ.. ख्रिस्ताच्या ‘सेकंड कमिंग’सारखी.. या मेळाव्यात तो उंच मंचावरून भाषण देतो. ख्रिस्ताच्या टेकडीवरील प्रवचनांप्रमाणे.\nहा माहितीपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना हे समजत होते का त्यांच्या दृष्टीने ते एक छानसा कलात्मक माहितीपट पाहात होते. त्यातील घटना खऱ्या होत्या. पण त्यांच्या मांडणीतून होणारा परिणाम हा वेगळाच होता. तो प्रेक्षकांच्या जाणिवेसाठी नव्हता. त्याचे लक्ष नेणीव हे होते. जर्मन नागरिकांच्या मनातील पारंपरिक कल्पना, सांस्कृतिक प्रतिमा यांना झंकारण्याचा छुपा प्रयत्न त्यात होता. ‘जड सीस’ हे त्याचे एक वेगळे उदाहरण. ‘ट्रायम्फ डे विलेन्स’ने हिटलरला अमानवत्व बहाल केले. ‘जड सीस’ने ज्यूंना पाशवी पातळीवर आणून ठेवले. या चित्रपटाला पाश्र्वभूमी होती ‘क्रिस्टलनाख्त’ची – ‘खळ्ळखटॅकच्या, फुटलेल्या काचांच्या रात्री’ची. नाझी पक्षाच्या एसए या निमलष्करी दलाने ९ आणि १० नोव्हेंबर १९३८ रोजी संपूर्ण जर्मनीत ज्यूविरोधी दंगल घडवून आणली होती. दिसतील तेथे ज्यूंना मारहाण करण्यात येत होती. शेकडोंची हत्या करण्यात आली होती. त्यांची प्रार्थनाघरे, घरे, दुकाने लुटण्यात येत होती. बर्लिनच्या रस्त्यांवर त्या दुकानांच्या काचांचा खच पडला होता. पण या दंगलीचा परिणाम उलटाच झाला. माध्यमांनी त्यावर टीकेची झोड उठवली. अर्थ स्पष्ट होता. हिटलरला हवे होते तेवढे द्वेषाचे जंतू अजून वातावरणात पसरलेले नव्हते. त्यामुळे हिटलर गोबेल्सवर नाराज झाला. तेव्हा त्याने ज्यूविरोधी प्रोपगंडा अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले. ‘जड सीस’ त्याच प्रोपगंडाचा भाग होता. अल्डस हक्स्ले यांचे एक सुप्रसिद्ध विधान आहे, की प्रोपगंडाकारांचे काम काय असते, तर एका गटाच्या लोकांना हे विसरायला लावायचे, की दुसऱ्या गटातील लोक हीसुद्धा माणसेच आहेत. ‘जड सीस’च्या कथानकातून अतिशय पद्धतशीरपणे ते साधण्यात आले होते. महाअसत्य, राक्षसीकरण, बद-नामकरण अशी प्रोपगंडाची सर्व तंत्रे त्यात वापरण्यात आली होती.\nहा चित्रपट त्याच नावाच्या एका ऐतिहासिक कादंबरीवरून बेतलेला आहे. ही कादंबरी लिऑन फॉस्टवँगर या ज्यू लेखकाची. जोसेफ सीस ओपनहायमर हा अठराव्या शतकातला दरबारी ज्यू हा तिचा नायक. त्याच्या आयुष्याची शोकांतिका त्यात मांडलेली. त्यावर ब्रिटनमध्ये ज्यू सीस नामक चित्रपटही निघाला होता. तो गोबेल्सने पाहिला आणि त्याच्या लक्षात आले, की या इतिहासाचे पुनर्लेखन केले की तीच कथा ज्यूंच्या राक्षसी, लोभी आणि देशद्रोहीवृत्तीची निदर्शक म्हणून दाखविता येऊ शकेल. त्याने या नायकाला खलनायक बनविले. ज्यू हे अस्वच्छ, क्रूर, राष्ट्रद्रोही. पैशासाठी काहीही करणारे. त्यांचे नाक इंग्रजी सहाच्या आकडय़ासारखे. ही प्रतिमा गडदपणे रंगविण्यात आली. २४ सप्टेंबर १९४० रोजी बर्लिनमधील ८० चित्रपटगृहांतून तो एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला. पुढच्या तीन वर्षांत हा चित्रपट किमान दोन कोटी लोकांनी पाहिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांना तो आवडला. याचे कारण तो त्यांच्या मनातील प्रतिमांनाच दृढ करीत होता. त्यांच्या भावनांशी खेळत होता. हिटलरच्या भाषेत सांगायचे तर त्यांच्या मनात असलेल्या ‘श्वईनहुंड’ला – शिकारी कुत्र्याला – चुचकारत होता. त्यामुळे ज्यू हीसुद्धा माणसेच आहेत, ही भावनाच बोथट झाली. उलट ज्यूंविषयीचे तिरस्कारयुक्त भय त्यांच्या मनात निर्माण झाले. तसे अनेक जर्मनांचे ज्यूंशी चांगले संबंध होते. पण त्यांच्याही मनात संशयाचे जंतू निर्माण करण्यात या प्रोपगंडाला यश आले होते. आजवर ज्यूंवरील अत्याचाराने, अन्यायाने सामान्य जर्मनांच्या मनास टोचणी लागत असे. पण आता तो विचार करू लागला, की एखादा ज्यू चांगला असेल, पण ही जात मुळातच वाईट. ती ठेचली पाहिजे. अनेकांना आश्चर्य वाटते, की हिटलरने लाखो ज्यूंचे शिरकाण केले. पण त्याला जर्मन नागरिकांनी ‘सँक्शन’ कसे दिले त्याचे एक कारण हे होते.\nचित्रपट हे पाठय़पुस्तकांनंतरचे अत्यंत प्रभावी साधन आहे प्रोपगंडाचे. त्यातही माहितीपटापेक्षा कथात्मक आणि थेट राजकीय चित्रपटांपेक्षा अ-राजकीय चित्रपट हे अधिक परिणामकारक असतात. याचे कारण त्यातून कशाचा तरी प्रचार केला जातो हेच आपल्याला समजत नसते. डोळ्यांपुढे पडदाच येतो. म्हणजे पाहा, ‘स्टार वॉर्स’मध्ये व्हिएतनाम युद्धविरोधी प्रोपगंडा होता याची जाणीव तरी असते का आपल्याला पण तो चित्रपट होता, ‘तांत्रिकदृष्टय़ा आधुनिक अशा एका बडय़ा साम्राज्याविरोधात’ (गॅलॅक्टिक एम्पायर) ‘स्वातंत्र्यसैनिकांच्या छोटय़ाशा गटा’ने (रिबेल अलायन्स) पुकारलेल्या युद्धाचा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nसत्ता, सरकार आणि सत्य..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://telisamajsevak.com/santaji-teli-sahitya-sammelan/", "date_download": "2018-09-22T03:40:39Z", "digest": "sha1:TFTIPWERXTPZLNMZNQG2NJYKMIV47MG3", "length": 7870, "nlines": 78, "source_domain": "telisamajsevak.com", "title": "संताजी तेली साहित्य संमेलन - तेली समाज सेवक - Teli Samaj Sevak India", "raw_content": "\nजिसके साथ तेली वो भाग्यशाली\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017\nतेली तितुका मेळवावा समाज धर्म वाढवावा \nताज्या घडामोडी राजकीय व सामाजीक\nसंताजी तेली साहित्य संमेलन\nसालाबादा प्रमाणे श्री.संताजी महाराज जंयती गुरूवार दि. ८ डिसेबर २०१६ रोजी आहे. हिवाळी अधिवेशन चालू असल्याने श्रीक्षेत्र शेगाव येथे संताजी तेली साहित्य संमेलन नियोजित करता येईल. शेगाव तसे राज्यात मध्यवर्ती, रेल्वे-बस मार्गाचे-स्व वाहनाने येणे सेयीस्कर, रहाण्यास संस्थान रूम, कार्यक्रमास कार्यालय सुविधा उपलब्ध आहे. समाज बाधवाचे धार्मिक दर्शन व कुटूंबिक सहलही होऊ शकते. याबाबत सर्वानी दि.२८/८/२०१६ पर्यत मत-विचार ( सुचना नकोत ) मांडल्यास नियोजनास सुरवात करता येईल. त्याप्रमाणे सहभागीना प्रवास निच्छिती-पाहुणे नियोजन-संस्थान रूम-कार्यालय बुकींग वगैरे ठरविता येईल. तुर्तास डॉ.फुला बागुल,श् री.वाठजी, संजय येरणे, सुधीर सुर्वे, रामजी क्षिरसागर, डॉ.विजय पवार व सुभाष पन्हाळे यांचे तात्पुरते ” तेली संमेलन-२०१६ ” तयारी मंडळ तयार करू.मत-विचार मांडताना “तेली संमेलन-२०१६ ” हेड लिहून १)नाव-पत्ता-मोबाईल, २) मत-विचार ३)सहभाग स्वरूप ४) बरोबर अंदाजे येणारे समाज बांधव यांची माहीती यांच अनुक्रमाने पाठवावी.\nजे तेली समाज बांधव भगीनी संताजी तेली साहित्य संमेलनात सहभागी होई इच्छित आहेत त्यानी आपले नाव-पत्ता-मोबाईल-सहभागी संख्या वगेरै दि.२८/८/२०१६ पूर्वी पाठवावी. त्या प्रमाणे अंदाज येईल त्याप्रमाणे शेगाव संस्थान रूम-संनेलन कार्यालय-भोजन व्यवस्था लक्षात येईल. दि.३०/८/२०१६ ला आढावा घेवूनच सर्व बाबी निच्छिती करून मांडल्या जातील. मग निच्छिती करून सर्वसाधारण पणे दि.१/९/२०१६ ला नियोजन अंतीम करता येईल.\n१) श्रीहरी सातपुते ९८९००५२०५१\n२) साहित्यिकानी वैयक्तीक माहीती डॉ.फुला बागुल ८८५६०४०५४० व सुजितकुमार रसाळ ९३९००५२०५१\n३) नियोजन बाबत मत-विचार पन्हाळे ९७६४३०७५९३ व सुर्वे ९६५७६८३६८०\nतरी सर्वाचे स्वागत आहे. जय संताजी \nमहाराष्ट्र प्रान्तिक तैलिक महासभा संपन्न\nश्री. वसंतराव कर्डीले यांना ओबीसी जाणीव पुरस्कार\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\nमाझिया जातीचा मज भेटो कोणी \nमाझिया जातीचा मजशी मिळेल \nकळेल तो सर्व समाचार \nसंतु म्हणे येथे पाहिजे जातीचे \nयेर गबाळाचे काम नाही \nजिसके साथ तेली वो भाग्यशाली June 8, 2018\nदशक्रिया विधी June 8, 2018\nदशक्रिया विधी June 7, 2018\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा October 22, 2017\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017 October 13, 2017\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Delegation-of-Maharashtra-Visit-to-Uno/", "date_download": "2018-09-22T03:34:00Z", "digest": "sha1:OXFJK46AIAJ2QNIWKGY24OOFMQMUF25E", "length": 8170, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची युनो भेट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची युनो भेट\nमहाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची युनो भेट\nदुसर्‍या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता नांदावी, तसेच राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये समन्वय वाढावा, यासाठी काम करणार्‍या संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयास राज्याचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट देऊन माहिती घेतली. यावेळी युनोचे डायरेक्टर जनरल मायकेल मोल्लर यांनी आ. थोरात यांचा सन्मान केला.\nस्वित्झरलंडमधील जिनिव्हा या शहरात असलेल्या युनोच्या मुख्यालयात काल माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या 10 आमदारांच्या शिष्टंडळाने भेट दिली. यावेळी युनोचे डायरेक्टर जनरल मायकेल मोल्लर यांनी या शिष्टमंडळाबरोबर विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.\nयुनो ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च संस्था असून ती आंतरराष्ट्रीय शांतता, सलोखा, राष्ट्रा-राष्ट्रांत समन्वय, सलोखा, आंतरराष्ट्रीय कायदे, मानवाधिकाराचे संरक्षण आणि संवर्धन, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती या बाबींवर काम करते. स्विर्त्झलंडमधील जिनिव्हा शहरातील हे भव्य मुख्यालय असून आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय हवामान संस्था व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संपदा (पेटेंट), संयुक्त राष्ट्र संघातर्फे मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी विविध उपाय योजना सुरू असलेल्या प्रयत्नांचा व या संघटनांच्या कामाकाजांची माहिती आ. थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली.\nडायरेक्टर जनरल मायकेल मोल्लर हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या जिनीव्हा कार्यालयाचे महानिर्देशक आहेत. 38 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. त्यात निर्वासींचे पुनर्वसन कार्यक्रमाचे उच्चायुक्त म्हणून काम केले आहे. त्यांनी या संस्थांच्या कामाची माहिती दिली.\nआ. थोरात यांनी महाराष्ट्राची भौगोलिक, सामाजिक, औद्योगिक व आर्थिक परिस्थिती याबाबत माहिती देवून उद्योग जगतातील विविध शिखर संघटनांना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रित केले. भारतातील समृद्ध लोकशाहीची रचना, भारतीय राज्यघटना, भारतीय नागरीकांचे मुलभूत अधिकार, मुलभूत कर्तव्य यांची माहिती दिली. तसेच गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राची भौगोलिक अनुकूलताही या देशाच्या प्रतिनिधींना गुंतवणुकीसाठी अनुकूल असल्याचे सांगितले.\nदरम्यान, राज्याच्या विकासासाठी निश्‍चितच योगदान देणार असल्याचे युनोचे डायरेक्टर जनरल मायकेल मोल्लर यांनी संकेत दिले. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी युनोने मार्गदर्शन करावे, अशी विनंतीही या शिष्टमंडळाने केली आहे.\nदरम्यान, आ. थोरात यांनी आपल्या अभ्यासू कार्यप्रणालीतून राज्य, देश व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळविला असून साता समुद्रापार झालेल्या या दौर्‍यातील सन्मानामुळे संगमनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Less-water-resources-of-13-projects-in-Akole/", "date_download": "2018-09-22T03:15:58Z", "digest": "sha1:POQ2Y3VUVQKQZZLQ5MNIB3DX74HOSCBH", "length": 7704, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " १३ प्रकल्पांचा पाणीसाठा खालावला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › १३ प्रकल्पांचा पाणीसाठा खालावला\n१३ प्रकल्पांचा पाणीसाठा खालावला\nअकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरण वगळता उर्वरित लघुप्रकल्पांमध्ये पाण्याने चांगलाच तळ गाठला आहे. ही दोन मोठी धरणे वगळता इतर 13 प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीला 804 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असला, तरी मृतसाठा वगळता अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. अकोले तालुक्यात सध्या दोन गावांना दोन टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात असून, आणखी दोन गावांकडून टँकरची मागणी आली आहे.\nमे महिन्यात उष्णतेचा कडाका चांगलाच वाढत असून यापुढील काळात पाण्याची टंचाई काहीशी वाढण्याची शक्यता असून लघप्रकल्पांमधील पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे. प्रवरा खोरे वगळता तालुक्याच्या उर्वरित सर्वच भागात पाण्याची उपलब्धता नगण्य असून प्रशासनाने याबाबत तातडीने आढावा घेण्याची गरज आहे.\nअकोले तालुक्यात भंडारदरा, निळवंडे या दोन मोठ्या धरणांसह आढळा, पिंपळगाव खांड हे दोन मध्यम प्रकल्प, तर वाकी, टिटवी, पाडोशी, सांगवी, आंबित, कोथळे, शिरपुंजे, बलठण, घोटी शिळवंडी, बेलापुर, बोरी हे लघुप्रकल्प आहेत. या सर्व धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 22 हजार 398 दशलक्षघनफूट असून सध्या या सर्व धरणांमध्ये अवघे 8 हजार 182 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. यापैकी भंडारदरा व निळवंडे धरणांमधील सध्या शिल्लक असलेले 7378 दशलक्ष घनफूट पाणी वगळता उर्वरित सर्व प्रकल्पांमध्ये केवळ 804 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून यामधून अचल साठा 265 वगळता वापरण्यायोग्य अवघे 539 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. उन्हाळ्याचा अजून दीड महिना कालावधी शिल्लक आहे. उन्हाचा दाह दिवसागणिक वाढत आहे, त्यामुळे पिकाबरोबरच पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढू लागली आहे.\nप्रवरा खोर्‍यात पाण्याची उपलब्धता समाधानकारक असली तरी उर्वरित तालुक्यात मात्र स्थिती गंभीर आहे. याठिकाणचे पाणीस्त्रोत आटले आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. पिके उन्हाने कोमेजली आहेत. जनावरांना हिरव्या चार्‍याचा तुटवडा जाणवू लागल्याने दूधउत्पादनावरही परिणाम दिसू लागला आहे.\nतालुक्यातील मण्याळे व मुथाळणे या दोन गावांना दोन टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. पळसुंदे व पाचनई येथील ग्रामस्थांकडून टँकरची मागणी आली आहे. प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. तालुक्यात आवश्यक त्या ठिकाणी खासगी विहिरीही अधिगृहित करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील सर्व लघु प्रकल्पांमध्ये पाण्याने तळ गाठल्याने शिल्लक असलेले पाणी शेतीसाठी उचलले जाऊ नये, म्हणून या प्रकल्पांवरील सर्व इलेक्ट्रिक मोटारींची वीज खंडित करण्यात आली आहे. सध्या निळवंडे धरणाचे शेतीसाठी दीर्घ आवर्तन चालू आहे. आढळा धरणाचे आवर्तनही चालू आहे. या खोर्‍यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/dengue-for-Corporator-s-husband-in-kolhapur/", "date_download": "2018-09-22T03:26:59Z", "digest": "sha1:G6FKGJ3FFHRKW2HFROAI7NDZYPA4ZSE7", "length": 7562, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगरसेविकेच्या पतीला डेंग्यू; कोल्हापुरात 26 डेंग्यूसदृश रुग्ण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नगरसेविकेच्या पतीला डेंग्यू; कोल्हापुरात 26 डेंग्यूसदृश रुग्ण\nनगरसेविकेच्या पतीला डेंग्यू; कोल्हापुरात 26 डेंग्यूसदृश रुग्ण\nकोल्हापूर ः प्रतिनिधी -\nकोल्हापूर शहरातील 15 जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा नव्याने 26 डेंग्यूसदृश रुग्ण आढळले. तसेच नगरसेविका सौ. उमा बनछोडे यांचे पती शिवानंद यांना डेंग्यू झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात डेंग्यूचा फैलाव सुरूच असल्याचे स्पष्ट होते. परिणामी नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. उपमहापौर महेश सावंत यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाला होता. तसेच नगरसेविका सौ. वहिदा सौदागर यांच्यासह त्यांच्या मुलालाही डेंग्यू झाला होता. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पाणी साठून राहिलेल्या 47 इमारत मालकांना महापालिकेने कारवाईसाठी नोटीस बजावली आहे.\n210 ठिकाणी डासांच्या अळ्या...\nशहरात डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गुरुवारी शहरातील कनाननगर, जुना बुधवार पेठ, महाडिक माळ, जवाहरनगर, देवकर पाणंद, शहाजी वसाहत इत्यादी ठिकाणी आरोग्य विभाग, पवडी विभाग, नागरी कुटु्ंब कल्याण केंद्र(दवाखाना) इत्यादी विभागांनी संयुक्तपणे मोहीम राबविण्यात आली. मोहीमे अंतर्गत 2974 कुटुंबांचे सर्वेक्षण करणेत आले. त्यापैकी 210 कुटुंबाकडील साचलेल्या पाण्यामध्ये डास आळी आढळुन आली. 26 ठिकाणी खरमाती उठाव करण्यात आली. 49 पाण्याचे डबके मुजविण्यात आली. शहरात डेंग्यु प्रतिबंधात्मक जनजागृती करण्यासाठी 250 प्रमुख ठिकाणी जनजागृतीचे होर्डिंग्ज लावण्यात आले. दरम्यान, महापौर सौ. शोभा बोंद्रे व आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी संयुक्तपणे शहाजी वसाहत येथे पाहणी केली. यावेळी उपमहापौर महेश सावंत, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर व कर्मचारी आदी उपस्थित होते. मोहीमेत आरोग्य विभागाचे 250 कर्मचारी, पवडी विभागाचे 54, नागरी कुटुंब कल्याणचे 34 कर्मचारी, सर्व आरोग्य निरिक्षक, विभागीय आरोग्य निरिक्षक, मुख्य आरोग्य निरिक्षक, उपशहर अभियंता, वैद्यकिय अधिकारी सहभागी झाले होते.\nदरम्यान, आरोग्यधिकारी डॉ. पाटील यांनी शहरातील खासगी हॉस्पिटल व मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकार्यांची गुरूवारी बैठक घेतली. यात डेंग्यूविषयी सविस्तर माहिती महापालिकेला कळवावी. योग्य निदान करा. नागरिकांत भितीचे वातावरण पसरणार नाही याची दक्षता घ्या. अधिकृत लॅबचा अहवाल ग्राह्य माना. डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आल्यास सीपीआरमध्ये पुन्हा चाचणी करून घ्या, अशा सूचना पाटील यांनी केल्या.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/farmer-loan-wavier/", "date_download": "2018-09-22T04:15:07Z", "digest": "sha1:IO4SB2OA2C27O43XPPFT23X2JXFRQ52H", "length": 5771, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जमाफी : 333 कोटी आले; 252 कोटींची प्रतीक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कर्जमाफी : 333 कोटी आले; 252 कोटींची प्रतीक्षा\nकर्जमाफी : 333 कोटी आले; 252 कोटींची प्रतीक्षा\nराज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हा बँकेच्या एक लाख 72 हजार 857 लाभार्थ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान देण्यात आले आहे. आतापर्यंत या लाभार्थ्यांना 333 कोटी 33 लाखांची कर्जमाफी देण्यात आली आहे. तर अजूनही 97 हजार 733 शेतकर्‍यांना 252 कोटी रुपये येणे बाकी आहेत. सध्या अपूर्ण अर्जांची त्रुटीपूर्तता सुरू असून आगामी अधिवेशनापूर्वी उर्वरित रक्‍कम देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.\nशासनाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 70 हजार खातेदारांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. अर्ज भरल्यानंतर संबंधित कर्जदारांना कर्जमाफी देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र, कर्जमाफीने शेतकर्‍यांची दिवाळी काही गोड झाली नाही. कारण कर्जमाफीसाठी अनेक अटी व शर्ती घातल्याने या कर्जमाफीत चांगलाच गोंधळ उडाला. त्यामुळे एकत्रिक कर्जमाफी न देता शासनाने टप्प्याटप्प्याने कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध केल्या. दरम्यान, अधिवेशनाच्या काळात अर्ज न करताच आमदार प्रकाश आबिटकर यांना कर्जमाफी देण्यात आली आणि पुन्हा कर्जमाफीचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यानंतर पुन्हा आयटी विभागाने याद्यांची पडताळणी केल्यानंतर कर्जमाफी मिळण्यास सुरुवात झाली आहे. कर्जमाफीच्या आतापर्यंत सहा याद्या प्रसिद्ध झाल्या असून, यामध्ये पूर्ण थकबाकीदार 18, 336 लाभार्थ्यांना 63 कोटी सहा लाख तर एक लाख 72 हजार 857 लाभार्थ्यांना 269 कोटी 73 लाख प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्याला एकूण 585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीची अपेक्षा असून आतापर्यंत यातील 333 कोटी 33 लाख रुपये रक्‍कम मिळाली आहे.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-datta-jayanti-celebrate-in-district/", "date_download": "2018-09-22T03:16:42Z", "digest": "sha1:M43UVVBGAK4OAW4E3FVBXSFGI6VRMS67", "length": 4112, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साताऱ्यात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › साताऱ्यात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी\nसाताऱ्यात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी\nदिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात जिल्ह्यातील विवध दत्त मंदिरात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या दत्तमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.\nदत्तजयंतीच्या पार्श्वभुमीवर आज सातारा शहर व परिसरातील विविध दत्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध दत्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. आज रविवार असल्‍याने शहरातील दत्‍त मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.\nसाताऱ्यात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी\nसहाय्यक फौजदारासह हवालदारास मारहाण\nकराडः अपघातग्रस्त कारवर चोरट्यांचा डल्ला\nफलटणमध्ये ट्रकचा अपघात : चालक जखमी\nकास, बामणोलीला अखेर लाल परी सुरु\nसातारा : फलटणमध्ये युवकाचा दगडाने ठेचून खून\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/kolhapur-news/12", "date_download": "2018-09-22T02:53:40Z", "digest": "sha1:YWQCRKL3ELG3VUVDZOLP2LX5GZVFURXS", "length": 33568, "nlines": 227, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kolhapur News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nराणेंच्या पक्षाचा झेंडा मनसेशी मिळताजुळता; महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पहिली सभा\nकाेल्हापूर- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पहिली सभा शुक्रवारी काेल्हापुरात झाली. श्री महालक्ष्मी देवीचे अाशीर्वाद घेऊन राणेंनी अापल्या नव्या पक्षाच्या झेंड्याचेही या सभेत अनावरण केले. मनसेच्या झेंड्याप्रमाणेच स्वाभिमान पक्षाच्या झेंड्यावरही भगवा, निळा व हिरव्या रंगाचा समावेश अाहे. तसेच झेंड्याच्या मध्यभागी वज्रमूठचे चिन्ह लावण्यात अाले अाहे. मुंबईतील परप्रांतीय फेरीवाल्यांविराेधातील अांदाेलनात मनसेच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या...\nसतेज पाटलांविरोधात लाखो दुध उत्‍पादकांचा मोर्चा, गोकुळ दुध संघाची बदनामी केल्‍याचा आरोप\nकोल्हापूर- गोकुळ दुध संघावर टीका करून गोकुळची बदनामी केल्याप्रकरणी जिल्ह्यातील लाखो दुध उत्पादकांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. मोर्चात महादेवराव महाडिक, माजी आमदार पी.एन.पाटील, खासदार धनंजय महाडिक, गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील, गोकुळचे सर्व संचालक, दुध संस्था व दुध उत्पादक सहभागी झाले आहेत. सतेच पाटील- धनंजय महाडिक यांच्यात संघर्ष गोकुळ दुध संघावरील वर्चस्वावरुन कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि...\nकोल्हापुरातील 5 स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरांवर आयकर विभागाची धाड\nकोल्हापूर- शहरातील स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणाऱ्या पाच नामवंत डॉक्टरांच्या हॉस्पिटल व निवासस्थानांवर आज आयकर विभागाने धाडी टाकल्या. या धाडीमध्ये कोट्यावधीची बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याची चर्चा आहे. या धाडसत्रामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे चार वाजता पुणे-औरंगाबाद आयकर विभागाचे शंभरहून जास्त अधिकारी कोल्हापुरात पोहोचले. कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील हॉटेल इंटरनॅशनल जवळ स्थानिक शंभरहून अधिक पोलिसांना बंदोबस्तासाठी सोबत घेऊन 25 वाहने शहरातील...\nअनिकेत कोथळे खून प्रकरण; सापडलेला मृतदेह अनिकेतचाच असल्याचे DNA चाचणीत स्पष्ट\nसांगली/कोल्हापूर- आंबोली येथे सापडलेला मृतदेह हा अनिकेतचाच असल्याचे डीएनए चाचणीच्या अहवालात स्पष्ट झाले आहेत. सीआयडीचे संजय कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सांगलीच्या पोलिस कोठडीत पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे अनिकेत कोथळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या साथीदारांनी अनिकेत याचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे नेऊन जाळला होता. हा खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सीआयडीने आंबोली येथून अर्धवट जळलेल्या...\nनारायण राणे 8 डिसेंबरपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; पहिली जाहीर सभा कोल्हापुरात\nकोल्हापूर- कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्राच्या दौरावर येत आहेत.त्यांची पक्ष स्थापनेनंतर पहिलीच जाहीर सभा कोल्हापूरमध्ये होणार आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. नारायण राणे हे 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी खासगी हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानातळावर आगमन...\nभाजप सरकार मुजोर निघाले..शेतकर्‍यांच्या जीवावर उठले; राजू शेट्टींचा घणाघात\nकोल्हापूर- काँग्रेसचे सरकार नको म्हणून भाजप सरकार सत्तेवर आणले. मात्र, हे सरकार तर शेतक-यांच्या जीवावरच उठले आहे,अशा शब्दात राज्य आणि केंद्रीय सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त करुन भाजप सरकार मुजोर असल्याची जोरदार टीका आज खासदार राजू शेट्टी यांनी केली.ते सतेज कृषी प्रदर्शनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले ज्यांनी सत्तेवर आणले त्याच शेतकऱ्यांच्या जीवावर उठत,त्यांच्याशीच मुजोरी करण्याचा डाव या सरकारने केला आहे.शेतीसाठी लागणाऱ्या शेती अवजारांवर आणि ट्रॅक्टर...\nबीएसएनएलच्या 123 नवीन टॉवर उभारणीला मंजुरी; खासदार महाडिक यांच्या प्रयत्नांना यश\nकोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात बीएसएनएलचे नवीन 123 टॉवर उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे . त्यामुळे आता जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकही रिचेबल होणार आहेत. यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. ग्रामीण भागाला बीएसएनएलच्या दूरध्वनी आणि मोबाईल सेवेवर अवलंबून रहावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. पण टॉवरची संख्या कमी असल्याने, रेंजच नसल्याचा अऩुभव आहे. परिणामी ग्रामीण भागात अनेक ठिकाणांची संपर्कच होत नाही. दुर्गम वाड्या-वस्त्यांची तर आणखीनच बिकट...\nआंबोली मध्ये कारला अपघात; पुलाच्या कठड्यावरून खाली कोसळली कार\nकोल्हापूर- आंबोली येथील हिरण्यकेशी फाट्या जवळ दारुच्या नशेत सुसाट वेगाने जाणाऱ्या स्वीफ्ट कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट पुलाचा कठडा तोडून सुमारे 50 फुट खाली नदीत कोसळली घटना घडली. या अपघातात कारमधील चौघेजण ४ जण आश्चर्यकारकरित्या बचावले. एमपी ०९ सी ए ७६१० ही स्विफ्ट कार गोव्याहून कोल्हापुरच्या दिशेने जात होती. यात चालकासह अन्य तीघे दारूच्या नशेत होते. कार चालक सचिन नाना निंबारे (36),मनीष राधाकीसन मरमठ (42),निरज देवेंद्रकुमार सूरी (36),जितेंद्र लक्ष्मणसिंग पिसोदीया (45) सर्वजण जखमी झाले...\nराजू शेट्टी आणि अशोकराव चव्हाण यांच्या गळाभेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत\nकोल्हापूर- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी आज (शनिवार) सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उभय नेत्यांमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या तसेच विविध प्रश्नांवर लोकसभेत एकत्र आवाज उठवण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. याभेटीदरम्यान राजू शेट्टी आणि अशोकराव चव्हाण यांनी गळाभेट घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे. अशोक...\nकोल्हापूरच्या जावयाने कागलमधील गैबी दर्ग्यावर अर्पण केली चादर, श्रीरामाचेही घेतले दर्शन\nकोल्हापूर- अभिनेत्री सागरिका घाटगे आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान या नवदाम्पत्याने कागलमधील गैबी दर्ग्यावर अर्पण चादर केली. तसेच प्रभु रामचंद्राचेही घेतले दर्शन घेतले कोल्हापूरचा जावई महालक्ष्मीच्या चरणी.. झहीर खान आणि सागरिकाने काल (शुक्रवार) रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देवून त्यांचा सन्मान केला. कोल्हापूरच्या जावायाला पाहाण्यासाठी मंदिरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. झहीर आणि चक दे...\nपत्नीची वारंवार छेड काढल्याच्या रागातून कोल्हापुरात तरुणाचा चाकूने भोसकून खून\nकोल्हापूर- पत्नीची वारंवार छेड काढणाऱ्या समीर बाबासो मुजावर ( वय-28, रा. सुभाष नगर) या तरुणाचा आज (शनिवार) सकाळी 8 वाजता चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. आरोपी अनिल रघुनाथ धावडे (वय-38) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर बाबासो मुजावर हा अनिल धावडे यांच्या पत्नीला त्रास देत होता. तिची भर रस्त्यावर छेड काढत होता. त्यामुळे अनिल याने त्याला वेळोवेळी ताकीत दिली होती. तरीही समीरच्या वागण्यात सुधारणा होत नसल्याने अनिल याने आपल्या बागलचौक येथील...\nखासदार धनंजय महाडिक म्हणजे जत्रेतील किल्लीचा ट्रॅक्टर; सतेज पाटीलांची बोचरी टीका\nकोल्हापूर- खासदार धनंजय महाडिक म्हणजे जत्रेतला किल्लीवर धावणारे ट्रॅक्टर आहे, अशा बोचरी टीका माजी गृह राज्यमंत्री आणि विधानपरिषदेचे विद्यमान आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. आमदार पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. जत्रेतल्या ट्रॅक्टरला किल्ली दिली तेवढाच तो ट्रॅक्टर चालतो. यापेक्षा वेगळी स्थिती खासदार महाडिक यांची नसल्याचे ते म्हणाले. खासदार धनंजय महाडिक यांनी काल दूध उत्पादकांच्या चुलीत सतेज पाटील यांनी पाणी ओतण्याचे काम करू नये, आमच्याशी वैर असेल तर राजकीय मैदानात उतरून दोन...\nउदयनराजेंनी एकाच वाक्यात जिंकली मने म्हणाले, आम्हाला आई-बाबा मिळाले तुम्हाला नाही पण...\nकोल्हापूर/सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी आज एक वक्तव्य केले. त्याद्वारे त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. उदयनराजे नेहमी राजकारणावर बोलतात. आज मात्र, त्यांनी अनाथ मुलांबद्दल आपले मत मांडले. अनाथ आश्रमातली सारी मुलं उद्या माझ्या गँगमध्ये असतील, असे विधानही उदयनराजेंनी यावेळी केले. या आश्रमशाळेमध्ये उदयराजेंनी ब्लँकेटचे वाटप केले. त्यावेळी ते बोलत होते. एक सांगतो, त्याचबरोबर एक खंतही सांगतो. आम्हाला आई-बाबा मिळाले, तुम्हाला मिळाले नाही. पण एकच...\nअनिकेत कोथळेचा खून हा पोलिस खात्याला लागलेला कलंक, दोषींना फाशी द्या: रामदास आठवले\nसांगली/कोल्हापूर- अनिकेत कोथळेचा खून हा पोलिस खात्याला लागलेला कलंक असून दोषींना फाशी द्यावी अशी मागणीकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीरामदास आठवले यांनी केली आहे. पोलिस कोठडीत थर्ड डिग्री वापरणे कायदेशीररित्या योग्य नाही. जे पोलिस थर्ड डिग्रीचा वापर करत असतील त्यांना पोलिस खात्यात ठेऊच नये असे मतही आठवले यांनी व्यक्त केले. पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती\nपुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात, सहलीसाठी आलेले 12 विद्यार्थी जखमी, 1 गंभीर\nसातारा- पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खांबाटकी बोगद्याजवळ नागपूरहून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाला आहे. यामध्ये 12 विद्यार्थी जखमी झाले असून 1 विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला पुण्यात हलवण्यात आले आहे. बुधवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. खांबाटकी बोगदा पार करुन पुढे जाणा-या विद्यार्थ्यांच्या बसला मागून येणा-या दुधाच्या टँकरने धडक दिली. त्यामुळे बसची धडक पुढे असलेल्या ट्रकला बसली. नंतर तो ट्रक पुढे...\nकोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल\nकोल्हापूर- गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच पातळीवर सपशेल अपयशी ठरले आहे.पोकळ आश्वासन देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या या सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.राज्य सरकारच्या या अनागोंदी आणि जनविरोधी कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री आणि विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जबाजारी राज्य,विजेच्या...\nअनिकेतच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न; सीआयडीवर विश्वास नाही, सीबीआय चौकशीची मागणी\nसांगली- कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळेच्या दोन भावांनी मंगळवारी स्वत: वर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अनिकेतच्या मृत्यूची सीआयडी चौकशी न करता सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन...\nलकी ड्रॉ मध्ये जिंकलेली कार घरी नेताना जिंकलेल्याचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nकोल्हापूर-चार चाकी गाडीच स्वप्नं आयुष्यभर पाहिलं..अखेर एका वस्त्रांच्या दुकानाने दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या लकी ड्रॉ द्वारे नशिब फळफळले आणि चार चाकीचे स्वप्न पूर्ण ही झालं ... चार चाकी गाडी ताब्यात घेतली आणि हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने याच कार विजेत्या दिलीप कांबळे यांचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबातील सदस्यांचा आनंद दुःखाच्या सागरात मावळून गेला. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडणगे गावातील सर्वसामान्य कुटुंबातील चंद्रकांत...\nकोल्हापुरात महिलेने केला प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; मृतदेह फेकला आंबोली घाटात\nमुंबई/कोल्हापूर- गडहिंग्लजमधील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. विजयकुमार यांच्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. खूनप्रकरणी विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव आणि तिचा प्रियकर सुरेश चोथे या दोघांना मुंबईतील लोअर परळमधून अटक करण्यात आली आहे. 11 नोव्हेंबरला सिंधुदुर्गच्या आंबोली कावळेसाद येथे छिन्नविछीन्न अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. त्याचवेळी गडहिंग्लज येथून आपले शिक्षक पती बेपत्ता झाल्याची...\nकोल्हापुरात 1 ते 4 डिसेंबर दरम्यान ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’\nकोल्हापूर-शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती मिळावी या उद्देशाने सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन येत्या 1 ते 4 डिसेंबर दरम्यान कळंबा येथील तपोवन मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देशविदेशातील नामवंत कंपन्यांचा सहभाग या प्रदर्शनात असणार आहे, अशी माहिती आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रदर्शनाचे उद्घाटनास1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, आमदार हसन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ganeshutsav/ganeshfestival2018/", "date_download": "2018-09-22T03:38:21Z", "digest": "sha1:MB2SOKXPQIG763PV6UF4GLCRTOQO75FW", "length": 16448, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ganesh Chaturthi, Aarti, Ganapati Latest news, Photos and Videos 2018 | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nगणेशोत्सवात ‘अनसूया कक्षा’चा महिलांना लाभ\nलक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गोकुळ अष्टमीला शिशु स्तनपानासाठी अनसूया कक्ष सुरू करण्यात आला.\nGanesh utsav recipe : घरच्या घरी असे बनवा चॉकलेट मोदक\nबाप्पालाही दाखवा चॉकलेट मोदकांचा नैवेद्य\nफ्रान्समध्ये असा साजरा झाला गणेशोत्सव\nआपली संस्कृती परदेशातही जपता यावी यासाठी येथील मराठी बांधव एकत्र येत हे उत्सव साजरे करतात.\nगणेशोत्सवातून समाज प्रबोधनाचा वसा\nयंदा थर्माकोल तसेच प्लास्टिकबंदीमुळे सजावटीला काही अंशी र्निबध आल्याने बाप्पाप्रेमींचा हिरमोड झाला.\n‘गणपती बाप्पा’वर वेब सीरिज\nयुट्यूबवरील 'पुणे गणेश फेस्टिव्हल' या चॅनेवर ही वेब सीरिज पाहायला मिळेल.\nलाखोंची उलाढाल.. तरीही कारागिरांची चणचण\nढोलकी या वाद्याला गणेशोत्सवात सर्वात जास्त म्हणजे ८० टक्के मागणी असते. तर पखवाजाला ५० टक्के मागणी असते.\nगणेशोत्सवात वाहतूक नियमांचे प्रबोधन\nनियमांचे पालन वाहनचालकांसह सर्वानी करावे यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत.\nडीजेच्या बंदीमुळे बॅन्जोला मागणी\nन्यायालयाने डी.जे.च्या वापरावर सणासुदीत बंदी आणल्याने खेडय़ापाडय़ांतील बॅन्जो पार्टीना मागणी वाढली आहे.\nगणेशोत्सव आणि मोहरम एकाच मंडपात साजरा\nहिंदू मुस्लिम एकतेचे घडले 'दर्शन'\nBLOG: चहाच्या टपरीवर कटिंग पिण्यासाठी आलेला बाप्पा नास्तिकाला भेटतो तेव्हा…\nचहाचे पैसे तुलाच द्यावे लागतील माझ्याकडे आशीर्वाद सोडून काही नाहीय द्यायला. कारण...\n‘पर्यावरणरक्षक’ कुटुंबांसाठी गणेशोत्सव स्पर्धा\nपर्यावरणस्नेही गणेशमूर्ती आणि साहित्याचा वापर करून गणरायाची आरास करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.\nकोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात ‘श्री गणेशा’ला वंदन करून केली जाते. म्हणून एखादे चांगले कार्य करताना त्याचा ‘श्री गणेशा’ केला,\nघरगुती गणपतीच्या सजावटीत कलेचा अनोखा आविष्कार\nसार्वजनिक गणेशोत्सवात अनेक कलावंत आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवत कल्पक देखावे, चलचित्र साकारून सामाजिक संदेश देत असतात.\nमंडपातील जागरणासाठी तरुणांना ‘वायफाय’चा डोस\nएकीकडे इंटरनेटची सुविधा देत या तरुणांना वाचनाचीही गोडी लागावी यासाठी दहा दिवस मंडळाच्या आवारात मोफत पुस्तकांचे दालन उभे केले आहे.\nगणेशोत्सवातील देखाव्यांतून पर्यावरण संवर्धनाची हाक\nमुंबई, ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून दरवर्षी समाजप्रबोधन करणाऱ्या देखाव्यांची निर्मिती करण्यात येते.\n‘लालबागचा राजा’ परिसरात चार दिवसात १३५ मोबाइल लंपास\nसीसीटीव्ही कॅमेरांची नजर असूनही चोऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे\nखडू, पाटी, पुठ्ठय़ापासून गणेशमूर्ती\nवसई तालुक्यातील नायगाव पूर्वेतील जूचंद्र हे गाव कलावंतांचे गाव म्हणून ओळखले जाते.\nजाणून घ्या दगडूशेठ हलवाई गणपतीची गोष्ट\nएका हलवायाने शहराच्या मध्यवर्ती भागात स्थापन केलेल्या या गणेशाचे रुप कसे बदलत गेले आणि त्याला कसे महत्त्व प्राप्त होत गेले याविषयी...\nप्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे : गणेश आराधनेविषयीच्या शंका करा दूर\nत्सव साजरा करत असताना आपल्या मनात नकळत अनेक विचार येऊन जातात. आपण करत असलेल्या या विचारांमागे कितपत तथ्य असते. गणपतीची आराधना नेमकी कशी करावी अशा काही प्रश्नांची उत्तरे...\n…जाणून घ्या गौरी आवाहनाची वेळ आणि परंपरा\nमाहेरवाशीणीचे लाड करण्याची पद्धत राज्यभरात वेगवेगळ्या तेऱ्हेने साजरी होते\nपुण्यात पाणीपुरीच्या पुरीतून साकारला १० फूटी बाप्पा\nतब्बल १० हजार पुऱ्या, अमेरीकन शेवपुरी आणि १०० द्रोण वापरुन ही १० फूटी बाप्पाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.\nबाप्पावरचे अनोखे प्रेम; १५० गणपतींनी सजवले घर\nयातील खास मूर्ती म्हणजे ९ प्रकारच्या डाळींपासून तयार करण्यात आलेली मूर्ती. तसेच १ इंचाची सर्वात लहान मूर्ती हे विशेष आकर्षण आहे.\nथोडे हटके आणि हेल्दी मोदक तुम्हीही नक्की ट्राय करुन बघा\n‘राधा प्रेम रंगी रंगली’मध्ये बाप्पांचे आगमन; दिला जाणार सामाजिक संदेश\nराधा आणि प्रेमच्या आयुष्यात बाप्पा नक्कीच सुख घेऊन येईल यात शंका नाही. कारण, राधा आणि प्रेम आता गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करणार आहेत.\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balala-varche-dudh-pajtana-kay-kalji-ghyal--xyz", "date_download": "2018-09-22T04:12:35Z", "digest": "sha1:VVRQE2PBVEU3TZG37O4EO2DGO3F5UIYP", "length": 12315, "nlines": 252, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाला वरचे दूध पाजताना काय काळजी घ्याल ? - Tinystep", "raw_content": "\nबाळाला वरचे दूध पाजताना काय काळजी घ्याल \nबाळाला साधरणतः कमीत कमी ६ महिने तरी वरचे दूध पाजू नये आईचे दूधच पाजावे कारण हे दूध बाळाच्या आरोग्यासाठी अमृताचे काम करत असते. बाळाला ज्या वेळी तुम्ही वरचे दूध पाजायला सुरवात कराल त्यावेळी कश्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबत काही साधारण माहिती देणार आहोत.\nबाळाला दूध कसे पाजाल\nबाळाला शक्यतो वरचे दूध वाटी -चमच्याने पाजावे. बाळाला वरचे दूध पाजण्याआधी दुधाची गुणवत्ता तपासून पहा दूध चांगले असले तरच ते बाळास योग्य ठरेल. गायीचे दूध सुरु करताना पहिल्या महिन्यातच दोन भाग दूध, एक भाग पाणी असे प्रमाण असावे. (प्रत्येक बाळाची पचन शक्ती वेगवेगळी असते त्यामुळे हे प्रमाण डॉक्ट्रांच्या सल्ल्याने ठरवावे)दूध म्हशीचे असेल तर एक भाग दूध, एक भाग पाणी असावे. एक महिन्यानंतर पाण्याचे प्रमाण कमी करावे. साधारणतः पावडरचे दूध पाजू नये पण पर्याय नसल्यास त्यात योग्य प्रमाणातच पाणी टाकले पाहिजे,अधिक पाणी टाकून पातळ करू नका. वरचे दूध पाजताना स्वच्छतेबद्दल आणि गुणवत्ते बाबत जागरूक रहा नाहीतर बाळाला जुलाब होण्याची शक्यता असते.\nबाटलीने दूध पाजताना या गोष्टी लक्षात ठेवा\nजर काही कारणाने बाळ चमचा-वाटीने दूध पित नसेल किंवा तुम्हांला दूध पाजायला जमत नसेल तर दुधाच्या बाटलीचा पर्याय निवडावा\nजास्त गरम दूध बाटली मध्ये भरू नये.\nशक्यतो बाळाला मांडीवर घेऊनच दूध पाजावे.\nबाटली धरताना बुचामध्ये दूध भरलेलं असेल अशी धरावी .\nबाटलीच्या बुचाची छिद्रे लहान मोठी असू नये.\nभरलेली दुधाची बाटली उलटी केल्यावर थेंब-थेंब दूध खाली पडले पाहिजे. जर दुधाची धार जोरात बाहेर येत असले तर बाळाला ठसका लागू शकतो\nदूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन पाठीवरून हात फिरवावा.\nबाळाने ढेकर दिल्यावरच त्याला आडवे करावे .\nढेकर न देता तसेच झोपवल्यास बाळाला उलटी होण्याची शक्यता असते.\nकाही कारणांमुळे शक्य नसल्यास बाटलीने दूध पाजावे लागत असल्यास बाटली आणि त्याच्या बुचाची योग्य ती स्वच्छता राखणे गरजेचे असते अन्यथा बाळाचे पोट बिघडण्याची शक्यता असते. बाटली व बूच दोन्ही साबण आणि ब्रशने स्वच्छ धुवावे. बुचाचा चिकटपणा जाण्यासठी, बुचाला मीठ लावून ते चांगले चोळावे.\nएका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यात बाटली व बूच उकळून घ्यावे. बाटली उकळत्या पाण्यात टाकू नये. त्यामुळे ती फुटण्याची/प्लॅस्टिकची असल्यास वितळण्याची शक्यता असते. प्लॅस्टिकच्या बाटलीत देखील वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी गरम पाण्याने न वितळणारी बाटली घ्यावी प्रत्येकवेळी बाळास दूध पाजल्यानंतर बाटलीची स्वच्छता करावी.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-news-regarding-acidity-flesh-agrowon-maharashtra-3763", "date_download": "2018-09-22T04:14:21Z", "digest": "sha1:4FOQBKQY3475RJ72QVTNTCDHWJYF3VJO", "length": 17791, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, news regarding acidity of flesh, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्यावसायिक कल्चरमुळे वाढते मांसपदार्थांची आम्लता\nव्यावसायिक कल्चरमुळे वाढते मांसपदार्थांची आम्लता\nरविवार, 10 डिसेंबर 2017\nखाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास\nखाद्यपदार्थांचे किण्वन करण्याच्या पद्धतीनुसार त्याची चव, पोषकता आणि दर्जामध्ये बदल होतात. अलीकडे कुजवण्याच्या प्रक्रियेसाठी व्यावसायिक कल्चर उपलब्ध होत आहेत. इटली येथील संशोधकांच्या गटाने त्यांचा अभ्यास केला असून, नैसर्गिक किण्वनाच्या प्रक्रियेच्या तुलनेमध्ये व्यावसायिक स्टार्टर घटकांमुळे सॉसेजची आम्लता वाढते. हे संशोधन ‘अॅप्लाईड अॅण्ड एन्व्हायर्न्मेंटल मायक्रोबायोलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nखाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास\nखाद्यपदार्थांचे किण्वन करण्याच्या पद्धतीनुसार त्याची चव, पोषकता आणि दर्जामध्ये बदल होतात. अलीकडे कुजवण्याच्या प्रक्रियेसाठी व्यावसायिक कल्चर उपलब्ध होत आहेत. इटली येथील संशोधकांच्या गटाने त्यांचा अभ्यास केला असून, नैसर्गिक किण्वनाच्या प्रक्रियेच्या तुलनेमध्ये व्यावसायिक स्टार्टर घटकांमुळे सॉसेजची आम्लता वाढते. हे संशोधन ‘अॅप्लाईड अॅण्ड एन्व्हायर्न्मेंटल मायक्रोबायोलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nसामान्यतः मांस कुजवणारे जिवाणू नैसर्गिकरीत्या आपले काम सुरू करतात. मात्र, त्यांची निवड आपल्याला करता येत नाही. त्यात तयार होणापरे सूक्ष्मजीव हे उपयुक्त असतीलच याची खात्री राहत नाही. खाद्य उद्योगामध्ये अशा कुजवलेल्या किंवा किण्वन केलेल्या पदार्थांचा वापर करण्यामध्ये धोक्यांचे प्रमाण वाढते. त्या विषयी माहिती देताना युनिव्हर्सिटी ऑफ तुरीन यथील खाद्य सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील प्रा. ल्युका कोकोलीन यांनी सांगितले, की प्राथमिक स्थितीमध्ये कार्यरत होणारे जिवाणू हे चांगले असले तरी त्यांवर कोणतेही मानवी नियंत्रण शक्य होत नाही. त्या विकासासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे लागते. हे व्यावसायिकरीत्याही शक्य होत नाही. त्याऐवजी स्टार्टर कल्चर (जिवाणूंचे विरजण) वापरणे सुलभ पडते.\nया सूक्ष्मजीवांविषयी अधिक माहिती मिळविण्याच्या उद्देशाने अभ्यास करण्यात आला. सूक्ष्मजीवांच्या वापरातून पदार्थांना मिळणारी चव, गंध, तोंडातील पदार्थांचा पोत यावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी नव्या पिढीतील सिक्वेन्सिंग तंत्राचा वापर केला. त्या सोबतच क्विण्वनाच्या प्रक्रियेतील प्रत्येक घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी गॅस क्रोमॅटोग्राफी आणि मास स्पेक्टोरमेट्री या तंत्राचाही स्वतंत्रपणेही वापर केला.\nमांस उत्पादनावरील प्रक्रियेमध्ये लॅक्टीक आम्ल तयार करणाऱ्या जिवाणू आणि स्टॅफीलोकोकॅसीज यांची संख्या नैसर्गिक किण्वनाच्या प्रक्रियेच्या वाढताना आढळली. त्यातील लॅक्टोबॅसिलस सकेई आणि लॅक्टोबॅसिलस कुर्वाटस या जिवाणूंचा जनुकिय अभ्यास करण्यात आला. २१ चयापचय प्रक्रियेतील १७७४ जनुकांची सुसंगतवार रचना करण्यात आली.\nस्टार्टर कल्चरद्वारे तयार करण्यात आलेल्या सॉसेसमध्ये अॅसेटीक आम्ल आणि मेदाम्लांचे प्रमाण वाढल्याचे दिसले. या घटकांमुळे थोडासा पुंगट, व्हिनेगर, चिझ, किंवा तणांप्रमाणे किंचित कडवट चव येते. यावर मात करण्यासाठी या जिवाणूंच्या अभ्यासाचा उपयोग होणार आहे. नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीच्या वापरातील धोके कमी करणे शक्य होऊ शकते.\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63637?page=5", "date_download": "2018-09-22T04:00:00Z", "digest": "sha1:7GOW5BRO3TPCWANLUVM4CD4GJGQXY4JU", "length": 12026, "nlines": 247, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने\nखेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने\nखेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने\nआपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.\n१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.\n२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.\n३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.\n४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.\nवस्त्रालंकार - कपडे / दागिने\n(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)\nमाझं कोडं -ह्यात एका धान्याचं\nमाझं कोडं -ह्यात एका धान्याचं नाव आहे \nपहीली तिन अक्षरे तर बरोबर\nपहीली तिन अक्षरे तर बरोबर आहेत का\nवावे, बरोबर आहे . फक्त माझं\nवावे, बरोबर आहे . फक्त माझं उत्तर गव्हाची माळ असं होतं. पण तुम्ही ९९.९९ %बरोबर ओळखलत.\nपुढचं कोडं तुम्ही द्या\nगव्हाची माळ नव्हे गहुमाळ\nगव्हाची माळ नव्हे गहुमाळ\n२ अक्षरी कानामात्रा नसलेला\n२ अक्षरी कानामात्रा नसलेला गुळगुळीत अलंकार\nआम्ही गव्हाची माळ म्हणतो .\nआम्ही गव्हाची माळ म्हणतो . प्रत्येक जण वेगळ्या नावाने ओळखत असेल .असो\nनथ..पण ती गुळगुळीत नाही\nनथ..पण ती गुळगुळीत नाही\nपण कानामात्रा नाहीये मग बरोबर नाहीये माझा गेस\nरूळ म्हणजे काय असतं\nरूळ म्हणजे काय असतं\nगोल मण्यांचा गजरा बनवल्यासारखा दिसणारा हा चांदीचा अलंकार असून कोकणात याचा प्रसार अधिक असल्याचे दिसून येते.\nपण तुमचं उत्तर काय आहे वावे\nपण तुमचं उत्तर काय आहे वावे\nपण कानामात्रा नकोय ना\nपण कानामात्रा नकोय ना\nवावे अजुन क्ल्यु द्या एखादा\nवावे अजुन क्ल्यु द्या एखादा\nपण तुमचं उत्तर काय आहे वावे\nपण तुमचं उत्तर काय आहे वावेअजून एखादा क्लु \nहा घ्यायला पुण्यात तरी ( विशिष्ट दिवशी) रांगा लागलेल्या पाहिल्या आहेत\nथंडीत बाळाना घालायला हवी पण\nथंडीत बाळाना घालायला हवी पण जरा मात्रा चुकविली तर मात्र साफसफाई करता येईल (२ अक्षरी)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-success-story-marathi-krishi-sankalp-siddhi-farmers-group-loha-distnanded-agrowon-3424?tid=151", "date_download": "2018-09-22T04:19:02Z", "digest": "sha1:T5VZJFEST24ECJGYGDTXX4QBDPDAJPZN", "length": 21165, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture success story in marathi, krishi sankalp siddhi farmer's group, loha dist.nanded, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाकडीच्या गटशेतीचा यशस्वी ‘संकल्प’\nकाकडीच्या गटशेतीचा यशस्वी ‘संकल्प’\nकाकडीच्या गटशेतीचा यशस्वी ‘संकल्प’\nडॉ. टी. एस. मोटे\nबुधवार, 29 नोव्हेंबर 2017\nउत्पादन वाढू लागल्यानंतर मुंबई, हैदराबाद व पुण्याच्या मार्केटची माहिती घेतली. मुंबईचे दर तुलनेने चांगले वाटल्याने तेथेच माल पाठवणे सुरू केले. प्लॅस्टिक क्रेटमध्ये माल भरून एकूण आठ टन माल ट्रकद्वारे मुंबईला पाठविला.तेथे किलोला १८, २० रुपयांपासून ते २२, २८ रुपयांपर्यंत दर मिळाला. वाहतुकीसाठी प्रतिकिलो चार रुपये खर्च आला. कमी कालावधीत काकडीतून गटातील शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न मिळवले.\nप्रतिकूल हवामानाशी सुसंगत अशा संरक्षित शेतीचा पर्याय लोहा (जि. नांदेड) येथील कृषी संकल्प सिद्धी शेतकरी गटाने निवडला. गटातील सात जणांनी यंदाच्या जानेवारीत शेडनेटच्या रूपाने बिगरहंगामी काकडी घेण्याचा प्रयोग केला. एकरी सुमारे २५ ते ४० टनांपर्यंत उत्पादन घेतले. आता गटाचा आत्मविश्वास वाढीस लागला असून भरताचे वांगे, ढोबळी मिरचीचे प्रयोगही या शेतकऱ्यांनी केले आहेत.\nनांदेड जिल्ह्यातील लोहा हा तसा कापूस पिकाचा पट्टा. या भागातील काही शेतकरी भाजीपाला पिकेही घेतात. लोहा हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथील माधवराव जगन्नाथराव सूर्यवंशी यांनी पुढाकार घेत कृषी संकल्प सिद्धी शेतकरी गटाची स्थापना केली आहे. त्याद्वारे गटशेतीला परिसरात चालना मिळाली आहे.\nगटाचे प्रमुख सूर्यवंशी पूर्वीपासून पारंपरिक पिकांबरोबर भाजीपाला पिकेही घेतात. सन २०१५ या वर्षामध्ये त्यांनी शेडनेटची उभारणी केली. पहिल्या वर्षी त्यात टोमॅटोचे पीक घेतले. त्यातील नवखा अनुभव लक्षात घेता बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले. त्यानंतर कारले पीक घेतले. मात्र हे पीक ‘फेल’ गेले.\nदरम्यान शेडनेट तंत्रात कुशल व्हायचे तर प्रशिक्षण घेण्याची गरज त्यांना भासली. त्यानुसार कृषी विभागाच्या मदतीने पुणे- तळेगाव येथील संस्थेतील प्रशिक्षणाचा लाभ मिळाला. यामुळे तांत्रिक ज्ञानाता भर पडली. आत्मविश्‍वास निर्माण झाला.\nशेतकऱ्यांच्या शेतांना भेटी :\nकेवळ प्रशिक्षण पुरेसे नव्हते. मग पुणे परिसरातील काही अनुभवी शेडनेट शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. त्यांच्या प्रयोगाचे बारकावे समजावून घेतले. यात काकडी उत्पादकही होते.\nकमी कालावधीत व बिगरहंगामी येऊ शकेल अशा काकडी पिकाचा पर्याय पुढे आला. या रोपांचा पुरवठा करणाऱ्या एका कंपनीच्या प्लॉटलाही भेट देण्यात आली.\nशेडनेटमध्ये काकडीचा प्रयोग :\nगटातील नऊपैकी सात जणांनी शेडनेटमध्ये काकडी करण्याचे ठरवले.\nसूर्यवंशी यांच्यासह गोपाळ भगवानराव बगाडे, शशीकुमार शंकर पत्की (रा. सुनेगाव), डॉ. मनोज जीवन, जीवनराव घंटे, व्यकंटी जीवनराव घंटे, बाबाराव दिघे आदींचा त्यात समावेश राहिला. या सातही जणांकडे एक एकरचे शेडनेट हाउस आहे.\nजानेवारी २०१७ मध्ये या गटाची (कृषी संकल्प सिद्धी) नोंदणी आत्मा विभागाकडे करण्यात आली आहे.\nसातही जणांनी शास्त्रशुद्धपणे गादीवाफे (बेड) तयार करण्याकडे लक्ष दिले.\nबेडवर चार फूट रुंदीचा मल्चिंग पेपर बसवला. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची सोय केली.\nप्रत्येक बेडवर दोन ओळंत प्रत्येकी दीड फुटावर रोपांची झिगझॅग पद्धतीने यंदाच्या जानेवारीत काकडीची लागवड केली.\nबहुतांश शेतकऱ्यांचा शेडनेटमधील काकडीचा पहिलाच अनुभव असल्याने तज्ज्ञांनी ठरवून दिल्याप्रमाणे व्यवस्थापन वेळापत्रक सांभाळले. शिवाय सूर्यवंशी यांचे लोहा येथे कृषी सेवा केंद्रही आहे. त्या माध्यमातून त्यांनीही गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत होते.\nसाधारण ३५ दिवसांनंतर तोडा सुरू झाला. साधारण ४५ दिवसांपर्यंत एक दिवसाआड तोडा करण्यात आला. सुमारे ३०० ते ४०० किलो माल प्रत्येकाकडे मिळत होता. लागवड करताना सर्वांनी वेगवेगळ्या टप्प्यात केली होती. त्यानुसार कोणत्या दिवशी कोणी माल तोडायचा याचे वेळापत्रकही गटाने तयार केले होते. सुमारे ४५ दिवसानंतर उत्पादन वाढू लागले. एका दिवसाआड तोड्याला दीड टन माल निघू लागला. सूर्यवंशी म्हणाले की प्रत्येकाला एकरी सरासरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळाले. थंडीच्या काळात काकडीची वाढ खुल्या शेतात चांगल्या प्रकारे झाली नसती. शेडनेटचा तो फायदा झाला.\nसुरवातीच्या काळात उत्पादन कमी असल्यामुळे माल लोहा व नांदेड येथे विकण्यात आला. येथे सरासरी प्रतिकिलो १५ रुपये दर मिळाला. उत्पादन वाढू लागल्यानंतर मात्र मुंबई, हैदराबाद व पुण्याच्या मार्केटची माहिती घेण्यात आली. मुंबईचे दर तुलनेने चांगले वाटल्याने तेथेच माल पाठवणे सुरू केले. प्लॅस्टिक क्रेटमध्ये माल भरून एकूण आठ टन माल ट्रकद्वारे मुंबईला पाठविण्यात आला.तेथे किलोला १८, २० रुपयांपासून ते २२, २८ रुपयांपर्यंत दर मिळाला. वाहतुकीसाठी प्रतिकिलो चार रुपये खर्च आला.\nपारंपरिक पिकांतून उत्पन्नाची मोठी मजल गाठता येत नाही. मात्र संरक्षित शेतीचा पर्याय वापरून ते शक्य होऊ शकते असा गटाला अनुभव आला आहे. कमी कालावधीत काकडीतून गटातील शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न मिळवले आहे. शेडनेट, ठिबक आदींसाठी एकरी १५ लाख रुपये भांडवल उभे करावे लागले. त्यासाठी बॅंकेचे कर्ज काढावे लागले. मात्र कृषी विभागाकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळाल्याचे सूर्यवंशी म्हणाले.\nआता भरताचे वांगे, ढोबळी\nपहिल्या प्रयोगातून आत्मविश्वास वाढल्यानंतर गटातील शेतकऱ्यांनी आपला मोर्चा शेडनेटमध्ये भरताचे वांगे व ढोबळी मिरचीकडे वळवला आहे. सध्या पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे सूर्यवंशी म्हणाले. काकडीचा आश्वासक प्रयोग पाहून गटामधील सदस्यांची संख्या आता २० वर गेली आहे.\nया बाबी साध्य केल्याचा झाला फायदा\nशेडनेटसारखे संरक्षित शेतीतले तंत्रज्ञान, बेड, मल्चिंग, ठिबक, विद्राव्य खते यांचा वापर\nसंपर्क - माधवराव सूर्यवंशी - ९७६५३८६८६९\n(लेखक नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)\nबिगरहंगामी दर्जेदार पिकलेली काकडी मुंबई बाजारपेठेत पाठवण्यात आली.\nमल्चिंग पेपरचा केलेला वापर\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवडशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून...\nरंगीत शेडनेटच्या वापराने उत्पादन,...सामान्यपणे भाजीपाला, फुलपिके आदींच्या...\nनियोजन, सातत्यामुळे शेडनेटमधून वाढवले...शेतकरी ः विक्रम पांढरे गाव ः खुपसंगी, ता....\nशेडनेट, पॉलिहाउसने घडविला नवा अध्यायअॅग्रोवन कोकणचा स्मार्ट शेतकरी अॅवॉर्ड ...\nशेडनेटमधील शेती करते आर्थिक प्रगती आर्थिकदृष्ट्या न पडवणाऱ्या पारंपरिक पिकांना...\nकाकडीच्या गटशेतीचा यशस्वी ‘संकल्प’ प्रतिकूल हवामानाशी सुसंगत अशा संरक्षित शेतीचा...\nशेडनेटमधील बीजोत्पादनाने दिली अार्थिक...लोणी (ता. रिसोड जि.वाशीम) येथील रामकृष्ण सानप...\nशेडनेटच्या विविध पिकांतील जिद्दी मास्टर...न कळण्याच्या वयात आईचे छत्र हरविले. पण वडिलांचे व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/user/password", "date_download": "2018-09-22T02:58:28Z", "digest": "sha1:G3GI7FNY6D4JCCDIYSXFMMHCV44U6BLX", "length": 4594, "nlines": 48, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सदस्य खाते | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.(active tab)\nसदस्यनाम अथवा इमेल पत्ता *\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://microforward.com/content?id=96191", "date_download": "2018-09-22T04:06:07Z", "digest": "sha1:D7RY7WYLH54ZKIOMP4JRWHFRWUFZTTY6", "length": 4876, "nlines": 73, "source_domain": "microforward.com", "title": "लाइव्ह फोनला 501 मिळणार नाहीत पण मुक्त होईल, कसे माहित", "raw_content": "\nलाइव्ह फोनला 501 मिळणार नाहीत पण मुक्त होईल, कसे माहित\nया फोन कोणत्याही कंपनीच्या वैशिष्ट्य फोन विनिमय वर अर्पण केले जात आहेत\nआपण जिओ फोन विकत घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय उपयोगी ठरेल. अलीकडेच झियाओ मोनसून ऑफरची सुरुवात झियाओ ने सुरू केली, ज्यास 501 रुपयांचा कॉल देण्यात आला आहे. या फोन कोणत्याही कंपनीच्या वैशिष्ट्य फोन विनिमय वर अर्पण केले जात आहेत.\nया ऑफरची पूर्तता करण्यासाठी, जिओला 501 रुपयांपेक्षा कोणत्याही कंपनीच्या वर्तमान स्थितीचा फीचर फोन द्यावा लागेल.\nयाशिवाय, जिओने या फोनसह 594 रु.ची योजना देखील सुरू केली आहे. 6 महिने अमर्यादित कॉल आणि दररोज 500 एमबी 4 जी डेटा असेल.\nआपण जिओ फोन विकत घेतल्यास आपल्याला 501 रुपये फी द्यावी लागेल जी 3 वर्षांनंतर वसूल केली जाईल.\n6 महिने अमर्यादित कॉल आणि दररोज 500 एमबी डेटा समावेश तसेच दिले जाईल 594 रुपये योजना Xiao फोन. अर्थ प्रभावीपणे आपण फोन विनामूल्य मिळेल.\nGoogle स्टोअरवरून अशा मनोरंजक आणि अनन्य बातम्या वृत्तानुरूप डाउनलोड करा. Lopscoop app, आणि बरेच नगदी रोख रक्कम देखील कमावते.\nशादी के बाद देर से क्यों होते है पीरियड्स\nझटपट बनएं मटर मैथी की राइस ये है आसान रेसिपी\nवीवो ने 5जी सक्षम नेक्स एस स्मार्टफोन का परीक्षण किया\nकंप्यूटर से भी तेज़ दिमाग़ पाने के लिए इन 3 चीज़ों का करें प्रयोग, फिर देखें कमाल\nTata Docomo के बाद Tata Sky है खतरे में, जिओ बना वजह\nअनुष्का शर्मा के प्रेग्नेंट होने की पूरी सच्चाई जानने के लिए, पढ़े ये खबर\nकरण जौहर ने लगाई रणवीर और दीपिका की शादी की खबरों पर मुहर, कही ये बात\nव्रत में बनाएं साबूदाने का वड़ा और व्रत के समय रखिये अपनी सेहत का ख्याल भी\nInd vs End: 5वें टेस्ट में विकेटकीपर के रूप में खेलेंगे बेयरस्टो\n5वें टेस्ट में राहुल समेत 3 बड़े बदलाव संभव\nलाइव्ह फोनला 501 मिळणार नाहीत पण मुक्त होईल, कसे माहित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://mumbaiganitmandal.com/index.php?option=com_content&view=article&id=64&Itemid=71&lang=mr", "date_download": "2018-09-22T03:55:22Z", "digest": "sha1:3ZOSBQ5FSCZKLGWWZDRX5C35XNFPU662", "length": 5179, "nlines": 54, "source_domain": "mumbaiganitmandal.com", "title": "बक्षिस", "raw_content": "\nबृहन्मुंब‌ई गणित अध्यापक मंडळ, दरवर्षी एप्रिल महिन्यात आपला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा करुन गणित प्रज्ञावंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव करतात. ही पारितोषिके पुढील प्रमाणे :\n१. परीक्षांसाठी बक्षिसे :\nअ . गणित संबॊध परीक्षा :\n१. बृ. मुंबईतील प्रत्येक केंद्रातून ८०% हून अधिकगुण मिळवून\nकेंद्रात गुणानुक्रमे प्रथम येणा-या इ. ५ वी व इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांस (पुस्तकरुपाने).\n२. गणित संबॊध परीक्षेत १०० पैकी ९० किंवा ९० हून अधिक गुण मिळवणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांस 'A Grade' प्रशस्तिप्रत्रक.\n३. गणित संबॊध परीक्षेत १०० पैकी ६० ते ८९ गुण मिळवणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांस 'B Grade' प्रशस्तिप्रत्रक.\nब . गणित प्राविण्य परीक्षा :\n१. बृ. मुंबई जिल्ह्यातुन गुणानुक्रमे इ. ५ वी व इ. ८ वी च्या प्राविण्य परिक्षेत गुणानुक्रमे पहिल्या २५ विद्यार्थ्याना मडंळाकडुन रोख बक्षिसे.\n२. बृ. मुंबई जिल्ह्यात प्राविण्य परिक्षेत गुणानुक्रमे पहिल्या २ विद्यार्थ्यांना ( इ. ५ वी व इ. ८ वी ) देणगीदारांनी दिलेल्या ठेवीच्या व्याजा तु न रोख बक्षिसे.\n३. प्राविण्य परिक्षेत १०० पैकी ७५ किंवा अधिकगुण मिळवणा-या प्रत्येक प्रज्ञाप्राप्त विद्यार्थ्यांस जिल्हामंडळातर्फे प्रशस्तिप्रत्रक.\nक. गणित प्रज्ञा परीक्षा : प्रज्ञाप्राप्त विद्यार्थ्यांस\n१. बृ. मुंबई जिल्ह्यातील प्रज्ञापरिक्षेत (राज्यस्तर) प्रज्ञाशिष्यवृत्तीप्राप्त प्रत्येक विद्यार्थ्यांस देणगीतुन आणि मंडळातर्फे स्वतंत्र रोख पारितोषिक.\n२. महामंडळातर्फे शिष्यवृत्ती व पदक आणि प्रशस्तिप्रत्रक गणित प्रज्ञा परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकास प्रशस्तिप्रत्रक.\nदरवर्षी सातत्त्याने गणित संबॊध परीक्षेत सर्वोच्च संख्येने विद्यार्थी बसविणा-या\n१ . मराठी माध्यमाच्या\n२ . इग्रंजी माध्यमाच्या\n३ . अनेकमाध्यमे असणा-या\n१.विविध स्पर्धासाठी रोख बक्षिसे :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-farmer-strike-baramati-49714", "date_download": "2018-09-22T03:38:36Z", "digest": "sha1:Y3U6QVKG6RS2U3HHMWAQUPACFWJAEJUO", "length": 14217, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune News: Farmer Strike in Baramati बारामतीत वाहू लागले दुधाचे पाट | eSakal", "raw_content": "\nबारामतीत वाहू लागले दुधाचे पाट\nशुक्रवार, 2 जून 2017\nशेतकऱ्यांनी आजपासून कोणीही दुधाची वाहतूक करू नये, दूध घरच्या लोकांना द्यावे, एकदा तरी घरच्यांना पेढे, खवा खाऊ द्या असे आवाहन यावेळी शेतकऱ्यांनी करतानाच यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही, जर घरी न ठेवता दूध बाहेर पुरवठा करण्याची खुमखुमी ठेवली तर उद्यापासून दुधाचे कॅनही रस्त्यावर फोडू असा इशारा दिला\nबारामती : राज्यव्यापी शेतकरी संपाची धग दुसऱ्या दिवशीही बारामतीत कायम राहीली. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी भाजी मंडई, दुधाचे टेम्पो यांना लक्ष्य केले. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दूध विक्रीवर नियंत्रण आणले. रस्त्यात पकडलेले दूध ओतून देण्यात आले. यामुळे इंदापूर- बारामती रस्त्यावर दुधाचे पाट दिसत होते. दरम्यान बाजार समितीचे उपबाजार व भाजी मंडईत आज शुकशुकाट होता.\nआज सकाळी पहाटे काटेवाडी येथे शेतकऱ्यांनी पहिल्यांदा आंदोलन केले. येथे दुधाचे टॅंकर व टेम्पो अडवून शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पिंपळी येथील खासगी दूध प्रक्रिया प्रकल्पावर धडक दिली. येथे कोणत्याही परिस्थितीत आजपासून दूध स्वीकारले जाणार नाही. तसेच येथून दूध पाठविले जाणार नाही असे आश्वासन प्रकल्पप्रमुखांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी रस्त्यावरून ये-जा करणारे दुधाचे टेम्पो लक्ष्य केले. पिंपळी येथे दुधाचे टेम्पो अडवून पुन्हा संप मिटेपर्यंत दूध रस्त्यावर आणू नका, असे आवाहन करीत टेम्पोमधील दूध ओतून दिले.\nशेतकऱ्यांनी आजपासून कोणीही दुधाची वाहतूक करू नये, दूध घरच्या लोकांना द्यावे, एकदा तरी घरच्यांना पेढे, खवा खाऊ द्या असे आवाहन यावेळी शेतकऱ्यांनी करतानाच यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही, जर घरी न ठेवता दूध बाहेर पुरवठा करण्याची खुमखुमी ठेवली तर उद्यापासून दुधाचे कॅनही रस्त्यावर फोडू असा इशारा दिला.\nदुसरीकडे आज सकाळीच गुनवडी चौकातील भाजी मंडईत जाऊन आंदोलकांनी भाजी मंडईत आज कोणी भाजीविक्री करणार नाही याची खातरजमा केली. दरम्यान कोणीही भाजीमंडईचे स्टॉल उघडणार नाही व विक्री करणार नाही असे भाजीविक्रेत्यांनी स्पष्ट केल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा नंदन दूध डेअरीकडे वळविला. बारामती दूध उत्पादक संघाच्या या प्रकल्पात आज दूध घेतले जात होते, ही माहिती मिळाल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. तेथेही त्यांनी रस्त्यावर टेम्पोमधील दूध ओतून दिले. रतिबासाठी दूध घेऊन जाणारेही आंदोलकांचे लक्ष्य बनले. ज्येष्ठ वकील भगवानराव खारतुडे, छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण, राजेंद्र गावडे, प्रताप पागळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमोल काटे, सतीश काटे बाजार समितीचे संचालक संजय काटे, सुधीर पानसरे, ऍड. सन्‌व्विाघ, राजेंद्र ढवाण, अविनाश काळकुटे, राजेंद्र बोरकर, शीतल काटे आदींसह इतरही आंदोलक यामध्ये सहभागी होते.\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nगणपती व पंजांची एकत्र पूजा (व्हिडिओ)\nवडगाव निंबाळकर येथील घोडके कुटुंबाचा अनोखा उपक्रम वडगाव निंबाळकर (पुणे): गणेशोत्सव आणि मोहरम सण एकाच सप्ताहात आल्यामुळे येथील महादेव घोडके यांनी...\nदिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)\nभारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...\nबेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयॅम बॅक मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/transforming-ashoka-falls-echo-tourism-127382", "date_download": "2018-09-22T03:32:33Z", "digest": "sha1:Q2XPDRVXHSM76DFDXPL7GQEEUUN3SBYL", "length": 12071, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Transforming Ashoka Falls to Echo Tourism अशोका धबधब्याचा \"इको टुरिझम'द्वारे कायापालट | eSakal", "raw_content": "\nअशोका धबधब्याचा \"इको टुरिझम'द्वारे कायापालट\nरविवार, 1 जुलै 2018\n\"इको टुरिझम'च्या माध्यमातून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत.\nशहापूर : तालुक्‍यातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या विहीगाव येथील अशोका धबधब्याला \"इको टुरिझम'चा दर्जा प्राप्त झाला असून, त्याचे उद्‌घाटन आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक डी. पी. निकम, विहीगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एन. पी. बागराव, प्रभारी पोलिस अधिकारी कुंदन जाधव, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती निखिल बरोरा, सरपंच दुर्वास निरगुडे आदी उपस्थित होते.\nकसाऱ्यापासून जवळच विहीगाव वनराईत लपलेला अशोका धबधबा पाच वर्षांपासून पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. यापूर्वी धबधब्यावर पोहोचण्यासाठी पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. आमदार पांडुरंग बरोरा यांनी मागील वर्षी पर्यटनस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून तत्कालीन तहसीलदार अविनाश कोष्टी, विहीगाव वन विभाग अधिकारी एन. पी. बागराव यांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यासाठी बरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लाख रुपयांचा निधी मंजूर केला.\n\"इको टुरिझम'च्या माध्यमातून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत. त्या उतरताना वयोवृद्ध पर्यटकांना आधार म्हणून पायऱ्यांच्या बाजूने लोखंडी ग्रील उभारण्यात आल्या आहेत. सिमेंटचा कट्टा, महिलांसाठी कक्ष, उपचार कक्ष आदी सुविधांच्या उपाययोजना देण्यात आल्या आहेत.\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nसायबर गुन्ह्यांतील चार कोटी हस्तगत\nपुणे - डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांची तब्बल ३ कोटी ९३ लाख २२ हजार रुपयांची रक्कम सायबर गुन्हे शाखेने परत...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1108", "date_download": "2018-09-22T04:16:51Z", "digest": "sha1:33DFIAKNZJCCWYUMIAPAHDEPGGARCR4O", "length": 8015, "nlines": 221, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रवा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रवा\nRead more about फोडणीचे खमंग डोसे\nRead more about फोडणीचे खमंग डोसे\nRead more about रव्याचे कटलेट्स.\nरव्याच्या पारीचे मोदक -उकडून आणि तळून (फोटो सहित)\nRead more about रव्याच्या पारीचे मोदक -उकडून आणि तळून (फोटो सहित)\nRead more about खव्याच्या करंज्या\nमँगो कप केक्स - मायक्रोवेव्ह\nRead more about मँगो कप केक्स - मायक्रोवेव्ह\nमका कणसाच्या दाण्यांची भजी\nRead more about मका कणसाच्या दाण्यांची भजी\nसाहित्य : एक वाटी बारीक रवा , एक वाटी तांदळाची पिठी , एक वाटी मैदा , एक वाटी आंबट दही,चवीपुरते मीठ व डोश्यासाठी तेल.\nरवा + नारळ लाडू... बीना कटकटीचे - 'सोप्पे'\nRead more about रवा + नारळ लाडू... बीना कटकटीचे - 'सोप्पे'\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://cipvl.org/32505-semalt-unveiling-the-difference-between-seo-and-smm", "date_download": "2018-09-22T03:51:17Z", "digest": "sha1:7TUCW2F6SKIW32WDTU2DO7L2ZOXGB3NK", "length": 9049, "nlines": 34, "source_domain": "cipvl.org", "title": "Semalt अनावरण एसइओ आणि एसएमएम दरम्यान फरक", "raw_content": "\nSemalt अनावरण एसइओ आणि एसएमएम दरम्यान फरक\nबहुतेक व्यवसाय ऑनलाइन मार्केटिंगमध्ये यशस्वी व्हायचे आहेत. तथापि, मध्ये यशस्वीऑनलाइन मार्केटिंगसाठी एसईओ आणि एसएमएमसारख्या काही डिजिटल युग तंत्रांची गरज आहे. दोन तंत्र उद्योजकांना तेच दिसू शकतातजे डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात काम करीत नाहीत. उदाहरणार्थ, सोशल मीडियाचा वापर करताना एसईओ कीवर्ड शोधू शकतातविपणन सशुल्क जाहिरातींचा समावेश आहे. दोन घोटाळे हे बहुतेक ऑनलाइन व्यवसायांसाठी फायद्याचे ठरू शकतात कारण विशेषतः एखाद्याला फरक माहित असेल\nजेसन एड्लर, चे ग्राहक यशस्वी व्यवस्थापक Semaltेट डिजिटल सेवा, एसएमएम वरून एसइओ वेगळे करू शकता जे काही मुख्य मुद्दे प्रस्तुत:\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (एसइओ)\nह्या वेब डेव्हलपमेंटमधील रणनीती म्हणजे दृश्यमानता वाढविणेशोध इंजिनवरील आपली वेबसाइट, खासकरून जेव्हा एका शोध क्वेरीमध्ये एक की असतात एसईओ मिळविण्यासाठी ऑन-साइट आणि ऑफ-साइट घटकांना एकत्रित करतेशोध इंजिनमधून रहदारी डिजिटल मार्केटरसाठी कोणत्याही यशस्वी एसइओ मोहिमेचा ध्येय रँकिंगमध्ये अनुकूल स्थान प्राप्त करणे आहेदिलेल्या कीवर्डच्या सेटसाठी शोध इंजिन परिणामांचा हे महत्वाचे आहे कारण आपण आपल्या स्पर्धकांना पराभूत करू शकता, नवीन गुणवत्ता वाहतूक मिळवाआणि सर्वात महत्त्वाचे, रूपांतरणे वाढवा एसइओमध्ये रणनीकरणाचा उपयोग केला जातो जसे की:\nऑनलाइन मार्केटिंगसाठी शोध इंजिन मार्केटिंग (एसईएम) वेगळा दृष्टिकोन आहे.SEM प्रायोजित यादी आहे - недорогaя кожaнaя мебель. यात विशिष्ट वापरकर्त्याच्या ऑर्गेनिक शोध परिणाम पृष्ठांवर लक्ष्यित जाहिराती देणे समाविष्ट आहे..प्रक्रिया समाविष्ट आहेबोली. काही विशिष्ट लोकसंख्येवर विशिष्ट व्यक्ती आपल्या जाहिरातीला दिलेल्या कालावधीसाठी पाहू शकतील ही पद्धत व्यापकपणे त्याचा एकसंध असल्यामुळे वापरली जातेपे-टू-क्लिक ऑटोमेशन.\nसोशल मीडिया मार्केटिंग (एसएमएम).\nएसइओ शोध इंजिनांद्वारे रहदारी एकत्र करतेवेळी, एसएमएम अजून एक डिजिटल आहेविपणन धोरण ऑनलाइन ग्राहक मिळण्यासाठी एसएमएम कठोरपणे सामाजिक मापदंड वापरतो. सामाजिक मीडिया प्रमुख सामाजिक लक्ष्ये लक्ष्यितफेसबुक, ट्विटर, टुम्ब्लर, Pinterest आणि लिंक्डइन सारख्या नेटवर्क साइट्स या क्षेत्रात विक्रेत्यांना ब्रॅण्डची जाणीव वाढवा, गोळा कराईमेल प्राप्त करा आणि सोशल मीडियावर उपलब्ध असंख्य मार्ग वापरून त्यांचे नफा मार्जिन वाढवा. उदाहरणार्थ, फेसबुकला एकदेय जाहिरातींचे धोरण हे जाहिराती एका विशिष्ट डेमोग्राफिकला लक्ष्य करतात जे आपण अचूकपणे सेट केले आहे. इतर ऑनलाइन मार्केटिंगसोशल मिडियामधील चॅनल:\nYouTube किंवा Vimeo सारखे व्हिडिओ\nInstagram आणि Pinterest सारख्या प्रतिमा सामायिक करणे.\nपारंपारिकरित्या, वेबसाइटसाठी एसइओ आणि एसएमएम दोन्ही ग्राहक मिळविण्याचे लक्ष्य. तरीहीफरक, ते संभाव्य ग्राहकांना ब्रँडची जाणीव वाढवतात. दुसरीकडे, अभ्यागतचे रुपांतरणग्राहक त्यावर पूर्णपणे अवलंबून नाहीत. वेब डेफिनेशन सारख्या इतर घटकांची अंमलबजावणी होते.\nऑनलाइन यशस्वी होण्याची इच्छा असलेल्या कंपन्यांना डिजिटल मार्केटिंग करणे आवश्यक आहे, तथापि,शोध इंजिन ऑप्टिमायझेशन (एसइओ) आणि सोशल मीडिया मार्केटिंग (एसएमएम) यासारख्या अटी गोंधळात टाकतील. एसइओ आणि एसएमएम हे दोन्ही डिजिटल मार्केटिंग आहेततंत्र मुख्यतः, ते ब्रॅन्ड व्हिज्युबिलिटी वाढविणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऑनलाइन नवीन क्लायंट मिळवणे हे आमचे लक्ष्य आहे. तथापि, दोन आहेतते ज्या प्रकारे ऑपरेट करतात तसे भिन्न. उदाहरणार्थ एसइओमध्ये मोठ्या सर्च इंजिन्सची दृश्यमानता वाढत असते, तर एसएमएम वाढत्या प्रमाणात वाढतोसोशल मीडियाद्वारे ब्रँड जागरूकता त्यांच्या मतभेदांची समजूत करून, दोन्ही तंत्रे आवश्यक आहेत आणि दीर्घकालीन लाभ आणू शकतातएखाद्या व्यवसायात जेव्हा योग्यरित्या चालते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2018/03/blog-post.html", "date_download": "2018-09-22T03:19:23Z", "digest": "sha1:CN4XW6BRETVIW3HW7GGNZ525PXKBU3OY", "length": 7886, "nlines": 64, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: इहलोकीचा प्रवास", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\n...आंब्याच्या झाडाखाली सावलीत उरलेल्या आयुष्यावर शांत विचार करीत बसलेल्या त्याच्या निर्विकार चेहऱ्याकडे पहात ती म्हणाली.\n\"मलाही तुझ्यासोबत शेवटच्या प्रवासाला यायचंय...नेशील\n क्षणभंगुर जीवन आहे माझं. तू सुखात रहा आई होण्याचं भाग्य दिसतय तुझं या घरात आई होण्याचं भाग्य दिसतय तुझं या घरात\n“राहिला असतास सोबत तर बरं झालं असतं\nतो धरपडत हलला आणि तिच्या कपाळावर आपले ओठ अलगद टेकवत म्हणाला,\n“मलाही तुझ्या सोबत जगायला आवडलं असतं पण जन्म मृत्यू कुठे आहे आपल्या हातात पण जन्म मृत्यू कुठे आहे आपल्या हातात\n\"तू दूर गेलास तरी तुझी आठवण कायम सोबत राहील.\" म्हणत ती ताडकन उठली.\n अशी एकदम का उठलीस मी घाबरलो ना\n\"ते बघss… समोर पाहिलस का बहुतेक तुझा इहलोकीचा अखेरचा प्रवास सुरु झालाय...”\nहताश होऊन त्याने मान उंचावून समोर नजर टाकली. मालकासोबत उन्हात बोकड कापायचा चमकणारा धारदार सुरा हातात घेऊन उस्मान झपाझपा पाऊले टाकत त्याला कापण्यासाठी जवळ येत होता...”\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 4:53 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/new-delhi-news-pm-narendra-modi-four-nation-tour-48524", "date_download": "2018-09-22T03:53:14Z", "digest": "sha1:L4HECRQNKX72MOY7JLEMZBAYRPIPQBRY", "length": 12604, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news PM narendra Modi four-nation tour पंतप्रधान आजपासून चार देशांच्या दौऱ्यावर | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधान आजपासून चार देशांच्या दौऱ्यावर\nसोमवार, 29 मे 2017\nनवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून (सोमवार) जर्मनी, स्पेन, रशिया व फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर जात आहेत.\nपंतप्रधान दौऱयादरम्यान आर्थिक, सुरक्षा, विज्ञान या विषयांवर युरोपीय देशांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चर्चेदरम्यान व्यापार व दहशतवादाविरोधातील लढाई हा सुद्धा मुख्य विषय असणार आहे. शिवाय, जर्मनी येथे होत असलेल्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) या परिषदेमध्येही ते सहभागी होणार आहेत.\nतत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर स्पेनचा दौरा करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असणार आहेत. सन 1988 मध्ये राजीव गांधी यांनी स्पेनचा दौरा केला होता.\nनवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून (सोमवार) जर्मनी, स्पेन, रशिया व फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर जात आहेत.\nपंतप्रधान दौऱयादरम्यान आर्थिक, सुरक्षा, विज्ञान या विषयांवर युरोपीय देशांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चर्चेदरम्यान व्यापार व दहशतवादाविरोधातील लढाई हा सुद्धा मुख्य विषय असणार आहे. शिवाय, जर्मनी येथे होत असलेल्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) या परिषदेमध्येही ते सहभागी होणार आहेत.\nतत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर स्पेनचा दौरा करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असणार आहेत. सन 1988 मध्ये राजीव गांधी यांनी स्पेनचा दौरा केला होता.\nसैनिक तीन महिलांवर बलात्कार करू शकतात\n'कपटी युद्धा'विरोधात नव्या मार्गानं लढायला हवे\nखासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादीचेच - सुनील तटकरे\nशेतकऱ्यांना कर्जमाफी शक्‍य नाही - गडकरी\nयूपीएससी पूर्वपरीक्षेवेळी ओळखपत्र सोबत ठेवा\nकुलभूषण यांच्या फाशीसाठी पाक न्यायालयामध्ये याचिका\nमुख्यमंत्र्यांना पोलिसांनीच हेलिकॉप्टरच्या बाहेर काढले\nसीबीएसई बारावीत रक्षा गोपाल अव्वल\nकुष्ठरुग्णांच्या जखमांवर \"गुगल'ची फुंकर\nसीबीएसई बारावीत रक्षा गोपाल अव्वल\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-yeola-news-farmer-issue-farmer-strike-51609", "date_download": "2018-09-22T03:54:22Z", "digest": "sha1:W5F5RVLALANZ6BGWUVBCZTED4QOHGVZZ", "length": 15506, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news yeola news farmer issue farmer strike मका बियाण्यांच्या पिशवीमागे शंभर ते दोनशे रुपयांची वाढ | eSakal", "raw_content": "\nमका बियाण्यांच्या पिशवीमागे शंभर ते दोनशे रुपयांची वाढ\nशुक्रवार, 9 जून 2017\nमागील हंगामात पडलेले शेतमालाचे भाव अन कर्जमाफीची वाट पाहणारयां शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवरच अजून एक आर्थिक झटका बसला आहे.\nयेवला - मागील हंगामात पडलेले शेतमालाचे भाव अन कर्जमाफीची वाट पाहणारयां शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवरच अजून एक आर्थिक झटका बसला आहे. जिल्ह्यात यंदा सर्वाधिक क्षेत्र मका पिकासाठी गुंतवले जाणार आहे. पण याच मका बियाण्यांच्या कंपन्यानी या वर्षी चार किलोच्या पिशवीमागे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ केली आहे. या दर वाढीमुळे संकटातील शेतकऱ्यावर टाकलेला बोजा मानला जात आहे. इतर बियाण्याच्या किमतीत वाढ झाली नाही हि मात्र समाधानाचे म्हणावे लागेल.\nजिल्ह्यात तालुकानिहाय पिक पद्धतीत बदल होत असला तरी मका व कांदे मात्र सर्वांचे लाडके पिक आहेत. कांदा, सोयाबीन व कपाशी बेभरवशाची पिके वाटू लागल्यानेच पाऊस लांबला तरी दमदारपणे उत्पन्न देणाऱ्या मकाला अधिक पसंती मिळत आहे. त्यातच मका पिकाने गेल्या तीन-चार वर्षात प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांना साथ दिली आहे, पावसाने दगा देऊनही मका पिक तग धरून राहिले. त्यातच प्रक्रिया उद्योगात सतत मागणी वाढती राहिल्याने मकाला देशावर अन परदेशातही चांगला भाव मिळाला. कमी उत्पादन खर्च अन अधिक उत्पन्न असे ही पिक ठरत असून याच कारणाने शेतकरी इतर पिक कमी करून आपला मोर्चा मकाकडे वळवीत आहे. कांदा, तूर व इतर पिकांनी धोका दिल्याने यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्के जास्त क्षेत्र मकासाठी शेतकरी गुंतवणार आहे.\nमका बियाण्याला सतत मागणी वाढत असल्याने इतर सर्व कंपन्यानी कुठल्याच बियाण्यात दर वाढ केलेली नसली तरी यंदा मका कंपन्यानी मात्र वाढ करतांना विचार केलेला दिसत नाही. २०१४ मध्ये याच कंपन्यानी पिशवी एक किलोने कमी करून चार किलो करत दरात ३०० रुपयांपर्यत वाढ केली होती. यंदा या चार किलोच्या पिशवीत पुन्हा वाढ केल्याने शेतकऱ्यांना धक्का बसत असून खरेदीपुर्वीच नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. मागील ७५०, ९५० व १२५० रुपयांना असलेल्या बियाण्याच्या पिशव्या यंदा ९००, १०५०, १४०० रुपयांना मिळत आहेत. जिल्यात पायोनियर, अडवन्टा, सिझेन्नता, जेके, राशी, मोनॅसन्नटो, अजित, धान्या, डव आदि कंपन्यांच्या असलेल्या प्रत्येकी सात ते आठ वानाना शेतकरी पसंती देतात. त्यामुळे पसंतीचे बियाणे घेताना १४०० रुपयापर्यत वाणनिहाय शेतकरयाना मोजावे लागत आहे. शासनाने बीटी-२ कपाशी बियाण्याचा सर्व कंपन्याचा दर ८३० रुपये असा निश्चित केला असतांना मकाच्या बियाणाच्या दरात कंपनीनिहाय बदल का असा सवाल शेतकरी करत आहे.\nकपाशी, सोयाबीन, बाजरी, तूर दरवाढ नाही\nयंदा कपाशीसह बाजरी, मुग, सोयाबीन आदि बियाणाच्या दरात कुठलीच वाढ झालेली नसून पुरेश्या प्रमाणात बियाणे कंपन्यांनी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे कपाशी बियाण्याची टंचाई जाणवणार नसल्याचे चित्र आहे. इतर बियाणे दरवाढ केलेले नसल्याने हा आधार बळीराजाला मिळाला आहे.\n“मागील दोन वर्ष मका बियाण्याची दरवाढ झालेली नव्हती. यंदा मात्र १५० ते २०० रुपयापर्यत दर वाढल्याने याची झळ शेतकरी सहन करत आहेत. यावेळी मकाला सर्वाधिक मागणी असून त्याखालोखाल कपाशीचे बियाणे मागणी होत आहे. इतर बियाण्यांची यंदा दर वाढ झालेली नाही. ”\n-नितीन काबरा, बियाणे विक्रेते, येवला\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\nराहुल हे ‘विदूषक युवराज’\nनवी दिल्ली - ‘राफेल’ विमान खरेदी सौदा व बॅंकांची बुडीत कर्जे (एनपीए) यावरून सरकारवर आक्रमक प्रहार करणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षांना दिवसेंदिवस वाढत...\n...तेव्हा सरसंघचालकांना खरा भारत समजेल\nमुंबई : \"ज्या दिवशी सरसंघचालक जगाच्या सर्व मनुष्यजातीप्रमाणे आपलीही जात आहे, जी जगाच्या इतर जातींप्रमाणेच विकसित झाली असे म्हणतील, त्या वेळी त्यांना...\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि 21 सप्टेंबर रोजी त्याचे आगमन राज्यात होण्याचे संकेत आहेत. यामुळेच विदर्भ, मराठवाडा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/shooting/", "date_download": "2018-09-22T04:20:43Z", "digest": "sha1:BSGLAWAQBVQMFO55UZDD7ZBFYOALLGGH", "length": 28495, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Shooting News in Marathi | Shooting Live Updates in Marathi | गोळीबार बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nभारताचा दुहेरी 'सुवर्ण'वेध; 27 पदकांसह तिसऱ्या स्थानावर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताने शुक्रवारी दोन सुवर्णपदक जिंकली. भारताच्या विजयवीर सिधूने कनिष्ठ गटातील 25 मीटर स्टँडर्ड पिस्तुल प्रकारात 572 गुणांसह वैयक्तिक गटाचे सुवर्णपदक नावावर केले. ... Read More\nभोर ठरतेय चित्रीकरणाची पंढरी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशहरात व तालुक्यात बाराही महिने विविध मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण सुरु असते. यातून स्थानिकांना विविध प्रकारचे काम मिळते. यामुळे भोर चित्रीकरणासाठी नंदनवन ठरते आहे. ... Read More\nकनिष्ठ नेमबाजांची रौप्यक्रांती, पुरुषांच्या स्कीट प्रकारात पदक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nयेथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या खेळाडूंनी मंगळवारी पुरुषांच्या सांघिक स्कीट प्रकारात रौप्य, तर वैयक्तिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. ... Read More\nनेमबाज अंकुर मित्तलने जिंकले सुवर्ण, सांघिक प्रकारात कांस्य\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहरयाणाचा नेमबाज अंकुर मित्तलने भारताला जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले. ... Read More\nविश्वचषक नेमबाजी : ज्युनिअर नेमबाजांचा गोल्डन धमाका; हृदय हजारिका, महिला संघाचे सुवर्णपदक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nचांगवोन : भारतीय नेमबाज हृदय हजारिकाने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिपमध्ये ज्युनिअर १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. महिला संघाने नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. इलोवेनील वारारिवानने महिलांच्या १० मीटर एअर रायफल ... Read More\nविश्वचषक नेमबाज : ज्युनिअर गटात विश्वविक्रमासह सौरभ चौधरीचा सुवर्णवेध\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत विश्वविक्रमासह ज्युनिअर १० मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. ... Read More\nभारताच्या 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीची विश्वविक्रमासह सुवर्ण कामगिरी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तुल कनिष्ठ मुले गटात विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले. त्याने 245.5 गुणांची कमाई करताना हा विश्वविक्रम नोंदवला. ... Read More\nआयएसएसएफ विश्व नेमबाजी स्पर्धा : भारताच्या मिश्र ज्युनिअर संघाचे कांस्य, ज्युनिअर खेळाडूंची पदक कमाई कायम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदिव्यांश सिंग पनवर आणि श्रेया अग्रवाल या ज्युनियर भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकाविले. त्यांनी मिश्र ज्युनियर संघाकडून ही कामगिरी केली. ... Read More\nरत्नागिरी : राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुष्कराज इंगवले यांना सुवर्णपदक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरत्नागिरीचे सुपुत्र, रत्नदुर्ग पिस्तुल आणि रायफल शूटिंग क्लबचे सदस्य पुष्कराज जगदीश इंगवले यांनी चेन्नई येथे झालेल्या २८व्या अखिल भारतीय जी. व्ही. मावळंकर राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत असले ... Read More\nAsian Games 2018: १९८२ मध्ये महाराष्ट्र नंबर वन, २०१८ मध्ये घसरण... हे असं का झालं\nBy स्वदेश घाणेकर | Follow\nमहाराष्ट्र राज्याला क्रीडा क्षेत्राची फार जुनी परंपरा लाभली आहे. देशाला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव हे महाराष्ट्रातले, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हाही महाराष्ट्राचा, हॉकीपटू धनराज पिल्ले, नेमबाज अंजली भागवत, ब ... Read More\nAsian Games 2018Rahi SarnobatShootingआशियाई क्रीडा स्पर्धाराही सरनोबतगोळीबार\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/unique-uses-of-condoms-by-cuban-people-118090600018_1.html", "date_download": "2018-09-22T03:04:09Z", "digest": "sha1:Z5F46TVTSP33J7TYKMB7T7R6EIBJL3U5", "length": 12054, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "क्यूबात असाही होतो कंडोमचा वापर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nक्यूबात असाही होतो कंडोमचा वापर\nसध्या क्यूबामध्ये एक वेगळ्याच पद्धतीने कंडोमचा वापर केला जात आहे. क्यूबात असलेल्या अमेरिकन प्रतिबंधामुळे आणि सोव्हिएत मॉडेलच्या केंद्रीयकृत आर्थिक व्यवस्थेच्या कारणांमुळे दुकांनामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूचा अभाव आहे. मूलभूत वस्तूच्या कमतरतेमुळे त्यांनी कंडोम पासून रोजच्या वापराच्या वस्तू बनवण्यास सुरुवात केली आहे. केसांचे रबर, फुगे, पाण्यावर तरंगणारे फ्लोट या वस्तूंसाठी कंडोमचा वापर केला जातो.\nनाईलाजाने केसाच्या रबर बॅन्डसाठी कंडोमचा वापर करावा लागतो. तसेच लहान मुलं वाढदिवसाच्या सजावटीसाठी कंडोमचे फुगे बनवून ते उडवतात. समुद्र किनारी वापरले जाणारे फ्लोट यांना बाधण्यासाठी तसेच मासे पकडण्यासाठी देखील आता कंडोमचा वापर केला जातो.\n सेक्सदरम्यान होऊ शकता जखमी\nदेशात अविवाहित महिलांमध्ये कंडोम वापरण्याचे प्रमाण वाढले\nत्या बोल्ड जाहिराती फक्त दिसणार रात्री\nजागरूकतेसाठी बिपाशाने केला कंडोमचा एड.... बघा फोटो\nसणाचा आनंद की प्रणयाची उधळण येथे वाढला कंडोमचा खप\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nगीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची ...\nगुजरातमधील गीर जंगल सिंहांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असून इथे गेल्या ११ दिवसांमध्ये ११ ...\nब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर ...\nरशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन हे नेहमीचचर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी असे ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nविराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार\nक्रिकेटपटू विराट कोहली लवकरच एका फील्डमध्ये डेब्यू करणार आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला ...\nअन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र\nकेंद्र सरकारमध्ये लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करणार असून त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Michael_Bennet_Official_Photo.jpg", "date_download": "2018-09-22T03:13:36Z", "digest": "sha1:KBJ27J3QAIBMEBEOR6SOQHOBAZOTKFIW", "length": 10764, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Michael Bennet Official Photo.jpg - विकिपीडिया", "raw_content": "\nया झलकेचा आकार: ४७३ × ५९९ पिक्सेल पिक्सेल. इतर resolutions: १८९ × २४० पिक्सेल | ३७९ × ४८० पिक्सेल | ४७४ × ६०० पिक्सेल | ६०६ × ७६८ पिक्सेल | ८०८ × १,०२४ पिक्सेल | २,४०० × ३,०४० पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(२,४०० × ३,०४० पिक्सेल, संचिकेचा आकार: ३.३७ मे.बा., MIME प्रकार: image/jpeg)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nदिनांक ऑक्टोबर १, इ.स. २००९\n(या संचिकेचा पुनर्वापर करीत आहे)\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nसंचिका बदल तारीख आणि वेळ\n११:५०, २३ नोव्हेंबर २००९\nप्रभावन कार्य (एक्स्पोजर प्रोग्राम)\nआंतरराष्ट्रीय मानक संस्थेचे वेग मुल्यमापन\nविदा निर्मितीची तारीख आणि वेळ\n०२:२७, १ ऑक्टोबर २००९\nअंकनीकरणाची तारीख आणि वेळ\n०२:२७, १ ऑक्टोबर २००९\nफ्लॅशदिवा प्रज्ज्वलित झाला नाही\nभींगाची मध्यवर्ती लांबी (फोकल लांबी)\nरंगमात्रांश न दिलेले (अनकॅलिब्रेटेड)\nवन चीप कलर एरिया सेंसर\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/einwohnerzahl", "date_download": "2018-09-22T03:27:39Z", "digest": "sha1:7AUZK27KUDFEQYSPXDN2OJU46TX4NP7A", "length": 6507, "nlines": 131, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Einwohnerzahl का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nEinwohnerzahl का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Einwohnerzahlशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला Einwohnerzahl कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nEinwohnerzahl के आस-पास के शब्द\n'E' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Einwohnerzahl का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Verbal nouns' के बारे में अधिक पढ़ें\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://nmm.co.in/price-year1.php", "date_download": "2018-09-22T03:09:51Z", "digest": "sha1:MMMAG4XJCGZ74JLGTADNFOHFH6A3XWSE", "length": 10850, "nlines": 234, "source_domain": "nmm.co.in", "title": "Naik Maratha Mandal Mumbai NMM", "raw_content": "१० वी सर्वप्रथम (शहर विभाग)\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nश्री. राजन रमाकांत आचरेकर\nस्व. पिताश्री रमाकांत आचरेकर\nश्री. हर्ष एस. शेळके (बाडकर)\nस्व. पिताश्री सुरेश टी. बाडकर\nश्री. लता दिपक कबरे\nस्व. पिताश्री शिवराम विठ्ठल बांबुळकर\nश्री. अरविंद विष्णु नाईक\nभांस्व. पिताश्री विष्णु विठोबा नाईक\n१० वी सर्वप्रथम (ग्रामीण विभाग)\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nसौ. सुनेत्रा उत्तम तोरसकर\nस्व. सासूबाई उमा लक्ष्मण तोरसकर\nश्री. विष्णु विठोबा नाईक\nस्व. विलास शांताराम वंजारी\nश्री. नयन नारायण सोनुर्लीकार\nस्व. मातोश्री मुक्ताबाई सोनुर्लीकर\nश्री. विलास धाकुजी कबरे\nस्व. मातोश्री मोहिनी धाकुजी कबरे\nसौ. आदिती सतीश लोलेकर\nस्व. सुरेख जगन्नाथ नरसुले\nश्री. हनुमंत विश्राम सोनुर्लेकर\nभांबंधू स्व. नारायण विश्राम सोनुर्लेकर\nश्री. हर्षा संग्राम शेळके (बाडकर)\nस्व. सुरेश टी. बाडकर\nश्री. हर्षा संग्राम शेळके (बाडकर)\nभास्व. सुरेश टी. बाडकर\nस्व. दीनानाथ चंद्रकांत शिरोडकर\nभास्व. पिताश्री विष्णु विठोबा नाईक\nइयत्ता १० वी मराठी विषयांत प्रथम\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nश्री. काशिनाथ बाबुराव सातोसकर\nश्री. काशिनाथ बाबुराव सातोसकर\nश्री. विष्णु गजानन नाईक आणि\nस्व. पिताश्री गजानन नाईक (मराठीमध्ये)\nस्व. मातोश्री सुनीती गजानन नाईक (हिंदी)\nइयत्ता १० वी इंग्रजी विषयांत प्रथम\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nइयत्ता १० वी इंग्रजी विषयांत प्रथम\nस्व. पिताश्री श्रीधर सावळाराम कनयाळकरी\nइयत्ता १० वी गणित विषयांत प्रथम\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nश्रीम. शुभदा राधाकृष्ण तुळसकर\nस्व. राधाकृष्ण शंकर तुळसकर\nसौ. शकुंतला पंडित कबरे\nस्व. पंडित सिताराम कबरे\nइयत्ता १० वी समाजशास्त्र विषयांत प्रथम\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nश्रीम. अरुणा रमेश आरोंदेकर\nस्व. मातोश्री सविता रमेश आरोंदेकर\nश्री. श्रीकांत वसंत कनयाळकररे\nस्व. सुनिता श्रीकांत कनयाळकर\nइयत्ता १० वी संस्कृत विषयांत प्रथम\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nश्रीम. निर्मला मनोहर कबरे\nबंधू स्व. विनायक दत्तात्रय अणावकर\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nसौ. लता दिपक कबरे\nपिताश्री स्व. शिवराम विठ्ठल बांबुळकर\nश्रीम. प्रभावती चंद्रकांत पावसकर\nस्व. रुक्मिणी कृष्णाजी पावसकर\nश्री. चंद्रकांत कृष्णाजी पावसकर व श्रीम. प्रभावती चंद्रकांत पावसकर\nस्व. मातोश्री अन्नपूर्णा शांताराम दाभोळकर (मराठी सर्वप्रथम)\nसौ. लता दिपक कबरे\nपिताश्री स्व. शिवराम विठ्ठल बांबुळकर\nश्री. लता दिपक कबरे\nपिताश्री स्व. शिवराम विठ्ठल बांबुळकरकर\nश्री. नयन नारायण सोनुर्लीकर\nस्व. मातोश्री मुक्ताबाई सोनुर्लीकर\n१२ वी सर्वप्रथम (ग्रामीण विभाग)\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nश्री. केदार प्रभाकर पाटकर\nस्व. लिलावती सोनू जाधव\nसौ. लता दिपक कबरे (कॉमर्स)\nस्व. मामा गुरुनाथ नारायण कुडाळकर\nश्री. उत्तम लक्ष्मण तोरसकर\n१२ वी कला शाखा प्रथम\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nसौ. पुजा किशोर पितळे\nपिताश्री स्व. श्रीधर शामराव आचरेकर\nमातोश्री स्व. स्मीता श्रीधर आचरेकर\n१२ वी विज्ञान शाखा प्रथम\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nश्री. विलास धाकुजी कबरे\nपिताश्री स्व. धाकुजी पांडुरंग कबरे\nसौ. आदिती सतीश लोलेकर\nस्व. डॉ. जगन्नाथ राघोबा नरसुले\n१२ वी वाणिज्य शाखा प्रथम\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nश्री. नितीन प्रेमानंद पाटकर\nपिताश्री स्व. प्रेमानंद पाटकर\nअ. पदविका - बी कॉम\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nश्री. दिपक/ राजेंद्र सहदेव सरमळकर\nस्व. सहदेव शांताराम सरमळकर\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nश्रीम. स्मिता सचिन शिर्के\nमातोश्री स्व. सरोजनी अविनाश आरोलकर\nमुखपृष्ठ|संस्थेविषयी|उपक्रम|आर्थिक उलाढाल|वधु वर सूचक|चित्रसज्जा|कार्यकारी मंडळ|वधु वर सूचक मंडळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2092", "date_download": "2018-09-22T03:29:05Z", "digest": "sha1:7LCUC5K6BCEIXFL6YWRCGMFYUI56GFQO", "length": 3100, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\n15 डिसेंबर 2017 ते 5 जानेवारी 2018 पर्यंत हिवाळी अधिवेशन\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबर 2017 ते 5 जानेवारी 2018 या कालावधीत होणार आहे, असे संसदीय व्यवहार मंत्री अनंत कुमार यांनी सांगितले. संसदीय व्यवहारावरील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीनंतर अनंतकुमार यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.\nहिवाळी अधिवेशनाच्या 22 दिवसांच्या कालावधीत एकूण 14 सत्र होणार आहेत. अधिवेशनाच्या कामकाजाची विषयसूची ठरवण्याकरता झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह होते. अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन अनंतकुमार यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/nanded-news-main-road-dilapidated-51555", "date_download": "2018-09-22T03:42:33Z", "digest": "sha1:A65ILD2T6VU7YKI67E35CDQ2EDWEWXA2", "length": 11259, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanded news: main road dilapidated नांदेड शहरातील मुख्य रस्त्याची चाळणी | eSakal", "raw_content": "\nनांदेड शहरातील मुख्य रस्त्याची चाळणी\nशुक्रवार, 9 जून 2017\nमागील महिन्यात महापालिकेने उड्डाण पुलासह मोजक्या रस्त्यांवर खड्डे बुजवण्याची मोहीम राबवली. अवघ्या महिन्यात अानेक ठिकाणचे खड्डे जशास तसे झाल्याने पुढे पाठ अाणि मागे सपाट अशी अवस्था झाली\nनांदेड - महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील मुख्य रस्ते खड्ड्यांनी माखले आहेत. रेल्वे स्थानक, जिल्हापरिषद कार्यालय, शिवाजी महाराज यांचा पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय या मुख्य मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.\nमागील महिन्यात महापालिकेने उड्डाण पुलासह मोजक्या रस्त्यांवर खड्डे बुजवण्याची मोहीम राबवली. अवघ्या महिन्यात अानेक ठिकाणचे खड्डे जशास तसे झाल्याने पुढे पाठ अाणि मागे सपाट अशी अवस्था झाली. पावसाळा पूर्व उपाय योजनेअंतर्गत मुख्य रस्त्यांच्या दूरूस्तीचा विसर पडल्याने शहर वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.\nमहापालिकेसह जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, वजिराबाद पोलिस ठाणे, पवित्र गुरूद्वारा कडे जाणाऱ्या मार्गावर नेहमीच वाहतूकीची वर्दळ असते. रेल्वे स्थानक ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतच्या मार्गावरील खडी, डांबर उखडल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे\nसायबर गुन्ह्यांतील चार कोटी हस्तगत\nपुणे - डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांची तब्बल ३ कोटी ९३ लाख २२ हजार रुपयांची रक्कम सायबर गुन्हे शाखेने परत...\nGanesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस\nपुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी...\nबिशप मुलक्कल यांना अटक ; केरळ पोलिसांची कारवाई\nतिरुअनंतपूरम : ननवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त बिशप फ्रॅंको मुलक्कल यांना आज एर्नाकुलममध्ये पोलिसांनी अटक केले. मुलक्कल यांची सलग...\nतळेगावातील आरपीएफची चौकी बंद\nतळेगाव स्टेशन - लोहमार्गावरील सुरक्षेच्यादृष्टीने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवरील आरपीएफची चौकी दोन महिन्यांपासून अधिक काळ बंद आहे. त्यामुळे...\nनालासोपारा - मुंबई, नवी मुंबईसह ठाणे ग्रामीण व शहर परिसरातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा ‘सिरीयल रेपिस्ट’ आता नालासोपाऱ्यात सक्रिय झाल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pmc-reception-palkhi-128586", "date_download": "2018-09-22T04:08:52Z", "digest": "sha1:34ZLJWJ6BBYGJGZCPCA2H562AXF5IJCF", "length": 13529, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "PMC for the reception of palkhi पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज | eSakal", "raw_content": "\nपालख्यांच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nपुणे- संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. वारकऱ्यांसाठी विविध भागांत निवास, पिण्याचे पाणी व आरोग्यासह अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शहरात दोन्ही पालख्यांचे आगमन झाल्यानंतर महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाकडेवाडीत शनिवारी (ता. ७) दुपारी तीन वाजता स्वागत करण्यात येईल. त्यानंतर सोमवारी (ता. ९) सकाळी आठ वाजता महापौरांच्या उपस्थितीत दोन्ही पालख्यांना हडपसर येथे निरोप देण्यात येईल.\nपुणे- संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. वारकऱ्यांसाठी विविध भागांत निवास, पिण्याचे पाणी व आरोग्यासह अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शहरात दोन्ही पालख्यांचे आगमन झाल्यानंतर महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाकडेवाडीत शनिवारी (ता. ७) दुपारी तीन वाजता स्वागत करण्यात येईल. त्यानंतर सोमवारी (ता. ९) सकाळी आठ वाजता महापौरांच्या उपस्थितीत दोन्ही पालख्यांना हडपसर येथे निरोप देण्यात येईल.\nमहापालिकेच्या हद्दीत आगमन होताच संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे कळस येथे सकाळी अकरा वाजता आणि संत तुकाराम महाराज पालखीचे दुपारी एक वाजता महापौर मुक्ता टिळक स्वागत करतील. पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसह पाणीपुरवठा, विद्युत, घनकचरा व व्यवस्थापन, आरोग्य, अतिक्रमण, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने विविध कामे केली आहेत. वारकऱ्यांच्या विसाव्यासाठी मांडव आणि शाळांमध्ये निवासाची व्यवस्था केली असून जागोजागी स्वच्छतागृहे उभारली आहेत. पालखी मार्गांवरील अडथळे दूर केली असून रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. तसेच विविध भागांतील रस्त्यांची डागडुजी केली आहे.\nपालख्यांचा मुक्काम असल्याने नाना पेठ आणि भवानी पेठेत विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. पुढील चार दिवसांत सर्वत्र स्वच्छतेची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. या काळात नागरिकांनी (०२०-२५५०१२६९/०११३०) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे नमूद केले आहे.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\n‘संरक्षण’मुळे मेट्रोचा मार्ग मोकळा\nपुणे - संरक्षण खात्याचा अडथळा दूर झाल्यामुळे पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे. सुमारे पावणेदोन किलोमीटरच्या अंतरात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A7%E0%A4%B3%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE-111040400001_1.html", "date_download": "2018-09-22T03:04:04Z", "digest": "sha1:APTRFTAQOB2UYVW244E7SBSKAAWSMDFQ", "length": 20494, "nlines": 161, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आनंदाची उधळण करणारा सण ''गुढीपाडवा'' | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआनंदाची उधळण करणारा सण 'गुढीपाडवा'\nगुढीपाडवा हा सण चैतन्यहीन मानवात चेतना निर्माण करून त्याच्या अस्मिता जागृत करण्याचा सण आहे. मनातील सर्व वैरभाव विसरून, अशांतता, अस्वस्थता यांवर विजय मिळवून देणारा आनंदाची उधळण करणारा हा सण आहे, असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी एका\nप्रश्न- गुढीपाडव्याचा काय अर्थ आहे. हा सण कशाचे प्रतिक आहे\nउत्तर - चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. शालिवहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. शालिवहनाने मातीच्या सैन्यातही प्राणांचा संचार केला ही लाक्षणिक कथा आहे. याच दिवशी श्रीरामाने वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केले होते. या मुक्त झालेल्या प्रजेने उत्सव साजरा करत गुढया उभारल्या होत्या. त्यामुळेच या दिवसाला गुढीपाडवा हे नाव मिळाले आहे. नवसंवत्सराचा प्रारंभ भारतात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो. नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. आपणा मराठी माणसांच्या दृष्टीने गुढी पाडव्याला आणखी एक महत्वाची बाजू आहे. गुढी पाडव्याला पंचांगपूजन केले जाते. पंचांग ह्या विषयात महाराष्ट्रातील विद्वानांनी लक्षात घेण्यासारखी कामगिरी केली आहे.\nप्रश्न - नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण घराच्या दारासमोर गुढी उभारतो ही गुढी कशाचे प्रतिक आहे\nउत्तर - नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण घराच्या दारासमोर गुढी उभारतो. ही गुढी उभारण्याची परंपरा फार प्राचीन आहे. आपली ही गुढी अनेक गोष्टींचे द्योतक आहे. गुढीसाठी महाराष्ट्रातील बहुसंख्य ठिकाणी बांबूची किंवा कळकाची काठी वापरली जाते. ही काठी वापरण्याची परंपरा एकापरीने पर्यावरणाचे, वृक्षवेलींचे अस्तित्व टिकविण्याचे साधन आहे. आपण गुढी आकाशाच्या दिशेने उभारतो. आपली महत्त्वाकांक्षा आकाशाएवढी उत्तुंग आणि अथांग असावी, असा संदेश जणू ही गुढी देत असते. ही गुढी विजयाचे, केलेल्या तपाच्या साफल्याचे प्रतीक आहे, गुढीत वापरलं जाणारे कडुनिंब, साखरेची माळ आणि रेशमी वस्त्र ही मानवाच्या तीनही गरजांची प्रतिके आहेत. चैत्रपालवीत नटणार्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी रम्य वातावरणात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने गुढी उभारुन करण्याची आपली परंपरा अभिमानास्पद आहे\nप्रश्न- गुढीमध्ये वापरण्यात येणार्‍या कडुनिंबाचे महत्व काय आहे\nउत्तर - कडुनिंब हा आरोग्यदृष्टया फार महत्वाचा आहे. कडुनिंबांच्या पानांचा वापर अन्नमार्गाच्या संरक्षणासाठी, खोडाच्या सालीचा धूर श्वसनमार्गाच्या संरक्षणासाठी तर काढयाचा वापर हा त्वचेच्या संरक्षणासाठी मोठया प्रमाणावर करण्यात येतो या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे.\nप्रश्न - गुढीपाडवा पर्यावरण संवर्धनाचे प्रतिक का मानले जाते\nउत्तर - गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा. हा संवत्सराचा पहिला दिवस आहे. या दिवशी ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मिती केली त्यामुळे हा सण निर्मितीचा सृजणाचा आहे. या दिवसांमध्ये निर्सगात चैतन्य फुललेले असते. प्राणी, सृष्टी यामध्ये एक उत्साह सळसळत असतो. यानिमित्ताने पर्यावरण संवर्धन होते. पर्यावरणाचा समतोल साधला जातो. आपल्या सणांमध्ये पत्री, पाने, फुले यांना महत्व दिले आहे. या पत्रींना किंवा वृक्षांना महत्व देण्यामागे मुख्य उद्देश हा त्यांचे संवर्धन करणे हा आहे. या वृक्षवेलींचे संवर्धन व्हावे या दुरदृष्टीने त्यांचा समावेश केला आहे.\nप्रश्न - गुढीपाडवा या सणाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे\nउत्तर - सध्या संस्कृतीरक्षणाचे, सद्गुण संवर्धनाचे महत्व वारंवार सांगितले जात आहे. कारण जीवन अधिक यांत्रिक बनले आहे. आपले आचरण कसे असावे हा सर्वांना प्रश्न निर्माण होतो आहे. यावेळी हे सण संस्कृतीचे महत्व, धर्माचा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवितात. आपल्या इतिहास, परंपरा यांच्याकडे चालू जमान्यातील संदर्भ घेवून पाहिले पाहिजे. त्याचा आपल्या आचरणात समावेश करणे आवश्यक आहे. आज मोठया प्रमाणावर आपआपसात मतभेद वाद वाढले आहेत. या सर्वाना टाळून सामाजिक प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. गुढीपाडवा हा सण एकात्मतेला, स्नेह वाढविण्याला चालना देणारा आहे. तरी या निमित्ताने सर्व भेदभाव विसरून एक होवूया आणि सामाजिक विकास साधूया.\nशुभ संकल्पाचा सण : गुढी पाडवा\nसलग पाच दिवस बँका बंद\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता फुल पॅन्टमध्ये\nचौकशीसाठी छगन भुजबळ आज ईडीसमोर\nचारही नगरसेवकांचं पद रद्द\nयावर अधिक वाचा :\nगणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...\nगणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...\nश्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nशास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...\nगणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )\nसोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\n\"आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2093", "date_download": "2018-09-22T03:25:26Z", "digest": "sha1:5ISEGGKLL37DXED2WMDR64JSBIDPB4E4", "length": 4121, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nदेशातील महत्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये दोन टक्क्याची घट\nदेशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 23 नोव्हेंबर 2017 रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये दोन टक्क्याने घट झाली आहे. या जलसाठ्यांमध्ये 101.077 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. जलसाठ्यांच्या एकूण क्षमतेपैकी 64 टक्के जलसाठा आहे.\nया जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता 157.799 अब्ज घनमीटर इतकी आहे. 91 पैकी 37 जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.\nपश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यामध्ये 27 धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता 27.07 अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या 19.63 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी 73 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.\nहिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त आहे. राजस्थान, झारखंड, ओडिशा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी जलसाठा उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/highway-patch-free-rain-45947", "date_download": "2018-09-22T03:45:38Z", "digest": "sha1:TLIX7V6JXBO4LUP2IVLYKETSWPADQGE2", "length": 17810, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "highway patch-free in this rain पावसाळ्यात यंदा महामार्ग खड्डेमुक्‍त | eSakal", "raw_content": "\nपावसाळ्यात यंदा महामार्ग खड्डेमुक्‍त\nगुरुवार, 18 मे 2017\nसार्वजनिक बांधकाम - देखभालीची जबाबदारी कंपन्यांकडे; पावसानंतरही सुस्थितीत\nरत्नागिरी - पावसाळ्यात गतवर्षीप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावले उचलली आहेत. चौपदरीकरणासाठी नेमलेल्या कंत्राटदारांकडेच ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर पुलांची दुरुस्तीही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चिपळूण, कुडाळमध्ये कामे सुरू आहेत. पाऊस पडल्यानंतर गणेशोत्सवात गतवर्षीप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाची बिकट अवस्था होणार नाही अशी काळजी घ्या, असे म्हटले आहे.\nसार्वजनिक बांधकाम - देखभालीची जबाबदारी कंपन्यांकडे; पावसानंतरही सुस्थितीत\nरत्नागिरी - पावसाळ्यात गतवर्षीप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावले उचलली आहेत. चौपदरीकरणासाठी नेमलेल्या कंत्राटदारांकडेच ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर पुलांची दुरुस्तीही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चिपळूण, कुडाळमध्ये कामे सुरू आहेत. पाऊस पडल्यानंतर गणेशोत्सवात गतवर्षीप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाची बिकट अवस्था होणार नाही अशी काळजी घ्या, असे म्हटले आहे.\nगतवर्षी पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली होती. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावले उचलली आहेत. चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार कंपन्यांकडे चौपदरीकरणाची जबाबदारी दिली आहे. ते काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत महामार्गाच्या दुरुस्तीसह देखभाल त्या कंपन्यांकडूनच करून घ्यावयाची आहे. पावसाळ्यानंतर चौपदरीकरणाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. या चार महिन्यांत रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहावा अशा सूचना चेतक, एमईपी, केसीबी, दिलीप फर्म या चार कंपन्यांना लेखी स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत. त्यादृष्टीने बांधकाम विभागही सज्ज झाला आहे. चिपळूण रेल्वे स्थानक आणि कुडाळ येथील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर महामार्गावरील खचलेले रस्ते, बुजलेली गटारे, नादुरुस्त मोऱ्या, पुलांची रेलिंग दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.\nआपत्कालीन स्थिती मदतीसाठी बांधकाम विभागाची पथके सहा ठिकाणी नियुक्‍त केली आहेत. घटना घडल्यानंतर एका तासाच्या आतमध्ये दरडग्रस्त जागेवर यंत्रणा पोचून वाहतुकीला होणारा अडथळा दूर होईल. या पथकामध्ये एक इंजिनिअर आणि कामगारांचा समावेश असेल. मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच रत्नागिरी-कोल्हापूर विभाग पावसाळ्याला तोंड देण्यास सज्ज आहे. आतापर्यंत चार कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. यावर्षी या मार्गावर खड्डे पडणार नाहीत, अशी कार्यवाही करण्यात आल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.\nसावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी ‘ध्रुव’ कंपनीची नेमणूक केली होती. त्यानुसार गेल्या महिन्याभरामध्ये महामार्गावरील १८ मोठ्या पुलांसह एकूण ७० पुलांची तपासणी आधुनिक यंत्राद्वारे करण्यात आली. त्याचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही; परंतु पुलाला धोका असता तर तशी माहिती तत्काळ संबंधित यंत्रणेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली असती. पुलाच्या दुरुस्तीसंदर्भात उपाययोजना करणे शक्‍य झाले असते. अजून संबंधित कंत्राटदाराकडून तशा सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल मागविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी ८ मे रोजी झालेल्या आपत्कालीन स्थितीच्या आढावा बैठकीत दिली आहे. त्यानुसार बांधकाम विभागानेही ध्रुव कंपनीला पत्र पाठविले आहे.\nवाशिष्ठी (चिपळूण) नदीवरील पुलाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे. तेथील नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात पुलाला पावसाळ्यात कोणताही धोका पोचणार नाही, असा निर्वाळा बांधकामकडून देण्यात आला आहे.\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nGanesh Festival : मिरवणुकीची लगीनघाई\nपुणे - पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी गणेश मंडळांनी केली आहे. तयारीत व्यग्र असलेले कार्यकर्ते...\nGanesh Festival : हौदातील पाण्यात होणार श्रींच्या मूर्तीचे विसर्जन\nपुणे - भाद्रपद शुद्ध चतुर्थीला (ता. १३) सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता रविवारी (ता. २३) अनंत चतुर्दशीला होत आहे. मानाच्या गणपती मंडळांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/saptrang-artical-save-children-violence-53423", "date_download": "2018-09-22T03:51:24Z", "digest": "sha1:OCPV3P63R6NZ72FDXWW3ZGVETZNRKU4I", "length": 22655, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "saptrang artical Save children from violence हिंसेपासून मुलांना वाचवूया | eSakal", "raw_content": "\nरविवार, 18 जून 2017\nमुलांना चांगले कार्यक्रम, चित्रपट दाखवायला हवेत. केवळ दाखवून चालणार नाही, त्याविषयी बोलायला हवं. मुद्दा आहे तो त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांचा. पालकांची ती जबाबदारी आहेच; पण शिक्षकांनाही यापासून दूर जाता येणार नाही आणि कदाचित या बाबतीत पालकांना सजग करण्याची जबाबदारीही शिक्षकांनाच उचलावी लागणार आहे.\nचित्रपट, मालिकांतील हिंसाचाराचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या वर्तनातही याचे प्रतिबिंब पडताना दिसते, हे वास्तव अस्वस्थ करणारं आहे. आपण जितक्‍या लवकर याविषयी सावध होऊ, तितकं पुढच्या पिढ्यांसाठी ते भल्याचं ठरेल.\nदोन प्रसंग. काही दिवसांच्या अंतराने घडलेले. प्रसंग एक ः उत्पन्नाचे विक्रम मोडणारा ‘बाहुबली’ चित्रपट नुकताच पाहिला. शेजारी एक कुटुंब बसलं होतं. त्यांचा सात- आठ वर्षांचा मुलगा चित्रपटातील हाणामाऱ्या, लढाया, खून सहजपणे पाहत होता. त्याचे आई- वडीलसुद्धा ‘एन्जॉय’ करत होते. चित्रपटातील, कुणाच्या तरी छातीत तलवार खुपसणं, मुंडकं कापणं अशी हिंसात्मक दृश्‍यं पाहताना मीच अस्वस्थ होत होतो. चित्रपटाच्या प्रभावी मांडणीसाठी ती दृश्‍यं आवश्‍यक असतीलही; पण त्या मुलानं आणि प्रेक्षागृहातील इतर मुलांनी तरी ती पाहू नयेत, असा विचार करत होतो.\nचित्रपटगृहातून बाहेर पडताना त्या पती- पत्नीचा संवाद सुरू होता - चित्रपटाचा सेट, त्यातील दृश्‍यं, इफेक्‍ट्‌स, इत्यादी... आणि इतक्‍यात मुलाची प्रतिक्रिया उमटली, ‘‘पप्पा, कटप्पानं कशी तलवार खुपसली ना त्याच्या पोटात\nखरंतर याचं आश्‍चर्य वाटलं. चित्रपट पाहून त्या मुलाच्या लक्षात काय राहिलं, तर कुणीतरी कुणालातरी निर्घृणपणे मारतोय. प्रेक्षकांमध्ये अनेक मुलं होती. सगळ्यांनी चित्रपटातील अशी हिंसात्मक दृश्‍यं पाहिली असणार. त्यातली कुठली कुठली त्यांच्या मनावर कोरली गेली असतील \nप्रसंग दोन - चार- पाच मुलं खेळत होती. अचानक एका मुलानं तोंडानं \"धड धड धड' आवाज केला. पाठोपाठ ‘ए, सगळे मरा’ अशी सूचनाही कानावर आली. हातातली काठी बंदुकीसारखी धरून तो गोळ्या झाडत होता. बाकीची मुलं मरून पडल्याचं नाटक करत होती. एका मुलानं तसं केलं नाही. हा मुलगा ओरडला, ‘ए मर.’ असं म्हणून त्यानं पुन्हा गोळ्या चालवल्या. सगळी सात- आठ वर्षांची मुलं. रागावण्यात मतलब नव्हता. त्यांच्याशी बोललो. लक्षात आलं, असा खेळ ते बऱ्याचदा खेळतात. कधी तलवारीची मारामारी, कधी गन घेऊन. हे सगळं त्यांनी कुठं पाहिलं हे शोधण्याचा प्रयत्न केला. चित्रपटांची, संगणकावरील गेमची मला माहीत नसलेली अनेक नावं आणि त्यातले मारामारीचे प्रसंग मुलांकडून समजले. हे केवढं मोठं आव्हान आपल्यासमोर वाढून ठेवलंय ते लक्षात आलं.\nमुलं खेळताना, त्यांच्या गप्पांमध्ये काय बोलत असतात, हे अनेकदा त्यांच्या नकळत मी ऐकतो. लक्षात आलं, की अनेक मुलांच्या गप्पा मारामारीच्याच असतात. त्यात चित्रपटात वा इंटरनेटवर पाहिलेल्या सिरीजमधील पात्रांचे उल्लेख असतात. अनेकदा मुलं काठीची बंदूक करून एकमेकांना ठार मारण्याचा प्रयोग करत असतात. कुणी म्हणेल, मुलंच ती, त्यांना काय कळतंय जे पाहतात ते करतात. त्यांचा काय दोष जे पाहतात ते करतात. त्यांचा काय दोष मुद्दा बरोबर असला, तरी सोडून देण्यासारखा नाही. समाजातली संवेदनशीलता हरवतेय ही जबाबदारीने लक्षात घेऊन उपाय करायची बाब आहे.\nमुलांना कुणाला तरी मारावं, ठार करावं, किंवा कुणीतरी कुणावरतरी अत्याचार करतानाचा आनंद घ्यावा असं का वाटतं हिंसात्मक दृश्‍यांचा मुलांवर, त्यांच्या विचारांवर, मनःस्थितीवर, वर्तनावर काय परिणाम होतो, यावर जगभरात मानसशास्त्राच्या, तसंच मेंदूशास्त्राच्या क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्यातून समोर येणारं वास्तव अस्वस्थ करणारं आहे. आपण जितक्‍या लवकर याविषयी सावध होऊ, तितकं पुढच्या पिढ्यांसाठी ते भल्याचं ठरेल.\nपालकांपैकी अनेकांना मुळात मूल असं काही हिंसात्मक खेळतंय, टीव्ही- संगणकावर काय पाहतंय हे जाणिवेतच नसतं. तर, अनेकांनी मूल हट्ट करतंय म्हणून बंदुका वा तत्सम वस्तू घेऊन दिलेल्या असतात. मुलांना कोणते चित्रपट दाखवायचे यावर फारसा विचारच झालेला नसतो. सॅनेटरी नॅपकिन्सची जाहिरात लागली म्हणून चॅनेल बदलणारी आई त्याच मुलांबरोबर खून, मारामारी, अत्याचाराची दृश्‍यं मात्र पाहते. माध्यम साक्षरता कोणी आपल्याला शिकवलेलीच नाही. हे चित्र सार्वत्रिक आहे.\nहे चित्रपट आणि त्यासारखी अनेक माध्यमं मुलांसमोर काय घेऊन येताहेत हे सर्वांना माहीत आहे. मुलांची (आणि एकूणच समाजाची) संवेदनशीलता हरवतेय हे सातत्याने बोललं जातं. प्रश्न आहे तो या सगळ्यातून बाहेर कसं पडणार याचा. समाजातील दोन घटकांना यात मुख्य भूमिका निभावावी लागणार आहे. घरात पालक व शाळेत शिक्षक. ‘मूल काय करतंय हे माहितीच नाही’ ही भूमिका पालकांना वा शिक्षकांना परवडणारी नाही.\nमुलांना काय दाखवायचं व काय नाही याचा विचार पालकांनी करायला हवा. जो चित्रपट आपण पाहायला चाललोय, वा घरात टीव्हीवर जो कार्यक्रम मुलांसोबत पाहतोय, तो नेमका कसा आहे हे नीट माहिती करून घ्यायला हवं आणि आपण कितीही थांबवायचे प्रयत्न केले, तरी कुठून ना कुठून तरी मुलं ते पाहणारच. अशा वेळी मुलांशी पाहिलेल्या घटकांवर चर्चा करणं, त्यातील योग्य- अयोग्य मुलांसमोर आणणं आणि हे सातत्याने करणं हाच मार्ग उरतो.\nएखादा चित्रपट पाहायचा की नाही यावर आणि पाहिलेल्या घटकांवर\nमुलांशी मोकळेपणानं, आपलं म्हणणं न लादता; पण मुलांना पटवून देत चर्चा करायला हवी. शिक्षेतून फार काही साध्य होत नाही. मुळातच आपल्याकडे चित्रपटाला वास्तवाच्या पलीकडे जाऊन अतिरंजित स्वरूप देण्याची पद्धत आहे आणि आपण प्रेक्षकही ते पाहून एन्जॉय करत असतो. मुलांना मात्र हे समजत नाही. ती तेच वास्तव मानून चालतात आणि ‘हिरो असल्याने मला काहीच होणार नाही’ ही भावना त्यांच्या मनात घर करते. इथेच पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांशी संवादातून, त्यात जे दिसतं ते वास्तव नाही, या वास्तवाची जाणीव करून द्यायला हवी. दुसरी बाब आहे ती पर्याय देण्याची.\nमुलांना चांगले कार्यक्रम, चित्रपट दाखवायला हवेत. केवळ दाखवून चालणार नाही, त्याविषयी बोलायला हवं. मुद्दा आहे तो त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांचा. पालकांची ती जबाबदारी आहेच; पण शिक्षकांनाही यापासून दूर जाता येणार नाही आणि कदाचित या बाबतीत पालकांना सजग करण्याची जबाबदारीही शिक्षकांनाच उचलावी लागणार आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nजमिनीच्या तुकड्यासाठी शेतकऱ्याचा सायकलवरून 350 किमीचा प्रवास\nअविवाहीत मुलीच्या आत्महत्येवरुन चांदुर रेल्वे शहरात तणाव​\nकन्नौजमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; 7 ठार​\nदार्जिलिंगचा वणवा (श्रीराम पवार)​\nकर्जमाफी, निकष आणि भोग​\n#स्पर्धापरीक्षा - फेसबुकचे सोलार ड्रोन​\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nबेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयॅम बॅक मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...\nअनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध\nसाने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...\nनालासोपारा - मुंबई, नवी मुंबईसह ठाणे ग्रामीण व शहर परिसरातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा ‘सिरीयल रेपिस्ट’ आता नालासोपाऱ्यात सक्रिय झाल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://khagolvishwa.com/2015/05/06/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE/", "date_download": "2018-09-22T03:04:27Z", "digest": "sha1:MOEP5NP3JDVF6MDVMCXYR6TXMLZ52HPH", "length": 7391, "nlines": 96, "source_domain": "khagolvishwa.com", "title": "“नासा” संस्थेचे मंगळ मोहिमेसाठी कल्पना सुचविण्याचे आवाहन | खगोलविश्व", "raw_content": "\nखगोलशास्त्रावर मराठीत माहिती देणारे संकेतस्थळ\n“नासा” संस्थेचे मंगळ मोहिमेसाठी कल्पना सुचविण्याचे आवाहन\nवॉशिंग्टन – नासाच्या महत्वाकांक्षी मंगळमोहिमदरम्यान मंगळावर दीर्घकाळ राहणाऱ्या मानवाच्या वास्तव्याबाबत नासाने खुले स्पर्धात्मक आवाहन करण्यात आले असून त्यासाठी कल्पना मागविण्यात येत आहेत.\nनासा मंगळावर मानवी वस्ती उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. हा प्रकल्प आव्हानात्मक असून अंतराळवीरांना निरनिराळ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या प्रकल्पादरम्यान अंतराळामध्ये वास्तव्य करण्यासाठी आवश्‍यक त्या बाबींसाठी विविध कल्पना मागविण्यात येत आहेत. त्यामध्ये वास्तव्य, अन्न, पाणी, श्‍वासोच्छवासासाठी प्राणवायू, संपर्क यंत्रणा, व्यायाम तसेच औषधोपचरांबाबत कल्पना मागविण्यात आल्या आहेत. “यामध्ये सहभागी होणाऱ्यांना या उदाहरणांच्या पलिकडे काही कल्पक आणि नाविन्यपूर्ण घटकांबाबत विचार करण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे‘ असे नासाच्या वतीने कळविण्यात आले आहे. विजेत्याला पाच हजार डॉलरचे बक्षिस दिले जाणार आहे. तसेच पुरस्कारांची एकूण रक्कम 15 हजार डॉलर्स आहे. सहभागींना मंगळाच्या पृष्ठभागाच्या क्षमता आणि कार्यपद्धतीचा विचार करून पृथ्वीवरील कमीत कमी मदतीशिवाय मोहिम यशस्वी करण्याबाबत विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समर्पकता, कल्पकता, साधेपणा, संसाधनांची कार्यक्षमता, व्यवहार्यता, सर्वसमावेशकता या बाबींच्या आधारे यशस्वी सहभागीची निवड करण्यात येणार आहे.\nपुढील दुव्यावरुन नासाच्या या उपक्रमाची माहिती मिळेल. तसेच पारितोषिक किती व कसे असेल याचीही माहिती मिळेल. : http://www.nasa.gov/solve/marsbalancechallenge\nमाहिती स्त्रोतः नासा वेबसाईट व ईसकाळ.कॉम\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nजगभरातून भेट देणारे खगोलप्रेमी\nसंदीप कांबळे on सूर्यग्रहणांचे प्रकार\nपत्ता: पुणे , मुंबई आणि बंगळूर\nयोग्य वेळी सर्व माहिती जाहीर करु\nसध्या आम्ही ई-मेलवर उपलब्ध आहोत.\nसंपर्काची भाषा : मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-107050400010_1.html", "date_download": "2018-09-22T03:39:41Z", "digest": "sha1:57ZOS64IFYSZR7ERXRKQASWQC5Z5EQW7", "length": 8601, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठी कविता : प्रश्न | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी कविता : प्रश्न\nघायाळ सूर आळवू कसे\nदुखडे नवे सजवू कसे \nही वेदना सख्खी परी\nसौख्यास मना पटवू कसे \nहळव्या मना पटवू कसे \nलाचार होती ओढ ही\nपण मागणे लपवू कसे \nमी वास्तवा नटवू कसे \nतू दान देण्या सज्जपण\nप्रीतीस या पेलू कसे \nखैरात तू केली परी\nहे दान मी घेऊ कसे \nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2016\nश्रीगणरायाला अवगत असलेल्या चौदा विद्या आणि चौसष्ठ कला...\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nसंधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.\nअल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय\nजसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...\nआरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा\nआवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...\nप्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://punecrimepatrol.com/2017/07/pune-mountaineer-and-architect-losses-life-during-expedition-at-mount-noon/", "date_download": "2018-09-22T03:26:42Z", "digest": "sha1:GVNDTN3PPVPGLAHJJKRQR3XGGDLKQ2MB", "length": 8546, "nlines": 77, "source_domain": "punecrimepatrol.com", "title": "PUNE MOUNTAINEER AND ARCHITECT LOSSES LIFE DURING EXPEDITION AT MOUNT NOON. – Pune Crime Patrol", "raw_content": "\nपुणे ३१ जुलै २०१७ (पीसीपी न्यूज) : पुण्यातील गिर्यारोहकाचे ‘माउंट नून’ मोहिमेदरम्यान दुर्दैवी निधन\nपुण्यातील प्रसिद्ध आर्किटेक्ट सुभाष टकले यांचे ‘माउंट नून’ मोहिमेदरम्यान ‘कॅम्प ३’ येथे अतिउंचीवर होणाऱ्या त्रासामुळे दुर्दैवी निधन झाले. दिल्लीस्थित ‘अल्पाईन वांडरर्स’ या गिर्यारोहण संस्थेकडून पुण्यातील सुभाष टकले व जितेंद्र गवारे, दिल्लीतील नितीन पांडे व जम्मू काश्मीर येथील गुलजार अहमद हे कारगिल भागातील ‘माउंट नून’ या ७१३५ मीटर उंच असणाऱ्या शिखरावर मोहिमेसाठी जुलै महिन्याच्या मध्यास रवाना झाले होते.\nशनिवारी ‘माउंट नून’च्या शिखरमाथ्याच्या शेवटच्या चढाईच्या वेळी अतिउंचीमुळे दम लागून शरीरातील त्राण गेल्यामुळे सुभाष टकले यांचा मृत्यू झाला.\n२८ जुलै रोजी सुभाष टकले, जितेंद्र गवारे, नितीन पांडे व गुलजार अहमद यांनी आपल्या ४ शेर्पा साथीदारांच्या सोबत ‘माउंट नून’च्या शिखर चढाईसाठी सुरवात केली. सर्व जण जेव्हा जवळपास ७ हजार मीटर उंचीवर पोहचले तेव्हा सुभाष टकले यांना अतीउंचीमुळे खूप थकवा आला होता व त्यांना पुढे चढाई करणे अवघड जात होते. त्यावेळी टकले यांना तेथेच विश्रांतीसाठी थांबविले व इतर गिर्यारोहकांनी शिखरावर आगेकूच केली. शिखराहून परत येईपर्यंत टकले यांची प्रकृती आणखी खालावली.\nत्यावेळी सर्वांनी निर्णय घेऊन टकले यांना लवकरात लवकर कॅम्प ३ वर पोहचवून पुढे हेलीकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्याचे ठरवले. त्यानुसार उर्वरीत गिर्यारोहकांनी टकले यांना कॅम्प ३ ला आणले व त्यांच्या जवळ अन्न व पाण्याची सोय करून जितेंद्र गवारे ताबडतोब मदतीसाठी ‘बेस कॅम्प’कडे परतला. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ‘बेस कॅम्प’ला पोहोचताच त्याने मदतीसाठी पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ संस्थेशी संपर्क साधला तसेच जवळच असलेल्या पानिखेर येथील भारतीय सैन्य दलाच्या तळावर जाऊन मदतीसाठी विनंती केली. तोपर्यंत ‘गिरिप्रेमी’ने रेस्क्यू ऑपरेशनची सूत्रे हातात घेऊन एक पथक लेहला पाठविले. यात गिर्यारोहक डॉ. सुमित मांदळे व टकले यांचे सहकारी संदीप बंब यांचा समावेश होता.\nतसेच ‘गिरिप्रेमी’चा आणखी एक गिर्यारोहक दिनेश कोतकर हा दुसऱ्या मोहिमेसाठी लेहलाच असल्याने त्याची देखील या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत झाली. या तिघांनी मिळून ‘गिरिप्रेमी’ची लेहमधील एजन्सी ‘व्हाईट मॅजिक अॅडव्हेंचर्स’च्या दहा शेर्पा साथीदारांच्या मदतीने बेस कॅम्पवर रेस्क्यूसाठी मदत केली. या हेलीरेस्क्यूसाठी केंद्रीय मंत्री माननीय प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तातडीने मदत करून भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले. कारगिल व लेह येथील भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या ऑपरेशनमध्ये सहकार्य केले. दुर्दैवाने हेलीकॉप्टर रेस्क्यू टीम ‘कॅम्प ३’ वर पोहचेपर्यंत सुभाष टकले यांचा मृत्यू झाला होता. श्री. सुभाष टकले हे गिरिप्रेमीशी संलग्न होते व त्यांच्या अकाली निधनामुळे गिरिप्रेमी परिवारावर देखील मोठ आघात झाला आहे. पीसीपी/डीजे १७ ३०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z160409101318/view", "date_download": "2018-09-22T03:37:06Z", "digest": "sha1:2BTPIFUXOLSO4NMTXKUEL6XG257Q4XSM", "length": 10204, "nlines": 130, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अष्टम व द्वादश लग्नांचे दोष", "raw_content": "\nदेवाच्या दानपेटीत पैसे का टाकतात आणि देवाला नैवेद्य का दाखवतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|\nअष्टम व द्वादश लग्नांचे दोष\nमूत्र व रेत यांवरून पुरुषत्वपरीक्षा\n‘ सीमान्तपूजन ’ विधीवरून प्राचीन रीतीचे ज्ञान\nब्रह्मचर्यसमाप्तीनंतर वधूशोधार्थ वराचा प्रवास\nविवाहकालाच्या कमीत कमी मर्यादा\nस्त्रीजातीचे सोमादी पती, व कन्यादानाचे वय\nस्त्रीपुरुषांच्या वैवाहिक वयांमधील अंतर\nव्यावहारिक व कौटुंबिक वर्तन\nवराची गृहस्थिती व कुटुंबीयांचे पाठबळ\nजावयास मदत, व घरजावई करणे\nवराची बुद्धिमत्ता व विद्वत्ता\nवराच्या पातित्यादी दोषांबद्दल खबरदारी\nदूर ठिकाणच्या वराचा निषेध\nपुरुषाची शुभाशुभ सामुद्रिक लक्षणे\nसामुद्रिकशास्त्राचा दुरुपयोग व सदुपयोग\nकामशास्त्र, ज्योतिषशास्त्र आधारे पाहावयाच्या गोष्टी\nजन्ममासादी दोषाचा निषेध व व्याप्ती\n‘ ज्येष्ठ ’ शब्दावर कोटिक्रम\nवधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे\nअष्टम व द्वादश लग्नांचे दोष\nक्रूरक्रान्तादी दोष व त्याचा अपवाद\nशकुनांचे प्रकार व फ़लांवरून वर्गीकरण\nअष्टम व द्वादश लग्नांचे दोष\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nअष्टम व द्वादश लग्नांचे दोष\nवधूवरांचे उभयतांचे अष्टम जन्मलग्न व अष्टम जन्मराशी याप्रमाणे योग आला असता तो उभयतांच्याही मृत्यूस कारणीभूत होतो. हे लग्न किंवा ही राशी असता इतर योग कितीही चांगले जुळून आले असले तरी ते सर्व निष्फ़ळ होतात. यासाठी अशा प्रसंगी विवाह होऊच देऊ नये. हे लग्न इतके वाईट असते की, ते तर टाळावयाचेच, परंतु त्याशिवाय त्याचा कोणताही अंश अगर त्या अंशाचा अधिपती असला तर तोही पत्करता कामा नये. नाही म्हणावयास जन्मराशी आणि जन्मलग्न यांपैकी कोणत्याही एकाचा जो स्वामी असेल, त्याचा स्वामी विवाहलग्नाचाही स्वामी असेल, अगर उभयतांच्याही स्वामीचा एकमेकांशी मित्रभाव असेल, तर मात्र केलेल्या विवाहाचे फ़ळ अशुभ होत नाही, व विवाहस्थितीत शिरणार्‍या कन्येस संतती, दीर्घायुष्य व इतर सर्व प्रकारचे गृहसौख्य मिळते. जन्मलग्न आणि जन्मराशी या दोहोंस ज्याप्रमाणे अष्टम भवन ( स्थान ) वर्ज्य म्हणून सांगितले आहे, त्याचप्रमाणे दोहोंसही द्वादशस्थानही वर्ज्य सांगितले आहे. अर्थात द्वादशस्थानचे जन्मलग्न व जन्मराशी यांच्या योगाने विवाहित दंपत्यात नेहमी भांडणतंटे होतात, व यासाठी असा विवाहही प्रयत्नेकरून न होऊ दिला पाहिजे.\nगणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.marathitech.in/2018/08/musically-acquired-by-bytedance-now-tiktok.html", "date_download": "2018-09-22T03:38:20Z", "digest": "sha1:A7W45ENCOH2NM6YP2KMAIPNKLWDOVQVY", "length": 7341, "nlines": 83, "source_domain": "www.marathitech.in", "title": "म्युझिकली (Musical.ly) अॅप आता बंद : टिकटॉक अॅपला जोडले जाणार! - मराठी टेक - Marathi Tech - Blog", "raw_content": "\nम्युझिकली (Musical.ly) अॅप आता बंद : टिकटॉक अॅपला जोडले जाणार\nअल्पावधीच प्रसिद्ध झालेलं अॅप म्युझिकली (Musical.ly) आता बंद होणार असून लोकप्रिय गाणी संवाद वापरुन त्यामध्ये आपला स्वतःचा व्हिडिओ जोडून तो सोशल मीडियावर शेअर करण्याची संकल्पना बर्‍याच जणांना आवडली होती (अर्थात बर्‍याच जणांना नव्हती...). प्ले स्टोअरवर तब्बल १० कोटी डाऊनलोड्स तसेच माध्यमांतून अनेक यूजर्स या अॅपसोबत जोडले गेले होते. आता हे सर्व यूजर्स टिकटॉक (TikTok) या अॅपमध्ये समाविष्ट केले जातील. हे सुद्धा Bytedance या चिनी कंपनीने बनवलेलं व्हिडीओ अॅप असून बाईटडान्सनेच काही दिवसांपूर्वी Musical.ly चं अधिग्रहण केलं आहे. आता ज्यावेळी तुम्ही Musical.ly अपडेट कराल त्यावेळी तुमचं अकाउंट आणि डेटा आपोआप टिकटॉकवर आलेला दिसेल.\nबाईटडान्सने Musical.ly चं जवळपास 1 बिलियन डॉलर्सना (~६८०० कोटी रुपये) गेल्या नोव्हेंबरमध्ये अधिग्रहण झालं आणि जून महिन्यात यावर प्रक्रिया होण्यास सुरुवात झाली. इमोजी, फिल्टर्स आणि त्यासोबत संगीताची/संवादांची जोड आता नव्या अॅपवर सुरु होईल. खरे पाहता भारतात म्युझिकलीचे व्हिडीओ म्युझिकलीवर कमी आणि इंस्टाग्रामवर जास्त दिसतात) गेल्या नोव्हेंबरमध्ये अधिग्रहण झालं आणि जून महिन्यात यावर प्रक्रिया होण्यास सुरुवात झाली. इमोजी, फिल्टर्स आणि त्यासोबत संगीताची/संवादांची जोड आता नव्या अॅपवर सुरु होईल. खरे पाहता भारतात म्युझिकलीचे व्हिडीओ म्युझिकलीवर कमी आणि इंस्टाग्रामवर जास्त दिसतात दरम्यान अलीकडेच अशी चर्चा सुरु आहे की फेसबुक त्यांचं Musical.ly च्या तत्वावर काम करणारं म्युझिक आधारित टॅलेंट शो आणणार आहे.\nम्युझिकली (Musical.ly) अॅप आता बंद : टिकटॉक अॅपला जोडले जाणार\nहा लेख शेअर करा : →\nआमचं फेसबुक पेज लाइक करा\nआमच्या साईटवरील लेखांचा कॉपीराईट असून\nपूर्वपरवानगीशिवाय हे लेख व्हॉट्सअॅप किंवा इतर कुठेही कॉपी पेस्ट करून शेअर करणे गुन्हा आहे. कृपया असे करू नका.\nपीसी/ मोबाइलवर मराठी टायपिंग कसे करावे \nआपले ऑनलाइन अकाऊंट सुरक्षित कसे ठेवायचे \nसोशल मीडियाबद्दल खास सूचना\nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा...\nव्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) म्हणजे काय \nहरवलेला अँड्रॉइड स्मार्टफोन शोधा\nगूगलच्या भारतीय भाषांसाठी नव्या सोयी\nबिल गेट्स : मायक्रोसॉफ्ट संस्थापक : टेकगुरु\nअॅलन ट्युरिंग : आधुनिक संगणकाचा जनक\nगूगल - माहितीचं एक साम्राज्य \nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nव्हॉटसअॅपवर व्हिडिओ कॉलिंग सर्वांसाठी उपलब्ध \nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nसंपर्क आणि सूचना (Contact Us)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/about", "date_download": "2018-09-22T03:01:07Z", "digest": "sha1:YYZKWHWWRYHZWOGMBZFBVNFINHNOJQ4Q", "length": 8239, "nlines": 70, "source_domain": "aisiakshare.com", "title": " संस्थळविषयक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसंस्थळाची माहिती ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१८ आवाहन ऐसीअक्षरे 19 मंगळवार, 17/07/2018 - 00:46\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक २०१७ - आवाहन ऐसीअक्षरे 28 शनिवार, 21/10/2017 - 06:42\nसंस्थळाची माहिती \"ऐसी अक्षरे\" संस्थळावरील मॉडरेटर्स ची यादी मुक्तसुनीत 3 मंगळवार, 04/07/2017 - 22:41\nसंस्थळाची माहिती अपग्रेडबद्दल ऐसीअक्षरे 151 गुरुवार, 29/06/2017 - 16:04\nसंस्थळाची माहिती संस्थळाचे दर्शनी पान - भाग २ ............सार... 97 शुक्रवार, 02/12/2016 - 10:57\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक २०१६ : फोटोंचे आवाहन ऐसीअक्षरे शुक्रवार, 30/09/2016 - 02:19\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१६ ऐसीअक्षरे 13 सोमवार, 19/09/2016 - 18:49\nसंस्थळाची माहिती श्रेणीसंकल्पनेची माहिती ऐसीअक्षरे 40 बुधवार, 06/07/2016 - 04:11\nसंस्थळाची माहिती प्रतिसादांची श्रेणी ऐसीअक्षरे 55 बुधवार, 09/03/2016 - 14:45\nसंस्थळाची माहिती येणार ... येणार ... येणार... ऐसीअक्षरे 13 गुरुवार, 05/11/2015 - 10:14\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१५ ऐसीअक्षरे 15 गुरुवार, 01/10/2015 - 20:45\nसंस्थळाची माहिती गुलाबी संदेश आणि दुरुस्तीचं काम ऐसीअक्षरे 18 गुरुवार, 03/09/2015 - 20:38\nसंस्थळाची माहिती धाग्यांना तारे देण्याची सुविधा आणि इतर सुधारणा ऐसीअक्षरे 105 मंगळवार, 10/03/2015 - 11:36\nसंस्थळाची माहिती संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे ऐसीअक्षरे 18 मंगळवार, 11/02/2014 - 10:54\nसंस्थळाची माहिती साठवणीतले दिवाळी अंक ऐसीअक्षरे शुक्रवार, 01/11/2013 - 11:37\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१३ ऐसीअक्षरे 6 मंगळवार, 01/10/2013 - 14:04\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक ऐसीअक्षरे मंगळवार, 13/11/2012 - 09:03\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन ऐसीअक्षरे 19 शनिवार, 06/10/2012 - 01:10\nसंस्थळाची माहिती निवेदन ऐसीअक्षरे 1 सोमवार, 12/03/2012 - 23:36\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A2%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2018-09-22T03:37:59Z", "digest": "sha1:JWADPKGYE457U7JJTPNYOM7EXEWZWWKR", "length": 6936, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गुणी शिक्षकांमुळे पिढ्या घडल्या -मांजरे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगुणी शिक्षकांमुळे पिढ्या घडल्या -मांजरे\nचाकण – स्थेतील चाकण येथील प्रशालेतील विद्यादानाचे काम करणाऱ्या गुणी शिक्षकांमुळे अनेक चांगल्या पिढ्या घडल्या असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे यांनी चाकण येथे केले.\nआदर्श शिक्षिका सुमन आवटे यांच्या सेवापूर्ती समारंभ प्रसंगी मांजरे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मंगल गोरे होत्या. चाकण येथील नेहरू बालक मंदिर व शिवाजी विद्यालयातील आदर्श शिक्षिका सुमन रामचंद्र आवटे यांचा सेवापूर्ती समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वाडेकर, सचिव सुभाष गारगोटे, माजी शिक्षणाधिकारी अशोक कडलक, देवयानी पवार, प्राचार्य अरुण देशमुख, मुख्याध्यापिका माधुरी कोळी, रामदास उनधरे आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनोगतातून सुमन आवटे यांनी आपल्या कार्यकाळातील प्रशालेशी जोडलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक, सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले तर शंकर बर्वे यांनी आभार मानले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाई तालुक्‍यात वणवा लावणाऱ्यांची मुजोरी वाढली\nNext articleभरतगावला कुस्त्यांच्या आखाडा रंगला\n‘आपण अंगणवाडीचा विचार करतो तेंव्हा शरद पवारांनी कॉलेज सुरू केलेले असते’\nकॉंग्रेस, राष्ट्रवादीत जागा वाटपात होणार एकमत \nपुणे-नाशिक महामार्गावर सहा किमी “ब्लॉक’\nखासदार सुप्रिया सुळेंसाठी राष्ट्रवादीकडून राजकारण\nयशवंत कारखाना “जैसे थे’ ठेवा\nहुतात्मा स्मारकाचे काम निकृष्टच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nagpur/chief-minister-devendra-fadnavis-got-vidarbha-gaurav-award/", "date_download": "2018-09-22T04:20:03Z", "digest": "sha1:Y5LAE7AFAG2U3FWPRQNJHXMGNPAIIDOO", "length": 25476, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chief Minister Devendra Fadnavis Got Vidarbha Gaurav Award | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विदर्भ गौरव पुरस्कार | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विदर्भ गौरव पुरस्कार\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर्षीचा विदर्भ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर्षीचा विदर्भ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.\nनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर्षीचा विदर्भ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nफडणवीस यांनी पक्षबांधणीच्या कामापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी नगरसेवक, महापौर व आमदार असताना आपले कर्तृत्व सिद्ध केले. सध्या ते मुख्यमंत्री म्हणून गौरवास्पद कार्य करीत आहेत. महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने माणिकलाल गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. विदर्भाच्या विकासाकरिता भरीव योगदान देणाºया किंवा राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विदर्भाचा लौकिक वाढविणाºया व्यक्तीची पुरस्कारासाठी निवड केली जाते.\nयापूर्वी नितीन गडकरी, डॉ. विजय भटकर, ए. बी. बर्धन, कवी ग्रेस, डॉ. जी. एम. टावरी, संजय सुरकर, शिवकिशन अग्रवाल, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. भाऊसाहेब झिटे, पद्मश्री प्रभाकर वैद्य, डॉ. मधुकर वाकोडे, दादाजी खोब्रागडे, डॉ. श्रीधर शनवारे, भीमराव पांचाळे, विजय जावंधिया, विजयराव देशमुख, ए. बी. डोंगरे आदी मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष गिरीश गांधी यांनी दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nराहुल गांधी २ आॅक्टोबरला सेवाग्राममध्ये; घेणार बैठक\nGanesh Festival 2018 : नागपुरात गणरायाच्या निरोपासाठी कडेकोट बंदोबस्त\nआता ‘आपली बस’ ची चाके थांबणार \nगरिबांच्या रॉकेलसाठी राष्ट्रवादीची गांधीगिरी\nहायकोर्टाचा आदेश : त्या १५६ विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करा\nहायकोर्ट : शालेय शिक्षण विभाग सचिवांना नोटीस\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z160409100546/view", "date_download": "2018-09-22T04:00:30Z", "digest": "sha1:YBR5RZPMDC4PZ7EY6RC4HMYDTCV2AQID", "length": 8752, "nlines": 131, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे", "raw_content": "\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|\nवधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे\nमूत्र व रेत यांवरून पुरुषत्वपरीक्षा\n‘ सीमान्तपूजन ’ विधीवरून प्राचीन रीतीचे ज्ञान\nब्रह्मचर्यसमाप्तीनंतर वधूशोधार्थ वराचा प्रवास\nविवाहकालाच्या कमीत कमी मर्यादा\nस्त्रीजातीचे सोमादी पती, व कन्यादानाचे वय\nस्त्रीपुरुषांच्या वैवाहिक वयांमधील अंतर\nव्यावहारिक व कौटुंबिक वर्तन\nवराची गृहस्थिती व कुटुंबीयांचे पाठबळ\nजावयास मदत, व घरजावई करणे\nवराची बुद्धिमत्ता व विद्वत्ता\nवराच्या पातित्यादी दोषांबद्दल खबरदारी\nदूर ठिकाणच्या वराचा निषेध\nपुरुषाची शुभाशुभ सामुद्रिक लक्षणे\nसामुद्रिकशास्त्राचा दुरुपयोग व सदुपयोग\nकामशास्त्र, ज्योतिषशास्त्र आधारे पाहावयाच्या गोष्टी\nजन्ममासादी दोषाचा निषेध व व्याप्ती\n‘ ज्येष्ठ ’ शब्दावर कोटिक्रम\nवधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे\nअष्टम व द्वादश लग्नांचे दोष\nक्रूरक्रान्तादी दोष व त्याचा अपवाद\nशकुनांचे प्रकार व फ़लांवरून वर्गीकरण\nवधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nवधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे\nवधूवरांच्या जन्मराशी एक, पण जन्मनक्षत्रे निराळी, असल्यास उभयतांचा विवाह उत्तम होय. याचाच व्युत्क्रम म्हणजे जन्मराशी भिन्न असून जन्मनक्षत्रे एक असा प्रकार असल्यास उभयतांचा विवाह मध्यम समजावा. दोघांचीही जन्मनक्षत्रे एक व जन्मराशीही एक, असा प्रकार सर्वथा त्याज्य होय, व तशा प्रकारचा विवाह झाला असता त्यापासून प्राणहानी होते. एका नक्षत्राच्या पोटी अशा भेदावर जन्म असणे वगैरे आणखी सूक्ष्म विचार आहे. परंतु तो येथे लिहिणे नको.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/85", "date_download": "2018-09-22T03:45:38Z", "digest": "sha1:LS7MSUAYZS4WOVKNM4HUSBL55H45WPNO", "length": 24148, "nlines": 137, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ही बातमी वाचली का? | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nही बातमी वाचली का\nही बातमी समजली का - भाग १८५\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का - भाग १८५\nही बातमी समजली का - भाग १८४\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का - भाग १८४\nही बातमी समजली का - भाग १८३\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का - भाग १८३\nही बातमी समजली का - भाग १८२\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का - भाग १८२\nही बातमी समजली का - भाग १८१\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का - भाग १८१\nही बातमी समजली का - भाग १८०\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का - भाग १८०\nही बातमी समजली का - भाग १७९\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का - भाग १७९\nही बातमी समजली का - भाग १७८\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का - भाग १७८\nही बातमी समजली का - भाग १७७\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का - भाग १७७\nही बातमी समजली का - भाग १७६\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.\nही बातमी वाचली का\nRead more about ही बातमी समजली का - भाग १७६\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post_96.html", "date_download": "2018-09-22T03:24:40Z", "digest": "sha1:EH7TT5E6T66SE6K4PFZPVKZTKL54UISM", "length": 9240, "nlines": 54, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: शिवा गवंड्याची म्हातारी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nशिवा गवंड्याची म्हातारी रात्री वस्तीवरच्या बायकांसोबत, गोदानानीच्या ग्रज्युएट झालेल्या पोरानं नुकत्याच घेतलेल्या सेकंड हॅन्ड \"टमटम\" मधून तालुक्याच्या गावाला ‪‎सैराट बघायला गेलेली. जाताना अंथरुणाला लपेटून बसलेल्या म्हातार्याला \"तुझ्या संगतीनं माझा सारा जनम असाच रानामाळात उन्हांन वाळून गेला, कुठली हौस केली नायीस माज़ी, आता मी तुझ्या बापाला बी भ्याची नाय, तुझं धोतराच्या गाठीला बांधलेलं पैसं तसच जपून ठिव\" असा मोठा ढोस पाजून गेली होती. सिनेमा बघण्यासाठी दुपारी हिनं मुंबई वरून सुट्टीला आलेल्या कोपऱ्यावरच्या आप्पाच्या सुनांना शेवग्याच्या शेंगा अन बांधावर आलेली दोन कलिंगडे विकलेली. तशी म्हातारी उभ्या आयुष्यात दोनदाच थियटर मध्ये गेली. कधीतरी \"माहेरची साडी\" बघायला कराडला शिवा गवंड्याने हिला बैलगाडी जुंपून नेलेली अन दुसऱ्यांदा कालचा सैराट बघायला….\n..…तर उभ्या महाराष्ट्राने जेवढ्या शिव्या \"प्रिन्स दादांना\" घातल्या नसतील तेवढ्या \"ठेवणीतल्या\" शिव्या हीनं एकटीने कालपासून दिल्यात. हिला त्या छोटया \"तात्याला\" आई बापाच्या मागं कोण सांभाळणार ही एकच काळजी लागून राहिलीय. हिला कोणीतरी येताना हा सिनेमा 'खरा' आहे म्हणून सांगितलय. त्यात भरीस भर म्हणून वस्तीवरची ओठ तुटकी पारू, सारखी म्हातारीजवळ येवून मिश्रीचे बोट तोंडात घालून \"अगं त्या पोराला अनाथ आश्रमात ठेवत्याली की\" म्हणून हिणवतेय. मग म्हातारी पुन्हा पुन्हा बिथरतेय. आणि \"प्रिन्स दादांचं\" मढं जिवंतपणीच नदीवरच्या मसनवाट्यात घालवतेय…..\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:10 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/04/blog-post_66.html", "date_download": "2018-09-22T02:52:47Z", "digest": "sha1:HBHRYRHHWONJJQ3JWH7IDFQEZDCNNWWM", "length": 9531, "nlines": 60, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: डॉ. बाबासाहेब आंबेडकर", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nबाबासाहेब हे केवळ दलितांचेचे कैवारी होते असे राजकीय दृष्ट्या इथल्या व्यवस्थेत रुजवणाऱ्याना शुभेच्छा बाबुराव बागुलांची चोरलेली जात, सूर्व्यांचा मार्क्सवाद, दया पवारांचा कोंडवाडा, आणि “बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बरबाद झालात बाबुराव बागुलांची चोरलेली जात, सूर्व्यांचा मार्क्सवाद, दया पवारांचा कोंडवाडा, आणि “बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बरबाद झालात” असला ढसाळांचा विद्रोह विझवू पाहणाऱ्याना शुभेच्छा” असला ढसाळांचा विद्रोह विझवू पाहणाऱ्याना शुभेच्छा शिका आणि संघटीत व्हा या आरोळीतून पेटून उठलेल्या दलितांच्या चळवळीचे सुठे भाग करून त्यांना विकत घेऊन निवडणुकांच्या ई.व्ही.एम. मशीनवर तुंबडी भरणाऱ्या धर्मांध राजकारण्यांना शुभेच्छा शिका आणि संघटीत व्हा या आरोळीतून पेटून उठलेल्या दलितांच्या चळवळीचे सुठे भाग करून त्यांना विकत घेऊन निवडणुकांच्या ई.व्ही.एम. मशीनवर तुंबडी भरणाऱ्या धर्मांध राजकारण्यांना शुभेच्छा आंबेडकरी जनतेचे कोणतेच निर्णायक प्रश्न न सोडवता, आर्थिक धोरण न राबवता केवळ भावनांच्या मनोऱ्यावर झुलवत ठेवणाऱ्या दलित नेत्यांना शुभेच्छा आंबेडकरी जनतेचे कोणतेच निर्णायक प्रश्न न सोडवता, आर्थिक धोरण न राबवता केवळ भावनांच्या मनोऱ्यावर झुलवत ठेवणाऱ्या दलित नेत्यांना शुभेच्छा साहित्याच्या प्रांतात दलित साहित्य हे आंबेडकरी साहित्य की बौद्ध साहित्य साहित्याच्या प्रांतात दलित साहित्य हे आंबेडकरी साहित्य की बौद्ध साहित्य असल्या खेळात अडकून पडलेल्या दलित साहित्यकांना शुभेच्छा असल्या खेळात अडकून पडलेल्या दलित साहित्यकांना शुभेच्छा तर बाबासाहेबांच्या नुसत्या जयघोषात न अडकता जागतिकीकरणात व्यापक आंबेकरवाद उभा करू पाहणाऱ्या नव्या पिढ्यांनाही शुभेच्छा तर बाबासाहेबांच्या नुसत्या जयघोषात न अडकता जागतिकीकरणात व्यापक आंबेकरवाद उभा करू पाहणाऱ्या नव्या पिढ्यांनाही शुभेच्छा जयभीम म्हणताना तोंडातली जीभ अडकणाऱ्याना शुभेच्छा जयभीम म्हणताना तोंडातली जीभ अडकणाऱ्याना शुभेच्छा निळा गुलाल, निळ्या पताका बघून हसणाऱ्या येडपटाना शुभेच्छा निळा गुलाल, निळ्या पताका बघून हसणाऱ्या येडपटाना शुभेच्छा आंबेडकर न वाचता न कळता खोट्या शुभेच्छा देणार्यानाही शुभेच्छा आंबेडकर न वाचता न कळता खोट्या शुभेच्छा देणार्यानाही शुभेच्छा सकाळपासून फेसबुकवर बाबासाहेबावर पोस्ट लिहू कि नको या विचारात अडकून पडलेल्या प्रसिद्ध “टी.आर.पी. पटूनांसुद्धा” शुभेच्छा सकाळपासून फेसबुकवर बाबासाहेबावर पोस्ट लिहू कि नको या विचारात अडकून पडलेल्या प्रसिद्ध “टी.आर.पी. पटूनांसुद्धा” शुभेच्छा आणि, जातीव्यवस्थेने घातलेल्या मणामणाच्या बेड्या वागवत, माना खाली घालून पिढ्यान पिढ्या चालत राहिलेल्या समाजात क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवून वणवा पेटवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकराना दंडवत\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:19 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://nmm.co.in/price-year8.php", "date_download": "2018-09-22T03:38:50Z", "digest": "sha1:O42PYJ6PZUJHHXOHSTR7QFAMALDVNH2W", "length": 42263, "nlines": 1241, "source_domain": "nmm.co.in", "title": "Naik Maratha Mandal Mumbai NMM", "raw_content": "दिवाळी भेट - सन २००५ ते २०१२ पर्यंत\nश्री सुरेश वसंतराव आचरेकर\nश्री. हेमंत मोहन अणावकर\nसौ. मनीषा हेमंत अणावकर\nश्री. दिनेश मुकेशराव आरोदेकर\nश्री. किशोर के. अवर्सेकर\nश्री. दिपक रमाकांत आसोलकर\nश्री. सुहास मा. आरोदेकर\nश्री सचिन अच्युत आचरेकर\nश्री. शशिकांत सुं. अणावकर\nश्री. मोहन बळवंत अणावकर\nश्री. रवीकांत सुं. अणावकर\nसौ. नीलम रवीकांत अणावकर\nश्री. सुबोध रवीकांत अणावकर\nसौ. शांभवी सुबोध अणावकर\nश्री. शिवराम सुं. अणावकर\nश्री. मकरंद गंगाराम अणावकर\nश्री. सायली हेमंत अणावकर\nश्री. सुधीर ब. आचरेकर\nश्री. मधुकर नारायण आचरेकर\nश्री. संजीव श्रीकांत आचरेकर\nश्री. प्रवीण विनायक आचरेकर\nश्री. गजानन महादेव आचरेकर\nश्री. संजय यशवंत आचरेकर\nश्री. राजीव आर. आचरेकर\nश्री. सुशांत सुधीर आचरेकर\nश्री. अनिल मोहन आरोलकर\nश्रीम.श्री. सागर सुभाष आरोदेकर\nश्री. चंद्रकांत एकनाथ आरोलकरकर\nश्री. विठ्ठल गजानन आरोदेकर\nसौ. शोभना/ श्री. अरविंद र. आरोलकर\nश्री. विनय भालचंद्र आरोदेकर\nश्री. अशोक भालचंद्र आरोदेकर\nश्री. सुनील श्री. आचरेकर\nश्री. तुषार विनय आरोंदेकर\nश्री. जतिन अशोक आरोदेकर\nश्री. अशोक रघुनाथ अणावकर\nश्री. विजय रघुनाथ अणावकर\nश्री. दिपक रघुनाथ अणावकर\nश्री. मोहन एकनाथ आरोलकरकर\nश्री. हेमंत चंद्रकांत आरोलकर\nसौ. मंगला शशिकांत अणावकर\nश्री. गुरुप्रसाद शशिकांत अणावकर\nसौ. प्राजक्ता गुरुप्रसाद अणावकर\nश्री. सुभाष वामन आरोलकर\nश्री. सचिन रघुनाथ आरोंदेकर\nश्री. प्रणव दिनेश अणावकर\nश्री. किरण विनायक आचरेकर\nश्रीम. प्रतिभा एस. आचरेकर\nश्रीम. प्रमिला प्रमोद आचरेकर\nश्री. हेमंत सुरेश आरोलकर\nकु. शमिका सुबोध अणावकर\nश्रीम. अनिता सु. आचरेकर\nश्री. सुबोध विजय आचरेकर\nश्रीम. मालती मधुकर आचरेकर\nश्री. सुधाकर वसंत आडवलकर\nश्री. प्रसाद वि. अणावकर\nश्री. संतोष ए. ओवळेकर\nश्री. पांडूरंग रामचंद्र बांबर्डेकर\nश्री. वसंत केशव बुधवेलकर\nश्री. प्रेरणा दिपक बनकर\nश्री. विनय रामचंद्र भालेकर\nश्री. सुलभा एस. बाडकर\nश्री. सुरेश बाळकृष्ण बांबर्डेकर\nश्रीम. राधा आशुतोष बोर्डीकर\nश्री. शक्ती सुदर्शन बिजलानीे\nश्री. उमेश कमलाकर बांबर्डेकर\nश्री. महेंद्र महादेव भडगांवकर\nश्री. अशोक गो. चव्हाण\nश्री. अविनाश/ रूपा अ. चित्रेर\nश्रीम. ऋता अ. चित्रेे\nश्री. दिलीप बा. दळवी\nडॉ. विवेक रमण दळवी\nश्री. दिवाकर वसंत दाभोळकर\nश्री. जयवंत मधुकर दाभोळकर\nश्रीम. सुस्मिता र. दाभोळकर\nडॉ. अनुराधा दिवाकर दाभोळकर\nश्री. अरुण वसंत दाभोळकर\nश्रीम. जयश्री वसंत दाभोळकर\nश्री. जयराम मधुकर दाभोळकर\nश्रीम. कामाक्षी जयवंत दाभोळकर\nश्री. रविंद्र प्रभाकर देवलकर\nश्रीम. रेश्मा प्रमोद डिगेकर\nश्रीम. जान्हवी जयंत दाभोळकर\nडॉ, प्रज्ञा म. दाभोळकर\nश्री. प्रताप मधुकर दाभोळकर\nश्री. एकनाथ बा. देवलकर\nश्री. दिनकर जगन्नाथ देसाई\nश्री. अरविंद बाळकृष्ण गोलतकर\nश्री. महेश अरविंद गोलतकर\nश्रीम. मनाली महेंद्र गोलतकर\nश्रीम. लतिका अरविंद गोलतकर\nश्रीम. रश्मी आषीश गुप्ते (आरोदेकर)\nश्रीम. शिला अरविंद गोलतकर\nश्री. महेंद्र अरविंद गोलतकर\nश्रीम. मिनका विक्रम गुजानर\nश्री. राजीव किशोर हरमलकर\nश्री. राजेश बाळकृष्ण होडावडेकर\nश्रीम. मनीषा शाम हरळीकर\nश्री. कृष्णा नारायण हाणकोणकर\nश्री. एस. के. जांबवडेकर\nश्री. मनोहर गोपाळ जांबवडेकर\nश्री. संजय कृष्णा जांबवडेकर\nश्री. रमेश कृष्णा जांबवडेकर\nश्री. प्रकाश कृष्णा जांबवडेकर\nश्री. सुनील सखाराम जांबवडेकर\nश्री. प्रसाद चंद्रकांत जांबवडेकर\nश्री. अजित बाळकृष्ण जांबवडेकर\nश्री. सुधीर स. जांबवडेकर\nश्री. सलिल सुनील जांबवडेकर\nश्रीम. शुभदा सुनील जांबवडेकर\nश्रीम. अर्चना वसंत जांबवडेकर\nश्रीम. सुधा रमेश जांबवडेकर\nश्रीम. पुष्पा अजित जांबवडेकर\nश्रीम. सुनिता संजय जांबवडेकर\nश्रीम. शर्मिला शशिकांत जांबवडेकर\nश्री. वसंत सखाराम जांबवडेकर\nश्रीम. सुधा कृष्णा जांबवडेकर\nश्री. प्रसाद शशिकांत जांबवडेकर\nश्री. हेमचंद्र रघुनाथ कबरे\nश्री. उल्हास तुकाराम कांदळगावकर\nश्री. श्रीहरी राजाराम काळसेकर\nश्री. महेश श्रीहरी काळसेकर\nश्री. मोहन ब. कबरे\nश्रीम. निर्मला मोहन कबरे\nश्री. संजोग सुरेश कबरे\nश्री. सुभाष जगन्नाथ केरकर\nश्री. साईप्रसाद सुभाष केरकर\nडॉ. पराग सुभाष केरकर\nश्री. विनीत दिलीप केरकर\nश्री. सतीश एस. केरकर\nश्री. चित्तरंजन आत्माराम कबरेक\nश्री. दत्तप्रसाद रघुनाथ कबरे\nश्री. विलास घा कबरे\nश्री. प्रदीप राधाकृष्ण कबरे\nश्री. दर्शन मिलिंद कनयाळकर\nश्री. अशोक भिकाजी कनयाळकर\nश्री. जयंत शरद कोरगांवकर\nश्रीम. जान्हवी श. कोरगांवकर\nश्रीम. मानसी मनीष केळबाईकर\nश्री. गुरुनाथ आ. खोत\nश्री. मधुसूदन रामचंद्र खोत\nश्रीम. वैभवी प्रदीप कोचरेकर\nश्रीम. अस्मिता अनंत कबरे\nश्री. राघवेंद्र श्रीधर कनयाळकर\nश्री. अतुल गुरुनाथ कनयाळकर\nश्री. राजनकुमार दत्ताराम काळसेकर\nश्री. चंद्रशेखर बाळकृष्ण कनयाळकर\nश्री. द्वारकानाथ श्रीधर कनयाळकर\nश्री. रमाकांत गोपाळ केळबाईकर\nश्री. सुशील बाळकृष्ण कनयाळकर\nश्री. सुरेश ज. कामुलकर\nश्री. विलास रोहिदास कुमठेकर\nश्री. प्रवीण मनोहर कोचरेकर\nश्री. शेखर शांताराम केळबाईकर\nश्री. पराग विनोद कांदिवलीकर\nश्री. संजय वसंत किजवडेकर\nश्री. अजय वसंत किजवडेकर\nश्री. अरुण वसंत किजवडेकर\nश्रीम. स्वाती संजय किजवडेकर\nश्री. प्रकाश डी. काकोडकर\nश्री. प्रभाकर भिकाजी कनयाळकर\nश्री. शशिकांत रा. किजवडेकर\nश्री. रामदास गोपाळ खडपे\nश्री. रवींद्र मधुसूदन खोत\nश्री. आप्पा भि. खोत\nश्री. रेखा सुभाष केरकर\nश्री. मिलिंद श्रीधर कनयाळकर\nश्री. सुजाता चित्तरंजन कबरे\nश्री. वसंत म. कबरेे\nश्री. शरद यशवंत कोरगांवकर\nश्री. आनंद प्रभाकर कुडाळकर\nश्री. शेखर मनोहर कबरे\nश्री. सतीश हिरानाथ लोलयेकर\nश्री. महेश केशव माडखोलकर\nश्री. मोहन गणपत म्हापणकर\nश्रीम. वासंती मेनन (रेडकर)\nश्रीम. स्मिता सुर्यकांत मांजरेकर\nश्री. प्रभाकर शिवराम मातोंडकर\nश्री. योगेश सतीश मुनी\nश्री. रजनी श. मांजरेकर\nश्री. विजया अरविंद मांजरेकर\nश्री. वसंत लक्ष्मण म्हापणकर\nश्री. नंदराम गणपत मांद्रेकर\nश्री. शिरीष राजाराम मुणगेकर\nश्री. शशिकांत बा. नाईक\nश्री. शशिकला नाईक (अहिर)\nश्री. कमलाकांत आत्मराम नाईक\nश्री. राजन राजाराम नाईक\nश्री. प्रवीण राजाराम नाईक\nश्री. अरविंद विष्णु नाईक\nश्री. लक्ष्मण मनोहर नाईक\nश्री. शशिकांत केशव नाईक\nश्रीम. साधना नारायण नाईक\nश्री. कमलाकर आ. नाईक\nश्री. सुभाष भिकाजी नाईक\nश्री. शिवराम कृष्णा नाईक\nश्री. श्रीकृष्ण विठ्ठल नरसुले\nश्री. अनंत मोहन नरसुले\nश्री. रमाकांत गणपत नरसुले\nश्री. अरविंद गणपत नरसुले\nश्री. देवदत्त जगन्नाथ नरसुले\nश्री. नरेश जगन्नाथ नरसुले\nश्री. व्यंकटेश जगन्नाथ नरसुले\nश्री. सीताराम कृष्णराव नरसुले\nश्री. मनाली नरेश नरसुले\nश्री. निनाद दु. नागवेकर\nश्रीम. मनीषा अशोक नेरुरकर\nश्री. किशोर दत्ताराम नांदोसकर\nश्री. सुनील मनोहर नाईक\nश्रीम. अंजली अमेय नाईक\nश्रीम. जयश्री शशिकांत नाईक\nश्री. अनिरुद्ध शशिकांत नाईक\nश्री. महादेव मनोहर नाईक\nश्री. विठ्ठल भिकाजी नाईक\nश्री. रामचंद्र मनोहर नाईक\nश्री. गुरुदास स. नाईक\nश्री. चंद्रकांत विश्राम नाईक\nश्री. हरीश नारायण नाईक\nश्री. अर्जुन सावळाराम नाईक\nडॉ. स्मिता अरविंद नाईक\nश्री. राजेश गुरुनाथ नाईक\nश्री. मनोहर महादेव नाईक\nश्री. सौरभ क. नाईक\nश्री. निशिकांत आत्माराम नेरुरकर\nश्री. संध्या दत्ताराम नारकर\nश्री. गुरुनाथ मनोहर नांदोडकर\nश्री. चेतन सदाशिव नाईक\nश्रीम. स्नेहलता गणपत नरसुले\nश्रीम. कुंदा मनोहर नाईक\nश्री. नील रघुनाथ नलावडे\nश्री. एकनाथ ता. नाईक\nश्री. शशिकांत सखाराम नांदोसकर\nश्रीम. शमा श्रीकृष्ण नरसुलेे\nश्री. प्रसाद श्रीकृष्ण नरसुले\nश्रीम. सायली प्रसाद नरसुले\nश्री. पराग श्रीकृष्ण नरसुले\nश्रीम. उर्मी प. नरसुले\nश्रीम. मनीषा अशोक नेरुरकर\nश्री. संतोष ए. ओवळेकर\nश्री. सुभाष मोतीराम पेडणेकर\nडॉ. दीपक प्रेमानंद पाटकर\nश्री. प्रताप घनःशाम पाटकर\nश्रीम. सुनिता सुनील पाटकर\nश्रीम. ऱ्हीमा सुभाष पेडणेकर\nश्री. नितीन प्रेमानंद पाटकर\nश्रीम. रजनी अशोक पाटकर\nश्रीम. आरती अशोक पाटकर\nश्री. दिनेश प्रेमानंद पाटकर\nश्री. अजित शांताराम पाटकर\nश्री. सुरेखा प्र. पाटकर\nश्री. सुनील गुरुनाथ पाटकर\nश्री. सुयोग गुरुनाथ पाटकर\nश्री. जयंत शांताराम पेडणेकर\nश्री. राजेंद्र शांताराम पेडणेकर\nश्रीम. अश्विनी रा. परळकर\nश्री. सुरेखा सुनील पिंगुळकर\nश्री. सीताराम बी. परुळेकर\nश्री. राजेंद्र वसंत पाडलोसकर\nश्री. नंदकिशोर एस. परुळेकर\nश्री. केदार प्रभाकर पाटकर\nश्रीम. मनीषा रुपेश पाटील (तोरसकर)\nश्रीम. अश्विनी अजित पाटकर\nश्री. अशोक सा. पाटकर\nश्री. अभय प्रेमानंद पाटकर\nश्रीम. शुभांगी विजेंद्र पाटील\nश्री. बाळकृष्ण बाबाजी पोखरणकर\nश्रीम. शुभांगी अरुण पालयेकर\nश्री. शैलेश रमेश पेडणेकर\nश्रीम. शिवानी संदेश पोखरणकर\nडॉ. गणेश गोविंद पांग्रडकर\nश्री. प्रकाश बाळकृष्ण परुळेकर\nश्रीम. रोहिणी हुशार पाटकर\nश्री. संतोष मधुकर रेडकर\nश्री. दिलीप अच्युत रेडकर\nश्री. सतिष मधुकर रेडकर\nश्री. परेश दिलीप रेडकर\nश्रीम. सुषमा प. रेडकर\nश्रीम. सिद्धी सतिश रेडकर\nश्री. हेमलता दिलीप रेडकर\nश्री. अरुण गुरुनाथ रेडकर\nश्री. प्रकाश कृष्णराव रेडकर\nश्रीम. वैशाली मुरारी रेडकर\nश्री. सदानंद काशिनाथ रायकर\nश्रीम. अलका गुरुनाथ रेडकर\nश्री. शशिकांत शिवराम रेडकर\nश्री. सतिश एम. रेडकर\nश्रीम. शैला मो. राव आरोंदेकर भगिनी\nश्री. प्रमोद अच्युत रेडकर\nश्री. सुरेंद्र शिवराम रेडकर\nश्री. अरविंद शिवराम रेडकर\nश्रीम. छाया विश्राम राणे\nश्री. किशोर गोविंद सातोसकर\nश्री. पराग किशोर सातोसकर\nश्रीम. अनिता पराग सातोसकर\nश्रीम. अंजली किशोर सातोसकर\nश्रीम. श्रिया/ वैष्णवी पराग सातोसकर\nश्री. सुभाष गोविंदराव सातोसकर\nश्री. विकास मो. सातोसकर\nश्री. प्रकाश आत्माराम साखरदांडे\nश्रीम. अर्चना/ अविनाश व. सातोसकर\nडॉ. दीपक वसंत सातोसकर\nडॉ. दीपक वसंत सातोसकर\nश्री. मिलिंद काशिनाथ सातोसकर\nश्री. काशिनाथ बाळ सातोसकर\nश्री. निशिकांत वसंत सातोसकर\nश्री. महेश रामचंद्र सातोसकर\nश्री. सुधाकर रामचंद्र सातोसकर\nश्री. अभय रमेश सातोसकर\nश्री. वसंत रामचंद्र सातोसकर\nश्री. शशिकांत रामचंद्र सातोसकर\nश्री. देवेंद्र ज. सातोसकर\nश्री. चेतन शशिकांत सातोसकर\nश्री. लक्ष्मिबाई विष्णू साळगांवकर\nश्री. आत्माराम सा. शिरोडकर\nडॉ. आरती एस. संख्ये\nश्री. चंद्रकांत वसंत सांगेलकर\nश्री. सुनील वसंत सांगेलकर\nश्रीम. अनघा चंद्रकांत सांगेलकर\nश्रीम. स्नेहा सुनील सांगेलकर\nश्री. नयन नारायण सोनुर्लीकर\nश्री. मिलिंद शांताराम साखळकर\nश्रीम. माधुरी अरुण सांखळे - आरोदेकर\nश्री. मृणाल मिलिंद सातोसकर\nश्री. मोहन मेघःशाम सरंबळकर\nश्री. मधुकर आत्माराम शिंदे\nश्रीम. स्मिता सचिन शिर्के\nश्री. रमेश राजाराम सावंत\nश्री. संजय विनय शिरोडकर\nश्रीम. मालती मधुकर शिंदे\nश्री. राजन सहदेव सरमळकर\nश्रीम. हर्षा शेळके (बाडकर)\nश्री. शरद श. सातर्डेकर\nश्री. मकरंद उत्तम तोरसकर\nश्री. मंदार उत्तम तोरसकर\nश्री. किरण मकरंद तोरसकर\nश्रीम. उमा मंदार तोरसकर\nश्री. विकास विजय तुळसकर\nश्रीम. जयश्री विकास तुळसकर\nश्री. मिलिंद रविकांत तुळसकर\nश्री. रविकांत शंकर तुळसकर\nश्री. प्रमोद शंकर तुळसकर\nश्री. विलास विजय तुळसकर\nश्री. निलेश दिलीप तुळसकर\nश्री. मंदार सुभाष उगवेकर\nश्री. सुनील भास्कर वेंगुर्लेकर\nश्री. शरद विठ्ठलराव वेंगुर्लेकर\nश्री. रमेश जयवंतराव वेंगुर्लेकर\nश्री. शरद शिवराम वेंगुर्लेकर\nश्री. बळवंतराव दत्तात्रय वेंगुर्लेकर\nश्री. किशोर शंकर वेंगुर्लेकर\nश्री. गिरीराज शरद वेंगुर्लेकर\nश्री. योगेश शरद वेंगुर्लेकर\nश्रीम. स्मिता शंकर वेंगुर्लेकर\nश्रीम. लता/विपुल सुरेश वेंगुर्लेकर\nश्री. सहदेव पांडुरंग वेरेकर\nश्री. अभय प्रेमानंद वर्देकर\nश्रीम. शिल्पा एस. वराडकर (सातोसकर)\nश्री. मोहन यशवंत वजराटकर\nश्री. तुषार संभाजी वेर्लेकर\nश्रीम. इंदुमती विजय वेंगुर्लेकर\nश्री. अरविंद प्रेमानंद वर्देकर\nश्री. मिलिंद वसंत वेंगुर्लेकर\nश्री. दुर्वेश मंगेश वेर्लेकर\nश्रीम. स्नेहा किशोर वेंगुर्लेकर\nश्री. संभाजी हिरोजी वेर्लेकर\nमुखपृष्ठ|संस्थेविषयी|उपक्रम|आर्थिक उलाढाल|वधु वर सूचक|चित्रसज्जा|कार्यकारी मंडळ|वधु वर सूचक मंडळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-nanara-project-will-issue/", "date_download": "2018-09-22T03:54:54Z", "digest": "sha1:IJNMJTFOPZBYYDOQY5C6XSIU3JJX7HWC", "length": 4700, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाणार रिफायनरीवर मुख्यमंत्री ठाम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाणार रिफायनरीवर मुख्यमंत्री ठाम\nनाणार रिफायनरीवर मुख्यमंत्री ठाम\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nरत्नागिरी येथील वादग्रस्त नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात हा प्रकल्प करणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. मॅग्नेटिक महाराष्ट्र समिटमध्ये या संदर्भातील सामंजस्य करार केला नसला तरी भविष्यात हा करार केला जाणार असल्याचे सांगत मुंबईतील चेंबूरमध्ये गेल्या 40 वर्षापासून रिफायनरी असतानाही तेथे कुठलीही हानी झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले, रिफायनरीबद्दल काही गैरसमज असतील, स्थानिकांमध्ये भीती असेल तर ती दूर केली जाईल.\nमी स्वत: उद्धव ठाकरे आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. आमची कोणावरही प्रकल्प लादण्याची भूमिका नाही. या प्रकल्पाचे फायदे लोकांना पटवून देऊ. लोकांशी चर्चा करुन आणि त्यांचे समाधान करुन प्रकल्प पुढे नेला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाणार रिफायनरीचा सामंजस्य करार समिटमध्ये अखेरच्या दिवशी होणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, सेनेच्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांनी हा करार करणे टाळले. तथापि भविष्यात हा प्रकल्प पुढे नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने नाणारमध्ये सेना विरुद्ध भाजप असा संघर्ष अटळ दिसतो. भाजपसोबत आलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचाही या रिफायनरीला विरोध आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Naldurg-In-the-fort-demand-for-convenience/", "date_download": "2018-09-22T03:48:09Z", "digest": "sha1:Z44KA4GIPHM6WKLPIOQ3S6P5POLLUPTH", "length": 6984, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नळदुर्ग किल्ल्यात सोयी-सुविधा देण्याची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › नळदुर्ग किल्ल्यात सोयी-सुविधा देण्याची मागणी\nनळदुर्ग किल्ल्यात सोयी-सुविधा देण्याची मागणी\nनळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावे, किल्ला संगोपनासाठी घेतलेल्या युनिटी संस्थेस शासनाने त्वरित याबाबत आदेश देण्याची आग्रही मागणी पर्यटक व इतिहासप्रेमी नागरिकांतून केली जात आहे.\nनळदुर्ग किल्ला महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजने अंतर्गत युनिटी मल्टिकॉन्स कंपनीस संगोपनार्थ शासनाने करारान्वये 26 ऑगस्ट 2014 रोजी दिले आहे. यापूर्वी पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे हा किल्ला पडझड होऊन अखेरची घटका मोजत होता. मात्र युनिटीने अल्पावधीतच किल्ल्यात बाग बगीच्या, जागोजागी प्रसाधनगृह, आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, किल्ल्यातील परिसर स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी नियुुक्‍ती करून 25 हजारांपेक्षा अधिक शोभेची झाडे, फुल झाडे लावल्यामुळे हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले काम केले आहे. महत्त्वाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले असून ठिकठिकाणी कचराकुंडी उपलब्ध केल्याने किल्ल्याचे झपाट्याने रूपडे बदलले आहे. तसेच दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात भूगोलमध्ये किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे.\nनळदुर्ग भुईकोट किल्ल्यास राज्यभरातून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, देश-विदेशातील इतिहासप्रेमी नागरिकांसह पर्यटक भेट देत आहेत. मात्र येथे पर्यटकांसाठी अपुर्‍या सोयी सुविधा असल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. अल्पोपहाराची सोय, वेगवेगळ्या प्रकारची कारंजे, म्युझियम हे सर्व कामे करण्याचे शासनासोबत केलेल्या करारामध्ये समावेश आहे. याबाबत युनिटी कंपनीशी संपर्क केला असता पुरातत्व खात्याने कोणतेही विकासात्मक कामे करू नये, असे आदेश असल्याचे म्हटले.\nवास्तविक नळदुर्ग येथे पर्यटन व्यवसाय वाढीसाठी किल्ल्यामध्ये विविध प्रकारचे कारंजे, अल्पोपहार, लाईट अ‍ॅन्ड साऊंड शो, म्युझियम आदी काम करणे गरजेचे आहे. शासनाने किल्ला संगोपनार्थ घेतलेल्या संस्थेला वरील काम करण्याचे आदेश देऊन किल्ल्यात राहणार्‍या बहुतांश कुटुंबाचे व शेतकर्‍यांचे किल्ल्याबाहेर पुनर्वसन करावे व ती जागा विकसीत करून पर्यटनास चालना द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्युक्‍त होत आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.harkatnay.com/2009/12/", "date_download": "2018-09-22T03:00:12Z", "digest": "sha1:3T7MSPK4PNCEL3GN7RN3O6QUH3SUYKVU", "length": 69942, "nlines": 360, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: December 2009", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nगेल्या आठवड्यात एका मित्राने बरहाताईच्या या गुगल-दादाबद्दल सांगितलं. इमे त्याचं नाव. मी कधीपासून डाउनलोड करून ट्राय करणार होतो पण राहून जात होतं. शेवटी आज वेळ मिळाला आणि हे गुगल इनपुट मेथड एडिटर (IME - इमे) डाउनलोड केलं. एकदम झक्कास आहे. बरंचसं बरहा सारखंच आहे. म्हणजे तळाशी लँग्वेज बार उघडतो. तिकडे मराठी निवडायचं. (आणि ही मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगु भाषा वगैरे आपण डाउनलोड करायच्या वेळी निवडायची.) आणि नेहमीप्रमाणे दाणादण टंकायचं. बरहावाल्यांना कदाचित विशेष आवडणार नाही. पण माझ्यासारखे गुगल भक्त असतील त्यांना नक्की आवडेल. आणि खूप सोयीस्कर पण वाटेल. क्वीलपॅड, बरहा वगैरे मध्ये कॉमनसेन्सचा अभाव आहे असं मला वाटतं. म्हणजे गुगल मराठीतले नेहमीचे वापरातले शब्द आपोआप टिपतं. पण क्वीलपॅड, बरहा ते नाही करत. सोप्प उदाहरण म्हणजे \"येतं, जातं, करतं\" सारख्या शब्दांमधला शेवटचा अनुस्वार किंवा विंग्रजीत लिवलेले office किंवा camera सारखे शब्द गुगल बरोब्बर टिपतं. अर्थात क्वील/बरहा मध्ये पण असेल अशी काहीतरी सोप्पी सोय किंवा शोर्टकट. पण मला नाही सापडले. अजून एक म्हणजे IME मध्ये आपण शब्द टाईप करायला लागलो कि तिथे तो आपोआप आपल्याला शब्द सुचवतो. म्हणजे समानार्थी वगैरे नाही हो (करेल. ते पण करेल गुगल १-२ वर्षात :P) . म्हणजे word-suggestion. आपल्या मोबाईल मधल्या डिक्शनरी सारखं.\nगुगलदादा काय एकेक प्रोडक्टस काढतो यार. (आणि पुन्हा चकटफू) जी-मेल, युट्युब, ओर्कट,पिकासा, अर्थ, जी-टॉक, क्रोम, गुगल maps. गुगल वॉईस. सगळे एकापेक्षा एक. गुगलने जी-टॉक जी-मेलच्या पेज मधेच इंटीग्रेट केल्यावर याहूला पण तसं करावंच लागलं. किंवा पीसी-टू-पीसी वॉईस चॅट पण सुरु केलं ते गुगलने. त्यांनी क्रोम लॉंच केल्या केल्या त्या दिवसापासून मी ते वापरायला सुरु केलं. काय मस्त लाईट-वेट आहे. खरंच अगदी हलकं-फुलकं वाटतं. लॅपटॉपलाही आणि आपल्यालाही.. आता वाट पहायची ती क्रोम ओ.एस. ची.\nअसो गुगलचा उदो उदो थोडा अति होतोय आणि तो उद्देश नव्हता या पोस्टचा. इमे बद्दल चटकन-पटकन सांगायचं होतं. म्हणून हे क्विक पोस्ट.\nलेखकु : हेरंब कधी : 2:33 AM 20 प्रतिक्रिया\nलेबलं : कॉम्प्युटर, टेक्निकल\nअपर्णाने मला डकवलं. बघूया कसं जमतंय KBC चं ब्लॉग व्हर्जन. पटकन त्या डकवलं शब्दाची गम्मत सांगतो. पाचवी किंवा सहावीत असताना मी वर्गात सामान्य विज्ञानाचा धडा मोठ्याने वाचत असताना हा डकवणे शब्द आला आणि मी प्रिंटींग मिस्टेक समजून तो चक्क अडकवणे असा वाचला. बाईंनी पुन्हा वाचायला सांगितल्यावर सुद्धा मी सुरुवातीच्या \"अ\" चा आधार सोडला नाही. आणि तेव्हा मला सगळ्यांसमोर त्या शब्दाचा अर्थ समजावला गेल्याने पक्का बसला डोक्यात. आणि तेव्हा मला कळलं डकवणे हा एक वेगळा शब्द आहे तर. चिकटवणे या अर्थी. तोपर्यंत माझ्या मेंदूच्या शब्दकोशात तो नव्हताच. असो. घडाभर तेल संपल तरी याच नमन काही संपत नाही असं कोणी म्हणायच्या आत (किंवा सगळ्यांच म्हणून झाल्यावर) आपण ब्लॉग KBC ला सुरुवात करू.\nआत्ता उशीखाली आहे. (पण एकंदरीत मुलाच्या तोंडात, माझ्या खिशात किंवा चार्जिंगला नसला की हरवला समजायचा.)\nकाळे, दाट (होते पूर्वी. आता बाळराजांच्या ओढण्यातून किती शिल्लक राहतील हे Fructis च जाणे)\nपाव भाजी, बटाटा वडा, अळूच्या वड्या, पिझ्झा (बेसिकली हाताने न घ्यावं लागणारं काहीही)\nमी ८ तास झोपलो आहे.\nकॉफी, बोर्नविटा (सोमरसाबद्दल म्हणत असाल तर अब्राम्हण्यम \nम्म्मम्म्म (Instant गोल तर ही प्रश्नावली पूर्ण करणे.)\n(माझ्या स्वतःच्या घरातली) बेडरूम\nवाचन (व पु, पु ल, मतकरी, रणजीत देसाई आणि जॉन ग्रिशम यांची सगळी पुस्तकं) , ट्रेकिंग (आणि झोपणे, लोळणे, उशिरा उठणे).. आणि हो. भरपूर मुव्हीज बघणे.\nम्म्म्मम... २०१५.. आय गेस\nहेरंब ओक सोडून काहीही\nडबल चोकलेटचिप मफीन. केव्हाही, कितीही\nआपल्या मुकेशच्या शेजारी त्याच्या पेक्षा १ मजला जास्त असलेलं घर बांधायचं (आणि त्यात राहायचं) .. वचने किं दरिद्रता\nआत्ता \"पाकिस्तानात\" जाऊन आलो.\nटी-शर्ट आणि track pant\nTV शो म्हणत असाल तर F.R.I.E.N.D.S (दुसरं काय असतं म्हणा बघण्याच्या लायकीच)\nबरेच. पण अगदी जीवाभावाचे फारच कमी. सगळे डोंबिवली, मुंबईत आहेत सुखात\nसध्या तरी पाथ आणि सबवे\nस्टोर मध्ये कसलं फेवरेट\nपांढरा. (गाडी मात्र जांभळी आवडते)\nमगाशी चिंटू खांद्यावर डोकं ठेवून झोपण्याचं नाटक करत होता आणि नंतर एकदम जोरात हसत हसत ओरडायला लागला तेव्हा :)\nगेल्या वर्षी दोनदा रडलो. १७ ओगस्ट आणि ९ नोवें\n#२२ चं उत्तर बघा साहेब.\nफार कमी. पण मी कायम पाठवत असतो सगळ्यांना. कर्मण्ये वादिकारस्ते म फलेषु कदाचन ||\nचांगला पिझ्झा देणारं कुठलही हॉटेल.\nमी आनंद, उन्मेष दादा आणि सचिनला डकवतोय.\nलेखकु : हेरंब कधी : 9:24 AM 7 प्रतिक्रिया\nसोमवारी (दर सोमवार प्रमाणेच) उठायला उशीर झाला. वीकेंडचा हॅंगओवर आणि आळशीपणा वगैरे वगैरे.. नाही हो.. सोमरस वाला हॅंग ओवर नव्हे.. आम्ही त्या क्षेत्रात \"काला अक्षर भैस बराबर\" आहोत. आमचा आपला नॉर्मल वीकेंड वाला हॅंग ओवर. आळशीपणातून आलेला.. असो. उगाच भरकाटतोय. मुद्दा हा की उशिरा उठल्यामुळे डबा नेता आला नाही ऑफीसला आणि दुपारी जेवायला बाहेर गेलो. आमच्या ऑफीसच्या जवळच एक छोटं सॅंडविच शॉप आहे तिकडे जाऊन बसलो. हॉटेल मधे ४-५ जणच होते. तसं सगळं शांत शांत होतं...\nमी पण सॅंडविच वर ताव मारण्यात मग्न असताना माझ्या मागेच अगदी जवळ, अचानक धप्प असा आवाज आला. मी पटकन मागे वळून बघितलं. तर एक माणूस आडवा पडलेला दिसला. आधी काही नीट कळलंच नाही. मग पटकन लक्षात आलं की तो बहुतेक तोल जाउन पडला आहे. मी त्याला हात देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा एक पाय टेबालाखली थोडा अडकल्या सारखा वाटला की ज्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हती. आणि तो काही बोलत पण नव्हता. डोळे अर्धवट उघडे होते.. आणि अचानक माझ्या लक्षात आल की हे साधं तोल जाऊन पडण्यातलं प्रकरण नाहीये.. त्याला काहीतरी चक्कर वगैरे आली असावी आणि त्यामुळे तो पडला असावा. तो काही प्रतिसाद देत नाही हे पाहून मी पटकन आजूबाजूला नजर फिरवली. पण तो धप्प आवाज कोणाच्याही कानापर्यंत पोचल्याचं निदान त्यांच्या चेहर्यावरून तरी दिसत नव्हात. (आणि तो माणूस एका कोपर्‍यात पडला असल्याने तो त्यांना दिसलाही नसावा असा मी आपला संशयाचा फायदा दिला त्यांना). कानाचा पडदा आणि सभोवतालचं जग या मधे आय-पॉड चे हेड फोन्स आल्याने तो धप्प आवाज हेडफोन्सच्या बाहेरच्या आवरणावर एकदा टकटक करून मावळला असणार. शेवटी मी पटकन ऑर्डर द्यायच्या काउंटरवर जाऊन त्या कोपर्याकडे बोट दाखवून काउंटर वरच्या मुलीला झाला प्रकार सांगितला. ती पटकन धावत आली माझ्याबरोबर. तिनेही आधार देऊन त्याला उठवायचा प्रयत्न केला. पण तिलाही ते शक्य झालं नाही.. एकीकडे मोबाइलची बटणं दाबून तिने पटकन इमर्जन्सी अँब्युलंस सर्विसला फोन लावून अँब्युलंस मागवली. आता माझं हळू हळू त्या माणसाकडे लक्ष गेलं. जरा म्हातारेच गृहस्थ होते. म्हणजे आपल्या आजोबांच्या वयाचे असतील. थोडे शुद्धीत आले होते आता. तोवर आम्ही त्यांना हात धरून भिंतीला टेकून बसवलं. त्यांनी डोक्यावरून टोपी काढून ठेवली. चेहर्यावर, कपाळावर चांगलाच घाम तरारला होता. अँब्युलंस काकुंनी त्यांना काहीही-अगदी पाणीही- न देण्याविषयी बजावलं होतं. माझं निरीक्षण चालूच होतं.. आजोबा चांगले उंच होते. सहा फूट तर आरामात असतील. चेहर्यावर छोटी दाढी, हसरे डोळे आणि एकदम धिप्पाड देह असा सगळा डौल होता. तेवढ्यात एक तरुण, उंच पोलिस हॉटेलमधे शिरला. अँब्युलंस काकुंनी त्या एरियातल्या पोलिसांना फोन करून इकडे यायला फर्मावलं होतं वाटतं. त्याने आजोबांजवळ बसून कसं वाटतंय वगैरे विचारून जुजबी चौकशीला सुरूवात केली. Chanton का असं काहीतरी नाव होतं त्यांचं. जवळच्याच चर्च मधे पादरीबाबा होते ते. गेली ३० वर्ष. त्यांचं आय-डी कार्ड दाखवलं पोलिसाला. त्याने वय विचारल्यावर त्यांनी ७८ असं सांगितलं. अरे म्हणजे साधारण माझ्या आजीच्याच वयाचे की. माझे आजोबा मी खूप लहान असतानाच गेल्याने आजी म्हणजे आमचं सर्वस्व होतं. आजी जायच्या आधीचा एक महिना सोडला तर कायम अगदी ठणठणीत होती. बाहेर पडली नाही तरी घरात अगदी व्यवस्थित फिरायची, स्वतःची कामं स्वतः करायची. म्हणजे ८०-८२ वर्षांची झाली तरी शेवटचा एक महिना सोडला तर म्हातारी वगैरे कधीच वाटली नाही.. अरे हो.. आता अजुन १५-२० वर्षातच आई-बाबा पण साधारण त्याच वयाचे होतील की म्हणजे म्हातारे होतील. कोणी सांगावं त्यांच म्हातारपण ८० मधे न येता थोडं आधी सत्तरीतच येईल. नको त्या दिशेला विचार वळतायत हे कळत असून ही मी त्यांना थांबवु शकत नव्हतो. आजी बरोबर तिच्या जवळपास निदान तिची मुलं म्हणजे माझे काका, आई-बाबा, तरी होते. पण आमच्या आई-बाबां बरोबर कोण आहे त्यांना पण आमच्या बरोबर राहावसं वाटत असणारच ना . नातवला किती दिवस वेबकॅम वरुन बघणार ते त्यांना पण आमच्या बरोबर राहावसं वाटत असणारच ना . नातवला किती दिवस वेबकॅम वरुन बघणार ते आणि त्यांचं म्हातारपण मला वाटतंय तसं सत्तरी ऐवजी साठीतच आलं तर आणि त्यांचं म्हातारपण मला वाटतंय तसं सत्तरी ऐवजी साठीतच आलं तर म्हणजे आत्ताच.. अरे बाप रे.. विचारांच्या नादात कधी हॉटेल मधून बाहेर पडलो कळलंच नाही. त्याच विचारांनी रस्त्यावरून चालत होतो. २ मिनिटे डोकं जरा दाबून धरलं, चेहर्यावरून हात फिरवला आणि पुन्हा चालायला लागलो.. जागा बदलली, रस्ता बदलला तरी विचार काही बदलत नव्हते.\nश्या.. बस झाल.. परत जायला हवं आता.. एक्सपोजर, करियर, लाइफ स्टाइल, एक्सपिरियन्स, मुलांच्या भवितव्यासाठीची तयारी अशी कितीही गोंडस वेष्टणं गुंडाळण्याचा प्रयत्न आपण केला ना तरी आपल्याला पण माहीत असतं की आतली गोळी शेवटी वेगळीच आहे, एकच आहे आणि ती म्हणजे पैसे, अजुन थोडे पैसे, अजुन थोडे जास्त पैसे.\nहट्ट.. बस झाल.. कितव्यांदा हा असा विचार करतोय मी गेल्या २ वर्षात परतीचा मार्ग एवढ्या जवळ नाही हे माहीत असूनही परतीचा मार्ग एवढ्या जवळ नाही हे माहीत असूनही तसं म्हटलं तो तेवढा लांबही नाहीये.\nते मागे \"सागरा प्राण तळमळला\" कोणी लावलंय रे बंद करा बघू ते आधी.. की माझ्या मेंदूतच वाजतंय ते\nपार्टनर म्हणाला \"अशा संदेशासाठी बिलासारखा कागद नाही\"\n\"माणूस नुसता काव्यावर जगात नाही. मागची बाजू व्यवहाराचीच\"\n\"तू जी वेष्टनं म्हणतोयस ती खरोखर नुसतीच वेष्टण आहेत का असं असेल तर ताबडतोब परत जा. पण तसं नसेल तर असं असेल तर ताबडतोब परत जा. पण तसं नसेल तर ती गोळीला पूरक असतील तर ती गोळीला पूरक असतील तर किंबहुना गोळीचाच एक भाग असतील तर किंबहुना गोळीचाच एक भाग असतील तर गोळीलाही बिलाच्या कागदासारखीच मागची बाजू आहे हे विसरू नकोस. इतरांसाठी नाही पण निदान स्वतःसाठी तरी \n(व पुं च्या सदाबहार पार्टनर मध्ये माझी सरमिसळ केल्याबद्दल कुठलीही शिक्षा भोगायला मी तयार आहे.)\nलेखकु : हेरंब कधी : 1:55 AM 8 प्रतिक्रिया\nलेबलं : का ते माहीत नाही, मनातलं\nखरं तर राजू परुळेकरच्या (माझ्या याआधीच्या लेखात मी त्यांचा उल्लेख आदरार्थी करत होतो. पण आता ते त्या योग्यतेचे वाटेनासे झालेत ) दुसर्‍या हलके-मिस्ट्रीला उत्तर देण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. सगळ्यांनी त्याच्या लेखावर (आणि त्याच्यावर) एवढी टीका केली होती की त्याचं त्यावर उत्तर येणार हे तर नक्की होतच. आणि ते त्याप्रमाणे आलंच. मीही सवयीप्रमाणे ते वाचलं. सचिनवरील टीकेने बरबटलेली ती हलके-मिस्ट्री वाचून मनातल्या मनात त्यांची (संस्कार आड आल्याने एकेरीवरून पुन्हा आदरार्थी बहुवाचानाकडे वळतोय.. अरे(रे) संस्कार संस्कार) कीव यायला लागली. आणि शेवटी तर टीका करता करता साहेबांची भीड एवढी चेपली कि ते स्वतःची तुलना चक्क तुकाराम महाराजांशी करायला लागले. हे जरा फारच \"परुळेकरी\" होत होतं.. आता तुकाराम महाराजांचा भक्त असण्यासाठी वारकरी असाव लागत नाही किंवा सचिनवर प्रेम करण्यासाठी क्रिकेटर (परुळेकरी भाषेत खेळ्या) असाव लागत नाही. पण यापैकी कोणाचाही अपमान होत असेल तर तुकोबारायांनीच सांगितल्याप्रमाणे \"तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैंजारा\" हा मार्ग स्वीकारावा लागतो .. आणि त्यासाठीच हा पुनःश्च पत्रप्रपंच..\nमी दोन्ही हलके-मिसट्रया पुन्हा पुन्हा वाचून बघितल्या पण सगळ्या unsung aani unhonoured हिरोंना स्मरून सांगतो की सचिनबद्दलचा तीव्र आकस आणि सचिनसारख्या निरुपद्रवी आणि इझी टार्गेट (ऑस्ट्रेलिया मध्ये भारतीयांवर हल्ले का होतात कारण तेही तिकडे इझी टार्गेट असतात. ते फिरून प्रतिकार किंवा प्रतिहल्ला करत नाहीत) असणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करून जास्तीत जास्त फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा उद्योग हे दोन्ही केमिसट्रया मधले सामाईक मुद्दे सोडले तर दुसरी केमिस्ट्रीला मला फारच विस्कळीत आणि संदर्भहीन वाटली.. का ते सांगतो. निदान मला तरी दिसलेले त्यांचे प्रमुख मुद्दे असे.\n१. तो \"खेळ्या\" उर्फ \"ग्लॅडिएटर\" आहे .. त्याचं अधिकाधिक क्रिकेट खेळणं आणि अधिकाधिक सेन्चुर्‍या मारणं हे राज्यसंस्था आणि समाज यांना शोकांत शेवटाकडे नेणारं आहे.\n२. त्याने फेरारीचा कर भरला असता आणि मुंबई ही फक्त महाराष्ट्राचीच आहे असं सांगितलं असतं तर परुळेकरी भाषेत त्याला चांगला भारतीय ग्लॅडिएटर म्हणता आलं असतं. (म्हणजे एवढ करून पुन्हा 'ग्लॅडिएटर'च बरं का )\n३. त्याने (पुलेला गोपीचंद प्रमाणे) पेप्सीच्या जाहिराती नाकारल्या असत्या आणि (मुंबईतील मुले दत्तक ना घेता) स्टीव वॉ प्रमाणे कोलकात्यातील मुले दत्तक घेतली असती तर तो परुळेकरी डिक्शनरी प्रमाणे स्वार्थी व्यक्तिमत्व न राहता सेल्फलेस सोल म्हणून मान्यता पावला असता.\n४. त्याच्याकडे मर्यादेपलीकडे पैसा आहे आणि तो त्याने (टाटा, पु ल, रॉकफेलर, गेट्स दाम्पत्य यांच्या प्रमाणे) सचिन तेंडूलकर फाउंडेशन काढून त्या फाउंडेशन कडे सुपूर्द करायला हवा होता. आणि त्याने तसं केलं असतं तर रा रा परुळेकरांनी त्याच्या सामाजिक बांधिलकीला जाहीर अप्रुव्हल दिलं असतं\n(मी खेळ्या, ग्लॅडिएटर, पत्रकार, विचारवंत यापैकी काहीही नसणारा, पेप्सी पिणारा, मुलांना दत्तक न घेतलेला, हेमलकसात काम न करणारा, कुठल्याही फाउंडेशनचा नसणारा असा एक तुच्छ पामर असल्याने माझी मते ही नक्कीच चुकीची असणार याची परुळेकर साहेबांपेक्षाही जास्त खात्री मला आहे आणि माझी ही तमाम चुकीची मते बदलण्यात ते नक्कीच यशस्वी होतील याचीही मला परुळेकर साहेबांपेक्षाही जास्त खात्री ........ वगैरे वगैरे.....)\nआता पुन्हा एकदा परुळेकर साहेबांच्या मुद्द्यांना मी माझ्या नसलेल्या बुद्धीबाहुल्ल्ल्याने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.\n१. सचिनच्या क्रिकेट खेळण्यामुळे समाज रसातळाला जात असल्याने तो आपली बॅट म्यान करून घरी बसला असता तरी गांगुली, द्रविड, धोनी, युवराज, सेहवाग, गंभीर, हरभजन, झहीर, इशांत, हे सगळे खेळत राहिलेच असते ना का सगळ्यांनीच घरी बसायचं आणि भारतीय टीम आंतरराष्ट्रीय सामन्यात उतरू द्यायची नाही आणि समाज रसातळाला जाण्यापासून रोखायचं का सगळ्यांनीच घरी बसायचं आणि भारतीय टीम आंतरराष्ट्रीय सामन्यात उतरू द्यायची नाही आणि समाज रसातळाला जाण्यापासून रोखायचं मी खरंच प्रचंड बुचकळ्यात पडलो असल्याने रा रा परुळेकर \"सचिनच्या बॅटिंग करण्याने समाज कसा काय आणि का रसातळाला जातो\" हे अगदी सोप्प्या भाषेत (तिसर्‍या केमिस्ट्रीत) सांगतील का मी खरंच प्रचंड बुचकळ्यात पडलो असल्याने रा रा परुळेकर \"सचिनच्या बॅटिंग करण्याने समाज कसा काय आणि का रसातळाला जातो\" हे अगदी सोप्प्या भाषेत (तिसर्‍या केमिस्ट्रीत) सांगतील का\n२. हरभजन, धोनी, सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी हे आणि परुळेकरांच्या परिचयातल्या असंख्य राजकारण्यांनी इतर अनेक महागड्या गाड्या कर चुकवून आणल्या आहेत. त्यावर परुळेकरांनी किती शाई खर्ची घातली आत्तापर्यंत आणि परुळेकर साहेबांनी सचिनचं ते वाक्य पुन्हा एकदा तपासून बघाव. अर्थात यावर मी माझ्या पहिल्या पत्रात उत्तर दिलेलं आहेच.\n३. सचिनने पेप्सीच्या जाहिराती नाकारल्या असत्या तरी पहिल्या मुद्द्यातील सगळ्या खेळाडूंनी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अमिताभ पासून अक्षय कुमार पर्यंत सगळे जण त्या जाहिराती करत राहिले असतेच त्याचं काय आणि ज्या अर्थी परुळेकर साहेब सचिनच्या थातुरमातुर (म्हणजे काय रे भाऊ आणि ज्या अर्थी परुळेकर साहेब सचिनच्या थातुरमातुर (म्हणजे काय रे भाऊ) सामाजिक कार्यांबद्दलचा उल्लेखही न करण्याचा सज्जड दम भरतात त्या अर्थी तो सामाजिक कार्य करतो हे त्यांनाही माहित आहे फक्त त्याचा उल्लेख त्यांच्या लेखाला आणि हेतूला बाधक आणि अडचणीचा ठरत असल्याने तो करू नये असे त्यांचे म्हणणे आहे काय\n४. लेखात उल्लेखलेली सगळी फाउंडेशन्स हि त्या त्या व्यक्तींनी त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस काढली आहेत. राजे, सचिन अजून चाळीशीचाही नाहीये. आणि प पु परुळेकर साहेबांना माहित नसल्यास सांगतो सत्यमची पण \"सत्यम फाउंडेशन \" आणि \"बायराजू फाउंडेशन\" अशा दोन संस्था होत्या. त्याचं काय झालं पुढे हे जग जाणतंच.\nहुश्श .. संपला बाबा एकदाचा प्रश्नोत्तराचा तास (त्रास\nआता थोडे प्रश्न मी विचारतो परुळेकर काकांना.... परुळेकरांनी राजकारण्यांवर लिहिलेल्या केमिसट्रयांमध्ये बहुतांशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नेते का आहेत हा प्रश्न माझ्या बालमनाला पडला आहे. विधानसभा/लोकसभा निवडणुकांआधी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे पडद्यामागे गुलुगुलू चालू असणे आणि परुळेकर (शिवसेनेचे समर्थक असल्याने... आता माहित नाही) यांनी राष्ट्रवादी नेत्यांचे गोडवे गाणे याला निव्वळ योगायोग समजायचं का\nमिडिया नेहमीच सचिन, त्याच्या क्रिकेटची २० वर्षे याला अवास्तव महत्व देते असे परुळेकरांना वाटत असेल तर त्यांनी सचिनला नावे ना ठेवता डायरेक्ट मिडियावरच हल्लाबोल का नाही केला मिडिया सचिनला अवास्तव महत्व देते तर त्यात सचिनचा काय दोष मिडिया सचिनला अवास्तव महत्व देते तर त्यात सचिनचा काय दोष दोष माध्यमांचाच ना मग परुळेकरांची लेखणी मिडीयावर का नाही सरसावली अरे हो पण परुळेकर पण मिडियावालेच पडले ना. मग जळात राहून माशाशी वैर कस पत्करणार बुवा. उगाच खरं बोलून आणि मिडीयाचे दोष दाखवून आपलं (२० वर्ष पूर करू घातलेलं ) करिअर का बिघडवा अरे हो पण परुळेकर पण मिडियावालेच पडले ना. मग जळात राहून माशाशी वैर कस पत्करणार बुवा. उगाच खरं बोलून आणि मिडीयाचे दोष दाखवून आपलं (२० वर्ष पूर करू घातलेलं ) करिअर का बिघडवा राजे, तेथे पाहिजे जातीचे... म्हणूनच आचार्य अत्रे, नीलकंठ खाडिलकर, बाळासाहेब ठाकरे एकदाच निर्माण होतात. बाकीचे सगळे असतात ते परुळेकर, राउत आणि (बाळ नाही) \"बाल\" ठाकरे.\nआणि सचिनला टार्गेट केल्याचे २ फायदे.. तो बिचारा उलटून बोलत पण नाही आणि टीका करणार्‍याला (तुमचीच) मिडिया भरपूर प्रसिद्धी पण देते. एक उदाहरण देतो राज ठाकरेंचं. (मला राज ठाकरे यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे हे विसरू नये). राज ठाकरे सगळ्यात जास्त राष्ट्रीय मिडीयाच्या चर्चेत आले ते कधी पासून माहित्ये सांगतो. मनसेने टॅक्सीवाल्यांना मारलं, रेल्वे परीक्षांना आलेल्या भैयांना मारलं, तलवारी वाटण्याची भाषणं केली त्यापेक्षाही जास्त प्रसिद्धी त्यांना मिळाली जेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन वर शाब्दिक हल्ला केला. रातोरात त्यांचं नाव सगळ्या हिंदी/इंग्रजी चॅनल्सवर (आधी पेक्षाही जास्त ठळकपणे ) झळकू लागलं. ही त्यांची स्ट्रॅटजी होती. पुन्हा सांगतो मला राज ठाकरेंबद्दल पूर्ण आदर आहे पण लोकप्रियता आणि जनाधार मिळवण्यासाठी त्यांना अमिताभ बच्चनवर शाब्दिक हल्ला करावा लागला हे सत्य मी तरी नाकारू शकत नाही .. एक्झॅक्टली तीच स्ट्रॅटजी वापरून परुळेकर सचिनला लक्ष्य करताहेत..\nत्यांचं कुठलही पुस्तक मी वाचलेलं नाही (पण ई टीव्ही वरील संवाद चे जवळपास ७०% एपिसोड्स आणि त्यांचे राज, उद्धव, विजय तेंडूलकर यांच्यावरील आणि इतरही अनेक लेख वाचलेले आहेत ) पण त्या पुस्तकाचं मार्केटिंग करण्याचा किंवा मी कसा इतका हजारो माणसांना भेटलोय आणि मी कसा ग्रेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीयेत ना असा एक उगाच संशय येऊन गेला.\nपरुळेकर जसे अजिबात क्रिकेट ना बघता, किंवा सचिनची बॅटिंग न बघता त्याच्यावर घणाघाती हल्ला करू शकतात तर म्या पामराने त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देण्याचा म्हणजे त्यांची पुस्तके न वाचता त्यांच्या विषयी बोलण्याचा (मी निदान त्यांनी लिहिलेले लेख आणि \"संवाद\" तरी पहिले आहेत म्हणा) अल्पस्वल्प प्रयत्न केला तर ते वाईट वाटून घेणार नाहीत याची नक्की खात्री आहे.\nअजून एक म्हणजे अरुंधती जोशींच्या मताला/लेखाला उत्तर देण्या ऐवजी \"अमेरिकेतल्या मराठी माणसांना काय कळतंय, त्यांनी गप्प बसावं.. उगीच \"आमच्या\" भारतातल्या गोष्टींत लुडबुड करू नये\" हा जो सूर आहे ना तो तर अतिशय उबग आणणारा आहे. (मी पण अमेरिकेतूनच लिहित असल्याने त्यांनी माझं उत्तरही तो गंड मनात ठेवून वाचलं तर मग विषयच संपला)\nपरुळेकरांचे (वर उल्लेखिलेले आणि इतरही अनेक) अप्रतिम लेख वाचून, लेखांच्या मांडणीवर आणि त्यातल्या मुद्द्यांवर बेहद्द खुश होऊन मी अनेकदा तोंडात बोटे घातली होती.. पण सचिनवरच्या या २ हलके-मिसट्रया वाचून तीच बोटे तोंडातून काढून खिशात लपवून ठेवावीत कि त्यांच्याच दिशेने उगारावीत या संभ्रमात असताना पर्याय २ चा प्रभाव अधिक ठरल्याने पत्रोत्तर दिले. केवळ सचिनचा, त्याच्या खेळाचा,त्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या गुणांचा अतिशय तीव्र चाहता म्हणूनच नव्हे तर एक मराठी माणूस म्हणून पण मी त्यांचा आणि त्यांच्या लेखाचा अनेकवार निषेध करतो. मूर्तीभंजन केल्याचा आव आणत आणत फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करता करता जनक्षोभाच्या रेट्याने त्यांचे लेखणीभंजन न होवो हीच सदिच्छा\nजाता जाता : (पेप्सीच्या जाहिराती करत असल्याने आणि फेरारीचा कर माफ करण्या विषयी विनंती केल्याने) परुळेकर यांना सचिन जर एक महान माणूस वाटत नसेल तरी त्याच्या महान खेळ्या (परुळेकरी डिक्शनरीतला \"खेळ्या\" नव्हे, \"खेळी\"चे अनेक वचन या अर्थी), आकडेवारी, संदर्भ हे सर्व नजरेखालून घातल्यावर परुळेकरांना सचिन हा एक सार्वकालिक महान खेळाडू आहे हे तरी नक्की जाणवेल. तेव्हा पुढच्या कुठल्याही लेखात त्यांनी आमच्या सचिन तेंडूलकरचा उल्लेख खेळ्या, ग्लॅडिएटर असा करू नये हि त्यांना कळकळीची विनंती.. \n(हाच लेख मी माझी प्रतिक्रिया म्हणून राजू परुळेकर यांच्या इ-मेल आयडी आणि लोकप्रभाच्या इ-मेल आयडी वर ही पाठवली आहे.)\nलेखकु : हेरंब कधी : 4:09 AM 29 प्रतिक्रिया\nलेबलं : देवबाप्पा सचिन, पेपरवालं, प्रत्युत्तरं, भाषा, राजू परुळेकर\nमाझे (बदलते) संगीतप्रेम :D\nमी शाळेत असताना \"आशिकी\"च्या गाण्यांनी आमच्या पिढीला वेड लावले होते. नदीम-श्रवण म्हणजे सर्वोत्कृष्ठ संगीतकार असा आमचा ठाम समज होता. आणि ज्याला हे मान्य नसेल त्याच्या कडे विचित्र नजरेने पाहायचो आम्ही. नंतर \"मैने प्यार किया\" ने \"आशिकी\" ची जागा घेतली. एक काळ असा होता की मी झोपलो नसेन आणि अभ्यास करत नसेन तर मी फक्त MPK ची गाणी ऐकत असायचो. त्यानंतर अचानक ए आर रेहमानने दणक्यात एन्ट्री करत रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से अशा जबरदस्त अल्बम्सची रांग लावली आणि मी आपोआपच त्याचा फॅन झालो... इतरांप्रमाणेच. नंतर मध्ये एकदा हेवी मेटलचं वेड लागलं आणि Sepultura माझ्या फेवरेट लिस्ट मध्ये add झाले. Sepultura च्या ५०० रु ची एक अशा ३ सीडीज विकत घेतल्या, त्यांची चिक्कार गाणी ऑनलाइन ऐकली, पहिली. गेल्या वर्षी आलेल्या रॉक-ऑनने पण अशीच झिंग आणली होती. गेले ६ महिने सतत तीच गाणी ऐकली, मोबाईल रिंग टोन, अलार्म टोन, SMS टोन सगळ रॉक-ऑन मय होत. अर्थात जुनी गाणी ऐकायला तर मी केव्हाही तयार असायचो, असतो. आणि त्यातल्या त्यात किशोर/आर डी/ देव आनंद असलेलं किंवा आपल्या हृदयनाथ मंगेशकरांचं कुठलंही गाणं म्हणजे तर स्वर्गसुखच. ट्रीप/ट्रेक मध्ये, कोणाच्या वाढदिवसाला, मित्रांबरोबर/cousins बरोबर रात्री जागवताना किंवा अगदी सहज गुणगुणताना सुद्धा या गाण्यांपैकीचं कुठलं तरी गाण म्हंटल जायचं. अगदी काल परवा पर्यंत. पण अचानक काहीतरी बदललंय असं माझ्या लक्षात आलं. परवा ऑफिस मधून घरी येत असताना सहज एक गाणं गुणगुणत होतो आणि मला एकदम माझंच आश्चर्य वाटून गेल कारण ते माझ्या नेहमीच्या फेवरेट लिस्ट मधलं नव्हतं.... आणि अचानक मला क्लिक झालं कि सध्या मी हे किंवा असंच एखादं गाणं गुणगुणत असतो. . त्यांचे विडीयो खाली टाकतोय. अर्थात कुठल्याच विडीयो मधलं आनिमेशन उच्च कोटीचं नाही (बायको ३-डी आनीमेटर असल्याने मला पण थोड थोड कळायला लागलाय आनिमेशन मधलं. म्हणूनच जीभ उचलून टाळयाला लावायचं धाडस करतोय. ) किंवा गाणीही काही ग्रेट अशी नाहीत. पण बाळकोबांना आवडतात.\nसांगू काय सांगू काय\nएका माकडाने काढलंय दुकान\nएक मुलगा गेला तळ्याच्या काठी\nससा तो ससा कि कापूस जसा\nत्याच काय आहे कि रात्री आमचा डॉन लवकर झोपतच नाही. मग त्याला कडेवर घेऊन फिरवावं लागत. तरीही नाही झोपला तर मग हि गाणी त्याला लावून द्यावी लागतात. मग स्वारी एकदम खुश होते. आणि हळू हळू छातीला बिलगून झोपायला लागते. मध्ये अनुजाने कुठेतरी वाचलं की रात्री मुलं लवकर झोपत नसतील, किरकिर करत असतील तर त्यांना काही क्लासिकल, instrumental ऐकवावं. म्हणून काल हे पण ट्राय करून झालं.\nपं. हरिप्रसाद चौरसिया आणि झाकीर हुसेन जुगलबंदी\nपण हळू हळू आमच्या हे लक्षात यायला लागलय की साहेब सगळ ऐकतात, बघतात पण त्यांना हव तेव्हाच (म्हणजे २ च्या आसपासच) झोपतात.\nथोडक्यात सध्या रेहमान, रॉक ऑन, RD, किशोर या सगळ्यांची आमच्या बाळासाहेबांनी विकेट काढलीये आणि आमचं संगीतप्रेम आपोआपच बदलत चाललय. (पुढची पोस्ट मी बोबड्या भाषेत नाही टाकली म्हणजे मिळवलं :) )\nलेखकु : हेरंब कधी : 11:01 PM 13 प्रतिक्रिया\nलेबलं : आदितेय, सहज\nपरवा अस्मादिकांचा दिवस नेहमी प्रमाणेच उगवला. अर्थात आधीचा दिवस पण नेहमी प्रमाणेच मावळला होता. म्हणजे अंथरुणाला पाठ टेकायला १:३० वाजून गेला.. रात्रीचा.. (उगाच am/pm चा गोंधळ नको व्हायला... तुमचा... आणि माझाही थोडा..) आमच्या छोट्या डॉन च्या कृपेने झोपायला जवळपास २ वाजले. (आणि हे अस बरेच दिवस चालू होत. शेवटी त्याची सगळी कसर आज भरून निघाली.) कसाबसा ८ ला उठलो सकाळी आणि धडपडत, अर्धवट झोपेतच १० च्या सुमारास पोचलो ऑफिसला. (ही अतिशयोक्ती नाही).. अर्थात ऑफिसमध्ये जाऊन कामाला लागलं कि काही विशेष वाटत नाही झोपेचं किंवा दमल्याचं. साधारण १ च्या सुमारास काम ब-यार्पैकी संपवून जरा निवांत वेळ मिळतो ना मिळतो तोच एका कलीगने पिंग केलं की आत्ता कॉन-कॉल आहे लगेच. जॉईन होशील का आणि वेब-प्रेझेन्टेशन ची लिंक पण दिली. अस्मादिक झाले जॉईन. प्रेझेन्टेशन छान होत अगदी. नवीन backup प्रोडक्टची छान माहिती होती त्यात. सुरुवातीला मी लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होतो आणि यशस्वीही होत होतो. पण जेमतेम १५ मिनिटेच. त्यानंतर इतका वेळ राखलेला संयम सुटला. झोपेला अडवून धरण्याचे सगळे प्रयत्न धुळीला मिळाले. प्रचंड झोप यायला लागली. अर्थात ऑफिस मध्ये झोप येणे हे काही मला नवीन नाही ;).. पण यावेळी काहीतरी भयंकरचं प्रकार होता. मी अक्षरशः पेंगत होतो. जागा राहण्यासाठी अक्षरशः धडपडत होतो. समोरच्या स्क्रीन वर काय चाललय हे कळून घेण्यासाठी आणि एकीकडे मान वाकडी करून कान आणि मानेच्या मध्ये धरलेला रिसिव्हर खाली पडू नये म्हणून मी अगदी जंग जंग पछाडत होतो. काय काय केलं नाही त्यासाठी. २ चुइंगगम्स टाकली तोंडात, डोळे चोळले, स्क्रीन थोडा वर केला जेणेकरून मान वर करून बघायला लागेल, खुर्चीची उंची कमी केली जेणेकरून मान वर ......... पण नाहीच. Benadryl घेतल्यासारख किंवा चरस गांजा प्यायल्यासारखी झोप येत होती. (अर्थात स्वानुभव शून्य, निव्वळ ऐकीव वर्णन. benadryl चं नव्हे हो , गांजाचं. एकदा benadryl घेऊन मी जवळपास १४-१५ तास गाढ झोपलो आहे. असो. विषयांतर होतंय. (विषय काय होता आपला आणि वेब-प्रेझेन्टेशन ची लिंक पण दिली. अस्मादिक झाले जॉईन. प्रेझेन्टेशन छान होत अगदी. नवीन backup प्रोडक्टची छान माहिती होती त्यात. सुरुवातीला मी लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होतो आणि यशस्वीही होत होतो. पण जेमतेम १५ मिनिटेच. त्यानंतर इतका वेळ राखलेला संयम सुटला. झोपेला अडवून धरण्याचे सगळे प्रयत्न धुळीला मिळाले. प्रचंड झोप यायला लागली. अर्थात ऑफिस मध्ये झोप येणे हे काही मला नवीन नाही ;).. पण यावेळी काहीतरी भयंकरचं प्रकार होता. मी अक्षरशः पेंगत होतो. जागा राहण्यासाठी अक्षरशः धडपडत होतो. समोरच्या स्क्रीन वर काय चाललय हे कळून घेण्यासाठी आणि एकीकडे मान वाकडी करून कान आणि मानेच्या मध्ये धरलेला रिसिव्हर खाली पडू नये म्हणून मी अगदी जंग जंग पछाडत होतो. काय काय केलं नाही त्यासाठी. २ चुइंगगम्स टाकली तोंडात, डोळे चोळले, स्क्रीन थोडा वर केला जेणेकरून मान वर करून बघायला लागेल, खुर्चीची उंची कमी केली जेणेकरून मान वर ......... पण नाहीच. Benadryl घेतल्यासारख किंवा चरस गांजा प्यायल्यासारखी झोप येत होती. (अर्थात स्वानुभव शून्य, निव्वळ ऐकीव वर्णन. benadryl चं नव्हे हो , गांजाचं. एकदा benadryl घेऊन मी जवळपास १४-१५ तास गाढ झोपलो आहे. असो. विषयांतर होतंय. (विषय काय होता आपला कुठे होतो मी पुन्हा झोप येतेय कि काय ;) ). झोप यायला लागली तेव्हाच खरतर पटकन बाहेर जाऊन एक राउंड मारून किंवा तोंडावर गार पाणी मारून झोप घालवता आली असती. पण या सेशन रुपी राक्षसाने आणि त्याच्या रिसिव्हर आणि स्क्रीन रुपी २ यमदुतांनी मला खुर्चीवर बांधून टाकल होत. नशिबाने ते इंटर अक्टिव सेशन नव्हत. मी म्हंटल जरा वेळ बडबडून (म्हणजे बडबड ऐकून) सेशन संपेल. पण कसलं काय. माझ्या आयुष्यातले चांगले २ तास कुरतडल्या नंतर त्यांनी announce केलं कि आता QnA सेशन आहे. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकतात. (QnA सेशन कधी संपणार असा प्रश्न विचारावा अस हळूच माझ्या मनात डोकावून गेल.). त्यानंतर आमच्या टीम मधल्या अतिउत्साही कलीग्सनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला. (ज्याने मला लॉगीन व्हायला सांगितलं होत त्याच्यावर दगडांचा भडीमार करावा की विटांचा या प्रश्नात मी स्वतःला गुंतवून ठेवून झोप पिटाळण्याचा व्यर्थ प्रयत्न मी करून पहिला. पण डुलकी लागून जाग आली तेव्हा कळलं की तो प्रयत्नही फसला होता.)\nशेवटी एकदाची ती मीटिंग संपली. आमच्या manager ने सगळ्या टीमच्या वतीने त्या प्रेझेंटरचे आभार बिभार मानले. आणि शेवटी हे पण म्हणाला कि \"we had a little quiet gentleman today, who didn't ask much() questions\". म्हणजे अस्मादिकच एवढ न कळण्याएवढा काही मी झोपेच्या आधीन झालो नव्हतो. मी पटकन आजूबाजूला कुठे हिडन कॅमेरा वगैरे नाहीयेना ते बघितलं. संपली मीटिंग एकदाची. कसाबसा दिवस ढकलला आणि आज रात्री लवकर झोपायचंच असा ठरवून घरी गेलो. पण कसलं काय आज पण डॉनच जिंकला आणि आमच्या झोपेचे दीड वाजले. आता वीकेंडला जास्तीत जास्त झोप पूर्ण करून घ्यायची या (गुलाबी) questions\". म्हणजे अस्मादिकच एवढ न कळण्याएवढा काही मी झोपेच्या आधीन झालो नव्हतो. मी पटकन आजूबाजूला कुठे हिडन कॅमेरा वगैरे नाहीयेना ते बघितलं. संपली मीटिंग एकदाची. कसाबसा दिवस ढकलला आणि आज रात्री लवकर झोपायचंच असा ठरवून घरी गेलो. पण कसलं काय आज पण डॉनच जिंकला आणि आमच्या झोपेचे दीड वाजले. आता वीकेंडला जास्तीत जास्त झोप पूर्ण करून घ्यायची या (गुलाबी) विचारांनी आत्ताच मला गुदगुल्या व्हायला लागल्यात.. बघूया कस जमतंय ते :)\n(ब्लॉग लिहावा कि झोप काढावी अशा द्विधा मनःस्थितीत सापडल्यावर नेहमीच ऑप्शन # २ जिंकल्याने ब्लॉग टाकायला उशीर झाला.)\nलेखकु : हेरंब कधी : 1:28 PM 14 प्रतिक्रिया\nलेबलं : आदितेय, इनोदी\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nमाझे (बदलते) संगीतप्रेम :D\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/business/gold-demand-falls-8-year-low/", "date_download": "2018-09-22T04:20:45Z", "digest": "sha1:2APTFDZCM7PCG32MUUFXTPNFMO7R7BEH", "length": 27468, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gold Demand Falls To 8-Year Low | सोन्याची मागणी जाणार ८ वर्षांच्या नीचांकावर | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nसोन्याची मागणी जाणार ८ वर्षांच्या नीचांकावर\n२०१७मध्ये सोन्याची मागणी सातत्याने घटत असून, ती आठ वर्षांच्या नीचांकी पातळीवर जाईल, असे दिसून येत आहे.\nमुंबई : २०१७मध्ये सोन्याची मागणी सातत्याने घटत असून, ती आठ वर्षांच्या नीचांकी पातळीवर जाईल, असे दिसून येत आहे. सोन्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना आणि ग्रामीण भागात घसरलेली मागणी याचा हा परिणाम असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी) म्हटले आहे.\nसोने वापराच्या बाबतीत भारत हा जगात दुसºया क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. जागतिक सुवर्ण परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम् पीआर यांनी सांगितले की, २०१७मध्ये भारतातील सोन्याची मागणी ६५० टन राहण्याची शक्यता आहे. गेल्या १० वर्षांतील सरासरी मागणी ८४५ टन आहे. गेल्या वर्षी ती ६६६.१ टन होती. जीएसटीची अंमलबजावणी आणि मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यामुळे सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली. जीएसटीमध्ये सोन्यावरील कर १.२ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात आला आहे. ज्वेलरांसाठी मनी लाँड्रिंग कायद्यात कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत. वास्तविक, या तरतुदीची अंमलबजावणी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. तरीही त्याचा परिणाम सोन्याच्या व्यवहारावर झाल्याचे दिसून येत आहे. भारतातील सोन्याची दोनतृतीयांश मागणी ग्रामीण भागातून असते. ग्रामीण भागात संपत्ती सोन्याच्या स्वरूपात साठवून ठेवण्याची प्रथा आहे. यंदा देशाच्या अनेक भागांत मान्सून चांगला झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मागणी कमजोर झाली आहे. येत्या तिमाहीत त्याचा परिणाम अधिक जाणवेल.\nसराफा बाजारातील सूत्रांनी यापूर्वीच सोन्याची मागणी घटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. शेअर बाजारासारख्या पर्यायातून अधिक परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदारांनी सोने खरेदी कमी केली असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n१५किलो चांदी, ३५ तोळे सोने घेऊन वर्षभरापुर्वी पोबारा करणार्‍या कार चालकाच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nसांगलीतील सुवर्ण कारागीराला नऊ लाखांचा गंडा, कामगाराचा पोबारा; दोघांविरुद्ध गुन्हा\nबंद पथदीपांमुळे अशोकामार्गावर अंधारात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ\n३९ जणांना गंडविणार्‍या सराफास पोलीस कोठडी\nराजकोटमध्ये ७.५२ कोटींचे सोने व चांदी जप्त\nनिर्यातदार संस्थांसाठी सोने आयातीचे नियम कडक, आणलेले सोने स्थानिक बाजारात विकता येणार नाही\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nरशियाकडून क्षेपणास्त्र घेतल्यास भारतावर निर्बंध\nदेशात आणखी ५५ हजार बनावट कंपन्या, राज्यांच्या मुख्य सचिवांना केंद्राचे आदेश\nवाहनचालक परवान्यांचा डाटा बेस तयार करणार\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nजागतिक बँक देणार ३0 अब्ज डॉलरचे अर्थसाह्य\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-marathi-panchang/articleshow/65629716.cms", "date_download": "2018-09-22T04:26:17Z", "digest": "sha1:NYJD2BLUOLR576LQNE4EWDFJYQGIZAPW", "length": 9908, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily marathi panchang News: daily-marathi-panchang - आजचे मराठी पंचांग: शनिवारी, १ सप्टेंबर २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nआजचे मराठी पंचांग: शनिवारी, १ सप्टेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: शनिवारी, १ सप्टेंबर २०१८\nभारतीय सौर १० भाद्रपद शके १९४०, श्रावण कृष्ण षष्ठी रात्री ९.४४ पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : भरणी रात्री ९.०१ पर्यंत, चंद्रराशी : उत्तररात्री ३.०१ नंतर वृषभ,\nसूर्यनक्षत्र : पूर्वा फाल्गुनी, सूर्योदय : सकाळी ६.२५, सूर्यास्त : सायं. ६.५१,\nचंद्रोदय : रात्री १०.५७, चंद्रास्त : सकाळी ११.१४,\nपूर्ण भरती : पहाटे ३.१५ पाण्याची उंची ३.८२ मीटर, दुपारी ३.१६ पाण्याची उंची ३.८७ मीटर,\nपूर्ण ओहोटी : सकाळी ८.४७ पाण्याची उंची १.५९ मीटर, रात्री ९.१५ पाण्याची उंची १.१० मीटर\nदिनविशेष : राष्ट्रीय पोषक आहार दिन\nमिळवा पंचांग बातम्या(daily marathi panchang News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily marathi panchang News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: गुरूवार, २० सप्टेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार ,३१ ऑगस्ट २०१८\nआजचे मराठी पंचांग: बुधवार , १९ सप्टेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग:शनिवार, १५ सप्टेंबर २०१८\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1आजचे मराठी पंचांग: शनिवारी, १ सप्टेंबर २०१८...\n2आजचे मराठी पंचांग: शुक्रवार ,३१ ऑगस्ट २०१८...\n3आजचे मराठी पंचांग: गुरुवार ,३० ऑगस्ट २०१८...\n4आजचे मराठी पंचांग: बुधवार ,२९ ऑगस्ट २०१८...\n5आजचे मराठी पंचांग: मंगळवार ,२८ ऑगस्ट २०१८...\n6आजचे मराठी पंचांग: सोमवार,२७ ऑगस्ट २०१८...\n7आजचे मराठी पंचांग: रविवार,२६ ऑगस्ट २०१८...\n8आजचे मराठी पंचांग: रविवार, शनिवार, २५ ऑगस्ट २०१८...\n9आजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २४ ऑगस्ट २०१८...\n10आजचे मराठी पंचांग: गुरूवार, २३ ऑगस्ट २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/bharat-bandh-mns-cm-devendra-fadnavis-andolan-latets-update-304483.html", "date_download": "2018-09-22T03:55:57Z", "digest": "sha1:J54W5I2WS65FOLDUHALNHJORNRTIEF7R", "length": 2152, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - bharat bandh: मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे, पोलिसांचा लाठीचार्ज–News18 Lokmat", "raw_content": "\nbharat bandh: मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे, पोलिसांचा लाठीचार्ज\nसिद्धीविनायक मंदिराबाहेर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mohan-bhagwat/all/", "date_download": "2018-09-22T03:55:21Z", "digest": "sha1:XJXOUTI7Z56BFC6HQMWB5PTDSFOKB3LW", "length": 12075, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mohan Bhagwat- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nनरसंहाराची भाषा मानणारे मोहन भागवत लोकांना फसवतायत - आंबेडकर\nमोहन भागवत यांनी पुन्हा लोकांना फसवण्याचा आणि आम्ही बदललो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भागवतांवर तोफ डागली आहे.\nजिथे मुस्लिमांना जागा नाही, ते हिंदुत्वच नाही -मोहन भागवत\nस्वातंत्र चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान, संघाला वर्चस्व निर्माण करायचं नाही - मोहन भागवत\nआजपासून संघाची व्याख्यानमाला, मोहन भागवतांच्या भाषणाकडे लक्ष\nसंघ परिवाराकडून अखेर राहुल गांधींना अधिकृत निमंत्रण\nअमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं\n'मंदिर वही बनाएेंगे'चा मोहन भागवतांचा पुन्हा नारा, गरज पडली तर संघर्ष करू\nसरसंघचालक मोहन भागवत आज पालघरमध्ये, विराट हिंदू संमेलनाचं आयोजन\n‘ज्ञानेश्वर मुळे हे मातीशी नाळ कायम ठेवत आकाशाला गवसणी घालणारे लेखक’\n'मुक्त'ची भाषा फक्त राजकारणात चालते, संघात नाही - मोहन भागवत\nमहाराष्ट्र Mar 21, 2018\nगांधी, आंबेडकर, विवेकानंद यांचं हिंदुत्व खरं - मोहन भागवत\nमहात्मा गांधी , विवेकानंद ,डॉ आंबेडकर यांनी सांगितलं तेच हिंदुत्व- मोहन भागवत\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-2/photos/", "date_download": "2018-09-22T03:53:24Z", "digest": "sha1:3EMADYJ2U7UAA3V7PK53ZJGQF6G3VCXD", "length": 11491, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai 2- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nफोटो गॅलरीAug 26, 2018\nPHOTOS : मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये अनोखं 'वृक्षबंधन'\nलग्नाची बोलणी करण्यासाठी कुटूंबासह निक आला मुंबईत\nफोटो गॅलरी Aug 9, 2018\nPHOTOS :..जेव्हा अजित पवार आपल्याच काकांच्या घराबाहेर आंदोलन करतात...\nPHOTOS : वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी केलं ठिय्या आंदोलन\nPHOTOS : ब्ल्यू बाॅटल जेलीफिश चावल्यावर 'हा' उपचार आधी करा\nमहाराष्ट्र Jul 27, 2018\nPHOTOS : एकीकडे दगडफेक,तोडफोड तर दुसरीकडे वर्दीतली आई \nदिवसभरात ‘या’ ठिकाणी पेटलं मराठा आंदोलन\nमुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, शव कटरनं कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न\nकतरिना- अनुष्काला बाईक शिकवण्या चेतना पंडितने केली आत्महत्या\nथांबा, मोबाईल हातात येण्याआधी आपण कोणते खेळ खेळलात \nफोटो गॅलरी Jul 3, 2018\nअंधेरीत पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे रुळावर कोसळला \nवडाळ्यात दोस्ती एकर्सच्या इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळली\nराजभवनात पर्यटकांच्या स्वागतासाठी थिरकला मोर \nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-100548.html", "date_download": "2018-09-22T03:29:07Z", "digest": "sha1:MFTDVUOT5E7BTZBCKAQFQIOYUAVM2RPL", "length": 15233, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपमध्ये मतभेद", "raw_content": "\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nमहाराष्ट्र 21 hours ago\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nVIDEO : रडणं वाईट म्हणता... हे पाहा रडण्याचे फायदे\nVIDEO रोहित शर्माने उलगडलं पाकिस्तान विजयाचं रहस्य\nVIDEO : इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली विनंती\nVIDEO नवाझुद्दीनचा मंटो : फाळणीनंतर पाकिस्तानात जाण्याचा मंटोंना होता पश्चाताप\nआॅस्ट्रेलियातील अॅडलेडमध्ये गणेशोत्सवाची धूम\nVIDEO : परतीच्या पावसाचा कहर; गडहिंग्लजकरांना झोडपले\nVIDEO : विज कर्मचाऱ्यांवर गावकऱ्यांचा हल्ला\nVIDEO: गणपतीला राखी बांधते श्रेया बुगडे\nतेलंगणातलं 'सैराट' : त्या जोडप्याचा पोस्ट वेडिंग व्हिडिओ झाला व्हायरल\nअंगावर काटा आणणारा VIDEO, तरुणाने एसटी खाली घेतली उडी\nVIDEO: लता मंगेशकरांच्या घरचा गणपती पाहिलात का\nVIDEO: सुपरवायझरने चेष्टेनं गुदद्वारात सोडली हवा, कामगाराचा मृत्यू\nVIDEO: विषारी सापाला वाचवण्यासाठी केला MRI\nVIDEO: पाहा जेट एअरवेज विमानात नेमकं काय झालं\nVIDEO: कुख्यात डॉनसोबत पोलिसांनी भर चौकात धरला ठेका\nVIDEO : ग्रीन टी पिणं चांगलं की वाईट\nVIDEO : वांद्याच्या जेमिमाने क्रिकेट जगतात असा रचला इतिहास\nVIDEO : आयुष्य पुन्हा जगायला शिकवतील हे 'Life Quotes'\nतरूणीच्या चेहऱ्यावर फेकले अॅसीड, बघा LIVE व्हिडिओ\nआसाममध्ये गणेशोत्सवात रंगला अजिंक्य-शीतलचा डान्स\nVIDEO: ट्रिपल सीट जाताना हटकलं म्हणून दुचाकीस्वारानं पोलिसावरच उचलला हात\nसलमाननं जागवली स्पेशल मुलांमध्ये 'उमंग'\nVIDEO : अन् सभागृहात कोसळला लाकडी ठोकळा; विरोधी पक्षनेते बसले हेल्मेट घालून\nVIDEO : बाप्पासाठी असे बनवा उकडीचे मोदक\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nBirthday Special : सैफच्या आधी करिना 'या' खानवर झाली होती फिदा\nPHOTOS : मॅटवरची कुस्ती जिंकण्यासाठी राणादाची नवी खेळी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/reply-the-incidents-and-stories-in-the-saisachcharit-relating-to-lord-shiva-11/", "date_download": "2018-09-22T04:00:05Z", "digest": "sha1:LAPSF6PLNXQ55VWMTXFAX23JXA7LXWSZ", "length": 7861, "nlines": 90, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व./The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.\nसाई पंथावरून चालण्यासाठी सुरवात करताना सर्वात पहिला अध्याय तो पण कुठला तर त्या परम शिवाचा(Shiva). ब्रम्हा-विष्णू-महेश(Brahma-Vishnu-Mahesh) ह्या हिंदू संस्क्रीतीतले अत्यंत वंदनीय असे हे तिन्ही देव. ज्यांना ह्या\nश्रुष्टी ची रचना करण्याची जबाबदारी देण्यात आली त्यात महेशचे म्हणजेच परम शिवाचे स्थान खूपच म्हत्वाचे.\nसाई सत्चारित्र (Saisatcharitra) मध्ये परम शिवाचा उल्लेख आपणास मेघा (Megha) च्या कथेतून येते. तसेच हेमाडपंत ह्यांनी अगदी पहिल्याच अध्याय मध्ये नोंद केलीच आहे.\nपहिलच ओवी – गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुगुरुर्देवो महेश्वर: गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: II १ II तर पुढे ह्याच अध्याय मध्ये\nहे साईनाथ (Sainath) स्वप्रकाश आम्हां तुम्हीच गणाधीक्ष अथवा उमेश तुम्हीच II १९ II म्हणजेच सर्व साई भक्तांना साई हेच गणाधीश तर साई हेच शिवाचे हि रूप. असे अनेक उल्लेख\nआपल्याला परम शिवाचे ह्या साई सत्चारितामध्ये येतात.\nपंचशील परीक्षा सुरवात झाली आणि साई-सत्चारित्र मधील कथा, भक्तांचे अनुभव ह्याचे आपल्या आजच्या आयुष्यातल्या घटनांशी जोडून घेण्याची सुरवात झाली. नाही. ती बापूंनी करून घेतली. जसा मेघा साठी शंकर काय आणि साई काय तर एकाच, तसेच आज आपल्याही आयुष्यात नेमका हेच घडत असते. अगदी आपल्या नकळत सुधा. साधी गोष्ट सांगायची तर आमच्या ऑफिस च्या दरवाझा मध्ये एक सुंदर सुबक श्री गणेशाची मूर्ती आहे. सकाळी कामाला जाताना गणेशा समोर जाताना आपोआप हाथ जोडले जातात आणि नकळतपणे अगदी सहज तोंडातून शब्द बाहेर पडतात – “हरी ओम बापू”. हीच अवस्था साईचरणी लीन झालेल्या प्रत्येक भक्ताची आहे. मग तो मेघा सारखा शंकरचा उपासक असो किवा रामावर अपार प्रेम करणारी ती भजन-मंडळी मधली बाई असो. हीच प्रेमगंगा शिवाच्या जटातून निघून साई च्या चरणी प्रगत झाली आणि अखंड पणे वाहू लागली.\nमागे उभा मंगेश I पुढे उभा मंगेश II\nमाझ्याकडे देव माझा पाहतो आहे II\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/kommando", "date_download": "2018-09-22T03:48:32Z", "digest": "sha1:5KNSXPH4TFF3ZDS43OKTI25O4TFB7F6W", "length": 7912, "nlines": 156, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Kommando का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nKommando का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Kommandoशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला Kommando कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nअन्य भाषाओं में Kommando\nब्रिटिश अंग्रेजी: commando NOUN\nयूरोपीय स्पेनिश फिनिश: comando\nअपने पाठ का मुफ्त अनुवाद करे\nKommando के आस-पास के शब्द\n'K' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Kommando का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Relative pronouns' के बारे में अधिक पढ़ें\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-belgaum-city-traffic-debacle/", "date_download": "2018-09-22T04:10:02Z", "digest": "sha1:4AWJT3XPWQOODOTIL2YBAA7R7AK5VUH5", "length": 8229, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झिरो टॉलरन्सवर रहदारीचा बोजवारा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › झिरो टॉलरन्सवर रहदारीचा बोजवारा\nझिरो टॉलरन्सवर रहदारीचा बोजवारा\nबेळगाव शहरात लहान मोठ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात शहर पोलिस वाहतूक नियंत्रण व्यवस्था कूचकामी ठरली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरातील एकमेव झिरो टॉलरन्स कॉलेज रोडवर वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक विद्यार्थी भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.\nशहर- उपनगर परिसरातील महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या वाहनांची गर्दी डोकेदुखीचा विषय बनला आहे. रहदारी पोलिसांनी कॉलेज व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांच्या वाहनांची सोय करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. रहदारी पोलिसांच्या सूचनेनुसार काही महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या वाहनांची कॅम्पस परिसरात सोय केली. मात्र बर्‍याच व्यवस्थापनांनी रहदारी पोलिसांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले आहे.\nज्योती महाविद्यालय, बी. के. महाविद्यालय, मराठा मंडळ, शेख महाविद्यालय आदी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी आपल्या आवारात पार्किंग व्यवस्था केलेली आहे. मात्र कॉलेज रोडवर दुतर्फा विद्यार्थ्यांच्या वाहनांची गर्दी दिसते. कॉलेज रोड झिरो टॉलरन्स रोड घोषित करण्यात आला आहे. चन्नम्मा चौकापासून ध. संभाजी चौका दरम्यानच्या कॉलेज या मार्गावर पार्किंग करण्यास कोणालाही अनुमती नाही. यापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी कॉलेज रोडवरील शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांच्या वाहन पार्किंग व्यवस्थेबाबत सूचना केली होती. त्यानंतर पोलिस लाईन रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या वाहन पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात आली होती. त्याला कॅण्टोन्मेंट बोर्डाने आक्षेप घेतला होता.\nरहदारी पोलिस आणि कॉलेज व्यवस्थापनाच्या वादात कॉलेज रोडवरील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कॉलेज रोडवर वाहनांची दिवसभर मोठी वर्दळ असते. त्यातच याच मार्गावरुन अवजड वाहने आणि रुग्णवाहिकांची ये-जा असते. मार्गावर अनेकवेळा ट्रॅफिक जॅमचे प्रकार घडत असतात. ट्रफिक जॅममध्ये अनेकवेळा रुग्णवाहिका अडकून राहतात. तसेच बस आणि वडापमधून जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होते. अनेकवेळा या मार्गावरुन मिरवणुका, मोर्चे, रॅली निघतात. त्यावेळी मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडते. वारंवारच्या टॅफिक जॅममुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.\nसीमाप्रश्‍न लवकरच सुटावा ही इच्छा : आ. संजय पाटील\nविचार स्वातंत्र्याची गळचेपी धोकादायक\nयेलूर येथे ३५ लाखांचा गुटखा जप्त\nदोन मंदिरांवर चोरट्यांचा डल्ला\nनिपनाळच्या शेतकर्‍याची कर्जाला कंटाळून आत्महत्या\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Agricultural-department-to-prevent-bottlenecks/", "date_download": "2018-09-22T04:16:22Z", "digest": "sha1:S3QYW6NBQNN662A6OFHQOFX3PV7IQ3C3", "length": 5445, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोंडअळी रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › बोंडअळी रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला\nबोंडअळी रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला\nजिल्ह्यामध्ये गत वर्षामध्ये झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी देखील बोंडअळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर धडक मोहीम सुरू केली आहे. तसेच शेतकर्‍यांनी कापसाच्या शेतात कामगंध सापळे लावण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यंदा अडीच लाख हेक्टरवर कापूस लागवड झालेली आहे.\nजून महिन्यात अल्प पावसावर कापूस लागवड झाली होती. पीक उगवल्यानंतर काही दिवसात पानांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार असल्याचे लक्षात आले. बोंडअळी तयार होण्यासाठी आवश्यक पतंग कामगंध सापळ्यात अडकतात. त्यामुळे बोंडअळी प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. बोंडअळीमुळे गत वर्षातील उत्पादनातील घट पाहता कृषी विभागाने उपाययोजना मोहीम राबविणे सुरू केले आहे.\nकापसावरील गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव रोखण्यासठी एकरी आठ कामगंध सापळे लावावेत. त्यानंतर सलग तीन दिवस आठ ते दहा पतंग प्रतिसापळा आढळले तर नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 15 मिली किंवा थायोडीकार्ब 75, डब्ल्यू पी 12 प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nबोंडअळी निर्मूलन मोहिमेत गावातील सरपंचांनी देखील सहभाग नोंदवावा. शेतामध्ये कामगंध सापळे बसवण्यासाठी गावातील शेतकर्‍यांना प्रवृत्त करावे जेणेकरून बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल व होणारे नुकसान टळता येईल, असे तालुका कृषी अधिकारी ए.के.सुखदेवे यांनी सांगितले.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Crime-against-44-youth-in-rukadi/", "date_download": "2018-09-22T04:08:51Z", "digest": "sha1:BTKGDJTRWCD6RITTAVEATRMTCKTVFJGJ", "length": 4362, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रूकडीत ४४ युवकांवर गुन्हे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › रूकडीत ४४ युवकांवर गुन्हे\nरूकडीत ४४ युवकांवर गुन्हे\nभीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दलित बांधवांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला दलित बांधव व हिंदुत्ववादी संघटना यांच्यातील तोडफोड व जाळपोळीने हिंसक वळण घेतले होते. पोलिस प्रशासाने संचारबंदी लागू केली. त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.\nबुधवारच्या महाराष्ट्र बंदला सायंकाळी दलित बांधव व हिंदुत्ववादी संघटनांमध्ये शिवाजी चौक परिसरात जोरदार दगडफेक, वाहनांची तोडफोड व टपर्‍यांची जाळपोळ झाली. दगडफेकीत सोळा पोलिस कर्मचारी व शेकडो लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही समाजातील 44 युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेेत. 150 युवक पोलिसांच्या रडारवर आहेत.\nसंचारबंदी शिथिल करावी, विद्यार्थ्यांवरील खटले मागे घ्यावेत, याकरिता माजी खासदार निवेदिता माने, धैर्यशील माने यांचे शिष्टमंडळ विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांची भेट घेणार आहेत. सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून, याबाबतचे निवेदन प्रांत समीर शिंगटे व जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांना दिले आहे.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/heavy-rain-in-malvan-sindhudurg/", "date_download": "2018-09-22T04:01:45Z", "digest": "sha1:LBUZPMG4REZ6AZPPBJWNLEEZKSIK7XCW", "length": 7590, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मालवण तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मालवण तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस\nमालवण तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस\nमालवण तालुक्यात शुक्रवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे वीज कोसळल्याने महावितरणची सेवा कोलमडली.यामुळे खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे शुक्रवारी व शनिवारी मालवण तालुका काळोखात गेला होता. आनंदव्हाळ, साळकुंभा परिसरात सुमारे दहा ते बारा वीज खांबांवर विजेचे लोळ कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती वीज वितरण विभागाने दिली असून विजेचे लोळ वीज खांबांवर कोसळल्याने वीज वितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, वीज खांबावर वीज कोसळून शुक्रवारी रात्रौ खंडित झालेला वीज पुरवठा तब्बल 20 तासांनी शनिवारी सायंकाळी सुरू झाला.\nमालवणमध्ये शुक्रवारी रात्री 8.30 वा.च्या सुमारास मेघगर्जना व विजांच्या लखलखाटासह आलेल्या पावसाने महावितरणची सेवा कोलमडून गेली.पाळशी कातवड,आनंदव्हाळ, साळकुंभा परिसरात माळरानावर असलेल्या महावितरण कंपनीच्या सुमारे दहा ते बारा वीज खांबांवर विजेचे लोळ कोसळल्याने काही वीज खांब कोलमडून पडले तर काही वाकले. या प्रकारात वीज वितरणचे इन्सुलेटर जळाल्याने तसेच वीज खांब वाकल्याने वीज पुरवठा खंडित झाला. याच भागातून विरण आणि कुडाळ फिडरवरुन मालवण शहर व तालुक्याला वीज पुरवठा केला जातो. आनंदव्हाळ, साळकुंभा परिसरात वीज खांबांवरच वीज पडल्याने संपूर्ण मालवण तालुका काल रात्रौपासून अंधारात बुडून गेला होता.\nकुडाळ येथून 132 केव्हीच्या विद्युत वाहिनीद्वारे शहराला वीज पुरवठा होतो. कुडाळ ते मालवण या 30 किमी. अंतरावर ही वीजवाहिनी टाकण्यात आली असून धामापूरच्या डोंगरातून ही वीजवाहिनी जाते. पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे या वीज वाहिनीवर झाडे कोसळण्याच्या घटना घडतात. जी गत कुडाळ फिडरची तीच गत विरण फिडरची. विरण-मालवण लाईनवरून वीज पुरवठा होतानाही वीज वितरण कर्मचार्‍यांना याच अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे मत काही ग्राहकांनी व्यक्‍त केले आहे.\nकाल रात्रौ आनंदव्हाळ, साळकुंभा परिसरात 5 ठिकाणी कोसळलेल्या विजेच्या लोळांमुळे विजेचे खांब वाकले तर वीज वाहिन्या तुटून पडल्या. यात इन्सुलेटरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वीज वितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मालवण वीज विचारांचे सहाय्यक अभियंता योगेश खेर यांनी काल रात्रीपासूनच कनिष्ठ अभियंता गुरुदास भुजबळ, वायरमन अरुण फोंडेकर, दिगंबर मातले, सुनील वस्त, अमोल गोडे यांच्यासोबत आनंदव्हाळ, साळकुंभा भागाची पाहणी करून वीज पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/incident-of-acceptance-of-Jain-religion-by-Marathi-youth-in-Dombivli/", "date_download": "2018-09-22T03:13:40Z", "digest": "sha1:6K6A7MQ53YC2L3ONJUID4PGQ5ETI7LHV", "length": 5713, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डोंबिवलीकर ‘एसकेपी’ तरुण होतोय जैन मुनी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीकर ‘एसकेपी’ तरुण होतोय जैन मुनी\nडोंबिवलीकर ‘एसकेपी’ तरुण होतोय जैन मुनी\nडोंबिवलीत राहणार्‍या एका मराठी तरुणाने जैन धर्म स्वीकारल्याची घटना घडली आहे. मंदार म्हात्रे असे या तरुणाचे नाव असून तो येत्या 27 एप्रिलला जैन मुनी म्हणून दीक्षा घेणार आहे. महाराष्ट्रात जैन किंवा गुजराती समाजाशिवाय अन्य धर्मातील तरुणाने जैन धर्म स्वीकारण्याची ही दुर्मीळ घटना असल्याने डोंबिवलीकारांचे या घटनेकडे लक्ष केंद्रित झाले आहे.\nडोंबिवलीच्या पूर्वेकडील आयरे रोडला असलेल्या तुकारामनगर मराठीबहुल लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आपल्या आई-वडिलांसोबत राहणार्‍या मंदारचे दहावीपर्यंतच शिक्षण हे डोंबिवलीतील पाटकर विद्यालयात झाले आहे. शालांत परीक्षेत त्याला 75 टक्के इतके गुण मिळाले आहेत. तो राहत असलेल्या इमारतीतील शेजारी राहणार्‍या मधुबेन यांच्यासोबत मंदार हा जैन साधूंच्या संपर्कात आला. सोमवंशी क्षत्रिय पाठारे (एसकेपी) समाजात जन्माला आलेल्या मंदारची 2014 साली गुरू पुज्य अभ्यशेखर सुरी महाराज यांच्याशी जैन मंदिरात ओळख झाली. या भेटीनंतर मंदारचे आयुष्यच बदलून गेले. 3 वर्षांपूर्वी त्याने 3 हजार किमी प्रवासाची यात्रा केली. जुलै ते ऑक्टोबर महिन्यात डोंबिवलीत जैन मंदिरात प्रवचने व्हायची. ही प्रवचने ऐकल्यानंतर मला घरी जायची इच्छाच होत नसायची, असे मंदारने सांगितले.\nजैन धर्माची गोडी निर्माण झाल्यानंतर मंदारने नुकताच 44 दिवसांचा कडक उपवास पूर्ण केला. 9.30 ते 6.45 या काळात केवळ गरम पाणी पिऊन त्याने उपवास पूर्ण केला. उपवासाचा पहिला दिवस तर त्याने काहीही खाल्ले नाही. येत्या 27 एप्रिल रोजी स. वा. जोशी हायस्कूलच्या प्रांगणात मंदारचा दीक्षांत विधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला जैन साधू-मुनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/to-burgle-in-mumbai-two-people-arrested/", "date_download": "2018-09-22T03:13:33Z", "digest": "sha1:UM7YCAIHIR5UTPRZ77S2M4FICNERIGQU", "length": 6140, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नारळ, फुले वाहून ‘ते’ करायचे घरफोडी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नारळ, फुले वाहून ‘ते’ करायचे घरफोडी\nनारळ, फुले वाहून ‘ते’ करायचे घरफोडी\nदेवाला कौल देऊन घरफोड्या करणार्‍या एका टोळीला नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलुंड विभागात चोरीच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. घरफोडीच्या ठिकाणी ही टोळी नारळ, फुले ठेवायचे. या टोळीत चौघांचा समावेश असून यातील दोघेजण मूळचे तमीळनाडूचे आहे. मोहन उर्फ निर्मन आरमोगम शेट्टी (25, रा. नाहूर), शक्ती वेल निर्मन (41, रा. नाहूर), प्रवीण भीमराव गायकवाड (25, रा. कळवा), यशवंत बबन मोहिते (20, रा. दिवा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या तीन फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.\nया टोळीमध्ये महाराष्ट्रातील काही जणांचा समावेश असला तरी टोळीचा म्होरक्या हा तमिळ आहे. ठाण्यातील कळवा, दिवा आणि मुंबईतील कांजूरमार्ग, कांदिवली आदी परिसरात या टोळीचे सदस्य कार्यरत आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चार सुरे, दोन स्क्रू ड्राईव्हर, एक स्प्रिंग पाना, दोन कटावण्या, चार चाव्या, दोन टोप्या असे घरफोडी करताना ते परत असे साहित्य जप्त केले. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधव मोरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\nनारळाची शेंडी ज्या दिशेला जाईल तिकडे चोरी घरफोडीच्या आधी ही टोळी प्रथम तेथील एखाद्या देवळात जायची. पिवळी फुले आणि नारळ वाहून रिक्षाने एका चौकात यायची. रस्त्यावर फुले वाहून हातातील नारळ जमिनीवर तीन वेळा फिरवायची. नारळाची शेंडी ज्या दिशेकडे जाईल, त्या रस्त्याने जाऊन एकांतात असलेल्या बंद घराची निवड करून घरफोडी करायची. घरफोडीच्या जागेवरही फुले वाहिली जायची. त्यांच्या या घरफोडीच्या पद्धतीने पोलीसही काहीकाळ चकित झाले. चोरी किंवा कोणतेही गुन्हे करणारे सहसा अंधश्रद्धेला थारा देत नाहीत. मात्र, या टोळीची चोरीची पद्धत नक्कीच चर्चेचा विषय आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Shamrawnagar-condition-MLA-Sudhir-Gadgil-Panchnama/", "date_download": "2018-09-22T03:44:27Z", "digest": "sha1:MRHKA7TWNQOEXZ7NOQDBZI2YDM7ADVEH", "length": 9383, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमदारांकडून शामरावनगरचे ‘पोस्टमार्टेम’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आमदारांकडून शामरावनगरचे ‘पोस्टमार्टेम’\nपावसाळ्याच्या तोंडावर शामरावनगरातील दुरवस्था आणि नरकयातनेचा विषय ऐरणीवर आला. नागरिकांच्या तक्रारींमुळे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सोमवारी दलदल, घाणीत रुतलेल्या शामरावनगरातील गल्लीबोळात फिरून पंचनामा केला. मुरुमीकरणाची कामे वेळेत न केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाणीपुरवठ्यातील ढिसाळ कारभाराबद्दल मनपा आयुक्‍तांशी मोबाईलवरून संपर्क साधत खडे बोल सुनावले.\nतक्रारी करणार्‍या नागरिकांनाही गाडगीळ यांनी वर्षानुवर्षे येथे राहून दुरवस्था कशी सहन करता, असा सवाल केला. दुरवस्थेस कारणीभूत असणार्‍या नगरसेवकांना चार-चारवेळा कसे निवडून देता, असाही सवाल त्यांनी विचारला. लागेल तेवढा मुरुम मी भाजपच्यावतीने देतो. पण गल्ली-बोळातील रस्त्यांचे मुरुमीकरण करा. पावसाळ्यात लोकांना घराबाहेर पडताना त्रास होता कामा नये, असेही आदेश त्यांनी दिले.\nदलदलीत रुतलेल्या शामरावनगरात पुन्हा दोन दिवसांतील पावसाने दयनीय अवस्था झाली आहे. ड्रेनेजमुळे गल्ली-बोळच काय, मुख्य रस्तेही गुडघाभर चिखलात रुतले आहेत. याबाबत सर्वपक्षीय कृती समिती, नागरिकांनी आंदोलन करूनही महापालिकेमार्फत उपाययोजना झाल्या नाहीत. शिवाय मनपा-आमदार निधीतून रस्तेकामांचा वाद सुरूच आहे.\nदरम्यान, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार गाडगीळ, अभियंता ए. ए. क्षीरसागर, माजी आमदार दिनकर पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी शामरावनगरकडे मोर्चा वळविला. अरिहंत कॉलनी, महसूल कॉलनी, सुंदर कॉलनी, विठ्ठलनगर, अष्टविनायक कॉलनी, समता कॉलनीचे सर्वच रस्ते, अंतर्गत बोळ ड्रेनेज खोदाईने गुडघाभर काळ्या मातीच्या चिखलात रुतले आहेत.\nश्री. गाडगीळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भाऊसाहेब साळुंखे यांना दूरध्वनी केला. ‘तुम्ही एसीत बसून अधिकार गाजवा. लोक येथे आम्हाला जाब विचारत आहेत’ असे सुनावताच साळुंखे धावत आले. त्यांनी मुरुमीकरणाची कामे सुरू असल्याचा खुलासा करताच गाडगीळ भडकले. काम कुठे सुरू आहे, अशा पध्दतीने कधी मुरुम पडणार, असा जाब त्यांनी विचारला. अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन लिकेज झाल्याचे आणि सांडपाणी निचर्‍याची व्यवस्था नसल्याबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या. यावर गाडगीळ यांनी आयुक्‍त रविंद्र खेबुडकर, पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्ये यांना फैलावर घेतले.\nनागरिकांनी श्री. गाडगीळ यांच्यासमोर उपेक्षितांचे जीणे जगत असल्याच्या तक्रारी केल्या. नगरसेवक, अधिकारी फिरकत नाहीत असेही सांगितले. गाडगीळ हसत-हसत म्हणाले, आता तुम्ही तक्रारी माझ्याकडे करता. पण येथे किती वर्षे राहता यावर काहींनी अनेक वर्षे राहत असल्याचे आणि हालअपेष्टा सहन करीत असल्याचे सांगितले. यावर श्री. गाडगीळ म्हणाले, एवढी वर्षे येथे राहून तुम्ही दुरवस्था सहन करता. मग या लोकांना चार-सहावेळा तुम्ही निवडूनच कसे दिले यावर काहींनी अनेक वर्षे राहत असल्याचे आणि हालअपेष्टा सहन करीत असल्याचे सांगितले. यावर श्री. गाडगीळ म्हणाले, एवढी वर्षे येथे राहून तुम्ही दुरवस्था सहन करता. मग या लोकांना चार-सहावेळा तुम्ही निवडूनच कसे दिले यावर नागरिकांनीही प्रत्युत्तर देत यावेळी त्यांचा हिशेब करू असे स्पष्ट केले.तसेच तुम्ही रस्ते करा, समस्या सोडवा पूर्ण ताकद तुमच्या पाठीशी लावू, असे स्पष्ट केले. गाडगीळ यांनी शंभर दोनशे ट्रक मुरुम लागू दे पण सर्व रस्ते चिखलमुक्‍त करू. पावसाळ्यानंतर रस्ते डांबरी करू, असे आश्‍वासन दिले.\nभाजपचे शहराध्यक्ष शरद नलावडे, विक्रम पाटील- सावर्डेकर, संदीप दळवी, अमर पडळकर, रज्जाक नाईक, युवानेते सुयोग सुतार, सुब्राव मद्रासी, सुधाकर पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Asking-for-bribe-The-police-filed-the-complaint/", "date_download": "2018-09-22T04:11:09Z", "digest": "sha1:HV5ONTTVEW7ADFLRFGNHJZBWVWU33WJF", "length": 4612, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाच मागणार्‍या पोलिसावर गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लाच मागणार्‍या पोलिसावर गुन्हा दाखल\nलाच मागणार्‍या पोलिसावर गुन्हा दाखल\nवाठार पोलिस ठाण्यात तक्रारदारांच्या पत्नी, सासू व मेव्हण्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा समरी अहवाल पाठवण्यासाठी व गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी पोलिसनाईक राजकुमार कुंडलिक जगताप याने 10 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतक्रारदार यांची पत्नी, सासू व मेहुणे यांच्या विरोधात वाठार पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा समरी अहवाल व गुन्ह्यामध्ये मदत करण्याची विनंती तक्रारदार यांनी पो.ना. राजकुमार जगताप यांच्याकडे केली होती. यासाठी जगताप याने तक्रारदारांकडे 10 हजार रूपयांची लाच मागितली होती. याबाबतची माहिती तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.\nया तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जगताप याच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जगताप याने कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून त्याला निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्याला कोरेगाव पोलिस ठाणे देण्यात आले आहे. लाच मागणीसंदर्भात काही तक्रारी असल्यास पोलिस उपाधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/gopinath-patil-parsik-bank-1105803/", "date_download": "2018-09-22T03:40:27Z", "digest": "sha1:UGMT23DKQWV5ZHKETRYRHMPA7WT3RSRK", "length": 10184, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जी. पी. पारसिक बँकेची उलवे शाखा कार्यान्वित | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nजी. पी. पारसिक बँकेची उलवे शाखा कार्यान्वित\nजी. पी. पारसिक बँकेची उलवे शाखा कार्यान्वित\nगोपीनाथ पाटील अर्थात जी. पी. पारसिक जनता सहकारी बँक लिमिटेडची उलवा शाखा अलीकडेच कार्यान्वित झाली. बँकेचे अध्यक्ष रणजीत पाटील यांच्या हस्ते शाखेच्या कामकाजाचे औपचारिक उद्घाटन\nगोपीनाथ पाटील अर्थात जी. पी. पारसिक जनता सहकारी बँक लिमिटेडची उलवा शाखा अलीकडेच कार्यान्वित झाली. बँकेचे अध्यक्ष रणजीत पाटील यांच्या हस्ते शाखेच्या कामकाजाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. उपाध्यक्ष नारायण गावंड, संचालक डी. डी. घरत, अ‍ॅड. पी. सी. पाटील, नामदेव पाटील, गोपीनाथ पाटील, रवींद्र पाटील, राजश्री पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद नायक, सरव्यवस्थापक शरद माडीवाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, कर्नाळा स्पोर्टस अ‍ॅकॅडमीचे उपाध्यक्ष रवी पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-131/", "date_download": "2018-09-22T03:38:45Z", "digest": "sha1:LBZNBIYNF3MYGAWENGHTTZMOOQ6IXELI", "length": 5017, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशैक्षणिक ज्ञान पुरवठादार असलेल्या एम्बाईब कंपनीचे 73% भागभांडवल रिलायन्स कंपनी 1175 कोटी रुपयांना विकत घेणार आहे. या आधारावर देशातील 19 लाख शाळा व 58 हजार विद्यापीठे जोडण्याचा कंपनीचा विचार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचऱ्होलीत तरुणावर चाकूने वार\nNext article“मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या मुलाचा मृत्यू\nछोट्या उद्योगांकडून कर्जाचा वापर वाढला\nऑटोमेशनचा रोजगारावर परिणाम होणार नाही\nइन्फोसिसप्रकरणी राजीव बन्सल यांच्याकडून कॅव्हेट\nसारस्वत बॅंकेचा आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलशी सहकार्य करार\nविक्रमी कृषी उत्पादन होण्याची शक्‍यता\nअयोग्य व्यापार करून चीनने केला स्वत:चा विकास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-38-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-22T02:52:22Z", "digest": "sha1:WKACR6POUV2PXWY7E6MTGWXVRFFBGALG", "length": 7287, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पार चाळिशीवर ; पुणे 38 अंश सेल्सिअस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपार चाळिशीवर ; पुणे 38 अंश सेल्सिअस\nपुणे – राज्यात सध्या तापमानात वाढ होत असून अनेक ठिकाणचे तापमान चाळीस अंशाच्या आसपास पोहोचले आहे. पुण्यात देखील गुरुवारी तापमान 38 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले. त्यामुळे दुपारच्या काळात उन्हाचे तीव्र चटके जाणवत असल्याने शक्‍यतो घराबाहेर पडणे सध्या टाळले जात आहे.\nगेल्या आठवड्यात राज्यात विविध भागांत झालेल्या वादळी पावसानंतर आता पुन्हा हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे उन्हाचे चटके वाढू लागले आहेत. गुरुवारी राज्यात सर्वाधिक तापमान हे चंद्रपुरमध्ये 40.8 अंश सेल्सिअस नोंदवल्या गेले. देशात ज्या दहा शहरांमध्ये तापमान जास्त होते त्यात चंद्रपूर आणि जळगाव यांचा समावेश आहे. राज्यात ही तापमानाची स्थिती आणखी तिव्र होणार असल्याचे हवामान खात्याच्यावतीने सांगण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पावसाची शक्‍यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. त्याचबरोबर आगामी दोन दिवसांत राज्यात तापमानाचा पारा पुन्हा वाढणार आहे.\nराज्यातील इतर शहरातील तापमान पुढील प्रमाणे (अंश सेल्सिअस मध्ये) : कोल्हापूर 36.7,मालेगाव 40.4, नाशिक 37.5,सांगली 37.4,सोलापूर 38.4 अकोला 39.4, अमरावती 37.6,अहमदनगर 39.0\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रवादीचे हल्लाबोल नव्हे डल्लामारो आंदोलन – पालकमंत्री\nNext articleछ. संभाजी पतसंस्थेची प्रगतीची घौडदौड कायम\nअनधिकृत मोबाईल टॉवर फेर सर्वेक्षणाचा घाट\nनदीपात्रातील मेट्रोचे काम पुन्हा सुरू\nगणेश विसर्जनाच्या तोंडावर खड्ड्यांचे विघ्न\nमहावितरण उभारणार राज्यात 50 चार्जिंग केंद्र\nसर्व देवदेवतांचा नायक… विनायक\nपर्यावरणपूरक प्रकल्पाला बेशिस्तांचा ठेंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Equal-Opportunity-to-BJP-Congress-Party/", "date_download": "2018-09-22T03:14:04Z", "digest": "sha1:YZIFBACCU6FVLEDOGCE3TMLQUVOKKPNV", "length": 7802, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजप,काँग्रेस पक्षाला समान संधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › भाजप,काँग्रेस पक्षाला समान संधी\nभाजप,काँग्रेस पक्षाला समान संधी\nगदग जिल्ह्यात एकूण चार मतदारसंघ आहेत. 2013 मध्ये सर्व मतदारसंघांत भाजपने विजय मिळवून इतिहास घडविला होता. या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करण्याची धडपड भाजप करत आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात वर्चस्व असणार्‍या काँग्रेसकडून सर्व जागा वाचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. याकरिता हे दोन्ही पक्ष राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचा प्रभाव पाडण्याचा आटापिटा करत आहेत.\nदुष्काळी भाग म्हणून जिल्ह्याकडे पाहिले जाते. मलप्रभा आणि तुंगभद्रा नद्या येथून वाहतात. मात्र, या पाण्याचा शेतकर्‍यांना योग्य वापर करणयासाठी ठोस योजना कोणत्याच सरकारने आतापर्यंत हाती घेतल्या नाहीत. कोणताही मोठा उद्योग येथे नाही. लिंगायत मतदारांची संख्या अधिक असून जातनिहाय हिशेब घातला जात आहे. सर्वच मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्या लढत आहे. काही राजकारण्यांची गुंडगिरी, त्यांच्याकडून स्थानिक नेते, मतदारांवर येणार्‍या दबावाची चर्चा आहे. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बंडखोरी नाही.\nनरगुंद मतदारसंघात काँग्रेसचे आमदार बी. आर. यावगल आणि भाजपचे माजी मंत्री सी. सी. पाटील यांच्यात लढत आहे. याआधीच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचे पुरावे देऊन यावगल पुन्हा एकदा संधी देण्याची याचना मतदारांकडे करत आहेत. तर त्यांचे बंधू आणि इतर नातेइवाईक कौटुंबिक कलहामुळे सी. सी. पाटील यांच्या पाठीशी आहेत.निजदतर्फे माजी आमदार एस. एफ. पाटील यांचे पुत्र गिरी मल्‍लनगौडा रिंगणात असून भाजपची मते त्यांना मिळू शकतात. येथे लिंगायत मते निर्णायक आहेत.\nशिरहट्टी राखीव मतदारसंघात विद्यमान आमदार रामकृष्ण दोडमनी काँग्रेसतर्फे तसेच माजी आमदार रामण्णा लमाणी भाजपतर्फे रिंगणात आहेत. आमदार दोडमनी यांच्या धोरणाविरूद्ध मतदार नाराज आहेत. सिंगटालूर योजनाग्रस्तांचे सांत्वन त्यांनी केले नाही. भूमाफियांकडून त्यांचे नाव घेतले जात असल्याने प्रतिमा मलीन झाली आहे. गत निवडणुकीत लमाणी केवळ 315 मतांनी पराभूत झाले होते. या निवडणुकीत त्यांना मतदारांची सहानुभूती मिळणे शक्यत आहे.\nगेल्या चाळीस वर्षांत काँग्रेसने केलेल्या कामांचा हिशेब भाजप उमेदवार मेणसीनकाई मतदारांसमोर मांडत आहेत. राज्य, राष्ट्रीय नेत्यांद्वारे होणार्‍या प्रचाराचा प्रभाव मतदारांवर पाडताना ते दिसत आहेत.\nरोण मतदारसंघात काँग्रेसतर्फे आमदार बी. एस. पाटील, भाजपतर्फे कळकप्पा बंडी यांच्यात थेट लढत आहे. निजद आमदार रवींद्रनाथ यांचे आव्हान या दोन्ही उमेदवारांसमोर आहे. हालुमत समाजातील मते निर्णाय असून या समाजातील काही नेते भाजपसोबत असल्याने काँग्रेसला विजयाची चिंता आहे. लिंगायत मतदारसंख्या वाढली आहे. निजदला मिळणार्‍या मतांवर उमेदवाराचा विजय अवलंबून आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Smart-phone-again-to-simple-phone/", "date_download": "2018-09-22T03:13:50Z", "digest": "sha1:IFXFCQGXIL32SZDXWK3JHSIXF5RXECRT", "length": 6881, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘स्मार्ट फोन’कडून पुन्हा साध्या फोनकडे ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘स्मार्ट फोन’कडून पुन्हा साध्या फोनकडे \n‘स्मार्ट फोन’कडून पुन्हा साध्या फोनकडे \nखानापूर : वासुदेव चौगुले\nएक काळ होता, निवडणुकांचा प्रचार मतदारांच्या गाठीभेटींद्वारे केला जात असे. मात्र आता प्रचाराची साधनेही डिजीटल झाली. सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार असल्याने जो-तो स्मार्ट फोनवरील बोलण्यापासून ते सोशल मीडियावरील संभाषणापर्यंत प्रचंड खबरदारी बाळगत आहे.\nनिवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांची फोडाफोडी, पैशांचे वाटप, आर्थिक व्यवहारांचे सेटिंग या बाबींना उधाण येते. त्यासाठी मोबाईलचाच आधार घ्यावा लागतो. मात्र निवडणूक आयोगाने या वेळेच्या निवडणुकीत सोशल मीडियावरही करडी नजर राहणार असल्याचे जाहीर केल्याने नेते जण निवडणुकीसंबंधीचे व्यवहार करताना पुरेशी खबरदारी घेण्यावर भर देत आहे. स्मार्ट फोनमधील स्मार्ट अ‍ॅप्समुळे नाहक अडकले जाऊ, अशी भीती इच्छुक व त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे.\nव्हॉईस रेकॉर्डर, कॉल रिकॉर्डिंग, ट्रू कॉलर यासारख्या अ‍ॅपमुळे स्मार्ट फोनद्वारे होणारे संभाषण सहज क्रॅक करता येते. त्यामुळे गोपनीय माहितीचा पर्दाफाश होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या चौकशीच्या फेर्‍यात अलगद अडकले जाण्याची भीतीही लागून राहिल्याने शक्यतो स्मार्टफोनवर जेमतेम व आवश्यक संभाषण केले जात आहे.\nयाकामी संवादासाठी जुने साधे फोन अधिक सुरक्षित वाटू लागल्याने बाजारात त्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. स्मार्टफोनचा जमाना आल्याने बटणांचे जाडजुड फोन जवळपास इतिहासजमा झाले. दुकानांमध्येही असे फोन मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी ऑनलाईन शॉपिंगद्वारे अशा फोनची खरेदी करावी लागत आहे. केवळ फोन करणे आणि आलेला कॉल स्वीकारणे, याव्यतिरिक्त गणिती क्रिया आणि एखाददुसरा सुडोकूसारखा खेळ ही या साध्या फोनची वैशिष्ट्ये आहेत. यामुळे वापरकर्त्याचा इंटरनेट व समाज माध्यमांशी कसलाही संबंध येत नसल्याने अशा फोनचा वापर अधिक सुरक्षित मानला जात आहे.\nगत निवडणुकीत व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक या समाज माध्यमांचा शहरी भागात प्रचारासाठी बर्‍यापैकी वापर झाला. मात्र ग्रामीण भागात सोशलचे जाळे तितके विस्तारले नसल्याने यापासून खेडी अलिप्तच होती. मात्र सध्या सोशलने गल्लीबोळ आणि वाडी-वस्तीवरही इंटरनेट साक्षरता पोहचविल्याने त्याच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने कमालीची सतर्कता दाखवली आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Bidre-case-inquiry-case/", "date_download": "2018-09-22T03:12:34Z", "digest": "sha1:WOIV53FQ2GJTP2IZDJG3UHJT2V6GP7QP", "length": 6209, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बिद्रे प्रकरणाची चौकशी पुन्हा अल्फान्सोंकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिद्रे प्रकरणाची चौकशी पुन्हा अल्फान्सोंकडे\nबिद्रे प्रकरणाची चौकशी पुन्हा अल्फान्सोंकडे\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nसहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे या अचानक गायब होऊन त्यापाठीमागचे गूढ वाढले असतानाच या प्रकरणाची चौकशी करणार्‍या उपपोलीस अधिक्षक संगिता अल्फान्सो यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली होती. मात्र, ही बदली रद्द करून त्यांच्याकडे परत बिद्रे प्रकरणाची चौकशी सोपवण्याबाबत बिद्रे यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्या या प्रयत्नाना यश येऊन अल्फान्सो यांची अवघ्या तीन महिन्यात परत नवी मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे बिद्रे प्रकरणाच्या चौकशीचे काम सोपवण्यात आले आहे.\nअल्फान्सो या जुलै, 2017 पर्यंत बिद्रे यांच्या प्रकरणाची चौकशी करीत होत्या. पण, त्यानंतर त्यांना पोलीस उपअधिक्षक पदावर बढती देऊन लातूर येथे नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची कोकण भवन येथील जात पडताळणी विभागात बदली करण्यात आली होती. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार अल्फान्सो यांची अश्‍विनी बिद्रे प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आता या चौकशी प्रकरणात प्रकाश निलेवाड यांना सहाय्य करतील. याबाबत अल्फान्सो यांनी सांगितले आहे, की त्या तीन दिवसांपूर्वी येथे हजर झाल्या आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर व एकनाथ खडसे यांचे पुतणे ज्ञानदेव दत्तात्रय पाटील उर्फ राजेश यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे.\nआरोपींच्या जामिनासाठी आम्ही अर्ज केला नसल्याची माहिती अभय कुरुंदकर यांचे वकील विशाल भानुशाली यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी पक्षाकडून कुरुंदकर यांच्या ब्रेन मॅपींग, नार्कोटेस्ट व पॉलीग्राफ चाचणीसाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. परंतु, कायदेशीर तरतुदीनुसार संबंधीत व्यक्तीने परवानगी दिल्याशिवाय अशी कोणतीही चाचणी करता येत नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 31 जानेवारी रोजी होणार आहे.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-Pimpri-Chinchwad-Municipal-Water-Percentage-politics-issue/", "date_download": "2018-09-22T03:15:12Z", "digest": "sha1:W7W54ULIBY2XKKHXN2M2URU5KVQZ3C67", "length": 8579, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाण्याचा पत्ता नसताना टक्केवारीसाठी 800 कोटी खर्चाचा डाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पाण्याचा पत्ता नसताना टक्केवारीसाठी 800 कोटी खर्चाचा डाव\nपाण्याचा पत्ता नसताना टक्केवारीसाठी 800 कोटी खर्चाचा डाव\nआंद्रा व भामा आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणी आणण्याची योजना आहे. या धरणातून महापालिका दिवसाला किती पाणी उचलणार हे अद्याप निश्चित नाही. जलसंधारण विभागाकडून 300 दक्षलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलण्याची परवानगी मिळत नाही. जलवाहिनी कामामुळे बाधित शेतकर्‍यांच्या पुनवर्सनाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत महापालिकेने केवळ टक्केवारीच्या राजकारणासाठी जलवाहिनी खरेदी, नियोजित पाण्याच्या टाक्या अशा स्थापत्यविषयक कामाच्या निविदा काढू नयेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. निविदा काढून करदात्यांच्या पैसा वाया घालविण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला आहे; तसेच पाणीपट्टी व पाणीपट्टी लाभ करवाढीला पक्षाने विरोध केला आहे.\nयाबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर व महिला शहर संघटिका सुलभा उबाळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. बाबर यांनी सांगितले की, शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या आसपास आहे. त्याप्रमाणे प्रतिमाणशी दरडोई 135 लिटर या निर्धारित मानकाप्रमाणे 337.5 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. पालिका पवना धरणातून दैनंदिन 520 दक्षलक्ष लिटर पाणी उचलत असून, हे पाणी 2025 पर्यंत पुरेसे ठरणारे आहे. मंजूर कोट्यापेक्षा 128 दक्षलक्ष लिटर जास्त पाणी उचलले जात असल्याने जलसंधारण विभागाकडून आंद्रा व भामा आसखेड धरणातून शहराला पाणी मिळण्याबाबत अनिश्चितता आहे.\nतत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने जागा ताब्यात नसताना पवना बंद जलवाहिनीसाठी निविदा प्रक्रिया राबविली आणि 200 कोटींच्या जलवाहिनी खरेदी केल्या. त्यानंतर जबरदस्तीने शेतकर्‍यांच्या जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने शेतकर्‍यांच्या प्रखर विरोधामुळे योजनेचे 200 कोटी पाण्यात गेले आहेत. ही योजना रखडली आहे. त्यामुळे आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा प्रकल्प पवना बंद जलवाहिनीच्या प्रकल्पासारखा होऊ नये यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे, असे बाबर म्हणाले. आंद्रा व भामा आसखेड धरणातून मंजूर झालेला पाणी कोटा आरक्षित करण्यासाठी जलसंधारण विभागाकडे वेळेत पैसे भरण्याची मागणी शिवसेनेने सातत्याने केली आहे;\nतसेच 60 कोटी रुपये भरून आंद्रा धरणावर स्वतंत्र बंधारा बांधण्याची मागणी देखील शिवसेनेने केली होती; परंतु तत्कालीन सत्ताधार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज 300 एमएलडी पाण्यासाठी 230 कोटी रुपये भरण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. भाजप सत्ताधार्‍यांनी तशा चुका करू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे. सहा हजार लिटर मोफत पाण्याच्या नावाखाली भाजपने पाच टक्क्यांनी पाणीपट्टी दरवाढ करून नागरिकांच्या खिशात हात घातला आहे. आता त्यापाठोपाठ पुन्हा अमृत योजनेअंतर्गत शहरामध्ये 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना राबविण्याचे निमित्त साधून पाणीपुरवठा लाभ करामध्ये दुपटीने वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ बसणार आहे. भाजपच्या या कृतीचा शिवसेनेने निषेध करून, सदर दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-market-is-attractive-for-the-Rakhi-Vendors/", "date_download": "2018-09-22T03:10:54Z", "digest": "sha1:FOMMPDGFO33WWKT5NUDFWGNDA43KZ6ZA", "length": 8142, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली\nआकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली\nनारळी पौर्णिमेला पंधरा दिवस बाकी असले तरी सातारा शहरासह परिसरात राखी विक्रेत्यांची दुकाने राख्यांनी सजली आहेत. वस्तू व सेवा करातून (जीएसटी) वगळल्यामुळे राख्यांचे दर वाढले नाहीत. यंदा राख्यांचे दर ‘जैसे थे’ आहेत. बालचमूंसाठी अत्यंत आकर्षक राख्या बाजारपेठेत आल्या असून त्यावर कार्टूनचे वर्चस्व आहे.\nसातारा शहरात राजवाडा, समर्थ मंदिर, बसस्थानक, पोवई नाका, राजपथ मार्ग, न्यू इंग्लिश चौक यासह परिसरातील ठिकठिकाणच्या चौकात मोठ्या प्रमाणावर राख्यांची विक्री होते. किरकोळ विक्रेत्यांची राखी खरेदीसाठी गर्दी झाली आहे. राखी पौर्णिमेच्या तोंडावर दहा दिवस आधी शहरातील विविध भागांमध्ये राखी विक्रीचे स्टॉल लागतात. त्यासाठी आत्तापासूनच खरेदीला सुरुवात होत असते. दिल्ली, गुजरात, मुंबई येथून शहरात राख्या विक्रीसाठी बाजारपेठेत येतात. शहरातील काही भागात राखी बनवण्याचा व्यवसायदेखील केला जातो. या ठिकाणच्या राख्या सध्या होलसेल विक्रेत्यांकडे विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.\nबाजारात यंदा विविध प्रकारच्या राख्या बघायला मिळत आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी कार्टून राख्यांनी वर्चस्व गाजवल्याचे चित्र दिसून येत आहे. मोटू-पतलू, मिनियन्स, अँग्री बर्ड, पोकेमॅन, भीम, डोरेमॅन, बाहुबली आदी असंख्य कार्टून राख्यांचा त्यात समावेश आहे. लहान मुलांसाठी स्पीनर राखी देखील खास आहे. राखीवर असलेल्या फिरत्या गोल चक्रामुळे स्पीनर आणि राखी असा दोन्हींचा आनंद मुलांना लुटता येणार आहे.\nमोठ्यांसाठी देखील विविध प्रकारच्या आकर्षक आणि विविध डिझाईनमध्ये राख्या बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये पारंपारिक असलेल्या देव राखींची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर कुंदन राखी, म्युझिक, लुंबा, चांदी, डायमंड, गोल्डन, कपल आणि श्री राखी देखील बाजारात दाखल झाल्या आहेत. यामध्ये असलेल्या म्युझीक आणि कपल राखीला यंदा जास्त मागणी असल्याची माहिती विके्रत्यांनी दिली. राख्यांना जीएसटीच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. परिणामी, यंदा राख्यांच्या दरामध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले.\nप्लास्टिक बंदीमुळे पॅकिंगला अडचणी\nमोठ्या आकाराच्या स्पंजच्या राख्या कालबाह्य होत चालल्या आहेत. नाजुक दोरा राखी तसेच फॅन्सी राख्यांची मागील काही वर्षांपासून चलती आहे. ग्राहकांची ही गरज ओळखून खड्यांच्या नाजूक दोरा राख्या यंदा आकर्षण आहेत. कुंदन वर्कमधील राख्या महिला वर्गाच्या पसंतीस उतरत आहेत. इको फ्रेंडली वुडन राखी यंदाचे आकर्षण आहे. देवासाठी गोंडा राख्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होती. या राख्यांना मोती व मणी लावण्यात आल्याने त्या देखील आकर्षक दिसत आहेत. प्लॅस्टिक बंदीच्या पार्श्‍वभूमीवर डिझायनर राख्या आकर्षक कागदी बॉक्समध्ये पॅकींग करण्यात आल्या आहेत. प्लॅस्टिक बंदीमुळे पॅकींगसाठी मोठ्या अडचणी उद्भवल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/osama-bin-laden-real-reason-for-11-september-terror-attacks-in-us-5955321.html", "date_download": "2018-09-22T04:00:24Z", "digest": "sha1:EDMVIOX46DODA2CQ46JLMDUNARDCWWUE", "length": 9701, "nlines": 67, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Osama Bin Laden Real Reason For 11 September Terror Attacks In US | 9/11च्या हल्ल्याची 17 वर्षे : ...या कारणामुळे लादेनने अमेरिकेवर केला होता 9/11 चा हल्ला!", "raw_content": "\n9/11च्या हल्ल्याची 17 वर्षे : ...या कारणामुळे लादेनने अमेरिकेवर केला होता 9/11 चा हल्ला\nएकेकाळी जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनने केलेला 9/11 घात अमेरिका आजही विसरलेला नाही.\nइंटरनॅशनल डेस्क - एकेकाळी जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनने केलेला 9/11 घात अमेरिका आजही विसरलेला नाही. 2001 मध्ये आजच्याच तारखेला अल-कायदाने अमेरिकेवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्याची पार्श्वभूमी मांडणाऱ्या एका माहितीपटात काही दावे करण्यात आले आहेत. त्यानुसार, लादेन आपले कुटुंब मोडल्यावरून खूप दुखी होता. त्याच्या खासगी आयुष्यात अमेरिकेने खूप त्रास दिला होता. आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटासाठी तो अमेरिकेला जबाबदार धरत होता. याचाच बदला घेण्यासाठी त्याने अमेरिकेवर हल्ला केला होता असा खुलासा करण्यात आला आहे.\nअमेरिकेमुळेच झाले होते हाल\n- हिस्ट्री चॅनलची डॉक्युमेंट्री 'रोड टू 9/11' नुसार, ओसामाने खासगी आणि कौटुंबिक कारणांमुळे अमेरिकेवर हल्ला केला होता.\n- डॉक्युमेंट्रीच्या तीन भागांत दाखवल्याप्रमाणे, तो जवळपास हल्ल्याच्या 10 वर्षांपूर्वी एका पाठोपाठ एक घटना घडण्यास सुरुवात झाली होती.\n- 90 च्या दशकात ओसामाब आपल्या कुटुंबियांसोबत सुदान येथे मस्त आयुष्य जगत होता.\n- त्याचवेळी अमेरिकेने सुदान सरकारवर लादेनला देशाबाहेर काढण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. दबाव इतका वाढला की लादेनला सुदान सोडावे लागले.\n- त्यावेळी लादेनकडे राहण्यासाठी ठिकाणच उरले नव्हते. नाइलाज म्हणून तो आपले कुटुंब घेऊन अफगाणिस्तानात गेला. मात्र, त्यावेळी त्याची अवस्था प्रत्येक बाबतीत खूप वाइट होती. तर, अफगाणिस्तानची परिस्थिती सुद्धा काही चांगली नव्हती.\nपरिस्थितीमुळेच द्यावा लागला घटस्फोट\n- अफगानिस्तान गेल्या दशकभरापासून सोव्हिएत संघ विरुद्ध (आताचा रशिया) युद्धाला सामोरे जात होता. त्यामुळे, अफगाणिस्तानात साधा वीज पुरवठा सुद्धा उपलब्ध नव्हता.\n- डॉक्युमेंट्रीनुसार, अशा परिस्थितीत लादेनची दुसरी पत्नी खदीजा त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. खदीजा एका विद्यापीठात प्राध्यापिका होती.\n- खदीजाने ओसामाला घटस्फोट दिला आणि आपल्या मुलाला घेऊन सौदी अरेबियात स्थायिक झाली. या घटनेमुळे ओसामा बिन लादेन खूप दुखी झाला.\n- ओसामा या सर्व घटनांसाठी अमेरिकेला जबाबदार धरत होता. अमेरिकेने सुदान सरकारवर दबाव टाकला नसता, तर त्याला देश सोडावे लागलेच नसते.\n- 9/11 हल्ल्यांवर लॉरेन्स राइट यांनी 'लूमिंग टॉवर' हे पुस्तक लिहिले होते. त्यामध्ये सुद्धा या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे.\nअमेरिका विरुद्ध युद्धाची घोषणा\n- डॉक्युमेंट्रीप्रमाणे, या घडामोडीनंतर लादेनने अमेरिका विरुद्ध 12 पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करून युद्धाची घोषणा केली.\n- डॉक्युमेंट्री राइटर स्टीव कोल यांनी सांगितल्याप्रमाणे, ओसामा अमेरिकेला केवळ इस्लामिक जगाचाच नाही, तर आपल्या पर्सनल लाइफचा देखील शत्रू मानत होता.\n- कोल पुढे म्हणाले, अमेरिकेने ओसामाला अफगाणिस्तानात पाठवताना जग त्याला विसरून जाइल असे समजले होते. मात्र, या उलट त्याने अमेरिका विरुद्ध युद्ध पुकारले आणि जगातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, लादेन आणि त्याच्या कुटुंबियांचे फोटोज...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://cipvl.org/?sort=votes", "date_download": "2018-09-22T03:53:32Z", "digest": "sha1:GWIFLZIQQ3IHOERYKYTRG3Z4NOYAHPKL", "length": 3966, "nlines": 151, "source_domain": "cipvl.org", "title": "Ask a question", "raw_content": "\nसेटअप कसे mod_rewrite / htaccess करण्यासाठी URL मास्किंग आणि उपनिर्देशिका अग्रेषित\nमतदर्शन क्रॉल ट्रॅक आणि सेमींटिक्ली अॅनिलिजस सिमेंट ऑफ मिमलट अॅण्ड न्यूज\nव्यवसायाचे भविष्य काय आहे\nGoogle Semalt: टेक जायंट 13 व्या मिमल साजरा केला जातो\nआपली वेबसाइट ट्रेंडिंग आहे का ते कसे तपासायचे\nGoogle Analytics आणि Semalt डेटा दरम्यान विसंगती\nमाझ्या शैक्षणिक तैनातीसाठी माझ्या एडब्ल्यूएस एस 3 बाल्टीमधून स्थिर सामग्री देण्यासाठी 'योग्य मार्ग' काय आहे\nडोमेन नाव आणि एसइओ मध्ये संयुक्त संबंध किती महत्त्वाचे आहेत\nSemalt एक्सपर्टचा खुलासा 13 सोप्या पद्धती प्रत्येक यशस्वी व्यवसाय मनात शोध\nआपल्या स्वत: च्या हानी चालविण्यासाठी सार्वजनिक नेमसर्व्हसमध्ये बदलता येऊ शकते Semaltेट रँकिंग\nChrome होस्टचे मेणबत्ती: HTML GET मध्ये\nसमान / तत्सम सामग्री असलेले अनेक साइट्स मिशेलद्वारे दंड होईल\nगूगल महासागर मिल्व बंद आहे\nSemalt: पुढील दशकात लिंक बिल्डिंग कसे बदलेल\nआपल्या नफा दुप्पट करण्यासाठी ऍमेझॉन विपणन सेवांचा वापर कसा करावा\nRobots.txt मध्ये पूर्ण वेबपृष्ठ मार्ग निर्दिष्ट केल्याने माझी वेबसाइट प्रभावित होईल\nGoogle लघु उद्योग ग्राहकांना पिच देते, मिडल व्होन्स दुर्लक्षित करतात\nSemalt मास्टर्सवरील हॉटेल प्राइस सूची\nSemaltॅट: बी 2 बी मार्केटिंगचे भविष्य: एबीएम आणि एआय\nGoogle Semalt मध्ये स्थानबद्ध करण्यासाठी शीर्ष 7 युक्त्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%8A-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T03:15:15Z", "digest": "sha1:QBWGXYDBOJYPQ5NB427PPGN3I3ZNUZA5", "length": 8235, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“तो’ रस्ता नऊ मीटरचाच करा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“तो’ रस्ता नऊ मीटरचाच करा\nनगरसेविका माया बारणे यांचे पालिका आयुक्‍तांना साकडे\nवाकड – थेरगाव सर्वे नंबर 29 मधील मुख्य रस्त्यापासून आतील गृह प्रकल्पांकडे जाणारा रस्ता बारा मीटरचा करण्यास मूळ जमीन मालकांनी कडाडून विरोध दर्शवल्याने हा रस्ता नेमका किती रुंद होणार असा प्रश्न या ठिकाणच्या सोसायट्यामध्ये वास्तव्यास आलेल्या शेकडो नागरिकांसमोर पडला आहे. दरम्यान स्थानिक नगरसेविका माया संतोष बारणे यांनी पालिका आयुक्‍त यांच्याकडे हा रस्ता नऊ मीटरचाच करावा, अशी मागणी केली आहे.\nनगरसेविका माया बारणे यांनी नुकतीच पालिका आयुक्‍त श्रावण हार्डीकर यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सर्वे नंबर 29 थेरगाव येथे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागामार्फत अनेक बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम परवानगी दिलेली असून या परिसरात पुढील बाजूस अनेक गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. शेकडो नागरीक या ठिकाणी वास्तव्यास ही आले आहेत. मात्र त्यांना जाण्यासाठी हक्काचा पुरेसा रस्ताच उपलब्ध नसल्याने गैरसोय होत होती. यावेळी स्थानिक मूळ जमीन मालकांनी पुढील सोसायट्यांचा रस्त्याचा प्रश्‍न सुटावा या हेतुने आपली नऊ मीटर जागा रस्ता करण्याच्या बोलीवर बांधकाम व्यावसायिकांस दिली. ताबासुद्धा बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आला आहे. मात्र एका स्थानिक नगरसेवकाने बांधकाम व्यवसायिकाच्या फायद्यासाठी हा रस्ता बारा मीटरचा होत असल्याचे घोषित केल्याने याला मूळ जमीन मालकांनी विरोध केला आहे, असे माया बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .\nहा रस्ता नऊ मीटरचा करण्यासाठीच मूळ जमीन मालकांनी आपल्या जागेचा ताबा संबधित बांधकाम व्यवसायिकास यापूर्वीच दिला आहे, ही बाब बारणे यांनी आयुक्‍तांच्या निदर्शनास आणून दिली असल्याने याची तत्काळ दखल घेत सदरचा रस्ता हा नऊ मीटरचाच करण्यात यावा, असे आदेश पालिका आयुक्‍तांनी स्थापत्य विभागास दिले असल्याचा दावा माया बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनायगाव येथे “पर्यावरण संवर्धनाची राखी’\nNext articleशिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे उद्‌घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/thane/social-welfare-unemployed/", "date_download": "2018-09-22T04:18:29Z", "digest": "sha1:AIQZAAXU7H5O2IUFWZ7GCF77VUNHMZZS", "length": 28164, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Social Welfare Of The Unemployed | सोशल मीडियामुळे बेवारस आजीबार्इंना मिळाला निवारा | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nसोशल मीडियामुळे बेवारस आजीबार्इंना मिळाला निवारा\nवर्दळीने अहोरात्र गजबजलेल्या कल्याण शहराच्या पश्चिम भागातील एका रस्त्यालगत थंडीत कुडकुडत पहुडलेली आजीबाई. निराधार. निराश्रीत.\nकल्याण : वर्दळीने अहोरात्र गजबजलेल्या कल्याण शहराच्या पश्चिम भागातील एका रस्त्यालगत थंडीत कुडकुडत पहुडलेली आजीबाई. निराधार. निराश्रीत. आपापल्या व्यापात धावपळ करणाºया कुणाचे तिच्याकडे लक्ष नाही. त्यावेळी तेथून जाणाºया आणि आजीबाईला कायमची काही मदत करता येईल का, या विचाराने थबकलेल्या एका तरूणाने सोशल मीडियावर तिची क्लिप टाकली. त्यातून अवघ्या पाच दिवसांत पुण्याच्या संस्थेने आजीबार्इंना निवारा मिळवून दिला. त्यातून आजीबाईच्या चेहºयावर आनंद दाटून आला आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करता येऊ शकतो, याचा अनुभवही सर्वांना मिळाला.\nबिर्ला कॉलेज रोड परिसरातील कोकण वसाहतीत राहणारा निलेश जगदाळे (२८) हा व्यवसायाने सिव्हिल कंत्राटदार असलेला तरूण. बाईकवरुन जाताना त्याला रस्त्याच्या शेजारी आजी पहुडलेली दिली. तिच्या अंगावर कशीबशी एक चादर होती. तिला थंडीचा जोर सहन होत नसल्याने ती कुडकुडत होती. निलेशने आपल्या हातातील मोबाईलवर तिचे चित्रिकरण केले आणि सोशल मीडियावर १ नोव्हेंबरला हा व्हिडीओ टाकून मदतीची हाक दिली. अनेकांनी तो व्हिडीओ पाहिला. निराधारांना निवारा देणाºया पुण्यातील योगेश मालकरे यांच्या स्माईल या सामाजिक संस्थेने पाचव्या दिवशी त्याच्याशी संवाद साधला. ५ नोव्हेंबरच्या रात्री त्यांची गाडी आली. त्यांनी आजीबार्इंना नेण्याचा मानस व्यक्त केला. ही बाब पोलिसांना कळविण्यात आली.\nनिलेशला या कामात त्याचे मित्र उद्योजक गणेश शेलार, प्रशांत मेस्त्री, वसंत खापरे, महेश केणे, आकाश अहिर, स्वप्नील कांबळे, दिनेश गावडे, दर्शन मार्कंडे, विशाल सुकाळे, योगेश राऊत, जयेश चिकणे, राहुल गायकवाड आणि बाबू शिंदे यांची साथ मिळाली. या सगळ््यांनी रविवारी रात्री उशिरा आजी नीलाबाई यांना निरोप दिला.\nसामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनीही सामाजिक भान जपल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अशा सकारात्मक कामासाठी सोशल मीडियाचा उपयोग केल्यास बेघरांनाही निरावा मिळू शकतो. गरजूंना मदत मिळू शकते. नातलगांचा शोध लागू शकतो. सामाजिक संस्थांपर्यंत माहिती पोचल्यास त्यांनाही संबंधित व्यक्तींपर्यंत मदत पोचवता येते, अशा भावना निलेशचे मित्र आणि सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nखोट्या व्हॉट्सअॅपने तब्बल 10 लाख लोकांना गंडवलं, तुमचं व्हॉट्सअॅप फेक नाही ना\nपेटीएम विरूद्ध व्हॉटसअ‍ॅप : इनबॉक्सच्या माध्यमातून रंगणार सामना\nकोल्हापूर महापालिकेच्या शाळांमध्ये मोफत ‘सॅनिटरी नॅपकीन’\n‘नोर्इंग गांधीजम ग्लोबल फ्रेन्ड्स’मधून महात्मा गांधींंच्या विरोधकांच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्न\n'ब्लू व्हेल' गेमनंतर आता 'डार्क नेट'चा विळखा, गोवंडीतील मुलगा ठरला पहिली शिकार \nसोनसाखळी चोरणारी इराणी जोडी गजाआड\nडोंबिवली स्थानकात होणार नवीन पूल\nप्लास्टिक पिशव्यांची जोमाने विक्री, पर्यावरणप्रेमी नाराज\nआयुष्यमान भारत योजनेचा ठाण्यात रविवारी शुभारंभ\nआरटीईच्या १०८०० जागा अद्याप रिक्त\nघरगुती गणेशोत्सवात साकारली क्लस्टरविरोधाची आरास\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/maharashtra/dabholkar-murder-case-ganesh-kapale-arrested-by-ats/444322/amp", "date_download": "2018-09-22T04:00:09Z", "digest": "sha1:2VCDRLFPSVTUCW7YXA6DMVWUSHYR5MMS", "length": 4123, "nlines": 28, "source_domain": "zeenews.india.com", "title": "दाभोलकर हत्या प्रकरण : गणेश कपाळे एटीएसच्या ताब्यात | Dabholkar murder case: Ganesh Kapale arrested by ATS", "raw_content": "\nदाभोलकर हत्या प्रकरण : गणेश कपाळे एटीएसच्या ताब्यात\nनालासोपारा स्फोटकं प्रकरणीही गणेशवर संशय आहे\nजालना : दाभोलकर हत्या प्रकरणी जालन्यातून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलंय. गणेश कपाळे याला औरंगाबाद एटीएसनं ताब्यात घेतलंय. आरोपी श्रीकांत पांगरकर याचा गणेश मित्र असल्याचं समोर आलंय. आज सकाळी शनीमंदिर भागातून पोलिसांनी गणेशला ताब्यात घेतलं. तो डीटीपी ऑपरेटर असून त्याचं झेरॉक्स आणि स्टेशनरीचं दुकान आहे. नालासोपारा स्फोटकं प्रकरणीही गणेशवर संशय आहे.\nदरम्यान, नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात याआधी वैभव राऊत, शरद कळसकर, सचिन अंदुरे, त्याचे मेव्हणे अजिंक्य आणि शुभम तसंच राजेश बंगेरा, अमित डिगवेकर, अमोल काळे यांचीही नावं समोर आलीत. ते तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत.\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर (67 वर्ष) यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात दोन मोटारसायकलस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. दाभोलकर पुण्यात असताना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सकाळी आठ ते साडे आठ दरम्यान त्यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी अत्यंत जवळून त्यांच्यावर चार गोळया झाडल्या होत्या. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला होता.\nआशिया कप : भारतानं बांगलादेशला लोळवलं\nपंधरा वर्षे मोठ्या ते पाच वर्षे लहान अभिनेत्यांना किस करणारी अभि...\nआजही पेट्रोल महागलं, पाहा किती आहेत दर\n'या' अभिनेत्याच्या घरी गोंडस मुलीचा जन्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/beweinen", "date_download": "2018-09-22T03:50:15Z", "digest": "sha1:EOCN34O4VKEOCEYB3DZL64TOOB6NUQBL", "length": 6586, "nlines": 132, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Beweinen का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nbeweinen का अंग्रेजी अनुवाद\nक्रिया टेबल सकर्मक क्रिया\nउदाहरण वाक्य जिनमे beweinenशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nकभी कभी इस्तेमाल होने वाला beweinen कोलिन्स शब्दकोश के 30000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nbeweinen के आस-पास के शब्द\n'B' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे beweinen का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'The slash ( / )' के बारे में अधिक पढ़ें\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/dilip-chitre", "date_download": "2018-09-22T03:18:11Z", "digest": "sha1:ANT4ZV2D23OMPRB5Z273AVLL3ICZTWIZ", "length": 5334, "nlines": 96, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "dilip chitre | dilip chitre poems | says Tuka | दिलीप चित्रे | सेज तुका |", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nव्यक्तिविशेष : दिलीप पुरुषोत्तम चित्रे\nवेबदुनिया| मंगळवार,सप्टेंबर 17, 2013\n17 सप्टेंबर 1938 रोजी बडोदा येथे जन्मलेले दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे स्वातंत्र्योत्तर काळातील एक प्रभावी व प्रयोगशील ...\n काय हा आकस्मिक आघात....\nवेबदुनिया| शुक्रवार,डिसेंबर 11, 2009\nवैशाली, स्वतःच्याच घरात येऊन आज पंधरवडा उलटला. या पंधरा दिवसातला प्रत्येक दिवस उदास नि चिंतेत ढकलणारा गेला. जवळपासहून ...\nवेबदुनिया| शुक्रवार,डिसेंबर 11, 2009\nदिपुंच्या 'एकूण कविता' हा कविता संग्रह नव्वदीच्या दशकात तीन खंडात प्रकाशित झाला. इंग्रजीतही ते लिहित. ट्रॅव्हलिंग इन द ...\nदिलीप चित्रे, भोपाळ नि मी\nवेबदुनिया| शुक्रवार,डिसेंबर 11, 2009\nशेवटी एखादी बातमी इतकी वाईट कशी असू शकते इतकी वाईट की तीच सांगतेय दिलीप चित्रे यांचे निधन झाले आहे...\nवेबदुनिया| शुक्रवार,डिसेंबर 11, 2009\nमराठीतील ख्यात कवी दिलीप चित्रे यांच्या निधनाने मी व्यथित झालो आहे. त्यांचे जाणे ही माझी व्यक्तिगत हानीही आहे. भारतीय ...\nवेबदुनिया| शुक्रवार,डिसेंबर 11, 2009\nदिलीप पुरूषोत्तम चित्रे यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३८ रोजी बडोद्यात झाला. त्यांचे वडिल हे साहित्यिक अभिरूची जपणारे होते. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-technolgy-working-tips-drip-irrigation-agrowon-maharashtra-4020", "date_download": "2018-09-22T04:13:58Z", "digest": "sha1:T6RIRHWBFALRTTLQHMMBWHPHLRIW3GGB", "length": 26014, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, technolgy of working tips for drip irrigation, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोग्य पद्धतीने वापरा ठिबक सिंचन संच\nयोग्य पद्धतीने वापरा ठिबक सिंचन संच\nयोग्य पद्धतीने वापरा ठिबक सिंचन संच\nयोग्य पद्धतीने वापरा ठिबक सिंचन संच\nसोमवार, 18 डिसेंबर 2017\nठिबक सिंचनाच्या दोन नळ्यांतील अंतराचा विचार करताना उसासाठी घेतलेला ठिबक सिंचन संच इतर पिकांसाठी वापर करता आला पाहिजे. फिल्टर नियमित साफ करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन संचामधील सॅंड फिल्टर, स्क्रीन फिल्टर संच सुरू करताना रोज स्वच्छ करावा. त्यामुळे संचामध्ये योग्य दाब मिळून सगळीकडे सारखे पाणी मिळेल.\nठिबक सिंचनाच्या दोन नळ्यांतील अंतराचा विचार करताना उसासाठी घेतलेला ठिबक सिंचन संच इतर पिकांसाठी वापर करता आला पाहिजे. फिल्टर नियमित साफ करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन संचामधील सॅंड फिल्टर, स्क्रीन फिल्टर संच सुरू करताना रोज स्वच्छ करावा. त्यामुळे संचामध्ये योग्य दाब मिळून सगळीकडे सारखे पाणी मिळेल.\nठिबक सिंचन संचाचा उपयोग करताना सर्वप्रथम आपल्या शेतीचे व्यवस्थित सर्वेक्षण करून घ्यावे. विहीर, कूपनलिका यांना उन्हाळ्यामध्ये पाणी किती उपलब्ध होऊ शकेल, हे लक्षात घेऊन तेवढ्याच क्षेत्रावर ऊस लागवड करावी. सर्व्हेनुसार केलेल्या आराखड्यानुसार शेतामध्ये ठिबक सिंचन संचाची उभारणी करावी. उत्तम गुणवत्तेच्याच ठिबक सिंचन साहित्याची निवड करावी. ठिबकमधून खते देण्यासाठी व्हेंच्युरी किंवा फर्टिलायझर टॅंक बसवावा.\nऊस पिकामध्ये ठिबक सिंचन संच दीर्घकाळ कार्यान्वित राहण्यासाठी पाण्याचा स्रोत आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. पाण्याची गुणवत्ता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पाण्याचा स्रोत नदी किंवा खूप खोल कूपनलिका असेल आणि पाण्यासोबत वाळूचे कण येत असल्यास पाण्यातील वाळू वेगळी करण्यासाठी सॅंड सेपरेटर या फिल्टरचा उपयोग करावा. जर साचलेले पाणी वापरावयाचे असेल किंवा शेततळ्यातील पाण्याचा वापर करावयाचा असेल व पाणी गढूळ असल्यास, पाण्यासोबत माती, शेवाळ येत असल्यास सॅंड फिल्टरचा वापर करावा. पाण्यासोबत वाळू, मातीचे कण, शेवाळ येत नसल्यास फक्त स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टरची निवड करावी.\nउसाकरिता जमिनीच्या वर आणि जमिनीच्या खाली (सबसरफेस ड्रिप इरिगेशन) दोन्ही प्रकारच्या ठिबक सिंचन संचाचा वापर करता येतो. ऊस हे जवळच्या अंतराचे पीक असल्यामुळे इनलाइन ठिबकची निवड करावी. ठिबक सिंचनाच्या दोन नळ्यांतील अंतराचा विचार करताना उसासाठी घेतलेला ठिबक सिंचन संच इतर पिकांसाठी वापर करता आला पाहिजे. इनलाइन ड्रिप नळीमध्ये गोल आणि पट्टीच्या आकाराचे ड्रिपर नळी कारखान्यात तयार होताना बसविलेले असतात. जमिनीच्या वर किंवा जमिनीच्या खाली ठिबक सिंचन संचाचा वापर करताना दोन्हींचा उपयोग करता येऊ शकतो. जमिनीच्या अंतर्गत ठिबक सिंचन संचाचा वापर करताना इनलाइन नळीमध्ये पट्टी ड्रिपर असल्यास नळीची जमिनीत उभारणी करताना ड्रिपर वर राहतील याची काळजी घ्यावी.\nभूपृष्ठावर ठिबक सिंचन :\nऊस लागवडीच्या पूर्वी जमिनीची पूर्वमशागत झाल्यानंतर, सऱ्या पाडून झाल्यानंतर ज्या सऱ्यांमध्ये उसाची लागवड करावयाची आहे, त्याच सऱ्यांमध्ये ठिबक सिंचनाच्या इनलाइन नळ्या सरळ ठेवाव्यात. नळी शेवटी खुंटीला बांधून सरळ ठेवावी.\nऊस लागवडीपूर्वी सरीमध्ये पूर्ण ओल येईपर्यंत संच चालवून घ्यावा. कोरड्या जमिनीत उसाची लागवड करू नये. अन्यथा, उसाची उगवण होण्यास अडचण येते.\nठिबक सिंचन यंत्रणा ही दाबावर चालणारी आहे. त्यामुळे ठिबक सिंचन संच योग्य दाबावर चालविणे गरजेचे असते. फिल्टरजवळ दीड ते दोन किलो/ चौ. सें.मी. आणि सबमेनजवळ १ किलो/ चौ. सें.मी. दाब असणे गरजेचे आहे. त्यामुळे सगळीकडे एकसमान पाणी दिले जाईल.\nजमीन कायम वाफसा अवस्थेत राहील, एवढाच वेळ ठिबक सिंचन संच चालवावा.\nठिबक सिंचन संच नियमित सुरू ठेवावा. खूप जास्त वेळ संच चालवून पिकास जादा पाणी देऊ नये. तसेच, पिकास पाण्याचा ताणही पडू देऊ नये.\nठिबकची नळी दुमडली जाणार नाही याची काळजी घ्यावी. नळी सरळ ठेवावी. नळीची टोके खुंटीला बांधून ठेवावी. अन्यथा, नळी दुमडल्या भागापासून पाणी पुढे जाणार नाही.\nफिल्टर नियमित साफ करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन संचामधील सॅंड फिल्टर, स्क्रीन फिल्टर संच सुरू करताना रोज स्वच्छ करावा. त्यामुळे संचामध्ये योग्य दाब मिळून सगळीकडे सारखे पाणी मिळेल.\nपंधरा दिवसांतून एकदा मेनलाइन आणि सबमेन लाइन फ्लश करून घ्याव्यात, त्यामुळे पाइपलाइन मध्ये साचलेली घाण, कचरा फ्लश व्हॉल्व्हद्वारे बाहेर निघून जाईल.\nमहिन्यातून एकदा गरजेनुसार नळ्यांची शेवटची टोके उघडून नळ्या पाण्याने फ्लश करून घ्याव्यात.\nठिबक सिंचनामधून पाण्यासोबत विद्राव्य खते, ॲसिड ट्रीटमेंट, क्‍लोरिन ट्रीटमेंट देण्यासाठी व्हेंच्युरी किंवा फर्टिलायझर टॅंक बसवून घ्यावा.\nऊस पिकास पाण्याच्या गुणवत्तेनुसार हायड्रोक्‍लोरिक ॲसिड आणि क्‍लोरिन ट्रीटमेंट वेळोवेळी लागवड होण्यासाठी आणि ऊस तोडणीनंतर करून घ्यावी. ठिबक सिंचनमधून फॉस्फॉरिक ॲसिडयुक्त विद्राव्य खतांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.\nठिबक सिंचन संच काही काळ बंद ठेवल्यास आणि जमीन कोरडी झाल्यास उंदरांचा प्रादुर्भाव होतो. तो होऊ नये म्हणून ठिबक सिंचन संच नियमित सुरू ठेवावा. जमीन वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी द्यावे. सरीमध्ये लागवडीवेळी निंबोळी पेंडीचा उपयोग करावा. उंदरांच्या बिळाजवळ झिंक फॉस्फाइडच्या गोळ्या ठेवाव्यात.\nउसाला माती चढवून झाल्यानंतर वाफ्यावर ठिबकची नळी उसाच्या ओळीजवळ ठेवावी.\nजोड ओळ पद्धतीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करताना उसाच्या दोन ओळींच्या मध्यभागी ठिबक सिंचनाची इनलाइन नळी सरळ ठेवावी. नळीची शेवटची टोके खुंटीला बांधावी.\nऊस तोडणीवेळी मजुरांना ठिबकची नळी उसाच्या जवळ असल्याची कल्पना द्यावी, म्हणजे ठिबकची नळी कापली जाणार नाही किंवा ऊस तोडणीपूर्वी ठिबकची नळी हळुवार बाहेर काढून घ्यावी आणि सबमेनवर बंडल तयार करून ठेवावे. ठिबक नळी बाहेर काढण्यापूर्वी ॲसिड ट्रीटमेंट करून घ्यावी. दुसऱ्या दिवशी संच पूर्ण दाबाने चालवून नळ्या पाण्याने फ्लश करून घ्याव्यात.\nऊस तोडणीनंतर पाचट जाळू नये. पाचटाचा आच्छादनासाठी उपयोग करावा किंवा सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापरावे. आच्छादनासाठी वापर केल्यास जमिनीत ओल टिकून राहते, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.\nउसाच्या खोडव्यासाठी पुन्हा ठिबकचा वापर करताना ठिबकच्या नळ्या शेतात व्यवस्थित सरळ पसरवून घ्याव्यात, नळ्यांची टोके खुंट्यांना बांधून घ्यावीत.\nया चुका टाळा :\nवेळोवेळी ॲसिड ट्रीटमेंट, क्‍लोरिन ट्रीटमेंट न केल्याने, तसेच योग्य फिल्टरची निवड न केल्यास इनलाइन नळ्यांमध्ये क्षार, जैविक पदार्थ, शेतात मातीचे कण, कचरा साचून ड्रिपर बंद पडतात, त्यामुळे काही शेतकरी ड्रिपरमध्ये टाचणी घालून ड्रिपरचे छिद्र मोकळे करण्याचे प्रयत्न करतात. काही शेतकरी ड्रिपरला काठीने ठोकतात, तसे करू नये. वेळोवेळी ॲसिड व क्‍लोरिन ट्रीटमेंट करावी. पाण्याच्या गुणवत्तेनुसार योग्य फिल्टरची निवड करावी.\nसंपर्क : बी. डी. जडे, ९४२२७७४९८१\n(लेखक जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव येथे कार्यरत आहेत)\nफळबागांना त्यांच्या गरजेनुसार ठिबक सिंचन संचाची आखणी करावी.\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-obstacles-sugar-jaggery-season-3659", "date_download": "2018-09-22T04:15:53Z", "digest": "sha1:F2732QG7HS4L7RPVGFGOYN2EFLSN25WX", "length": 14915, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Obstacles in sugar, jaggery season | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊस, गूळ हंगामात अडथळे\nऊस, गूळ हंगामात अडथळे\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या हलक्‍या ते मध्यम पावसाने हजेरी लावल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम गूळ व ऊस हंगामावर झाला आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात चांगला पाऊस झाल्याने तोडी काही काळ रोखण्याची वेळ आली. तर गुऱ्हाळघरांनीही आदणांची संख्या कमी केली. समुद्रात झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील हवामानही ढगाळ व पावसाळी झाल्याने हंगामात व्यत्यय आला.\nकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या हलक्‍या ते मध्यम पावसाने हजेरी लावल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम गूळ व ऊस हंगामावर झाला आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात चांगला पाऊस झाल्याने तोडी काही काळ रोखण्याची वेळ आली. तर गुऱ्हाळघरांनीही आदणांची संख्या कमी केली. समुद्रात झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील हवामानही ढगाळ व पावसाळी झाल्याने हंगामात व्यत्यय आला.\nकरवीर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शेकडो गुऱ्हाळे रात्रभर बंद ठेवली होती. तसेच जोरदार पाऊस येईल या भीतीने अनेक गुऱ्हाळघरचालकांना गुऱ्हाळासाठी लागणारी सरपण झाकून ठेवावे लागले. चक्रीवादळामुळे सर्वत्रच ढगाळ हवामान अद्यापही आहे. कोकण किनारपट्‌टीनजीक असणाऱ्या तालुक्‍यांमध्ये दोन दिवसांपासून थांबून थांबून हलका पाऊस सुरू आहे. यामुळे वाफसा स्थिती जाऊन शेत ओलसर झाल्याने उसाची वाहतूक करणे अशक्‍य झाल्याने कारखान्यांनी काही काळ तोडी बंद ठेवल्या.\nचांगल्या रस्त्यावर ज्या शेतकऱ्यांचे ऊस प्लॉट आहेत, अशा प्लॉटना प्राधान्य देण्याचे काम पश्‍चिम भागातील काही कारखान्यांचे प्रतिनिधी करत असल्याचे चित्र होते. गगनबावडा, शाहूवाडी व राधानगरी परिसरात काहीसा दमदार तर हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यात हलक्‍या स्वरुपाचा पाऊस दोन दिवसांपूर्वी झाला. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी (ता. 6) हवामान चांगले असल्याने व काही काळ सूर्यप्रकाश असल्याने ऊस तोडणी विना व्यत्यय सुरू राहील, अशी शक्‍यता कारखानदारांनी व्यक्त केली.\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-zero-pendency-answer-fears-citizens-3984", "date_download": "2018-09-22T04:18:14Z", "digest": "sha1:YA4DZGT2WSLPTSZFH4YS5MEK53JXEHNP", "length": 16140, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Zero pendency is the answer to the fears of citizens | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनागरिकांच्या अनामिक भीतीवर झिरो पेंडन्सी हे उत्तर\nनागरिकांच्या अनामिक भीतीवर झिरो पेंडन्सी हे उत्तर\nरविवार, 17 डिसेंबर 2017\nसोलापूर : शासकीय कार्यालयांबाबत सामान्य जनतेच्या मनात असलेली अनामिक भीती झिरो पेंडन्सीमुळे दूर होण्यास मदत होणार आहे. झिरो पेडन्सीमुळेच नागरिकांचे काम जलदगतीने होणार असल्याने प्रत्येक शासकीय कार्यालयाने हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी गर्व्हनन्स व्याख्यानमालेत बोलताना केले.\nसोलापूर : शासकीय कार्यालयांबाबत सामान्य जनतेच्या मनात असलेली अनामिक भीती झिरो पेंडन्सीमुळे दूर होण्यास मदत होणार आहे. झिरो पेडन्सीमुळेच नागरिकांचे काम जलदगतीने होणार असल्याने प्रत्येक शासकीय कार्यालयाने हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी गर्व्हनन्स व्याख्यानमालेत बोलताना केले.\nअमृतवेल फाउंडेशन व अमृतवेल मीडिया ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण, उपजिल्हाधिकारी रेश्‍मा माळी, अमृतवेलचे धमेंद्र पवार आदी उपस्थित होते.\nविभागीय आयुक्त दळवी म्हणाले, \"शासकीय कार्यालयात येणारा नागरिक काम होण्याच्या आशेने आलेला असतो, त्याच्या अर्जावर जलद व तातडीने काम होण्यासाठी सामान्य माणसाच्या मानसिकतेत जाऊन काम करण्याची गरज आहे. हे काम होण्यासाठी झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल कार्यालयात प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.\nकार्यालयातील प्रत्येक पेंडन्सी स्वत:ची समजून कार्यालय प्रमुखाने काम करावे, यातून आपण लोकांना योग्य न्याय देऊ, झिरो पेंडन्सी राबविताना प्रथम कार्यालयातील प्रत्येक कागदाची प्रकरणांची निकषानुसार सहा गठ्ठे पद्धतीने ( Six Bundle) पद्धतीने विगतवारी लावणे आवश्‍यक आहे.\nयामध्ये प्रलंबित प्रकरणे, प्रतीक्षाधीन प्रकरणे, अहवाल पाठविणे, शासन आदेश परिपत्रके, अभिलेख कक्षाकडे पाठवावयाची कागदपत्रे आणि डिस्पोजल अशा पद्धतीने विगतवारी करावी. अशा पध्दतीने शासकीय कार्यालयात काम झाल्यास सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल व काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्याला काम केल्याचा आत्मीय आनंदही उपभोगता येईल.'''' प्रारंभी धमेंद्र पवार यांनी स्वागत केले व ई गर्व्हनन्स व्याख्यानमाला आयोजनाबाबतचा उद्देश सांगितला.\nसोलापूर उपक्रम पुणे पोलिस पोलिस आयुक्त महापालिका महापालिका आयुक्त\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे फवारणीचा...\nनागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला प्रयोग डॉ.\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर सुरू...\nजळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात सुरू होते.\nखानदेशात ठिकठिकाणी हलका पाऊस\nजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.\nकांदा - लसूण पीक सल्ला\nबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची पुनर्लागवड होऊन पीक सुमारे १५ ते ४५ दिव\nफवारणीवेळी सुरक्षा किट वापरण्याला प्राधान्य\nऔरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त (ता.\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nखानदेशात ठिकठिकाणी हलका पाऊसजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंत...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nशेतकऱ्यांच्या मागण्या निकाली काढा;...अकोला : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांबाबत...\nनाशिक जिल्ह्यात ८८ हजार बालके कुपोषितनाशिक : नाशिक जिल्ह्यात एकूण ८८ हजार २९१ बालके...\nनिधीचा दुरुपयोग झाल्यास कारवाई : दादा...नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमध्ये...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nफवारणीवेळी सुरक्षा किट वापरण्याला...औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त (...\nनगर जिल्ह्यात ५६ गावांत पितात दूषित पाणीनगर ः पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी...\nभविष्यात द्राक्षाला चांगले दिवस :...पलूस, जि. सांगली ः भविष्यात द्राक्षाला चांगले...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nकारंजा रमजानपूर प्रकल्पास सुधारित...मुंबई : अकोला जिल्ह्याच्या खारपाण पट्ट्यातील...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nआढळा परिसरात दुष्काळी स्थितीअकोले, जि. नगर : नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत...\nइथेनॉलनिर्मितीला प्राधान्य देण्याची गरज...अकलूज, जि. सोलापूर : चालू वर्षी देशात साखरेचे...\nधुळे, जळगाव जिल्ह्यात गटशेती योजनेला...जळगाव : गटशेतीला प्रोत्साहन देण्यासंबंधीच्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/pune-news-cast-out-artist-drawn-dance-55298", "date_download": "2018-09-22T04:08:01Z", "digest": "sha1:DZLJ6X6KTUZQBJVACI4G4ERTMEKRYWTL", "length": 15588, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Cast out artist-drawn dance कलाकारांनी साचेबद्ध नृत्यातून बाहेर पडावे | eSakal", "raw_content": "\nकलाकारांनी साचेबद्ध नृत्यातून बाहेर पडावे\nसोमवार, 26 जून 2017\nनृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा याचे मत; रिॲलिटी शोमुळे मुलांच्या कलागुणांना वाव\nपुणे - ‘‘हल्लीच्या कलाकारांचा नृत्याचा साचा ठरलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ते कंटाळवाणे वाटतात. कलाकारांनी या साचेबद्धपणातून बाहेर पडावे. रिॲलिटी शोमुळे नृत्याचे विविध प्रकार जन्माला येत असून, त्यामुळे मुलांच्या कलागुणांना वावही मिळत आहे,’’ असे नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.\nनृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा याचे मत; रिॲलिटी शोमुळे मुलांच्या कलागुणांना वाव\nपुणे - ‘‘हल्लीच्या कलाकारांचा नृत्याचा साचा ठरलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ते कंटाळवाणे वाटतात. कलाकारांनी या साचेबद्धपणातून बाहेर पडावे. रिॲलिटी शोमुळे नृत्याचे विविध प्रकार जन्माला येत असून, त्यामुळे मुलांच्या कलागुणांना वावही मिळत आहे,’’ असे नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.\nरेमो सहा-सात वर्षांपासून नृत्याच्या रिॲलिटी शोचे परीक्षण करत असून, सध्या तो ‘डान्स प्लस ३’ या शोचा सुपरजज्ज आहे. यात धर्मेश येलंडे, पुनीत पाठक, शक्ती मोहन हे त्यांचे सहकारी आहेत. रिॲलिटी शोमधून मुख्य विजेत्यांची निवड करणे मोठे आव्हान असल्याचे रेमो म्हणाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्य करणारे खूप कलाकार असून, प्रत्येकाची नृत्याची पद्धत वेगळी आहे. विशेष म्हणजे ज्या मुलांची नृत्याच्या रिॲलिटी शोमध्ये निवड होते, त्यांच्यामध्ये वेगळी ‘खासियत’ असते. त्यामुळे या सर्वांमधून एका विजेत्याची निवड करणे, हे सुपरजज्ज म्हणून माझ्यासाठी कसरतच असते. कारण, यातून कोणावरही अन्याय होऊ नये, अशी माझ्यासह प्रेक्षकांचीही अपेक्षा असल्याचे रेमो याने सांगितले. मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पालकही त्यांना प्रोत्साहन देतात.\nत्याचप्रमाणे त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षाही बाळगतात, हे मात्र चुकीचे आहे. मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे नृत्य आणि करिअर करू द्यावे, असेही रेमो म्हणाला. दरम्यान, नृत्याचे अनेक क्‍लासेस सुरू होत आहेत. एखाद्या शोमध्ये विजेता झालेला लगेचच नृत्याचे क्‍लासेस उघडतो. त्यातून व्यावसायिकीकरण सुरू होते; मात्र काळानुसार नृत्यातही बदल होतो, हे विसरून चालणार नसल्याचे त्याने सांगितले.\nहिंदी चित्रपटांतील नृत्याविषयी रेमो म्हणाला, ‘‘चित्रपटातील आशयाप्रमाणेच त्यातील संगीत आणि नृत्य असते. त्यामुळे कलाकारही त्याचेच अनुकरण करतात. काही कलाकारांचा नृत्य करण्याचा साचा ठरलेला असतो; मात्र काळानुसार तो बदलण्याची गरज आहे. ’’\nसोशल मीडियामुळे घरबसल्या नृत्याचे विविध प्रकार पाहता येत आहेत. विशेष म्हणजे आजही शास्त्रीय नृत्य शिकणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, ती आनंदाची गोष्ट असल्याचे रेमो म्हणाला.\n‘डान्स प्लस सीझन- ३’बाबत रेमो म्हणाला, ‘‘या शोमध्ये मी व माझे परीक्षक सहकारी सोडून इतर सर्व जण ‘प्लस’ आहोत. कारण, यात यंदा ‘एक लेव्हल अप’ केली आहे. यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नृत्यकलाकार व दिग्दर्शकही सहभागी होणार आहेत.’’\nदिग्दर्शन केले; अभिनय राहिला\n‘एबीसीडी’ या चित्रपट मालिकेतील ‘एबीसीडी ३’मध्येही वेगळ्या प्रकारची नृत्ये असून, हा खूपच वेगळा चित्रपट आहे. खरेतर मी चित्रपटाचे दिग्दर्शन केले; मात्र अभिनय राहूनच गेला, अशी खंत रेमो डिसूझा याने व्यक्त केली; मात्र माझे हे ‘कॅरॅक्‍टर’ चांगले असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nबेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयॅम बॅक मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150321061101/view", "date_download": "2018-09-22T03:52:48Z", "digest": "sha1:3ABD6RC4ADUBI4XK3RN6FRCXZ5RSBUEI", "length": 13625, "nlines": 205, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गोविंदकृत पदें ३११ ते ३१३", "raw_content": "\nभीमा माहात्म्य हा ग्रंथ उपलब्ध होइल का\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|\nगोविंदकृत पदें ३११ ते ३१३\nमुकुंदराजकृत पदें १ ते २\nज्ञानेश्वरकृत पदें ३ ते ५\nज्ञानेश्वरकृत पदें ६ ते ९\nज्ञानेश्वरकृत पदें १० ते १३\nज्ञानेश्वरकृत पदें १४ ते १६\nश्यामसुंदरकृत पदें १७ ते १९\nकृष्दासकृत पदें २० ते २३\nकृष्णदासकृत पदें २४ ते २६\nकृष्णदासकृत पदें २७ ते ३०\nकृष्णदासकृत पदें ३१ ते ३४\nकृष्णदासकृत पदें ३५ ते ३७\nकृष्णदासकृत पदें ३८ ते ३९\nमुक्ताबाईकृत पदें ४० आणि ४१\nनामदेवकृत पदें ४२ ते ४५\nनामदेवकृत पदें ४६ ते ४९\nनामदेवकृत पदें ५० ते ५३\nनामदेवकृत पदें ५४ ते ५५\nरमणतनयकृत पदें ५६ ते ५९\nरमणतनयकृत पदें ६० ते ६२\nविठ्ठलनाथकृत पदें ६३ ते ६५\nविठ्ठलनाथकृत पदें ६६ ते ६८\nविठ्ठलनाथकृत पदें ६९ ते ७०\nरामकृष्णकृत पदें ७१ ते ७३\nरामकविकृत पदें ७४ ते ७६\nरामकविकृत पदें ७७ ते ७९\nरामकविकृत पदें ८० ते ८२\nरामकविकृत पदें ८३ ते ८६\nरामकविकृत पदें ८७ ते ९०\nरामकविकृत पदें ९१ ते ९३\nरामकविकृत पदें ९४ ते ९६\nरामकविकृत पदें ९७ ते १००\nरामकविकृत पदें १०१ ते १०३\nरामकविकृत पदें १०४ ते १०६\nरामकविकृत पदें १०७ ते ११०\nरामकविकृत पदें १११ ते ११४\nरामकविकृत पदें ११५ ते ११८\nरामकविकृत पदें ११९ ते १२२\nरामकविकृत पदें १२३ ते १२५\nरामकविकृत पदें १२६ ते १३०\nरामकविकृत पदें १३१ ते १३३\nरामकविकृत पदें १३४ ते १३५\nकृष्णकिंकरकृत पदें १३६ ते १३७\nकृष्णकिंकरकृत पदें १३८ ते १३९\nअवधूतकृत पदें १४० ते १४३\nअवधूतकृत पदें १४४ ते १४७\nगिरिधरकृत पदें १४८ ते १५४\nश्यामात्मजकृत पदें १५५ ते १५८\nश्यामात्मजकृत पदें १५९ ते १६२\nश्यामात्मजकृत पदें १६३ ते १६५\nश्यामात्मजकृत पदें १६६ ते १६८\nचिन्मयनंदनकृत पदें १६९ ते १७१\nचिन्मयनंदनकृत पदें १७२ ते १७५\nचिन्मयनंदनकृत पदें १७५ ते १७७\nगोविंदकृत पदें २०८ ते २११\nगोविंदकृत पदें २१२ ते २१५\nगोविंदकृत पदें २१६ ते २२०\nगोविंदकृत पदें २२१ ते २२३\nगोविंदकृत पदें २२४ ते २२६\nगोविंदकृत पदें २२७ ते २३०\nगोविंदकृत पदें २३१ ते २३२\nगोविंदकृत पदें २३३ ते २३५\nगोविंदकृत पदें २३६ ते २३७\nगोविंदकृत पदें २३८ ते २४०\nगोविंदकृत पदें २४१ ते २४४\nगोविंदकृत पदें २४५ ते २४७\nगोविंदकृत पदें २४८ ते २५०\nगोविंदकृत पदें २५१ ते २५३\nगोविंदकृत पदें २५४ ते २५६\nगोविंदकृत पदें २५७ ते २६०\nगोविंदकृत पदें २६१ ते २६३\nगोविंदकृत पदें २६४ ते २६६\nगोविंदकृत पदें २६७ ते २७०\nगोविंदकृत पदें २७१ ते २७३\nगोविंदकृत पदें २७४ ते २७७\nगोविंदकृत पदें २७८ ते २८०\nगोविंदकृत पदें २८१ ते २८३\nगोविंदकृत पदें २८४ ते २८७\nगोविंदकृत पदें २८८ ते २९०\nगोविंदकृत पदें २९१ ते २९३\nगोविंदकृत पदें २९४ ते २९७\nगोविंदकृत पदें २९८ ते ३००\nगोविंदकृत पदें ३०१ ते ३०३\nगोविंदकृत पदें ३०४ ते ३०७\nगोविंदकृत पदें ३०८ ते ३१०\nगोविंदकृत पदें ३११ ते ३१३\nगोविंदकृत पदें ३१४ ते ३१७\nगोविंदकृत पदें ३१८ ते ३२०\nगोविंदकृत पदें ३२१ ते ३२३\nगोविंदकृत पदें ३२४ आणि ३२५\nगोविंदकृत पदें १७८ ते १८०\nगोविंदकृत पदें १८१ ते १८३\nगोविंदकृत पदें १८४ ते १८६\nगोविंदकृत पदें १८७ ते १९०\nगोविंदकृत पदें १९१ ते १९२\nगोविंदकृत पदें १९३ ते १९५\nगोविंदकृत पदें १९६ ते १९८\nगोविंदकृत पदें १९९ ते २००\nगोविंदकृत पदें २०१ ते २०५\nगोविंदकृत पदें २०६ ते २०८\nगोविंदकृत पदें ३११ ते ३१३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें ३११ ते ३१३\nरघुनाथ प्रियकरा हरी, तारि भवपुरीं मज कपिराया \nमुखिं नासिकिं भरलें नीर काढीं सत्वर धरुनि बाम्हा \nआशा सुसरी जलचरी ओढी बळकटें धरुनी पाया \nन दिसे मज तारु तरी धांव सत्वरी प्राणसखया ॥दशमुख०॥१॥\nहा काम व्याळ अतिविशाळ डंखित काळ मला वाटे \nयेतसे लहर विषयाची मोहें कंठ असें दाटे \nन सुचे मज कांहीं यत्न कर्म पूर्वीचें बहु खोटें \nहोतसे विकल बहु गात्र मांत्रिका ये धांवुनि सदया ॥दशमुख०॥२॥\nश्रीरामभक्त संकटीं घालिती मिठी बा तव पायीं \nपुर्वापरता रक्षिलें बहुत शिक्षिले दुर्जन पाहीं \nमाझा कां आला वीट देई मज भेट तूं लवलाहीं \nगोविंदास उद्धरी कृपा करीं मज नरहरिराया ॥दशमुख०॥३॥\nआलारे आलारे मारुती आलारे \nथर थर थर कांपती धराधरा गर गर ग्र नक्षत्रें महिवर \nपड्ती, उडती दिग्गज प्रलयो झालारे ॥मारुती०॥१॥\nदेव विमाने सांडुनि पळती चवदा भुवनें तेजें जळती \nहत्ती टाकुनि सुरपती पळुनि गेलारे ॥मारुती०॥२॥\nसागर सीमा सांडुं पाहे अपर्णा धरी सांबाचे पाये \nगोविंद भ्रमर कपिपदकमळीं दडला रे ॥मारुती०॥३॥\nकैंचा वानर आला न कळे म्यां कैसा तरि गिळीला गे \nज्याच्या मुक्तिच मजला नाहीं कोण समजला गे \nतापत्रय संसारापासुनि मुक्त करिल हें गमतें गे \nमी भोळी मज काय कळे हें आतां मानस भ्रमलें गे \nगोविंद म्हणे क्षणभरि तूं धीर घरीं भोग देहाचा सरला गे \nश्रीसद्रुरु महाराज नरहरि वाहयांतरि तो भरला गे \nमी ह्या साईट साठी काही करू शकते काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/farmer-built-house-on-tree-5953061.html", "date_download": "2018-09-22T03:17:21Z", "digest": "sha1:PY7A7GZIJWCR7CWHZ4JSZMSIRQ3MO63Y", "length": 8060, "nlines": 56, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "farmer built house on tree | दिव्यांग शेतकऱ्याची 'आयडीयाची कल्पना'; बिबट्याच्या त्रासाला कंटाळून झाडावर बांधले घर", "raw_content": "\nदिव्यांग शेतकऱ्याची 'आयडीयाची कल्पना'; बिबट्याच्या त्रासाला कंटाळून झाडावर बांधले घर\nबिबट्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका ५० वर्षीय दिव्यांग व्यक्तीने झाडावरच लाकडापासून एक झोपडीवजा घर बांधले.\nमाढा- बिबट्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका ५० वर्षीय दिव्यांग व्यक्तीने झाडावरच लाकडापासून एक झोपडीवजा घर बांधले. प्रकाश दत्ता वाघमोडे असे या अवलिया दिव्यांग शेतकऱ्याचे नाव असून ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेबळे गावातील रहिवासी आहे. घराशेजारील लिंबाच्या झाडावर बांधण्यात आलेले हे घर पाहण्यासाठी सोलापूर जिल्हा आणि आजुबाजुंच्या परिसरातून बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. उजनी धरणाच्या कुशीत व तिरावर असलेल्या भागात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यातच करमाळ्याच्या भागातून उंदरगाव येथून एक बिबट्या वनविभागाने जेरबंद केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.\nबेबळे- टेभुर्णी मार्गावर उसाच्या घनदाट शेतातील कालव्याजवळ प्रकाश वाघमोडे हे अनेक वर्षांपासून पत्नी सुमनसमवेत पत्र्याच्या खोलीत राहतात. प्रकाश हे जन्मापासूनच पोलिओग्रस्त आहेत. बिबट्यांच्या दहशतीमुळे हे दांपत्य खूपच भयभीत होते. मात्र, प्रकाश वाघमोडे यांनी यावर युक्ती शोधली. सध्या दोघेही झाडावर बांधलेल्या घरातच राहतात. त्या घरातच त्यांनी आपल्या संसाराला आवश्यक असलेल्या वस्तू ठेवल्या आहेत. तसेच दैनदिन गरजेच्या वस्त्ू ते दिवसा आणून ठेवतात. दरम्यान, या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.\nअशी आहे घराची रचना\nहे घर लाकूड तसेच केळीच्या सालीपासून साकारले आहे. लिंबाच्या झाडाखाली तळमजला उभारला आहे. यात दिवसा मोकळ्या हवेत आराम करण्याची सोय केली आहे. शेजारीच एक छोटेशे जलतरण तलावही बनवले आहे. या झाडाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडाचाच भक्कम जिना उभारलाय. घरात जेवणासाठी मोठी जागा असून झोपण्याही सोय आहे. शिवाय, बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एक गच्चीही उभारली आहे.\nबिबट्याच्या भीतीमुळे लढवली शक्कल\nआम्ही उसाच्या घनदाट शेतात राहतो. बिबट्याची आमच्या भागात खूप दहशत आहे. गेल्या ६ महिन्यांपासून हे घर बांधायला सुरुवात केली. हे घर पूर्णपणे लाकडापासूनच तयार केले आहे. मागील ५ दिवसांपासून आमचे येथेच वास्तव्य आहे. आता आम्हाला बिबट्याची भीती नाही.\n- प्रकाश व सुमन वाघमोडे\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://cipvl.org/865792", "date_download": "2018-09-22T03:52:19Z", "digest": "sha1:ACN2STIYVHXMJ2XKW5IRHBP22BI72NCJ", "length": 3135, "nlines": 20, "source_domain": "cipvl.org", "title": "आपली वेबसाइट ट्रेंडिंग आहे का ते कसे तपासायचे? - मिहान", "raw_content": "\nआपली वेबसाइट ट्रेंडिंग आहे का ते कसे तपासायचे\nमी माझ्या वेबसाइटसाठी प्रशासक आकडेवारी डॅशबोर्ड तयार करीत आहे. माझ्या साइटवरील एक लेख ट्रेंडिंग (व्हायरल गेलेले) वर फेसबुक किंवा ट्विटरवर आले तेव्हा मी त्यावर एक संकेत दर्शवू इच्छितो.\nमाझा समज हा आहे की फेसबुक आणि Semaltेटकडे प्रवाहात फीड आहे. मी या ट्रेंडिंग फीडमध्ये प्रोग्रामॅटिकरित्या ऍक्सेस करू शकतो जेणेकरून मी माझी वेबसाइट त्यांना सूचीबद्ध आहे काय हे तपासू शकेन - effaclar duo la roche-posay.\nहे सूत्र आहे. आपण X मध्ये हिट संख्या आणि एक्सपूर्वीचा कालावधी घेता आणि तो वाढला तर तो ट्रेंडिंग आहे.\nअर्थात, हे अतिशय सोपे आहे. आपण हे काही कालावधीत विस्तारित केले पाहिजे, ज्यामध्ये ते वाढू शकेल आणि ते काही मर्यादेपेक्षा जास्त असावे (300% वाढीमध्ये 1 ते 3 हिट वर जाणे, परंतु ट्रेंडिंग न होणे).\nकालावधीची लांबी, किंवा आपण किती कालावधींची तपासणी करणे आवश्यक आहे त्या वेबसाइटच्या प्रकारावर आणि अभ्यागतांची / क्रियाकलापांची संख्या (उच्च कार्यक्षमता = अल्प कालावधी).\nतसेच, निर्मितीची तारीख विचारात घ्या, अंतिम-क्रियाकलाप-तारीख इ. सर्व समजण्याजोगे विचार करा जे संबंधित असू शकतात आणि ते सूत्रांमध्ये तयार करू शकतात. त्यासाठी कोणतेही डिफॉल्ट फंक्शन नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-14-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-22T03:39:14Z", "digest": "sha1:DHHZWPOODNGDTL6U4QQB5EUI5THLBEQY", "length": 13098, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कल्याण महामार्गावर 14 महिन्यांत 24 जणांचा बळी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकल्याण महामार्गावर 14 महिन्यांत 24 जणांचा बळी\nमहामार्ग वा रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची जबाबदारी ही शेवटी चालकाचीच असते. चालकच चुका करतात आणि अपघात होतात. मग तो चालक दुसऱ्या गाडीचा असो वा कोणीही. तांत्रिक बिघाडामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण खूपच कमी आहे. आपल्याकडे कोणीही उठतो आणि चालक होतो. महामार्गावर गाडी चालविणे कौशल्याचे काम आहे. अपघातांची संख्या पाहाता येणाऱ्या काळात चालकांना विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्‍यकता आहे. परंतु फारच थोड्या कंपन्या अशा प्रकारचे प्रशिक्षण देतात. 90 टक्‍के चालक हे प्रशिक्षणाविनाच महामार्गावर वाहने चालवून मृत्यूच्या सापळ्यात अडकतात. यामध्ये चारचाकी वाहन धारकांचे प्रमाण जास्त आहे.\nवाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातांत वाढ\nआळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 29 अपघात\nअणे – नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मागील 14 महिन्यांत 24 जणांनी आपला जीव या महामार्गावर अपघातांमध्ये गमावला आहे. तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा रस्ता चांगला झाल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहिले नाही. तसेच ठिकठिकाणी गतीरोधक नसल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे.\nनगर-कल्याण महामार्गावर आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत (पेमदरा ते दांगटवाडी) या तीस किलोमीटरच्या अंतरात 1 जानेवारी 2017 ते 31 मार्च 2018 पर्यंत एकूण 29 अपघात झाले आहेत. यामध्ये सहा गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. दुखापती शिवाय पाच अपघात झाले आहेत. यात एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 22 पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमी 15 झाले आहेत. यात अकरा पुरुष व चार स्रियांचा समावेश आहे. दोन किरकोळ अपघात झाले असून यात दोन पुरुष जखमी झाले आहेत, अशी माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर कुलकर्णी यांनी दिली.\nअणे घाट उतरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो. गुळंवाडी जवळ रस्त्याला खड्डे पडल्याने 4 अपघात झाले होते. खड्डे बुजले असले तरी वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. वाहनांच्या प्रचंड वेगामुळे समर्थ कॉलेज (बांगरवाडी) जवळ अपघात जास्त होतात. कॉलेज जवळ गतिरोधक नाही त्यामुळे वाहणांचा वेग कमी होत नाही. येथेही अपघात मोठ्या संख्येने होतात. बेल्हे बायपास जवळ धोकादायक वळण आहे. समोरून आलेले वाहन पटकन दिसत नाही. येथे शाळा व कॉलेज जवळच असल्याने विद्यार्थ्यांची येथे वर्दळ असते. गतिरोधक असल्याने वाहनांचा वेग कमी होईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. अणे येथील सरदार पटेल हायस्कूल जवळ शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याने महामार्गावर गतिरोधक बसवण्यात आले. त्यामुळे तेथे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे.\nमोबाईच्या वापराने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली पाहिजे. आपल्या वाहनांच्या वेगावर मर्यादा असावी. रस्ता सुरक्षा नियमांचे वाहन धारकांना नीट पालन केल्याने अपघातांचे प्रमाण नक्‍कीच कमी होईल.\n– शरद सोनवणे, आमदार, जुन्नर\nवाहन चालकांनी धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नये. रस्त्यात कुठेही वाहन उभे करू नये. वेगावर नियंत्रण असावे, चारचाकी वाहन चालकाने व प्रवाशाने सीट बेल्टचा वापर करावा. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. मद्यपान करून वाहन चालवू नये. रस्ते नियम पायदळी तुडवले जात असल्यास कडक कारवाई केली जाईल.\n– मारुती खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक\nमहामार्गावर नियमाने गतिरोधक नसतात. मात्र, ग्रामीण भागामध्ये शाळा महाविद्यालय महामार्गाच्या जवळ आहे. ज्या ठिकाणी मानव वस्ती आहे, शाळा आहे, अशा ठिकाणी गतिरोधक आवश्‍यक आहे. महामार्गावर वळण नसावे, कारण वळणे असल्यास समोरील वाहने दिसत नसल्याने अपघात वाढले. तसेच बायपासला सर्कल हवेत. तरच अपघात कमी होतील. – गणेश चोरे, ग्रामस्थ , बेल्हे\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : विजयासाठी आसुसलेल्या मुंबईसमोर आज बंगळुरूचे आव्हान\nNext articleसातारा: मेडिकल कॉलेजसाठी आता सर्वपक्षीय पाठपुरावा\n‘आपण अंगणवाडीचा विचार करतो तेंव्हा शरद पवारांनी कॉलेज सुरू केलेले असते’\nकॉंग्रेस, राष्ट्रवादीत जागा वाटपात होणार एकमत \nपुणे-नाशिक महामार्गावर सहा किमी “ब्लॉक’\nखासदार सुप्रिया सुळेंसाठी राष्ट्रवादीकडून राजकारण\nयशवंत कारखाना “जैसे थे’ ठेवा\nहुतात्मा स्मारकाचे काम निकृष्टच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/sena-chief-uddhav-thackeray-has-not-given-time-to-meet-the-tdp-mps-296011.html", "date_download": "2018-09-22T03:16:28Z", "digest": "sha1:4MDHO4VR4MTJMOCCXOVZUJSVHBOLVCQT", "length": 16473, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरेंनी नाकारली तेलुगू देसमच्या नेत्यांना भेट, काय आहे कारण?", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nउद्धव ठाकरेंनी नाकारली तेलुगू देसमच्या नेत्यांना भेट, काय आहे कारण\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तेलुगू देसमच्या खासदारांना भेट नाकारली आहे. पावसाळी अधिवेशनात तेलुगू देसम नरेंद्र मोदी सरकार विरूद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याची तयारी करत असून त्यासाठी त्यांनी शिवसेनेची मदत पाहिजे होती.\nमुंबई,ता. 15 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तेलुगू देसमच्या खासदारांना भेट नाकारली आहे. पावसाळी अधिवेशनात तेलुगू देसम नरेंद्र मोदी सरकार विरूद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याची तयारी करत असून त्यासाठी त्यांनी शिवसेनेची मदत पाहिजे होती. तेलुगू देसम सध्या या प्रस्तावाला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप विरोधातल्या पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विरोधी पक्षांना पत्रही लिहून पाठिंबा देण्याचं आवाहनही केलं आहे. शिवसेना केंद्र सरकारमध्ये सहभागी असला तरी उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत असते त्यामुळं तेलुगू देसमने शिवसेनेची मदत मागितली आहे.शिवसेना सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असली तरी उघडपणे विरोधीपक्षांच्या गटात सहभागी होण्याचं नाकारलं आहे. भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर महाघाडीच्या हालचाली सुरू असून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि पंश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे विविध पक्षांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेत आहेत.\nकर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभात सर्व विरोधीपक्ष एकत्र आले होते. आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याची तेलुगू देसमची मागणी आहे आणि त्याच मुद्यावर त्यांनी केंद्र सरकारचा पाठिंबाही काढला होता. आंध्रप्रदेशात यावर्षीच्या शेवटी निवडणूका होणार असून त्या निवडणूकीत विशेष दर्जाची मागणी हा भावनिक मुद्दा करण्याची देलुगू देसमची योजना आहे. मात्र सीमावर्ती आणि पूर्वोत्तरेतली राज्य सोडली तर इतर राज्यांना असा दर्जा देता येणार नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आणि दर्जा देण्यास नकार दिला.\nमुंबईला उद्या दूधपुरवढा नाही पाहा आंदोलनाचे सर्व अपडेट्स\n‘स्वाभिमानी’चे दूध आंदोलन पेटले; टँकर जाळण्याचा प्रयत्न\nमुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, शव कटरनं कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न\nट्विंकलनं अक्षय कुमारबद्दल असं काय म्हटलं\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: andhra pradeshchandrababau naidushivsenatdpUddhav thackerayआंध्रप्रदेशउद्धव ठाकरेतेलुगू देसमनरेंद्र मोदीशिवसेना\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केली ३ पोलिसांची हत्या; आता पोलिसांमध्येच दहशत\nभारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री न्यूयॉर्कला भेटणार, कोंडी फुटणार का\nगांधींचा आदर्श : मध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी.\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/all/page-2/", "date_download": "2018-09-22T03:09:52Z", "digest": "sha1:ZFYRJ3QH6M74IZAEIOZH4SSIOHJWAVRV", "length": 12124, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काम पूर्ण- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nकसा आहे संत तुकाराम महाराजांचा चांदीचा रथ\nसंत तुकाराम महाराजांच्या रथाचं काम पूर्ण झालंय. जवळपास 500 किलो चांदीचा वापर करून हा रथ तयार करण्यात आलाय.\n#EidMubarak2018: रमजानच्या महिनाभराच्या उपवासानंतर जगभरात साजरी केली जातेय ईद\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n50 टक्के पिलर उभारून पूर्ण, 2020मध्ये सुरू होणार दहिसर-अंधेरी मेट्रो\nमोदी सरकारच्या आधीच 94 टक्के गावात वीज पोहोचली \nलंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा\nमहाराष्ट्र Mar 14, 2018\nमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर नाणार प्रकल्पग्रस्तांचं आझाद मैदानातलं आंदोलन मागे\nमहाराष्ट्र Feb 20, 2018\nमॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक समिटचा शेवटचा दिवस; नाणार रिफायनरीचं काय होणार\nआजपासून भाजपचा नवा पत्ता; दिल्लीत भाजपचं नवीन मुख्यालय\nमहाराष्ट्र Feb 7, 2018\nसेनेचे आमदार उपोषणाला बसले; कुणी नाही पाहिले\nमुंबईतला 6-8 तासांचा जम्बोब्लॉक संपला ; गार्डरचं काम पूर्ण\nएलफिन्स्टन रेल्वे स्थानकाच्या नव्या पुलासाठी 3 दिवसांचा जम्बो ब्लॉक\nलालफितीच्या कारभाराचा लष्कराच्या कामात खोडा, एलफिन्स्टन नवीन पूल फेब्रुवारीत \nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA/all/", "date_download": "2018-09-22T03:07:34Z", "digest": "sha1:FYYJ3GDRX7I2FVU4NEEUAQCMI2HKDONI", "length": 12192, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोनाल्ड ट्रम्प- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाकडून गणपतीच्या जाहिरातीवर आक्षेपार्ह मजकूर\nगणेश चतुर्थीच्या दिवशी रिपब्लिकन पक्षाने स्थानिक वृत्तपत्रात एक जाहिरात दिली होती.\nट्विटरच्या 'या' निर्णयामुळे मोदींपासून ते बराक ओबामापर्यंत सगळ्याचे फॉलोअर्स झाले कमी\nपुढील वर्षी राजपथावर येणार डोनाल्ड ट्रम्प \nफेसबुकला ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाचा दणका, ठोठावला 4.56 कोटीचा दंड\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (12 जुलै)\nइम्रान खानचे भारतात 5 मुलं, समलैंगिक संबंधही ठेवले; पहिल्या पत्नीचा आरोप\nट्विटर फॉलोअर्सच्या 'टॉप टेन' यादीत डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी\nट्रम्प-किम जोंग यांच्या ऐतिहासिक चर्चेची दुसरी फेरी सकारात्मक\nट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या भेटीचे प्रमुख मुद्दे\nडोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची ऐतिहासिक भेट\nउद्या सिंगापूरमध्ये ट्रम्प आणि किम यांची शिखर परिषद\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या इफ्तार पार्टीला मुस्लीम संघटनांची पाठ\nकिम-ट्रम्प बहुप्रतिक्षित बैठक रद्द, शत्रुत्वाची भावना असल्याचं ट्रम्प यांनी दिलं कारण\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-UTLT-infog-avoid-these-6-things-when-you-are-constipated-5928108-PHO.html", "date_download": "2018-09-22T03:25:24Z", "digest": "sha1:JXBVOTAEJKHFQLHHTPXF2F44GLJ2GLJU", "length": 5666, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Avoid These 6 Things When You Are Constipated | बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या वाढतात तुमच्या या 6 चुका", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या वाढतात तुमच्या या 6 चुका\nदिवसभरात आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपले पोट खराब होऊ शकते. यामुळे ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढते.\nदिवसभरात आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपले पोट खराब होऊ शकते. यामुळे ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. परंतु काही लोकांना आधीपासूनच बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास त्यांनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास ही समस्या वाढू शकते.बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉ. रवी राठी सांगत आहेत अशाच 6 चुकांविषयी ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढते.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या आहेत या सहा चुका...\nचेहऱ्यावरील पिंपल्सला करा बाय बाय, काळे डागही मुळापासून होतील नष्ट, करा हे घरगुती उपाय\nजिममध्ये व्यायामासोबतच या 5 गोष्टींकडे लक्ष देणेही आवश्यक, होईल फायदा\nया डायट आणि रुटीनमुळे केवळ 120 दिवसात मुलाने 30 किलो वजन केले कमी, तुम्हीही जाणून घ्या हा फंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/editorial-about-eknath-khadse-5930853.html", "date_download": "2018-09-22T02:59:12Z", "digest": "sha1:4FEFDD5JBDBXK52CMJB5UZCSGWYSIJQA", "length": 13874, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Editorial about eknath khadse | भाजप जिंकला, खडसे हरले (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभाजप जिंकला, खडसे हरले (अग्रलेख)\nविविध राजकीय पक्षांचे, विशेषत: भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते जे काही चित्र राज्यातल्या जनभाव\nविविध राजकीय पक्षांचे, विशेषत: भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते जे काही चित्र राज्यातल्या जनभावनेचे प्रतिबिंब म्हणून दाखवताहेत तसे ते नाही हे जळगाव आणि सांगली महानगरपालिकांच्या मतदारांनी दाखवून दिले आहे. ज्या सांगली महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा एकही नगरसेवक नव्हता तिथे स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल इतके नगरसेवक तिथल्या मतदारांनी भाजपला निवडून दिले. बहुमत मिळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला तर खातेही उघडता आले नाही. हे कशामुळे झाले, याचा विचार शिवसेनेबरोबरच सत्ता गमावलेल्या काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही गांभीर्याने करणे आवश्यक आहे.\nप्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीचे केवळ १५ नगरसेवक निवडून येऊ शकले. राष्ट्रवादीवर आता मतदारांचा विश्वास राहिलेला नाही, असा त्याचा अर्थ आहे. त्याची कारणे काय आहेत, याचा शोध जयंत पाटलांनी घेतला पाहिजे. आर.आर. पाटील आणि पतंगराव कदम यांच्या जाण्याची ही किंमत या दोन्ही मित्रपक्षांना मोजावी लागत असेल तर तशी माणसे उभी करण्यासाठी या दोन्ही पक्षांना भविष्यात मेहनत घ्यावी लागेल, असा संदेशच या निकालांनी दिला आहे. सध्या राज्यात ज्या पद्धतीने हे पक्ष वाटचाल करीत आहेत आणि व्यूहरचना करीत आहेत ती फसते आहे हे त्यांच्या लक्षात आले असेल. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगलीत यायलाही विरोध करण्यात आला होता. त्या विरोधाचा परिणाम झाला का, हेही विरोध करणाऱ्या मराठा संघटना आणि राजकीय पक्षांनीही तपासून पाहायला हवे. मराठा आंदोलनाने सामाजिक ध्रुवीकरण होण्याची आणि त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता व्यक्त केली जातेच आहे. त्याचेच उदाहरण म्हणून सांगलीतल्या या निकालाचा अभ्यास करायला हवा. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शिवसेनेसाठीही ही धोक्याची घंटा आहे, हे या पक्षांच्या कधी लक्षात येईल हे त्यांनाच ठाऊक.\nजे सांगलीत तेच जळगावमध्येही घडले. तिथेही मतदारांनी भाजपला प्रचंड बहुमत मिळवून दिले. हे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे जसे यश आहे तसेच ते राज्यकर्त्या फडणवीस सरकारचेही आहे हे मान्य करावे लागेल. शेवटी स्थानिक नेते कोणाच्या बळावर आश्वासन देत आहेत याचा सारासार विचार मतदार करतोच. दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जनतेने केेलेला हा पराभव स्वीकारताना आत्मपरीक्षण करण्याची तयारी दाखवली आहे. मतदारांना भाजपचा विकासाचा अजेंडा अावडला असेल तर तो स्वीकारण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिले पाहिजे, असे सांगत त्यांनी आपण मुरलेले आणि प्रगल्भ राजकारणी आहोत हेच दाखवून दिले आहे. शिवसेनेच्या उठवळ नेत्यांनी हा संयम आणि समज त्यांच्याकडून घ्यायला हवी. जळगाव महानगरपालिकेत झालेल्या भाजपच्या विजयाचे श्रेय जलसंधारणमंत्री गिरीश महाजन यांना दिले जाते आहे. त्यांनी या विजयासाठी घेतलेली मेहनत आणि केलेले नियोजन निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. पण याच महाजनांची प्राथमिक तयारी सुरेशदादा जैन यांच्या आघाडीशी युती करण्याची होती हेही विसरता येणार नाही. अशी युती होऊ नये, अशी भावना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. तोच सूर नंतर आमदार भोळे यांनीही लावला आणि युती करायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खरे तर याचे श्रेय त्या अर्थाने एकनाथ खडसे यांनाही द्यायला हवे. पण खडसे यांनी आपणहून श्रेय घालवून दिले आहे.\nपक्षावरचा आपला राग काढायची संधी त्यांनी इथेही शोधली आणि नको ती विधाने केली. त्यातून आपण या निवडणुकीत पक्षाबरोबर नाही, असाच संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पक्षानेही त्यांचे नाव, फोटो प्रचारात वापरण्याचे आवर्जून टाळले. त्यामुळे जळगाव शहर भाजपवर आणि मतदारांवरही खडसे यांची पकड राहिलेली नाही हेच समोर आले आहे. हे घडले नसते तर खडसे यांची मूठ झाकलेली राहिली असती. आता खडसे यांचा आत्मविश्वास कमी आणि फडणवीस, महाजन यांचा वाढणार आहे हे नक्की. खडसे यांची एक ताकद म्हणजे त्यांच्या पाठीशी कणखरपणे उभा असलेला लेवा समाज. पण या निवडणुकीत आमदार राजूमामा भोळे आणि माजी महापौर ललित कोल्हे हे महाजनांच्या नेतृत्वाखाली काम करीत असल्यामुळे लेवा समाजही भाजपबरोबर राहिला असाही अर्थ काढता येतो. हे खडसे यांचे एक प्रकारे हात दाखवून अवलक्षण करणे ठरले, असे म्हणायलाही हरकत नाही. त्यामुळे सांगली आणि जळगावात भाजपचा मोठा विजय झाला असला तरी घरच्याच मैदानावर खडसे मात्र पराभूत झाले आहेत, असाच याचा अन्वयार्थ आहे.\nपुन्हा भडकले व्यापारयुद्ध (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/budget2018/", "date_download": "2018-09-22T03:27:31Z", "digest": "sha1:SQCVMFO4SF7CQYSKXD4UXUJ2MPVJ4UJX", "length": 11325, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Budget2018- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n#MahaBudget2018 : बजेटमधील सर्व घोषणा आणि तरतुदी एकाच पेजवर\nमहाराष्ट्र Mar 9, 2018\n#MahaBudget2018 : बळीराजाच्या नावानं चांगभलं, मुनगंटीवारांचा 'जय किसान'चा नारा\nपैशाचं सोंग आणायचं कसं राज्याची आर्थिक घडी विस्कटली\n'हे बजेट म्हणजे साखरेच्या पाकातलं गाजर'\nफोटो गॅलरी Feb 2, 2018\nमुंबई पालिकेच्या बजेटमधील महत्त्वाच्या घोषणा\nविशेष बेधडक : आपला अर्थसंकल्प\n'सुदैवानं, या सरकारचं एकच वर्ष उरलंय'; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका\n'हे अभूतपूर्व बजेट आहे'\nBudget 2018 : पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त \nBudget2018 : वर्षभरात 70 लाख नोकऱ्यांची निर्मिती झाल्याचा जेटलींचा दावा\nहा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ जुमलेबाजी - राधाकृष्ण विखे पाटील\n'अभ्यासासाठी थोडा वेळ द्यावा लागेल'\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/entertainment/aamir-khan-approaches-prabhas-his-next-project-mahabharat-1099841.html", "date_download": "2018-09-22T03:28:44Z", "digest": "sha1:DDEB4FUJC5OWFTOKMKOSNTOS5UMTLTYL", "length": 6362, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "‘महाभारत’साठी आमिरची प्रभासला विचारणा | 60SecondsNow", "raw_content": "\n‘महाभारत’साठी आमिरची प्रभासला विचारणा\nऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटांचा सध्या जोरदार ट्रेण्ड आहे. याचाच विचार करत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘महाभारत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी तो सध्या दिवसरात्र मेहनत घेत आहे. यासाठी आमिरने ‘बाहुबली' फेम प्रभासला विचारल्याची माहिती समोर येत आहे. आमिरने प्रभासला अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची ऑफर दिली आहे.\n‘राफेल डीलसाठी भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता’; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nराफेल डीलवरुन देशात सध्या घमासान सुरु असताना आता यात फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांच्या खुलाशाने नवे वळण मिळाले आहे. ओलांद यांनी फ्रान्समधील एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारत सरकारने आमच्याकडे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीशी व्यवहार करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे आमच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता.\nमुंबईत पेट्रोलचादर 11 पैशांनी वाढला, पेट्रोलचा आजचा दर 89.80 रुपये लिटर\nमुंबईत पेट्रोलचा दर 11 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 89.80 रुपये मोजावे लागणार आहेत. तर सलग चौथ्या दिवशी डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे डिझेलचा दर 78.42 रुपयांवर स्थिर आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 12 पैशांनी वाढला आहे. एक लिटर पेट्रोलसाठी 82.44 रुपये मोजावे लागतील. दिल्लीतही डिझेलचे दर वाढलेले नाहीत. दिल्लीत डिझेलचा दर 73.87 रुपये इतका आहे.\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची गुरुवारी रात्री नेपाळच्या सुनसारी जिल्ह्य़ातील हरिनगर परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. खुर्शीद आलम याच्यावर दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी बेछूट गोळीबार केला. या दुचाकीची नंबरप्लेट भारतीय असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीची हत्या करण्यात आल्यानंतर हल्लेखोर भारतात पसार झाल्याचेही सांगण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2018-09-22T04:10:00Z", "digest": "sha1:IZYKHEG2V72MZ7CSVU5IZ4HKTWAAXSYL", "length": 3164, "nlines": 75, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "भविष्य", "raw_content": "\n५६६७७ वर संदेश पाठवा\nरू.२०प्रति महिना (३ संदेश प्रति दिवस)\nहा वास्तु,फेंगशुई, व घरासाठी कॉम्बों पॅक आहे\nयूएसएसडी डायल करा *१२३*०१# डायल करा *१२३*०२# रु. ५०प्रति महिना\nहा ज्योतिष,क्रिकेट,समाचार,स्टॉक, करीता कॉंबो पैक आहे\n५२४२४ वर संदेश पाठवा Astro unsub astro\nप्रत्येक दुस-या दिवसांकरीता १रु.\nवोईस कॉल १२६८६८ लागु नाही रु.९/ प्रति मिनिट\nरु.२० प्रति ७ दिवस\nरु.२० प्रति ७ दिवस\nलालबाग च्याराजा चा इतिहास\nगणेश कथाआणि खुप काही\nपे पर युज - रू.३ प्रति मिनट\nदुर्गा चे बांग्ला भजन\nपे पर युज - रू.३ प्रति मिनट\nunub MBO सदेश करा ५८८०००० (टोलफ़्री)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Hathoda-soon-to-encroach-on-Cena/", "date_download": "2018-09-22T04:17:49Z", "digest": "sha1:27XX6FTTPUQNLZ2TKWHA7QGHH7DGR2D6", "length": 7290, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘सीना’तील अतिक्रमणांवर लवकरच हातोडा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ‘सीना’तील अतिक्रमणांवर लवकरच हातोडा\n‘सीना’तील अतिक्रमणांवर लवकरच हातोडा\nसीना नदीपात्रातील अतिक्रमणांबाबत 7 दिवसांची जाहीर नोटीस देऊन अतिक्रमणे काढून घेण्यासाठी संधी द्यावी. त्यानंतरही अतिक्रमणे न निघाल्यास कारवाई सुरु करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी दिले आहे. महापालिका, महसूल, पाटबंधारे, भूमिअभिलेख व पोलिस विभागांनी संयुक्‍तपणे ही कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी काल (दि.16) बैठकीत दिल्या आहेत.\nनदी पात्रातील अतिक्रमणांचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आ. संग्राम जगताप यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्‍न उपस्थित करुन अतिक्रमणे व हद्दनिश्‍चितीकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी यात लक्ष घालून नदी पात्राच्या हद्द निश्‍चितीसाठी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार 60 टक्के हद्दनिश्‍चितीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, कवडे यांच्या बदलीनंतर रुजू झालेले जिल्हाधिकारी अभय महाजन व मनपा आयुक्‍तांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला. आता जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी यात लक्ष घातले आहे. मनपा अधिकार्‍यांकडून आढावा घेतल्यानंतर काल द्विवेदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची संयुक्‍त बैठक घेतली. अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी परिस्थितीची माहिती दिली. यावेळी मनपा, पोलिस, महसूल, पाटबंधारे व भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nनदी पात्रातील अतिक्रमणधारकांना संधी देण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिध्द करा. 7 दिवसांची मुदत देऊन अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना द्याव्यात. त्यानंतरही अतिक्रमणे न काढल्यास संबंधितांवर कारवाई सुरु करा, असे आदेश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी काल दिले आहेत. कारवाईसाठी यंत्रसामग्री पाटबंधारे विभागाने उपलब्ध करावी. त्यासाठी इंधन व इतर कर्मचार्‍यांच्या व्यवस्था महापालिकेने करावी. गाळपेरसाठीच्या परवानग्या, हद्दनिश्‍चितीबाबतच्या अडचणींबाबत महसूल व भूमिअभिलेख विभागाच्या अधिकार्‍यांनी कार्यवाही करावी. पोलिस प्रशासनाने कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करुन द्यावा. सर्व विभागांनी संयुक्‍तपणे ही कारवाई पूर्ण करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिल्या आहेत. दरम्यान, मनपाकडून येत्या दोन दिवसांत नोटीस प्रसिध्द केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1805", "date_download": "2018-09-22T03:27:55Z", "digest": "sha1:BLQQ7OOD76W7HBWVWLMLABTIVNHGGYPU", "length": 2691, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकुंदन शहा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दुःख\nकुंदन शहा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.\n‘कुंदन शहा यांच्या निधनाने दुःख झाले. उपरोध आणि विनोदाची पखरण करत सर्वसामान्यांचे जीवन आणि त्यासाठीच्या संघर्षाचे दर्शन घडवल्याबद्दल कुंदन शहा यांचे स्मरण आपल्याला सदैव होत राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. कुंदन शहा यांच्या आत्म्याला शांती लाभो’ असे पंतप्रधानांनी शोक संदेशात म्हटले आहे.\nST -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/business/indias-big-leap-world-banks-professional-services-rankings-benefits-economic-reforms/", "date_download": "2018-09-22T04:20:25Z", "digest": "sha1:R7BDIPGNZPRLJHFAGJPUEVKB7BVIWZXA", "length": 28055, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India'S Big Leap In The World Bank'S Professional Services Rankings, The Benefits Of Economic Reforms | जागतिक बँकेच्या उद्योगस्नेही देशांच्या क्रमवारीत भारताची मोठी झेप, पटकावले 100 वे स्थान | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nजागतिक बँकेच्या उद्योगस्नेही देशांच्या क्रमवारीत भारताची मोठी झेप, पटकावले 100 वे स्थान\nजागतिक बँकेने जाहीर केलेल्या व्यावसायिक सोईसुविधांसाठी अनुकूल देशांच्या क्रमवारीत भारताने मोठी झेप घेतली आहे.\nनवी दिल्ली - गेल्या काही काळात मोदी सरकारने आर्थिक आघाडीवर घेतलेल्या काही कडू निर्णयांचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. मंगळवारी जागतिक बँकेने जाहीर केलेल्या व्यावसायिक सोईसुविधांसाठी अनुकूल असलेल्या उद्योगस्नेही देशांच्या क्रमवारीत भारताने मोठी झेप घेतली आहे. गेल्यावर्षी 130 व्या क्रमांकावर असलेल्या भारताने 30 स्थानांनी प्रगती करत 100 वे स्थान पटकावले आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. तसेच जागतिक बँकेने भारताच्या कामगिरीचे कौतुक केल्याचे सांगितले.\nएकूण 190 देशांच्या क्रमवारीत भारत गेल्यावर्षी 130 व्या स्थानी होता. गेल्या वर्षात व्यापक प्रमाणावर करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांनंतर या क्रमवारीत फायदा होण्याची अपेक्षा सरकारला होता. त्या अपेक्षेप्रमाणे जागतिक बँकेच्या क्रमवारीत सुधारणा दिसून आली आहे.\nचांगली कामगिरी करणाऱ्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश आहे. तसेच विविध क्षेत्रातील भारताच्या कामगिरीची वित्तमंत्री अरुण जेटली यांनी माहिती दिली. जेटली म्हणाले,\"छोट्या भागधारकांच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. व्यवसायांसाठी पतपुरवठा करण्याच्याबाबतीत देशाला 29 वे स्था मिळाले आहे. तसेच व्यवसायांना वीजपुरवठा करण्याच्याबाबतीतही भारताने 29 वे स्थान पटकावले आहे. तर करभरणा करणाऱ्यांच्या यादीत भारताला 119 वे स्थान मिळाले आहे.\nजेटली पुढे म्हणाले, \"अनेक बाबतीत आम्ही आपल्या स्थितीत सुधारणा केली आहे. करभरणा करणाऱ्यांच्या यादीत भारत 172 व्या स्थानी होता. आत करसुधारणा करून आम्ही करभरणा करणाऱ्यांच्या यादीत 53 स्थानांनी प्रगती केली आहे. बांधकाम परवान्यांच्या बाबतीत आम्ही 181 व्या स्थानी आहोत. त्यात आम्ही आठ स्थानांची प्रगती केली आहे. तसेच इतर अनेक सुधारणांचा फायदा पुढच्या काही वर्षांमध्ये दिसून येणार आहे.\"\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजगातील सर्वात लांब बोगदा खोदण्यासाठी चीनची खटपट, ब्रह्मपुत्रचे पाणी पळवण्यासाठी कारस्थान\nबँक खाती आधार कार्ड सोबत लिंक करण्यामागे केंद्र सरकारचा हा आहे मोठा हेतू\nइटलीच्या पंतप्रधानांचे भारतात आगमन; पंतप्रधान, परराष्ट्रमंत्र्यांची घेतली भेट\nतंजावरमधील बृहदेश्वर मंदिराची 1032 वर्षे\nजैश-ए-मोहम्मदच्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावात चीन पुन्हा घालणार खोडा\nभारताला चीनपासून अधिक सावध राहावे लागेल\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nरशियाकडून क्षेपणास्त्र घेतल्यास भारतावर निर्बंध\nदेशात आणखी ५५ हजार बनावट कंपन्या, राज्यांच्या मुख्य सचिवांना केंद्राचे आदेश\nवाहनचालक परवान्यांचा डाटा बेस तयार करणार\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nजागतिक बँक देणार ३0 अब्ज डॉलरचे अर्थसाह्य\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-09-22T03:31:07Z", "digest": "sha1:DALEHMFCZIAYKUXDV3LLZQVS6E6AKUSK", "length": 6544, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धनश्री लेले - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता स्थापित करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता स्थापित केल्या जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केल्या जाऊ शकतो किंवा थेट हटविल्या जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.\nकार्यक्रमांचे रसाळ शैलीतले अभ्यासपूर्ण निवेदन करण्यार्‍या धनश्री लेले या कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल ओळखल्या जातात. शालेय जीवनात राज्यस्तरीय गीता पाठांतर स्पर्धेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम बक्षिस मिळाले होते. मुंबई विद्यापीठात त्या एम.ए.(संस्कृत)ला पहिल्या आल्या होत्या. त्यांना त्यावेळी सुवर्णपदक मिळाले होते.\nधनश्री लेले यांचा जर्मन आणि उर्दू या भाषांचाही अभ्यास आहे.\nसंस्कृत साहित्याबरोबरच मराठी काव्य, संतसाहित्य या विषयांचा धनश्री लेले यांचा व्यासंग आहे. मनाचे सौंदर्य, गुरू - एक संकल्पना, भर्तृहरीची नीतिशतके या विषयांवर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत.\nधनश्री लेले थोड्याफार कवयित्री आहेत. त्यांनी रचलेल्या कोजागिरीसंदर्भातील व होळीसंदर्भातील बंदिशींना गायकांनी रागदारी संगीतात बद्ध केले असून त्यांचे मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर येथील काही ठिकाणी कार्यक्रमही सादर झाले आहेत.\nधनश्री लेले यांची अनेक मान्यवरांसोबत व्याख्याने झाली आहेत. त्यासाठी त्यांना सावरकरांच्या नावाचा पुरस्कार मिळाला आहे.\nधनश्री लेले यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]\nपहिला स्वातंत्र्यवीर शब्दप्रभू पुरस्कार\nकार्यक्रमांचे लेखन, निवेदन यांसाठी दिला गेलेला पहिला रामुभय्या दाते पुरस्कार (३-८-२०१५)\nलेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१८ रोजी १९:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://khagolvishwa.com/2011/12/", "date_download": "2018-09-22T03:45:32Z", "digest": "sha1:47JGRIUC62F2HDQWNACLLVMX2DAS3OXM", "length": 3303, "nlines": 78, "source_domain": "khagolvishwa.com", "title": "डिसेंबर | 2011 | खगोलविश्व", "raw_content": "\nखगोलशास्त्रावर मराठीत माहिती देणारे संकेतस्थळ\nनभात हसणारे तारे : भाग १ : व्ही वाय कॅनिस मेजॉरिस\n• डिसेंबर 6, 2011 • 2 प्रतिक्रिया\nPosted in खगोलशास्त्र, तारे, राक्षसी तारे\nखगोलविश्व : पश्चिम क्षितिजावर शुक्र आणि बुध या ग्रहांचे विहंगम दृश्य\n• डिसेंबर 4, 2011 • टिपणी करा\nजगभरातून भेट देणारे खगोलप्रेमी\nसंदीप कांबळे on सूर्यग्रहणांचे प्रकार\nपत्ता: पुणे , मुंबई आणि बंगळूर\nयोग्य वेळी सर्व माहिती जाहीर करु\nसध्या आम्ही ई-मेलवर उपलब्ध आहोत.\nसंपर्काची भाषा : मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/article-about-robots-help-1742760/", "date_download": "2018-09-22T03:54:19Z", "digest": "sha1:FAVDPPLH54WPWBLY5S6NJBLK262XE7TZ", "length": 12973, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about Robots help | विज्ञानवेध : रोबोट्स येती मदतीला.. | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nविज्ञानवेध : रोबोट्स येती मदतीला..\nविज्ञानवेध : रोबोट्स येती मदतीला..\nम्हणूनच संकटांच्या वेळी पहिली मदत रोबोट्सनी पोचवायची कल्पना आता पुढे आली आहे.\nकुठे भयंकर आग लागली असेल तर फायर ब्रिगेड प्राण पणाला लावून माणसांचे जीव वाचवतात. प्रचंड पूर आला असेल तर आपले जवान तत्परतेने धाव घेतात. आणि कधी अपघात झाला तर तातडीने वैद्यकीय चमू येतो. या मदतीला तोड नाही. पण त्यासाठी सतत धावपळ करणाऱ्या माणसांना मात्र त्याचा त्रास होऊ शकतो.\nम्हणूनच संकटांच्या वेळी पहिली मदत रोबोट्सनी पोचवायची कल्पना आता पुढे आली आहे. नैसर्गिक आपत्ती असो नाहीतर इतर- मदतीसाठी खास रोबोट्स असतील आणि ड्रोन्सच्या सहाय्याने ते अगदी पटकन् घटनास्थळी पोचतील.. अशी ही कल्पना\nया कल्पनेची सुरुवात झाली सोळा-सतरा वर्षांपूर्वी. मात्र, ड्रोन्स आल्यावर या संशोधनाला आणखी वेग आला. ड्रोन म्हणजे छोटं विमानच म्हणा ना तुम्ही रिमोटने उडवता तसं. त्यात पायलट नसल्याने आकार लहान असतो. दिशा ओळखून दिलेल्या जागी पोचण्यासाठी त्यामध्ये ऑटोमॅटिक यंत्रणा असते. दूर अंतरावरून संदेश देऊनसुद्धा ड्रोनचं नियंत्रण करता येतं.\nडोंगरातला अवघड रस्ता असेल किंवा शहरात अफाट ट्रॅफिक असेल तर ड्रोन्समुळे बराच फायदा होतो. अशा ड्रोन्सवर स्वार होऊन हे रोबोट्स मदतीला जातील. एखादी इमारत कोसळली असेल तर ढिगाऱ्याखाली खूप जण अडकतात. त्यांना रोबोट्स सेन्सर्स वापरून शोधून काढतील. गरज भासली तर थेट ढिगाऱ्यात घुसतील. त्यांना गुदमरण्याची धास्ती नसते की हात-पाय मोडण्याची भीती.\nआगीसाठी फायरप्रूफ रोबोट्स आणि पुरासाठी वॉटरप्रूफ रोबोट्स बनवता येतील. पुरात अडकलेल्यांना अनेकदा हेलिकॉप्टरमधून अन्न आणि औषधं पुरवतात. तेही काम ड्रोन्स आणि रोबोट्सकडे सोपवता येईल.\nआपल्या भारतीय संरक्षण संशोधन संस्थेचा ‘दक्ष’ रोबॉट हा बॉम्ब आणि स्फोटकं शोधून काढण्यासाठी वापरला जातो. एकूण वीस ‘दक्ष’ रोबोट्स धोकादायक कामात सैनिकांना मदत करत आहेत. विविध आपत्तींच्या वेळीदेखील ‘दक्ष’ वापरावेत असा विचार आता सुरू आहे.\nरोबोट्सचा हा वापर अजून नवीन आहे, पण तो किती उपयोगी पडेल ते वेगळं सांगायला नको\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nसत्ता, सरकार आणि सत्य..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T03:02:02Z", "digest": "sha1:EGQKBSKSTGOWRYM5ZVDP2MPL5OLNZW6G", "length": 6046, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "वरणातल्या वड्या | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: वरणातल्या वड्या\nअर्धा किलो तूर डाळ\n३ चमचे लाल तिखट\n३ चमचे गोडा मसाला\n२ चमचे धन्याजिऱ्याची पूड\n१ चमचा ओव्याची पूड\nतिखट मिठाच्या पुऱ्यांसाठी भिजवतो त्या प्रकारची कणीक अर्धा किलो भिजवावी. तिखट, मीठ, मसाला, गूळ, आमसुले, घालून तुरीच्या डाळीची आमटी करावी. मोठ्या पोळीप्रमाणे पोळी लाटून शंकरपाळ्यांप्रमाणे किंवा वड्याप्रमाणे सुरीने कापून त्या आमटीत सोडाव्यात मंद आचेवर वड्या शिजू द्याव्यात म्हणजे आमटी आटणार नाही. आपल्याला जर लहान वड्या करून सोडता आल्या तरी छान वाटतात. त्या शिजल्यावर तेलाची खमंग फोडणी घालावी व गरम गरम खाण्यास द्याव्यात.\nThis entry was posted in मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ and tagged पाककला, वड्या, वरण, वरणातल्या वड्या on जानेवारी 17, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post_41.html", "date_download": "2018-09-22T03:02:03Z", "digest": "sha1:OUXBOXGKQ2CI3F7SOTB2NZ2XHZDDKPHJ", "length": 9316, "nlines": 58, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: सिमेंटची शहरे...", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nखचाखच भरून फुगून चाललीत सिमेंटची शहरे इथल्याच माणसा माणसानी. रस्ते ओलांडेनेही मुश्किल झालय. मोटारींच्या चाकाखाली धड़ाधड़ फुटाहेत कवटीसहित डोकी, फुटलेल्या कित्येक मेंदूच्या आतल्या जीवघेण्या आठवणीसहीत रक्तामासांचा सडा वाहतोय इथल्याच रस्त्या रस्त्यांनमधुन स्वप्नांना उध्वस्त करत करत….\nइथल्या इंचा इंचाच्या फूटपाथवर अंथरले आहेत हजारो निर्जीव बोगस पदार्थांचे हातगाडे आणि निघताहेत आवाज पोटातून बाहेर सुटणाऱ्या कृत्रिम हवांचे, जगताहेत अनेक उपाशी पोटे, मांडून रस्त्यांवर उघडा संसार. मरताहेत उपाशी कित्येक जीव इथल्याच शहरामधून....\nवारुळातील मुंग्यासारखी भसाभसा बाहेर निघताहेत चिंबून गेलेल्या देहाची ओली माणसे मिनिटभर थांबलेल्या ईथल्याच लोकलच्या डब्या डब्यांमधुन....\nभर उन्हा तान्हाचे फुलून जाताहेत इथलेच लॉज वासनेनी बरबटलेल्या लाखो प्रेम प्रकरणांनी.आणि उमलण्या आधीच मारल्या जात आहेत वासनेच्या रेघोट्या इथल्याच कित्येक छोट्या छोट्या कळ्यांनवर...\nद्राक्ष संस्कृतीतुन रातोरात सोडलेले फकमी फकमीचे आवाज आता केले जात आहेत इकडून क्याप्चर हातात आलेल्या एचडी स्क्रीन मधून इथल्याच शहरातुन. रुद्राक्ष संस्कृतीला सुरुंग लावत लावत...\nइथल्या चौका चौकातल्या रस्त्यांवर थांबलेल्या गाड्याभोवती खेळणी विकणारे लहान जीव संपूर्ण देहाच्या सापळ्यासहित करपून चालले आहेत अस्वस्थ वर्तमानात जगणाऱ्या इथल्याच शहरामधून. कधीही होवू लागलेत येथे आता कोपऱ्या कोपऱ्यातून स्फोठ आणि फुटताहेत शेकडो माणसं चुलीच्या विस्तवात भाजायला पुरलेल्या रताळा सारखीच....\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:53 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/topic/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-22T04:03:19Z", "digest": "sha1:WZRC5OH7DXVJB4GBBJW7VHIEYXJI6NLF", "length": 6403, "nlines": 91, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "सर्की चे पलायन » Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nमंगळवार दिनांक २६ मे चा बापूचा अग्रलेख वाचला त्यातून सर्की स्वताची सुटका कश्या प्रकारे केली हे समजले.सर्की तिला मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मारून टाकत आहे ह्यावरून आपण श्रधावान लोकांनी श्रधाहीन लोकाशी कोणताही व्यवहार करताना किती सावध राहिले पाहिजे हे लक्षात येते.\nवल्ला हा प्रामाणिक आहे पण त्याने एका अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यामुळे आज त्याला त्याची आई आणि मावशी ह्या दोघीना कायमचे गमवावे लागले आहे आणि त्याला एका खुप मोठ्या दुखाला सामोरे जावे लागत आहे ह्या घटनेवरून अनोळखी व्यक्ती वर किती विश्वास ठेवायचा आणि किती ठेवायचा नाही हे बापू आपल्यला ह्या घटनेवरून दाखवतात.\nमला असे वाटते की सर्की जरी सध्या कैदेतून पळून जाण्यास यशस्वी झाली तरी पण यात फायदा zeus आणि team चाच होणार आहे कारण मोठी आणि तिच्या पुत्राची कृपा आपल्यावर असेल तर श्रधावानाचे अपयश ही श्रधावानाच्या हिताचेच ठरते कदाचित सर्कीच्या पळून जाण्याने जी गुपीत अजून समजू शकली नाही ती पण आता समजू शकतील .\nसम्राट zeus ची गुप्तचर यंत्रणा तर नक्कीच कामाला लागली असणार आहे.सर्कीचा शोध घेऊन तिच्यावर नक्कीच बारीक नजर ठेवली जाईल आणि त्या नीच सर्कीने ज्या व्यक्ती कडून मद्य घेतले ती व्यक्ती लगेच बुंगी (माता सोटेरिया) कडे गेलेली आहे त्यामुळे सरकीचे प्रत्येक चाल सम्राट zeus पर्यंत नक्की पोचणार यात काहीच शंका नाही.\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.aksharnama.com/client/trending_detail/2395", "date_download": "2018-09-22T03:58:54Z", "digest": "sha1:MHVPRXEJ7PTXEWTZ6WYNMGWFXQHUQRYK", "length": 40505, "nlines": 212, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘पक्षद्रोही’ असा अन्याय शिक्का बसण्याची शक्यता असूनही मी संविधानाची बाजू घेत आहे.", "raw_content": "\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘पक्षद्रोही’ असा अन्याय शिक्का बसण्याची शक्यता असूनही मी संविधानाची बाजू घेत आहे.\nभारतीय संसद आणि ‘तत्त्वनिष्ठेची जपणूक’ या सोमनाथ चटर्जी (२५ जुलै १९२९ - १३ ऑगस्ट २०१८) यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ\nग्रंथनामा झलक सोमनाथ चटर्जी Somnath Chatterjee' लोकसभा अध्यक्ष Loksabha Speaker सीपीएम CPM कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) Communist Party of India (Marxist)\n‘आदर्श लोकसभा अध्यक्ष’ असं ज्यांचं वर्णन साथ ठरू शकेल अशा सोमनाथ चटर्जी यांचं काल वयाच्या ८९ व्या वर्षी कोलकात्यामध्ये निधन झालं. देशातील सर्वाधिक वेळ खासदार असलेल्या नेत्यांमध्ये चॅटर्जी यांचा समावेश होता. ते १० वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. २००४ ते २००९ पर्यंत ते लोकसभेचे अध्यक्ष होते. १९६८ मध्ये चॅटर्जी यांचा संबंध माकपशी आला आणि जुलै २००८ मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हा माकपने भारत-अमेरिका नागरी अणुकराराच्या मुद्दयावर सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. या दरम्यान चटर्जी यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. चटर्जी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा न देण्याचा आणि माकप या त्यांच्या पक्षाबरोबर न राहण्याचा निर्णय का घेतला\n‘Keeping The Faith : Memoirs Of A Parliamentarian’ हे सोमनाथ चटर्जी यांचे पुस्तक २०१४ साली प्रकाशित झाले. त्याचा त्याच वर्षी ‘तत्त्वनिष्ठेची जपणूक’ या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित झाला. हा मराठी अनुवाद शारदा साठे यांनी केला असून हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकशित केले आहे. खालील मजकूर या पुस्तकातून घेतला आहे.\nयूपीए सरकारने अमेरिकेतील अणुकरारावर सही करण्याचा निर्णय घेतला. त्यातून संसदेमध्ये एक अरिष्ट निर्माण झाले. सीपीएमचा यूपीए सरकारला बाहेरून पाठिंबा होता. पक्षाचा अणुकराराला प्रचंड विरोध होता. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी अणुकरारावर सही करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पक्षातील प्रभावी नेतृत्वाने सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे ठरवले.\nविश्वासदर्शक ठरावामुळे व्यक्तिश: माझे सीपीएमबरोबरचे संबंध तणावपूर्ण झाले. २० जुलै २००८ रोजी सीपीएमने अधिकृतरीत्या पहिल्याप्रथमच मला सभापतिपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला आणि विश्वासदर्शक ठरावाविरुद्ध मतदान करण्यास सांगितले.\nमी ठरावाविरुद्ध मतदान केले असते तरी निकालावर त्याचा काहीही परिणाम झाला नसता. मी पक्षाचा आदेश पाळण्यास नकार दिला. त्यामागचे मुख्य कारण पक्ष लोकसभेच्या सभापतीला आदेश देऊ शकत नाहीत, हे होते. सभापती या नात्याने मी तटस्थ राहणे अभिप्रेत होते; पण प्रकाश करात यांनी पक्षाचे सरचिटणीस या नात्याने स्वत:च्या रोषाला वाट करून दिली आणि मला तडकाफडकी २३ जुलै २००८ पासून पक्षातून निलंबित केले. माझ्या आई-वडिलांचे मृत्यूदिन वगळता २३ जुलै २००८ हा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वांत दु:खदायक दिवस होता.\nसभापती म्हणून मी पक्षापासून अलिप्त राहत असे. डाव्या पुढाऱ्यांना सरकारमध्ये कोणत्याही प्रकारे भागीदारी न करता खरीखुरी सत्ता प्राप्त झाली होती आणि त्याबरोबर येणारी कोणतीही जबाबदारी अंगावर न घेता ते सरकारवरच सर्व प्रकारे नियंत्रण ठेवू पाहत होते. या समजाने ए. बी. वर्धन, प्रकाश करात आणि अन्य डाव्या नेत्यांची प्रतिमा प्रत्यक्षात होती, त्यापेक्षा कितीतरी मोठी बनली.\nलोकसभेतील आपली खरी ताकद किती आहे, याचा त्यांना विसर पडला. इतकेच नव्हे तर देशात आपली ताकद किती आहे, याचाही विसर त्यांना पडला आणि आपला निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ मानून सरकारने तो मानलाच पाहिजे, असे धरून ते चालायला लागले. खास करून पक्षाचे सरचिटणीस करातांना असे वाटायचे. सामान्य माणसाला हा तर निव्वळ उद्धटपणा आहे असे वाटले.\nमी पक्षसदस्य होतो आणि सभापती म्हणून निवड होईपर्यंत पक्षाच्या कार्यक्रमात क्रियाशील होतो. त्यामुळे २७ जून २००८ रोजी मी एक टिपण लिहून एका कॉम्रेडच्या हाती पक्षाकडे पाठवून दिले. माझे म्हणणे विचार करण्याजोगे आहे, असेही करातांच्या नेतृत्वाखाली माझ्या पक्षाला वाटले नाही, हे तर स्पष्टच दिसत होते. मला तर असे वाटते की, आपल्या या भूमिकेचा राजकीय परिणाम काय होणार आहे, याचा त्यांनी मुळीच सखोल विचार केला नव्हता. त्याने देशाचे आणि डाव्या चळवळीचे किती नुकसान होणार आहे याचा त्यांना अंदाजही आला नव्हता. करातांनी पंतप्रधान आणि यूपीए अध्यक्षांना चांगलाच धडा शिकवायचे ठरवलेले दिसत होते. कारण करातांचा त्यांनी ‘अपमान’ केला होता.\nसरकारचा पाठिंबा काढून घेणाऱ्यांची जी यादी राष्ट्रपतींना दिली गेली, त्या यादीत माझे नाव पहिल्या क्रमांकावर होते. त्याने तर मला धक्काच बसला. चमत्कारिक गोष्ट अशी की, आजतागायत मला त्या पत्राची प्रत दाखवण्यात आलेली नाही. प्रसारमाध्यमांतून मी सभापतिपदाचा राजीनामा देण्याच्या वदंता खूप जोरात चालल्या होत्या. यावर अधिक वदंता निर्माण होऊ नयेत म्हणून मी माझ्या ऑफिसतर्फे १० जुलै २००८ रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले. ८ जुलै २००८ रोजी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये करातांच्या मुलाखतीवर आधारित अशा दोन बातम्या आल्या.\nमाझ्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत ज्योती बसूंनी मला खूपच मार्गदर्शन केले आहे, माझ्यावर माया केली आणि त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते माझे निर्विवाद नेते राहिले आहेत. मी त्यांना कोलकात्याला भेटलो आणि पक्षाबरोबर केलेला सर्व पत्रव्यवहार त्यांना दाखवला. पण त्यांनी मला असा सल्ला दिला की, विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेच्या वेळी सभागृहात मी कामकाज पाहावे. सभापतिपदाचा राजीनामा देण्याचे सभापती म्हणून कर्तव्यपालनात चूक होईल आणि निर्णयात पक्षाला हस्तक्षेप करायला दिला असा त्याचा अर्थ होईल. तसे करणे नैतिकतेला सोडून होईल आणि तसेच ते संसदीय लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना सोडून होईल. त्यांनी मला असे सुचवले की, विश्वासदर्शक ठरावाच्या नंतर मी काहीही निर्णय घेतला तरी चालेल. त्यामुळे मी विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय होईपर्यंत सभापतीची सर्व कर्तव्ये पार पाडण्याचा निर्णय घेतला आणि कोणत्याही दबावाला बळी जायचे नाही, असा निर्धार केला.\nमाझी आठवण बरोबर असेल तर १५-१६ जुलै २००८ च्या सुमारास सीताराम येचुरी माझ्या निवासस्थानी आले आणि त्यांनी विद्यमान राजकीय परिस्थितीविषयी माझ्याशी चर्चा केली. मी त्यांना ज्योती बसूंबरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली. मला एका अत्यंत विश्वासू माणसाकडून असे कळले होते की, ज्योती बसूंनी स्वत: यासंदर्भात एक टिपण करात यांना पाठवले होते. ते टिपण सर्वांना दिले गेले, असे मी धरून चाललो होतो. माझ्या घरातून बाहेर पडताना येचुरींनी संदिग्धपणे सांगितले की, कदाचित पक्षातून मला लवकर काही कळवले जाऊ शकते.\n२० जुलै २००८ रोजी सीपीएमच्या मध्यवर्ती राजकीय समितीचे सदस्य व पक्षाचे बंगाल राज्य समितीचे सचिव विमान बोस यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी मला असे कळवले की, पक्षाच्या मध्यवर्ती समितीने मी सभापती राहू नये आणि त्या पदाचा राजीनामा देऊन सरकारविरुद्ध मतदान करावे, असा निर्णय घेतला आहे. ‘मी पक्षाचा निर्णय मान्य करू शकत नाही. कारण सभापतिपदाचा वापर राजकीय खेळीसाठी केला जाऊ नये, असे मला वाटते,’ असे मी विमान बोसना कळवले. विमान बोसना माझे बोलणे आवडले नव्हते, हे उघडच दिसत होते. पण त्यांनी माझ्याशी काही वाद घातला नाही. नंतर तासाभराने त्यांनी मला फोनवरून कळवले की, मी विश्वासदर्शक ठरावावर विरोधी मतदान केले नाही तरी चालेल; पण सभापतिपदाचा राजीनामा द्यावा. मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला.\n२१ व २२ जुलै २००८ रोजी पंतप्रधानांनी सादर केलेल्या विश्वासदर्शक ठरावावर चर्चा झाली आणि त्याला सभागृहात मान्यताही मिळाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाने स्थानिक पाच सदस्यांची बैठक घेतली. राजकीय समितीत १७ सदस्य आहेत. मला वाटते की, इतर सदस्यांना बैठकीची पूर्वसूचनाही दिली गेली नसावी. २३ जुलै २००८ रोजी पक्षाने निवेदन जाहीर केले. ‘सीपीएमच्या मध्यवर्ती राजकीय समितीने सोमनाथ चटर्जी यांचे पक्षसदस्यत्व ताबडतोब रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष घटनेच्या १९ व्या सूत्रातील कलम १३ नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण सोमनाथ चटर्जींच्या भूमिकेने पक्षाच्या धोरणाचा गंभीर विश्वासघात झाला आहे.\nसीपीएमसारख्या तत्त्वनिष्ठ पक्षाने आजपर्यंत कधीही जनतेशी दिशाभूल केलेली नाही. असे असताना पक्षाच्या सरचिटणीसाने व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करणारी भूमिका जाहीररीत्या घ्यावी आणि आपसात संगनमत करून मला मात्र सभापतिपदाचा राजीनामा देण्यासाठी जबरदस्ती करावी, हा प्रकार धक्कादायक आणि पक्ष म्हणून अनुचित होता.\n१ ऑगस्ट २००८ रोजी मी एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यातील काही मजकूर येथे देत आहे - ‘‘२३ जुलै २००८ हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दु:खदायक दिवस आहे. त्या दिवशी मला प्रसारमाध्यमांमधून असे कळले की, सीपीएमने माझे सर्वसामान्य सदस्यत्व रद्द करून मला ताबडतोबीने पक्षातून काढून टाकले आहे. पक्षाच्या भूमिकेचा मी विश्वासघात केला आहे, हे त्यामागचे कारण देण्यात आले आहे. मला काढून टाकण्याने पक्षाबरोबरचे माझे जवळजवळ चाळीस वर्षांचे प्रदीर्घ संबंध संपुष्टात आले आहेत. मी जवळजवळ चार दशके संसदेत व्यतीत केली आहेत. या काळात एक लोकसभा प्रतिनिधी म्हणून माझी कर्तव्ये मी आपल्या लोकशाही परंपरेला धरून पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. माझा अनुभव आणि या देशाच्या जनतेची खासदार म्हणून सेवा करण्याची मला मिळालेली संधी पाहता देशातील सर्वोच्च संविधानात्मक पदाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य ज्यायोगे भंग पावेल असे कोणतेही कृत्य मी जाणीवपूर्वक करू शकणार नाही. सर्व परिस्थितीचा तोलूनमापून विचार करता मी अत्यंत जाणीवपूर्वक तत्त्वनिष्ठ भूमिका अंगीकारून भारतीय संविधानाला माझी निष्ठा जाहीर करत आहे. त्यासाठी मला ‘पक्षद्रोही’ असा अन्याय शिक्का बसण्याची शक्यता असूनही मी संविधानाची बाजू घेत आहे.’’\nमाजी लोकसभा सभापती सोमनाथ चटर्जी यांच्या लोकसभेतील शेवटच्या भाषणाची झलक -\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\n‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nउदध्वस्त आयुष्यांची भरपाई कोण करणार\nसआदत हसन ‘मंटो’ फिरसे हाजीर हो…\nबदले, बदले राहुल गांधी नजर आते हैं\n‘बत्ती गुल मीटर चालू’ : काहीही गोंधळ घाला, कोण पर्वा करतो\n‘मंटो’ : दिग्दर्शनात कमी पडणारा सिनेमा तगतो, तो नवाजुद्दीनच्या लाजवाब अभिनयानं\nमानवी जीवनाची वैश्विक साम्यस्थळे आणि रशियन सांस्कृतिक जीवनाची वैशिष्ट्ये सांगणाऱ्या कथा\nलेखकांच्या संक्षिप्त परिचयातून आपल्याला या गोष्टींची जाणीव होते. लहान मुलांच्या भावविश्वापासून प्रेम, विवाह, कुटुंब आणि स्त्री, सामाजिक-राजकीय जीवन, पर्यावरण असे विविध विषय या कथाजगतात चित्रित झाले आहेत. त्यातून एका बाजूला मानवी जीवनाची वैश्विक साम्यस्थळे जाणवतात, तर दुसऱ्या बाजूला खास रशियन सांस्कृतिक जीवनाची वैशिष्ट्येही समजून घेता येतात. मराठी वाचकांना या रशियन सोविएत कथा आवडतील, अशी मला आशा आहे.......\nविल्यम शेक्सपिअर : इंग्लंडचं वैभव आणि जागतिक रंगभूमी, जगाचंही\n‘शेक्सपिअरच्या देशातील कवी’ हे राजेश हेन्द्रे यांचे पुस्तक नुकतेच विश्वकर्मा पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात चॉसर, शेक्सपिअर, वर्डस्वर्थ, टेनिसन, येट्स, इलियट, स्पेन्सर, रॅले, सिडनी यांसारख्या कवींची आयुष्य, त्या वेळची परिस्थिती आणि तत्कालिन वातावरणात फुललेली त्यांची कविता यांची ओळख करून दिली आहे. या पुस्तकातील एका लेखाचा हा संपादित अंश.......\nधर्म, राष्ट्रीयता व बांधिलकी यांच्या सीमारेषा कुठे सुरू होतात आणि संपतात\nएखाद्या वार्ताहराचे नागरिकत्व वा त्याचा धर्म त्याच्या कामाच्या आड येत नसे. जी काही लढाई असे ती राजकीय असे. ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्याने हे सारे बदलले आणि २००३च्या इराकवरच्या अमेरिकी आक्रमणाने तर वार्ताहरांचे काम जन्म व मृत्त्यूच्या सीमा रेषेवर येऊन ठेपले. वार्ताहरांसाठी ही संकटे केवळ अतिरेक्यांनीच निर्माण केली असे नव्हे, तर तो प्रदेश व्यापणाऱ्या फौजांनाही आपली जबाबदारी टाळता येणार नाही.......\nभाषा सर्वांचा सारखा हक्क मानणारी सामाजिक संस्था असते. भाषेइतकी लोकतांत्रिक संस्था दुसरी नाही. ह्यामुळेच राजकारणात तिचा सर्वाधिक वापर होतो\nभाषा ही कोण्या एका आजच्या किंवा पूर्वीच्या, कोण्या एका वंशाची, जातीची, अभिजनांची मालमत्ता नसून लहानांपासून थोरांपर्यंत, गरीब-श्रीमंत, अडाणी-विद्वान, सर्वांचा सारखा हक्क मानणारी एक सामाजिक संस्था असते. भाषेइतकी लोकतांत्रिक संस्था दुसरी नाही. ह्यामुळेच राजकारणात तिचा सर्वाधिक वापर होताना दिसतो.......\n‘बलुतं’नंतर आत्मकथनाच्या अनेक वाटा मोकळ्या झाल्या आहेत. ‘बलुतं’पासून मराठी साहित्यात आत्मकथनाचं एक नवं सशक्त पर्व निर्माण झालं आहे. ‘भटक्या’, ‘मातीचे आकाश’, ‘थोट्या मिटलेली कवाडे जिणं आमुचं’, ‘माज्या जलमाची चित्तरकथा’, ‘आदोर’, ‘रात्रंदिन आम्हा’, ‘तीन दगडांची चूल’, ‘मरणकळा’, ‘बिनपटाची चौकट’ ते आता प्रसिद्ध होणारं ऊर्मिला पवार यांचं ‘आयदान’ अशी ‘बलुतं’च्या योगदानाची व्यापक फलश्रुती अधोरेखित करता येते.......\nप्रा. प्रज्ञा दया पवार\nनजूबाईंच्या लेखनाचा पाया मातृसत्ता-स्त्रीसत्ताक आहे. त्याला समतेचा आधार आहे.\nपद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आणि ग्रंथाली वाचक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'बलुतं’च्या चाळिशी'प्रीत्यर्थ 'आत्मकथन' या साहित्यप्रकारास 'बलुतं पुरस्कार' सुरू करण्यात येत असून या वर्षीचा पहिलावहिला पुरस्कार कॉ. नजूबाई गावीत यांच्या 'आदोर'ला घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण आज, २० सप्टेंबर २०१८ रोजी मुंबईत 'बलुतं’ची चाळिशी' या एकदिवशीय संमेलनाच्या उदघाटन सत्रामध्ये करण्यात येत आहे.......\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\n‘बलुतं’ हे मराठीतील पहिलं दलित आत्मकथन. त्यानंतर अनेक दलित आत्मकथनं लिहिली गेली, प्रकाशित झाली. २००३ साली ‘बलुतं’ला २५ वर्षं पूर्ण झाली, त्याच वर्षी उर्मिला पवार यांचं ‘आयदान’ हे आत्मकथन प्रकाशित झालं. तर अशा या ‘मदर ऑफ ऑल दलित ऑटोबायोग्रफीज’ ठरलेल्या आणि अनेक भारतीय व परदेशी भाषेतही अनुवादित झालेल्या ‘बलुतं’ला लवकरच ४० वर्षं पूर्ण होत आहेत.......\n‘आपले सरकार’ म्हणजे ज्या विचारधारेवर भारतीय जनता पक्ष उभा आहे, त्या पक्षाचे, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे\nडॉ. रावसाहेब कसबे यांचे ‘हिंदुराष्ट्रवाद : स्वा. सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा’ हे पुस्तक नुकतेच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. ‘हिंदु-मुस्लीम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद’ हे कसबे यांचे पुस्तक १९९४ साली सुगावा प्रकाशनने प्रकाशित केले होते. त्या पुस्तकाची ही सुधारित आवृत्ती आहे. या पुस्तकाला कसबे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश.......\nयेशूमधल्या देवत्वापेक्षा येशूमधील माणूसपण आपण ओळखणे आवश्यक आहे.\nजगातील बहुसंख्य समाज ख्रिस्ती धर्मीय आहे. त्यांच्या जगण्यात येशू ख्रिस्त हे प्रेरणास्थान असणे स्वाभाविक आहे. परंतु ख्रिस्तीतर समाजातही येशू ख्रिस्ताबद्दल भक्ती, प्रेम, आदर दिसून येतो. येशू ख्रिस्त म्हणजे दया, क्षमा, शांतीचा सागर होता. त्याच्यातील आणखी एका ऊर्जोचा उल्लेख मला महत्त्वाचा वाटतो. त्याच्यातील प्रचितीस आणून देण्याची शक्ती (कन्व्हिन्सिंग पॉवर).......\nगांधी, विनोबा आणि जयप्रकाश लडिवाळ महापुरुष होते. त्यांच्या कडेवर बसून आपण भावी जग पाहू या\nगांधींमुळे हे समजलं की, के‌वळ राजकारणच नाही तर कोणतीही गोष्ट ही आपण प्रेमानंच केली पाहिजे. प्रेम असलं की मन आपोआप निर्वैर होतं; त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. विनोबांकडून हे कळलं की, आपलं चित्त शांत असलं पाहिजे आणि जगातल्या सगळ्या घडामोडींकडे आपण समत्व भावानंच पाहिलं पाहिजे. जेपींकडून ही शिकवण मिळाली की, आपण कधीही सत्तेची आणि सत्ताधीशांची तळी उचलता कामा नये.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/aurangabad/world-blood-donor-day-bipin-free-radical-donation-43-years/", "date_download": "2018-09-22T04:17:50Z", "digest": "sha1:J2TLKDWDZIXZVK7YPOILYHN4UGXGIM7V", "length": 28674, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "World Blood Donor Day: Bipin Free Radical Donation For 43 Years | World Blood Donor Day : ४३ वर्षांपासून नियमित रक्तदान करणारे बिपीन निर्मळ | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nWorld Blood Donor Day : ४३ वर्षांपासून नियमित रक्तदान करणारे बिपीन निर्मळ\nदुर्मिळ व सर्व प्रकारचे रक्तगट असलेले दाते समाजात अधिकाधिक तयार करून त्यांच्याकडून रक्तदान व्हावे, यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया ४३ वर्षांपासून नियमित रक्तदान करणारे सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक बिपीन प्रभुदास निर्मळ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.\nऔरंगाबाद : विज्ञानाने खूप प्रगती केली असली तरी अद्याप कृत्रिम रक्त तयार करण्याचे संशोधन होऊ शकलेले नाही. ते शक्यही नसल्याचे अनेक वेळा तज्ज्ञांच्या चर्चासत्रांतून निष्पन्न झाले आहे. म्हणूनच दुर्मिळ व सर्व प्रकारचे रक्तगट असलेले दाते समाजात अधिकाधिक तयार करून त्यांच्याकडून रक्तदान व्हावे, यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया ४३ वर्षांपासून नियमित रक्तदान करणारे सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक बिपीन प्रभुदास निर्मळ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.\nजागतिक रक्तदान दिनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानासह मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान जनजागृतीबाबतच्या कार्याचा आढावा त्यांनी मांडला. बिपीन निर्मळ म्हणाले, गत काही वर्षांत विज्ञानाने खूप प्रगती साधली आहे. अगदी कधी काळी अशक्यप्राय वाटणारी बाब म्हणजे अवयव प्रत्यारोपण. याच्या शस्त्रक्रिया आज सहजपणे औरंगाबाद शहरातील विविध रुग्णालयांत होत आहेत.\nया प्रगतीमुळे मानवी जीवन सुकर होत असले तरी रक्ताबाबत अजून संशोधन सुरूच आहे. कृत्रिम रक्त तयार होऊ शकत नाही. ते केवळ माणसाच्या शरीरातच तयार होऊ शकते. म्हणूनच दुर्मिळच नव्हे तर सर्व प्रकारचे रक्तगट असलेले अधिकाधिक दाते तयार करण्याचा आपला संकल्प आहे. रक्तदानाचे प्रमाण वाढावे, रुग्णांना जीवनदान मिळावे यासाठी आपण मदर तेरेसा सोशल अ‍ॅण्ड मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्या, महाविद्यालयांत जनजागृती करीत आहोत. या उपक्रमाला बऱ्यापैकी यश येत आहे.\nग्रामीण भागासह शहरातील स्लम भागातही लहान मुले आणि वृद्धांची आरोग्य तपासणी शिबीर घेतले जाते. आतापर्यंत २ हजार लोकांचे मरणोत्तर नेत्रदान आणि ८ नागरिकांचे मरणोत्तर देहदान करवून घेतले आहे. आपला ए पॉझिटिव्ह गु्रप असून, स्वत: १३६ वेळा रक्तदान आणि ६६ वेळा पांढऱ्या पेशी दान केलेल्या आहेत. त्यामुळे समाजात रक्तदान, अवयवदान, नेत्रदान, देहदानाबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी, गैरसमज दूर व्हावे, यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे बिपीन निर्मळ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nWorld Blood Donor DayHealthAurangabadजागतिक रक्तदाता दिवसआरोग्यऔरंगाबाद\nऔरंगाबादमध्ये आरटीओच्या रडारवर स्कूल बस\nवेरूळ येथील शांतिगिरी महाराज यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी\nवाशिम जिल्ह्यात क्षयरुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ\nया 5 प्रकारच्या लोकांचं जास्त रक्त पितात डास\nपेनकिलरचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास होतात हे नुकसान\nस्मरणशक्ती वाढवायची असेल तर 'हे' पदार्थ खाणे टाळा\nमराठवाड्यात २५०० कि.मी. लांबीचे रस्ते\nसिल्लोड येथे कर्जबाजारीपणास कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\nवाळूज महानगरातून एकाच रात्री ५ दुचाकी लंपास\nसाठी ओलांडलेल्या त्या ‘तरुणांचा’ सायकल प्रवास\nभीषण आगीत कुलर कंपनी भस्मसात; तीन तासानंतर आगीवर मिळाले नियंत्रण\nआरटीओ कार्यालयातील ‘लक्ष्मीदर्शन’च्या वाढीसाठी घेतली बैठक; ३६० वरून ५०० रुपयांची केली मागणी\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/gewahlt", "date_download": "2018-09-22T03:21:44Z", "digest": "sha1:HM54NCCYZVYO3U4IDMJTQS5HNYUZA4BF", "length": 6935, "nlines": 142, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Gewählt का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\ngewählt का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे gewähltशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n gewählt कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\ngewählt के आस-पास के शब्द\n'G' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'gewählt' से संबंधित सभी शब्द\nसे gewählt का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Shall and will' के बारे में अधिक पढ़ें\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.aksharnama.com/client/trending_detail/2396", "date_download": "2018-09-22T03:53:34Z", "digest": "sha1:XZZB6OEGF44QWI2P4GEPR7LP47I6W4YF", "length": 28904, "nlines": 200, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "सोमनाथ चटर्जी : विवेकनिष्ठ साम्यवादी", "raw_content": "\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nसोमनाथ चटर्जी : विवेकनिष्ठ साम्यवादी\nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी (२५ जुलै १९२९ - १३ ऑगस्ट २०१८)\nसंकीर्ण श्रद्धांजली सोमनाथ चटर्जी Somnath Chatterjee लोकसभा अध्यक्ष Loksabha Speaker सीपीएम CPM कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) Communist Party of India (Marxist)\nउदारमतवादाचे, लोकशाहीचे मूल्य खऱ्या अर्थाने जीवनशैलीत रुजलेल्या द्रष्ट्या नेत्यास पक्षीय मर्यादा कधीच आड येत नाहीत. तसेच व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात वावरताना कुठले मुखवटे चढवावे लागत नाहीत. आधुनिकतावादाच्या अंगिकाराने ज्यांची वैचारिक बैठक पक्की झालेली असते, असे लोकच लोकशाही परंपरांची जोपासना मोठ्या आत्मविश्वासाने करत असतात. त्यांच्या प्रभावाने पक्षाच्या संकुचित चौकटीही खुज्या ठरतात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी हे या पक्षीय राजकारणापलीकडच्या पण अस्सल लोकशाही प्रवाहाचे पाईक होते. डाव्या पक्षात असूनही भारतीय लोकशाही, संसदीय कार्यप्रणाली आणि सर्वसमावेशक, उदारमतवादी राजकीय प्रवाहाचे प्रणेते म्हणून ओळख असणारे सोमनाथदा सोमवारी कालवश झाले अन् देश एका सच्च्या आधुनिक विचारसरणीच्या सुपुत्राला मुकला.\nआधुनिक शिक्षणासह देशाप्रती समर्पणाची भावना, उदारमतवाद, सर्वसमावेशक प्रवाहाची अनिवार्यता, सह-अस्तित्व व सर्वांशी असलेला सुसंवाद अशी वैचारिक पार्श्वभूमी चटर्जी यांना त्यांच्या कुटुंबात मिळाली. त्यांचे वडील निर्मलचंद्र चटर्जी, कायदेपंडित, न्यायमूर्ती व संसदपटू म्हणून ख्यातनाम होते. अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष व काँग्रेसेतर राजकीय वर्तुळात जनसामान्यांवर प्रभाव असणारे नेते अशी त्यांची ओळख होती. घरात सर्वच विचारसरणींच्या दिग्गजांची ऊठबस, वैचारिक देवाणघेवाणीची परंपरा होती. जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी हे निर्मलचंद्रांचे स्नेही; पण त्यांची राजकीय वाटचाल सर्वसमावेशक व उदारमतवादीच राहिली.\nकट्टर हिंदुत्ववादी असूनही विरोधकांशी सुसंवाद राखून असलेल्या निर्मलचंद्रांचा हा वारसा सोमनाथ चटर्जी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत चालविला. भारतातील बहुतांश साम्यवाद्यांमध्ये आढळणारी पोथिनिष्ठा, वैचारिक संकुचितता, साचेबद्धपणा आणि इतरांकडे खुल्या दिलाने पाहण्याच्या दृष्टिकोनाचा अभाव अशी लक्षणे उपजतच आधुनिक विचारांच्या चटर्जींमध्ये कधी दिसली नाहीत. स्वत:च्या पक्क्या वैचारिक बैठकीमुळे डाव्यांमधील वैचारिक गोंधळ त्यांनी सहज दूर ठेवला. याबाबत चटर्जी हेच खऱ्या अर्थाने डाव्यांमध्ये उजवे ठरले.\nकोणत्याही राजकीय विचारांचा पाईक होताना सोबतच्या इतर प्रतिस्पर्ध्यांशी आपली केवळ मतभिन्नता आहे आणि आपण एका विशाल लोकशाही प्रवाहातील सहप्रवासी आहोत, हा उदारमतवादाचा मतितार्थ उमगलेल्या चटर्जी यांची संपूर्ण वाटचाल अशी अनुकरणीयच राहिली. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभेच्या सभापतिपदी विराजमान होताना भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने चटर्जी यांना समर्थन दिले होते. डाव्या पक्षांतर्फे लोकसभा सभापतीपर्यंत मजल मारणारे ते पहिलेच नेते ठरले.\nसर्वच राजकीय विचारांच्या नेत्यांशी सुसंवाद असणारे चटर्जी हे सर्वांनाच आदरणीय असे होते. पक्षीय अभिनिवेश दूर ठेवून भारतीय राजकीय प्रवाहात जे काही उत्तम, विधायक घडेल त्या सर्वांशी असणारी बांधीलकी त्यांना कायम मोलाची वाटली. आपल्या दैनंदिन जगण्या-वागण्यात, राजकारणातही विधायक मार्गाने विरोध करणारे, संतुलित विचारांचे चटर्जी, आपण डायहार्ट कम्युनिस्ट असल्याचे सांगत. त्यांचा हा उदारमतवाद त्यांच्या पक्षासाठी कधीच अडसर ठरला नाही, उलट पक्षाची प्रतिमा उजळेल, अशीच त्यांची भूमिका राहिली.\nसर्वपक्षीय मित्रांशी असणारा सौहार्द हा त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता. त्यासाठी पक्षातून सातत्याने होणारी अनावश्यक टीकाही त्यांनी सहन केली. डाव्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सभापतिपदाचा राजीनामा देण्यास नकार देत चटर्जी यांनी संसदीय कार्यपद्धतीच्या परंपरांमध्ये भर घातली. लोकसभेचा सभापती हा त्या सभागृहाचा प्रमुख असतो. त्या पदावर असताना त्याचा पक्षीय राजकारणाशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही, संसदीय कार्यप्रणालीचा गाढा अभ्यास असलेल्या चटर्जी यांनी लोकनियुक्त सभागृहाचे पावित्र्य व सर्वश्रेष्ठता निदर्शनास आणून दिली. कारण ते या आधुनिक प्रवाहाचे भाष्यकार होते.\nसंघराज्यवाद, केंद्र-राज्य संबंध, संसदेतील कामकाजाची अधिकृत भाषा अशा अनेक संवेदनशील विषयावर संसदेत घमासान चर्चा झडत, त्यावेळी चटर्जी ‘सभागृहात न बोलणारा एकटा सभापतीच असतो हे मान्य, पण सभागृहासाठी बोलणारा तो एकमात्र असतो’ असे सुनावत आक्रमक सदस्यांना कार्यपद्धतीचे धडे देत असत.\nसौजन्यपूर्ण वर्तन, धोरणात्मक लवचिकता अंगी असलेल्या चटर्जींना पक्षाने निलंबित केले, त्या दिवसाचे वर्णन त्यांनी ‘आयुष्यातला सर्वांत दु:खद दिवस’ असे केले. सर्वपक्षीय उतावीळ नेत्यांप्रमाणे ते पक्षात फूटही पाडू शकले असते; पण संयमी, मितभाषी चटर्जी यांनी त्याबद्दल पक्षातील निकटवर्तीय सहकारी ज्योती बसू आणि पक्षाबद्दल सार्वजनिक स्तरावर एक अवाक्षरही काढले नाही. मनाचा मोठेपणा हा त्यांच्या अंगी रुजलेला उपजत संस्कारच होता.\nएका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला चुकीच्या वार्तांकनाबद्दल सज्जड दम भरलेल्या चटर्जी यांनी प्रत्यक्षात त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यास मात्र नकार दिला. त्याला चुकीची जाणीव करून देणे महत्त्वाचे. शिक्षा होण्यातून काहीच साध्य होणार नसते, असे सांगणारे डाव्यांतले सोमनाथदा सर्वांच्याच कायम स्मरणात राहतील.\nलेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\n‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nउदध्वस्त आयुष्यांची भरपाई कोण करणार\nसआदत हसन ‘मंटो’ फिरसे हाजीर हो…\nबदले, बदले राहुल गांधी नजर आते हैं\n‘बत्ती गुल मीटर चालू’ : काहीही गोंधळ घाला, कोण पर्वा करतो\n‘मंटो’ : दिग्दर्शनात कमी पडणारा सिनेमा तगतो, तो नवाजुद्दीनच्या लाजवाब अभिनयानं\nप्रा. फकरुद्दीन बेन्नूर : हरफनमौला, हरहुन्नरी, साक्षेपी, कलंदर फकीर\nसोलापूरनं बेन्नूर सरांना घडवलं. सोलापूर कामगारांचं शहर आहे. पॅरिस कम्यूनसारखी सोलापूर कम्यूनची १९२९ साली सोलापूरला चळवळ झाली होती. सोलापूरच्या कामगारांनी चार दिवस कामगारांचं राज्य निर्माण केलं होतं. त्यांचा नेता होता कुरबान हुसेन याची नोंद खुद्द स्टॅलिननं घेतली होती. या सगळ्यांचा परिणाम सोलापूरच्या जनमानसात होता.......\n‘गुरु’ ते ‘गुरुदास’ : एका अस्वस्थतेचा प्रवास...\nकिंचित राजकीय तडजोड न करण्याची गुस्ताखी कामत यांनी कायमच केली. काँग्रेसला गुरुदास कामत आणि गुरुदास कामत यांना काँग्रेस कळली नाही, पेललीही नाही असाही त्याचा आणखी एक अर्थ आहे. पक्षातील अपप्रवृत्तीच्या विरोधात कायम संघर्ष करण्याची किंमत म्हणून उपेक्षा वाट्याला येऊनही बेडरपणा न सोडणाऱ्या गुरुदास कामत यांचा विसर सहजासहजी पडणारा नाही.......\n‘बिटविन द लाईन्स’ शिकवणारे कुलदीप नय्यर\nत्याचं व्यक्तिमत्त्व, बोलणं आणि वागणं आश्वासक होतं. क्रिकेट, पाकिस्तान, भारतीय राजकारण हे त्यांच्या आवडीचे आणि भारतीय लोकशाही हा चिंतेचा विषय असायचा. आणीबाणीचे ते कट्टर विरोधक होते. एकूण माणूस बहुपेडी विद्वान होता आणि पत्रकार, लेखक म्हणून या समाजाला जितकं काही देता येईल तेवढं देऊन गेला. त्याबद्दल नय्यर याचं माझ्या पिढीला कायम स्मरण राहील.......\nप्रा. फकरूद्दीन बेन्नूर : इन्ना इलैही राजेऊन\n२०१४ नंतर भारतात अल्पसंख्य व मुस्लिम सामाजाच्या अस्मिता व धार्मिक प्रतीकांवर हल्ले होत आहेत. गोरक्षेच्या नावानं दलित, मुस्लीम आणि मागास समुदायातील लोकांची मॉब लिचिंग केली जात आहे, अल्पसंख्य समुदायात असुरक्षितेची भावना बळकट होत आहे, अशा परिस्थितीत प्रा. बेन्नूर यांचं जाणे महाष्ट्राच्या प्रबोधनवादी चळवळीची फार मोठी हानी आहे.......\nअजित वाडेकरांनी भारतीय क्रिकेटला ‘सुगीचे दिवस’ दाखवले\nवाडेकरांच्या रणजी-दुलीप करंडकाच्या कामगिरीबद्दल वासू परांजपे सर म्हणतात की, “तसा पराक्रम सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकरलाही जमला नाही.” संझगिरी सरांच्या शब्दांत सांगायचं झाल्यास “वाडेकर हे तिथे धावांच्या नायगाराचं नाव होतं”. त्यांच्या म्हैसूर संघाविरुद्धच्या ३२३ धावा कोणीही विसरू शकत नाही. त्यांच्या मुंबई विद्यापीठाच्या पराक्रमाच्या आसपास आजपर्यंत कोणीही पोहचू शकलेलं नाही.......\nअटल बिहारी वाजपेयी : उदारमतवादी नेता, पंतप्रधान आणि माणूस\nज्याच्या जाण्याचं खरोखर दुःख व्हावं, असा राजकीय नेता आज गेला. बिगर काँग्रेसी सरकारची टर्म पूर्ण करणारे पहिले पंतप्रधान म्हणून या देशाच्या इतिहासात अटल बिहारी वाजपेयींचं नाव यापूर्वीच कोरलं गेलंय. पण अर्थातच याही पलीकडे त्यांची थोरवी आहे. राष्ट्रीय महामार्गांचं त्यांनी ओळखलेलं महत्त्व, सर्व शिक्षा अभियान, पाकिस्तानपुढे केलेला मैत्रीचा हात, कारगिल विजय, पोखरणच्या अणुचाचण्या यांचं श्रेय त्यांचं आहे.......\nछोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता : वाजपेयींच्या काही कविता\nअटल बिहारी वाजपेयी हे कवीही होते. त्यांनी संख्येनं कमी कविता लिहिल्या असल्या तरी त्या कवितांची चर्चा मात्र जास्त झाली. वाजपेयींच्या कविता या राष्ट्रभिमानी कवीच्या कविता आहेत. ‘मेरी इक्यावन कविताएँ’ या वाजपेयींच्या हिंदी कवितासंग्रहाचं प्रकाशन १३ ऑक्टोबर १९९५ रोजी नवी दिल्लीत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते झालं. या कवितांमधून वाजपेयींचं ज्वाजल्य देशप्रेम पाहायला मिळतं.......\nअटलजी - एका पत्रकाराच्या नजरेतून\nअटल बिहारी वाजपेयी आणि नरसिंहराव हे दोन्ही नेते फारच मोठे आणि माणुसकीचा दरवळ होते. पंतप्रधान आणि राजकीय नेते म्हणून हे दोघेही मला जाम आवडत. अफाट विद्वत्ता, देवळाच्या गाभाऱ्यात पसरलेल्या सोज्वळ प्रकाशासारखा सुसंस्कृतपणा आणि अजातशत्रुत्व ही त्या दोघांची कवचकुंडलं होती. रावसाहेब आधी गेले, आता अटलजीही मृत्यू नावाच्या अज्ञात प्रदेशात निघून गेलेले आहेत. असे राजकीय नेते फारच दुर्मीळ असतात.......\nलोकहो, लक्षात घ्या, ‘घोषित’ आणीबाणी वाईट असते, पण ‘अ-घोषित’ आणीबाणी मात्र चांगली असते, बरं का\nलोकहो, लक्षात घ्या, नीट लक्ष देऊन वाचा, गल्लत करू नका. ‘घोषित’ आणीबाणी वाईट असते आणि ‘अ-घोषित’ आणीबाणी चांगली असते तेवढं काळजीपूर्वक लक्षात ठेवलं की, मग सत्य काय अन असत्य काय हे समजून घ्यायला सोपं जातं तेवढं काळजीपूर्वक लक्षात ठेवलं की, मग सत्य काय अन असत्य काय हे समजून घ्यायला सोपं जातं तेव्हा ‘घोषित’ आणीबाणी आणि ‘अ-घोषित’ आणीबाणी यांतील फरक नीटपणे समजून घ्या.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-education-satpur-56829", "date_download": "2018-09-22T04:05:09Z", "digest": "sha1:TEZ5ODT4PNAH6SYKW7KZKPES5Z752E3Z", "length": 17923, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news education satpur वाट चुकलेल्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nवाट चुकलेल्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न\nरविवार, 2 जुलै 2017\nनाशिक जिल्ह्याची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या, तसेच राज्यात नावाजलेली वसाहत म्हणून सातपूर औद्योगिक वसाहत ओळखली जाते. सुमारे पाच हजार लोकवस्तीच्या या सातपूर गावालगत औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणावर कामगार लोकवस्ती वाढली आहे. आजमितीस सातपूर, सातपूर कॉलनी या परिसराची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाखांवर पोचली आहे. कामगारबहुल असलेल्या या गावात दहावी-बारावीनंतरचे शिक्षण संकुल नसल्याने सर्वांचीच अडचण होत आहे. वाट चुकलेल्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सातपूरकर करत आहेत. फक्त पुढील शिक्षणासाठी या मुलांना शहराकडे धाव घ्यावी लागते.\nनाशिक जिल्ह्याची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या, तसेच राज्यात नावाजलेली वसाहत म्हणून सातपूर औद्योगिक वसाहत ओळखली जाते. सुमारे पाच हजार लोकवस्तीच्या या सातपूर गावालगत औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणावर कामगार लोकवस्ती वाढली आहे. आजमितीस सातपूर, सातपूर कॉलनी या परिसराची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाखांवर पोचली आहे. कामगारबहुल असलेल्या या गावात दहावी-बारावीनंतरचे शिक्षण संकुल नसल्याने सर्वांचीच अडचण होत आहे. वाट चुकलेल्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सातपूरकर करत आहेत. फक्त पुढील शिक्षणासाठी या मुलांना शहराकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे ही सुविधा स्थानिक ठिकाणी उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nसातपूरसह गावठाण भागाचा मोठा विकास झपाट्याने झाला आहे. या कामगार लोकवस्तीत अनेक राज्यांतील कामगार स्थिरावले आहेत. कामगारांच्या भावी पिढीसाठी मात्र सातपूरमधील मविप्र संस्थेचे जनता विद्यालय व महाविद्यालय सोडले, तर दुसरी अशी नावाजलेली शैक्षणिक संस्था या भागात कार्यरत नाही. सातपूर गावानजीकचा भाग हा झोपडपट्टीच्या विळख्यात आहे. येथील पालक आपल्या पाल्याला स्थानिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे या भागातील सुमारे ७० टक्के मुले-मुली शहराकडे धाव घेतात. त्यात मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याने रोजंदारी कामगारांच्या मुलांना इच्छा असून, दहावी-बारावीनंतरचे शिक्षण घेता येत नाही. या परिसरातील मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पोलिस ठाण्यातील नोंदीवरून दिसते.\nसातपूर, स्वारबाबानगर, सातपूर कॉलनी, मळे परिसर, अशोकनगर, श्रमिकनगर यांसह पाच मोठ्या झोपडपट्ट्यांमधील हजारो मुलांसाठी महापालिकेचे स्वारबाबानगर, सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळा, अशोकनगर येथील मीनाताई ठाकरे विद्यालय आहे या शाळांमध्ये ज्ञानदानाचे काम चालते. या शाळांमध्ये विद्यार्थिसंख्याही बऱ्यापैकी आहे. मराठी, हिंदी, सेमी इंग्रजी या शाळांमधून कामगारांच्या मुलांना शिक्षण दिले जाते. पण या शाळेत आठवीपर्यंतच वर्ग असल्याने आठवीनंतर हिरे विद्यालय, प्रगती विद्यालय, छत्रपती विद्यालय, मॉडर्न एज्युकेशन, श्रमिकनगर येथील हिंदी विद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यातही ज्यांना प्रवेश मिळाला नाही त्यांना नाइलाजाने नाशिकमधील शाळेत जावे लागते. त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सातपूर व गावठाण भागात मोठे शैक्षणिक संकुल उभारावे, अशी मागणी सातपूरकर करत आहेत.\nविद्यार्थ्यांमधील मूळ पाया मजबूत केला पाहिजे, त्यासाठी सातपूरमधील एकमेव जनता महाविद्यालय प्रयत्न करीत आहे. संस्थेने मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयांतर्गत सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गेल्या दोन-तीन वर्षांत बदलला आहे. विद्यार्थिसंख्या वाढत आहे, पण तुकड्या मर्यादित आहेत. त्यामुळे सर्वांनाच प्रवेश देणे शक्‍य नाही.\n-प्राचार्य ए. ई. ठोके, जनता महाविद्यालय, सातपूर\nसातपूर या कामगार वस्तीत अनेक वर्षांपासून मोठ्या शैक्षणिक संकुलाची उभारणी न झाल्याने मुलांना इच्छा असूनही पुढील शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे हजारो मुले आयटीआयकडे वळतात. त्या ठिकाणीही आता शैक्षणिक गुणवत्ता वाढल्याने पुढील शिक्षणासाठी फरफट होते.\nसर्व सोयींनीयुक्त शैक्षणिक संकुल या भागात होणे काळाची गरज आहे. त्यासाठी शासनाने तसेच खासगी संस्थांनी पुढे यायला हवे असे वाटते. सातपूर परिसरात विविध अभ्यासक्रमांची दारे खुली व्हायला हवीत.\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\nहिंगोली : सेनगांवात सव्वादोन हजार लिटर रॉकेल पकडले\nहिंगोली : सेनगाव येथील टी पॉईंट वर पोलिसांच्या पथकाने एका पिकप व्हॅन मधून घरगुती वापराचे सव्वा दोन हजार लिटर रॉकेल जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांवर...\nसायबर गुन्ह्यांतील चार कोटी हस्तगत\nपुणे - डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांची तब्बल ३ कोटी ९३ लाख २२ हजार रुपयांची रक्कम सायबर गुन्हे शाखेने परत...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nGanesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस\nपुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A4%B0_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T03:19:34Z", "digest": "sha1:SS6N73CA6OJ6WXOQ6UAPCZGO7KJ2UIZL", "length": 5094, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पालघर तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nपंचायत समिती पालघर तालुका\nपालघर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nपालघर तालुक्यात खालील गावे येतात.\nमहिकावती ऊर्फ केमाहीम ऊर्फ माहीम\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवसई | वाडा | जव्हार | मोखाडा | पालघर | डहाणू | तलासरी | विक्रमगड\nमहाराष्ट्र राज्यातील जागा ज्यांना गुणकाची गरज आहे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१८ रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/sprung", "date_download": "2018-09-22T03:12:47Z", "digest": "sha1:CPJCQQKGJ7MKXDUOCKSNI4FBOJPHXY57", "length": 7320, "nlines": 151, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Sprung का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nSprung का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Sprungशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n Sprung कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nSprung के आस-पास के शब्द\n'S' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Sprung का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C/", "date_download": "2018-09-22T02:52:18Z", "digest": "sha1:34HTRBBHODJ7MZ2VPM7LD2JTLSFFOYB6", "length": 6570, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : मुंबईचे दिल्लीपुढे विजयासाठी १९५ धावांचे आव्हान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nIPL 2018 : मुंबईचे दिल्लीपुढे विजयासाठी १९५ धावांचे आव्हान\nमुंबई : आयपीएलच्या अकराव्या हंगामातील आपल्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स मैदानात उतरले आहेत. दरम्यान,मुंबई इंडियन्सने दिल्लीसमोर विजयासाठी १९५ धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. मुंबईकडून सूर्यकुमार यादव आणि एविन लुईस यांनी धडाकेबाज फलंदाजी केली.\nयात सूर्यकुमार यादव ५३ धावा,एविन लुईस ४८ आणि टी. राहुल याने ३६ धावा केल्या. या सर्वांच्या जोरावर मुंबईने २० षटकांत ७ बाद १९४ धावा केल्या. दरम्यान, आजच्या सामन्यात दिल्ली डेअरडेविल्सचा कर्णधार गौतम गंभीर याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविद्यार्थ्यांना किमान एक कलाविषय शिकवायला हवा – डॉ. जब्बार पटेल\nNext articleसूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या\nआशिया चषक 2018 : नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nआशिया चषक 2018 : जाणून घ्या ‘सुपर फोर’ लढतीतील सामन्याच्या तारखा आणि वेळेविषयी\nआशिया चषक 2018 : केदार जाधवच्या नावावर अनोखा विक्रम\nआशिया चषक 2018 : नाणफेक जिंकून अफगानिस्तानचा फलंदाजीचा निर्णय, अफगानिस्तान 1 बाद 19\nआशिया चषक स्पर्धा 2018 : तीन भारतीय खेळाडू ‘या’ कारणामुळे स्पर्धेतून बाहेर\nक्रिकेट : शाहबाज नदीमने तोडला 21 वर्षापूर्वींचा विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/karad-news-electricity-tower-53851", "date_download": "2018-09-22T04:10:36Z", "digest": "sha1:6X6UYOKD5D3DFM2IIRWBBHS45LI4ZMLP", "length": 13515, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "karad news electricity tower वीज टॉवरला जमिनीसाठी दुप्पट भरपाई | eSakal", "raw_content": "\nवीज टॉवरला जमिनीसाठी दुप्पट भरपाई\nमंगळवार, 20 जून 2017\nकऱ्हाड - शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत 66 केव्ही ते 1200 केव्ही लाईनसाठी टॉवर उभा करायचा असेल तर संबंधित शेतकऱ्यांना रेडीरेकनरमधील दराच्या दुप्पट मोबदला देण्यात येणार आहे. उच्च दाब वाहिन्यांखालील जमिनीचाही मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील धोरणाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.\nकऱ्हाड - शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत 66 केव्ही ते 1200 केव्ही लाईनसाठी टॉवर उभा करायचा असेल तर संबंधित शेतकऱ्यांना रेडीरेकनरमधील दराच्या दुप्पट मोबदला देण्यात येणार आहे. उच्च दाब वाहिन्यांखालील जमिनीचाही मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील धोरणाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.\nगेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनीतून टॉवर उभा केला असेल तर त्यासाठी भरपाई देण्यास सुरवात झाली. त्यानुसार जागेच्या मूल्याच्या 25 ते 65 टक्केच मोबदला भरपाई म्हणून देण्यात येत होता. नवीन धोरणामुळे टॉवरसाठी लागणाऱ्या जागेसाठी संबंधित ठिकाणच्या रेडीरेकनरच्या प्रचलित दराप्रमाणे होणाऱ्या मूल्यांकनाच्या दुप्पट रक्कम भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. वाहिन्यांखालील जमिनीचाही मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. सध्या वाहिन्यांच्या पट्ट्याखालील जमिनीचा मोबदला देण्यात येत नव्हता. नव्या धोरणामध्ये तारांखालील जमिनीलाही मोबदला देण्याचे सूचीत करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात मोठी वाढ होवून त्यांना आर्थिक हातभार लागण्यासही मदत होईल.\nअति उच्चदाब टॉवरखाली जाणाऱ्या जमिनीचा मोबदला ठरवण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेण्यात येणार आहे. त्यामध्ये भूमिअभिलेख उपाधीक्षक, तालुका कृषी अधिकारी, पारेषण कंपनीचे प्रतिनिधींचा समावेश असेल. जमिनीचा मोबदला जर शेतकऱ्यांना मान्य नसेल तर तो जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करू शकतो.\nरक्कम दोन टप्प्यात मिळणार\nवीज टॉवरसाठी जमीन गेल्यास देण्यात येणाऱ्या मोबदल्याची रक्कम समान दोन टप्प्यांत देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील मोबदला टॉवरच्या पायाभरणीनंतर आणि दुसरा हप्ता टॉवर उभारणीनंतर देण्यात येईल. तारेखालील मोबदला प्रत्यक्ष काम झाल्यानंतर देण्यात येणार आहे. वीज कंपनीकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याची नोंद सात-बारावर करण्यात येणार आहे. टॉवर उभारताना जर पिकांचे व फळझाडांचे नुकसान झाल्यास भरपाई देण्यासंदर्भात विचार सुरू आहे.\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा\nबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....\nयोगींनी मोदींची तुलना केली शिवाजी महाराजांशी\nलखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. काही आठवडयांपूर्वी...\nवीज दरवाढविरोधी आंदोलन सुरू राहील - डॉ. एन. डी. पाटील\nकोल्हापूर - ‘जनतेची मते विचारात न घेता, काँग्रेस आघाडी सरकारच्या तुलनेत सध्याच्या सरकारने अवाच्या सव्वा वीज दरवाढ केली आहे. अशा दरवाढीला...\nकोळशाअभावी वीज कपातीचे संकट; एक दिवसाचा साठा शिल्लक\nचंद्रपूर : कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक वीजनिर्मिती केंद्र संकटात सापडले आहे. केवळ एक दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे....\nवीज दरवाढीमुळे ५२ संस्था अवसायनात\nकुडित्रे - स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये पाणीपुरवठा संस्थांचे बीज सहकारातून रोवले गेले. पाणीपुरवठा संस्थांमुळे जमीन सिंचनाखाली येऊन पश्‍चिम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://cipvl.org/19-", "date_download": "2018-09-22T04:00:36Z", "digest": "sha1:ONGTIFCAHR2KK7NXAI7H7XIPKUGYM6KK", "length": 6158, "nlines": 25, "source_domain": "cipvl.org", "title": "सममिक योग्य डोमेन नाव शोधताना आपण विचार करावा कारणे स्पष्ट करा", "raw_content": "\nसममिक योग्य डोमेन नाव शोधताना आपण विचार करावा कारणे स्पष्ट करा\nजेव्हा आपण ऑनलाइन उपस्थिति स्थापित करण्याचा विचार करत असाल तेव्हा पहिली गोष्ट आपण करावीकरू आपल्या डोमेन नोंदणी करणे आहे एक डोमेन नाव निवडणे महत्त्वाचे आहे कारण ते येईलएकतर आपण यशस्वी व्हा किंवा आपल्या साहस मध्ये अपयशी डोमेन नाव आपल्या ऑनलाइन पुष्टी करतेउपस्थिती, आपली वेबसाइट दृश्यमान बनविणे. योग्य डोमेन नाव शोधत आहात,काही घटकांवर तपासा, की Semaltट डिजिटल सेवा प्रमुख विशेषज्ञ जूलिया वाश्नेवा तुम्हाला विचार करण्याची शिफारस करते.\nएक विश्वासार्ह कंपनी शोधणे महत्त्वाचे आहे. बर्याचदा या कंपन्यांपैकी काही कंपन्या त्यांचे जाहिरात सुरू करतातसेवेला जास्तीत जास्त आणि नंतर ते त्यांच्याशी सहकार्य करतात ते एक लाजीरवाणी होते - mongodb tools. दुसरीकडे,इतर कंपन्या उच्च दर लावतात परंतु गुणात्मक सेवा देत नाहीत. पार्श्वभूमी तपासाज्या कंपनीवर आपण याबद्दल सत्य जाणून घेता त्याप्रमाणे कार्य करू इच्छितो.\nआपण आपल्या डोमेन नाव नोंदणी प्रक्रियेत आहेत तेव्हा, नाव निवडूनकधीकधी एक आव्हान असू शकते. काय आपण विचार करणे आवश्यक आहे नाव पाहिजेलक्षात ठेवा आणि आपल्या वेबसाइटसह त्या कामाशी घनिष्ठ नाते जोडणे सोपे आहेकरण्यासाठी आहे याव्यतिरिक्त, शोधण्यास सोपे असलेल्या पदांसह ते नाव देखील असावे.\nहे सुनिश्चित करा की आपण निवडता त्या डोमेनचे नाव इतर कोणाद्वारे कॉपीराइट केलेले नाहीआपल्याला कायदेशीर गुंतागुंत होऊ शकते. हे सुनिश्चित करणे चांगले होईल की ती कंपनी, जी आपणआपल्या डोमेन नोंदणीसाठी निवडले, स्पष्टपणे डोमेन नावे वापरकर्ता धोरणावरून स्पष्टपणे स्पष्ट केले आहेते प्रदान करतात. आपल्या डोमेन नावामध्ये त्याचा वापर करण्यासाठी योग्य निवड करा, उदाहरणार्थ,तो .com .net .org आणि बरेच काही असू शकते, ते आपल्या वेबसाइटच्या हेतूंवर अवलंबून आहे.\nजेव्हा आपण निवड करता तेव्हा संबंधित कीवर्डचा निवड करणे हा एक महत्त्वाचा घटक आहेडोमेन नाव शोध इंजिन कीवर्ड-समृद्ध डोमेन नावासाठी अनुकूल वाटते. या प्रकरणात, आपणआपण आपल्या वेबसाइटवर अनुकूल करू इच्छित प्राथमिक कीवर्ड किंवा वाक्यांश वापरुन पहा आणि वापरेलआणि प्रयत्न आणि डोमेन नाव सुमारे क्राफ्ट.\nआपण आपल्या वेब होस्टसह आपल्या डोमेन नाव नोंदणी न करण्याचे प्रयत्न देखील करावे. कारणएकदा आपण आपल्या होस्टसह काही मार्ग ठरविण्याचा प्रयत्न केला (जे सामान्य आहे), ते हलविण्यासाठी एक डोकेदुखी बनतेत्या बाबतीत, जर आपण त्यांना विभाजित केले तर ते चांगले होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2223", "date_download": "2018-09-22T03:29:01Z", "digest": "sha1:AGWGEJFH6HQVHJU6YCTC3UXZBZ5JP236", "length": 3313, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nजल व रस्‍ते वाहतूक महामार्ग\nजवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला पोर्ट ऑपरेटर पुरस्कार\nजलमार्गाने मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला ‘पोर्ट ऑपरेटर’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाला आहे. दुबईमध्ये 28 नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार घोषित करण्यात आला.\nबदलत्या काळातील आव्हानांना समर्थपणे तोंड देत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत जेएनपीटीने आपल्या उलाढालीत लक्षणीय वाढ केली आहे. त्याची दखल घेत या पुरस्कारासाठी जेएनपीटीची निवड केल्याचे परिक्षकांनी सांगितले.\nपुरस्काराबद्दल जेएनपीटीचे उपाध्यक्ष नीरज बन्सल यांनी आनंद आणि समाधानाची भावना व्यक्त केली. जेएनपीटीशी संबंधित सर्व घटकांचे सहकार्य आणि एकत्रित प्रयत्नांचे हे फलित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/political-pressure-rayamulakar-certificate-40577", "date_download": "2018-09-22T04:03:23Z", "digest": "sha1:FHR6LS6VJPGLKUIDGDSNVWSAPI2V6M5P", "length": 13890, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Political pressure for rayamulakar certificate राजकीय दबावातून रायमूलकरांना प्रमाणपत्र | eSakal", "raw_content": "\nराजकीय दबावातून रायमूलकरांना प्रमाणपत्र\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nनागपूर - मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांना राजकीय दबावातून जातप्रमाणपत्र मिळाल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. याप्रकरणी सोमवारी (ता. 17) झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार रायमूलकर यांच्यासह तत्कालीन सक्षम अधिकारी यांच्यासह एकूण 34 प्रतिवादींना नोटीस बजावली.\nनागपूर - मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांना राजकीय दबावातून जातप्रमाणपत्र मिळाल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. याप्रकरणी सोमवारी (ता. 17) झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार रायमूलकर यांच्यासह तत्कालीन सक्षम अधिकारी यांच्यासह एकूण 34 प्रतिवादींना नोटीस बजावली.\nविजय खंडुजी मोरे आणि ज्ञानदेव भिकाजी देबाजे अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. या दोघांनीही रायमूलकर यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. याचिकाकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार रायमूलकर यांनी राजकीय प्रभावाचा वापर करून बनावट जातप्रमाणपत्र बनविले. यात प्रशासकीय यंत्रणादेखील सहभागी असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. आमदार रायमूलकर सुतार जातीचे असून ही जात इतर मागासवर्गीयांमध्ये येते. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मेहकर येथून हार पदरी पडू नये यामुळे, रायमूलकर यांनी राजकीय शक्तीचा दुरुपयोग करत निवडणुकीच्या वर्षभरापूर्वी स्वत:ची जात बदलवून घेतली. यात रेव्हेन्यू रेकॉर्डपासून सर्व कागदपत्रांवर त्यांनी स्वत:ची जात सुतारऐवजी \"बलई' असल्याचे दाखविले.\nयाचिकाकर्त्यांच्या मते, यात सरकारी यंत्रणेनेदेखील राजकीय प्रभावात येऊन रायमूलकरांना बलई जातीचे प्रमाणपत्र दिले. याचिकाकर्त्याने अगदी जातवैधता पडताळणी समितीच्या अध्यक्षांनादेखील प्रतिवादी केले आहे. रायमूलकरांच्या भावाचे जातप्रमाणपत्र सुतार असताना त्यांच्या प्रमाणपत्रावर बलई कसे काय राहील, असा सवालदेखील याचिकाकर्त्याने उपस्थित केला. या प्रकरणी याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली. यानुसार सर्व प्रतिवादींना 24 जूनपर्यंत उत्तर सादर करायचे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.harkatnay.com/2012/07/", "date_download": "2018-09-22T03:25:51Z", "digest": "sha1:ON3E2SKCXHQBZVZTAFQIN7JXRQJPGG3S", "length": 16738, "nlines": 227, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: July 2012", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nकुरियरने आलेला मोठ्ठा खोका हातात घेऊन मी दार बंद केलं. सपासप वार करून सेलोटेप्स कापून टाकून खोका उघडला. भारतातून आलेल्या खोक्यात एक प्रकारची मायेची ऊब असते, प्रेम असतं, जिव्हाळा असतो. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यात चिवडा असतो. भरपूर चिवडा.. ताजा, खमंग, चविष्ट चिवडा पूर्ण खोका भरून वेगवेगळया आकाराच्या ४-५ पिशव्या भरून झाल्यावर उरल्यासुरल्या जागेत दाण्याचे लाडू आणि तत्सम लिंबूटिंबू पदार्थ, १-२ पुस्तकं वगैरेही असतात. पण मेन रोलमध्ये कायम चिवडाच पूर्ण खोका भरून वेगवेगळया आकाराच्या ४-५ पिशव्या भरून झाल्यावर उरल्यासुरल्या जागेत दाण्याचे लाडू आणि तत्सम लिंबूटिंबू पदार्थ, १-२ पुस्तकं वगैरेही असतात. पण मेन रोलमध्ये कायम चिवडाच तर यावेळीही अशाच चार पिशव्या होत्या. तीन लहान, झिपलॉक वाल्या पिशव्या आणि एक भली मोठी पिशवी. सगळं घर चिवडामय झालं \nझिपलॉकवाल्या छोट्या पिशव्या ऑफिसला न्यायला बऱ्या पडतील म्हणून वरती शेल्फात टाकून दिल्या. मोठी पिशवी खोक्यातून बाहेर काढली. ती मोठी म्हणजे खरंच खुपच मोठी होती. अवाढव्य.. एकदम ढब्बू. तिला लावलेले दोन रबर काढले आणि पिशवी उघडायला गेलो तर ती उघडेना. दोन्ही टोकं एकदम घट्ट चिकटून बसली होती. पुन्हा प्रयत्न केला तरी उघडेना. यावेळी मोठी पिशवी पण झिपलॉक आहे की काय अशा विचाराने त्याप्रमाणे उघडायचा प्रयत्न केला. पण इल्ला. कुठे सेलोटेप लावलाय का म्हणून शोधलं तर तसंही काही नव्हतं. कदाचित स्टेपल केलं असावं म्हणून बघितलं तर ते ही नाही. समोर एवढा चिवडा दिसतोय पण खाता येत नाहीये या विचाराने मी कासावीस झालो.\nपुन्हा एकदा शांतपणे नीट लक्ष देऊन पिशवी नक्की का उघडत नाहीये ते बघायचं ठरवलं. नीट चेक केलं तर लक्षात आलं की पिशवीची दोन्ही टोकं अगदी घट्ट चिकटून बसली आहेत. म्हणजे अगदी सराईत, अगदी प्रोफेशनल काम असावं तसं, स्टेपल नाही, सेलोटेप नाही, झिपलॉक नाही तरी पिशवी का उघडत नाहीये पूर्वी ते दुकानदार मेणबत्तीवर पिशव्या धरून पॅक करायचे तसं काही केलं की काय आईने पूर्वी ते दुकानदार मेणबत्तीवर पिशव्या धरून पॅक करायचे तसं काही केलं की काय आईने कैच्याकै... एवढं करण्याची काय गरज होती कैच्याकै... एवढं करण्याची काय गरज होती आई म्हणजे ना. या युगात मेणबत्तीने पॅकिंग आई म्हणजे ना. या युगात मेणबत्तीने पॅकिंग माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. पण ते सुपरपॅकिंग बघून विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता. काय रे देवा. स्टेपल/सेलोटेपच्या युगात हे असं पॅकिंग माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. पण ते सुपरपॅकिंग बघून विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता. काय रे देवा. स्टेपल/सेलोटेपच्या युगात हे असं पॅकिंग आता उघडू कशी ही पिशवी आणि खाऊ कसा चिवडा आता उघडू कशी ही पिशवी आणि खाऊ कसा चिवडा खरं म्हणजे एव्हाना चिवड्याचे दोन-चार बकाणे भरून व्हायला हवे होते तर आमचं गाडं पिशवीमध्येच अडकलं होतं \nमी वैतागून मोठी कात्री काढली. हे म्हणजे मधमाशी मारण्यासाठी एके-४७ वापरण्यासारखं होतं. पण काही इलाज नव्हता कारण मधासाठी आपलं ते चिवड्यासाठी एके-४७ काय तोफ, रणगाडा काहीही वापरायला मी मागेपुढे पाहिलं नसतं. कात्रीने मी पिशवीचं वरचं टोक कापून टाकलं. यकश्चित पिशवी उघडण्यासाठी कात्री वापरण्याचा प्रसंग कित्येक वर्षांनंतर आला होता. पण इतिहासाकडे दुर्लक्ष करून पिशवीत हात घातला आणि बकाणा भरला. अहाहाहा.. काय तो ठसका, काय ती चव. बेस्ट एकदम. एवढ्या चविष्ट, खमंग, खुसखुशीत चिवड्याबद्दल मी आईला मेणबत्तीने पिशवी पॅक करण्याचा गुन्हा माफ करून टाकला. नंतर थोडा चिवडा डिशमध्ये काढून घ्यावा म्हणून पिशवी उचलली आणि..................\nआणि सगळं घर चिवडामय झालं माझ्या पायाशी चिवड्याची भलीमोठी रास तयार झाली. दुसऱ्या टोकाने पिशवी उघडी होती माझ्या पायाशी चिवड्याची भलीमोठी रास तयार झाली. दुसऱ्या टोकाने पिशवी उघडी होती स्टेपलच्या पिनांचा त्रास होऊ नये किंवा पिशवी उघडताना सेलोटेप चिकटू नये यासाठी आईने पिशवीचं तोंड चांगलं ४-५ वेळा फोल्ड करून त्यावर चांगले दोन मोठे रबर लावून दिले होते (जे मी पोस्टच्या सुरुवातीलाच काढले होते). थोडक्यात मेणबत्तीने पिशवी पॅक करण्याच्या मध्ययुगात आई नव्हती तर आईने असं केलं असेल असं वाटणारा मी होतो \nती रास बघून 'छोटा चेतन' मधली मुलं आईस्क्रीमच्या डोंगरात उड्या मारता मारता एकीकडे आईस्क्रीम खातात किंवा अंकल स्क्रुज (ज जेवणातला, जहाजातला नव्हे) त्याच्या पैशाच्या राशीत यथेच्छ डुबक्या मारतो तद्वत चिवड्याच्या राशीत अगदी डुबक्या मारल्या नाहीत तरी निदान तोंड तरी घालावं असं मला वाटून गेलं. पण तरीही तो मोह टाळून मी सगळा चिवडा पुन्हा त्या पिशवीत भरून ती पिशवी मस्त हवाबंद डब्यात भरून टाकली.\nहल्ली कधी कधी चिवडा खाताना एखादा घास किंचित विचित्र लागला तरी चुकून मीठ/लिंबू वगैरे काहीतरी कमीजास्त झालं असेल किंवा नीट ढवळला गेला नसेल अशी स्वतःची समजून घालून मी त्या चवीकडे साफ दुर्लक्ष करून खमंग चिवड्याचा पुढचा घास तोंडात कोंबतो \nलेखकु : हेरंब कधी : 1:41 AM 63 प्रतिक्रिया\nलेबलं : अर्थहीन, इनोदी, निरर्थक\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/niggaon-m-talathi-attempt-taking-bribe/", "date_download": "2018-09-22T04:17:34Z", "digest": "sha1:JOTMSPIGJZJTW7FXZ6P5XA3233BB4ZE2", "length": 25922, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Niggaon (M) Talathi Attempt On Taking Bribe | लाच घेताना निमगांव (म) चा तलाठी अटकेत | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nलाच घेताना निमगांव (म) चा तलाठी अटकेत\nठळक मुद्देसातबारा उताºयावर नोंद लावण्यासाठी मागितले पैसेसोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईलाचखोरावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू\nसोलापूर : सातबारा उताºयावर नोंद घेण्यासाठी २ हजार रूपयाची लाच स्वीकारताना निमगांव (म) (ता़ माळशिरस) च्या तलाठ्यास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़\nदत्तकुमार कृष्णाजी लाळे (वय ४५) तलाठी, नेमणुक - निमगांव (म) माळशिरस, रा़ प्लॅट नं ३ मनोरमा कॉम्पलेक्स, अवंतीनगर, मुरारजी पेठ, सोलापूर असे लाच स्वीकारणाºया तलाठयाचे नाव आहे़ तक्रारदार यांच्या मौजे निमगांव म हद्दीतील शेतजमिनीवरील बँकेच्या बोझ्याची सातबारा उताºयावर नोंद घेण्यासाठी तलाठी लाळे यांनी २ हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ ही मागणी केलेली लाच निमगाांव म हद्दीत वेळापूर रोडवर स्वीकारली असता सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने रंगेहाथ पकडले़\nही कारवाई पोलीस निरीक्षक वैभव मारकड, पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक कविता मुसळे व त्यांच्या पथकातील कर्मचाºयांनी केले़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSolapurAnti Corruption BureauSolapur Collector OfficeSolapur rural policeसोलापूरलाचलुचपत प्रतिबंधक विभागसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयसोलापूर ग्रामीण पोलीस\nसोलापूरात महापालिकेच्या झोन कार्यालयांना काँग्रेसने ठोकले कुलूप, भाजपाविरोधात निर्देशने\nसोलापूरातील पद्मशाली संस्था निवडणुक ; दोन गटांनी नेमले वेगवेगळे अध्यक्ष\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, सोलापुरातून एकास अटक \nतीन हजाराची लाच स्विकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक\nप्लस्टिक बंदीची पहिली कारवाई सोलापूरात\nगुगलकडून सोलापूरातील १३ विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती\n आजोबांच्या हस्ते 'आजोबा गणपती'च्या देखाव्याचे उद्घाटन\nखोमनाळ येथील जुगार अड्ड्यावर कारवाई, पाच जणांवर गुन्हा दाखल\nनरसिंगपुर येथे अवैध वाळू उपसा करणाºया वाहनांवर कारवाई, ३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\nसहकारमंत्र्याच्या संपर्क कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा\nपंढरपूरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात तुळशीची सजावट\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/16690?page=4", "date_download": "2018-09-22T03:43:00Z", "digest": "sha1:T6AIA6OL5QUQL7BQ67TFUWBDKX7LLNZ4", "length": 68183, "nlines": 492, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पिकनिकला जायचंय.....?? इथे माहिती मिळेल. | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पिकनिकला जायचंय.....\nआपल्यापैकी प्रत्येकच जण कुठे ना कुठे तरी पिकनिक/ट्रेक किंवा ववि ला जायचा प्लॅन आखत असणार - कदाचित माबो च्या टोळक्यासोबत किंवा स्वतंत्र ग्रुप सोबत किंवा मग घरच्यांसोबत.\nबर्‍याचदा असं होतं की जाण्याचं तर ठरतं पण नक्की कुठे जायचं हे शोधण्यापासून पूर्वतयारी सुरु होते. मग नेट वर शोधा, मित्रांना हाकाट्या द्या (फोन वरून ), माहिती मिळवा, चौकश्या करा या चक्रातून जावे लागते. तर या त्रासापासून वाचण्यासाठी हा लेखनाचा धागा सुरु करत आहे.\nतुम्हाला माहीत असलेली ठिकाणे (water parks, resorts, धबधबे, किल्ले, बीचेस्, प्रायव्हेट बंगले/फार्म हाऊसेस् इ.इ.) जी एक दिवसीय किंवा दोन दिवसीय (over night stay) सहली (पिकनिक/ट्रेक किंवा ववि) साठी साठी उपयुक्त असतील ती इथे सांगा. जर राहण्याची सोय असेल तर सोबत बुकिंग साठी आवश्यक तपशीलही द्या. जसे की:\n(आपल्याला बर्‍याचदा विपत्रांमधून ही माहीती मिळत असते. ती इथे share करा. ही माहिती असलेली PDF किंवा word doc फाईल तुमच्याकडे असेल तर तसे लिहा. म्हणजे मग इच्छुक लोक तुम्हाला संपर्कातून लिहू शकतील.)\nएकमेकां सहाय्य करू, अवघे जाऊ पिकनिकला\n[जवळच्या (चार तासांचे आत) व लांबच्या प्रवासाच्या वेळी काय काय खबरदारी घ्यावी, कोणती पूर्वतयारी करावी, कोणती माहिती आगाऊ मिळवावी, कोणते संपर्क क्रमांक जवळ असावेत, प्रवासाचा मार्ग कसा निश्चित करावा, सुरक्षेच्या दृष्टीने तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी, वाहनाच्या बाबतीत व ड्रायव्हरच्या बाबतीत काय पथ्ये पाळावीत इत्यादी माहितीचे एकत्रित संकलन खालील धाग्यावर पाहता येईलः\nप्रवासी भाडोत्री गाडीने जवळच्या/ लांबच्या प्रवासासाठी टीपा\nआत्ता पर्यंत या धाग्यावर पडलेल्या पोस्ट्स मधून पिकनिकसाठी जे ऑप्शन्स मिळाले आहेत ते एकत्र करून एरियावाइज इथे देत आहे:\n१) शहापूरजवळ (जिल्हा. ठाणे) एक HARSHGIRI Lake Resort आहे.\nखूप अगदी खास नाहिये. पण जेवण बरे होते इथले. आणि रेट्स ही फॅमिलीसाठी परवडेबल आहेत.\nराहण्याची सोय आहे अथवा नाही मला idea नाही. नेट वर सर्च केल्यास या Resort ची लिंक आणि बुकिंग चे तपशील मिळू शकतील.\nकर्जत मधील काही रिसॉर्ट\nप्रकृती *** http://www.prakrutifarm.net/ - फॅमिलीसाठी हा छान ऑप्शन आहे.\nकर्जत फार्म हाऊसेसची माहिती ह्या साईटवर पण मिळेल :\nअंबरनाथ - शांती सागर**\nटिकुजीनी गुज्जू लोकांच फेव्हरिट त्यामुळे जेवण अगदी गोड गोड असतं.\nवसई- पालघर - भाईंदर\n८) रोशिनी कृषी पर्यटन केंद्र\nनेरळचे सगूणा बाग फार्म हाऊस: - http://www.sagunabaug.com/\nनेरळला भडसावळे यांचा हा फार्म आहे. जवळ नदी पण आहे. घरगुती स्वरूपाची व्यवस्था आहे. पिलांना न्यायला मस्त आहे. खूप मजा करतात बच्चे कंपनी तिथे. बफेलो राइड मूळे तर अजुनच मजा येते त्यांना.\nपण मोठ्यासाठी एंजॉयेबल पिकनिकची गॅरंटी नाही. एका माबोकराच्या अनुभ्वाप्रमाणे व्यवस्था काही खास नव्हती. नदीत नुसता चिखलगाळ होता. जागेचा नीट न ठेवलेला मेंटेनन्स, जेवणाची नीट न झालेली सोय यामुळे खूप मजा नाही आली . शिवाय जेवणाची चवही इतकी खास नव्हती.\nखोपोली पासून केवळ काही मिनिटांच्या अंतरवर हे ठिकाण आहे. 2010 चा माबो ववि इथे झाला होता. फॅमिली व ग्रूप पिकनिकसाठी छान जागा.\nhttp://matheranhotels.com/index.html छान हॉटेल आहे हे. स्टेशन पासुन साधारण १ कि.मी. असेल.\nटॉय ट्रेनने जाणार असाल तर त्याचे बुकिंग मात्र आधीच करा. तिथे भली मोठी लाईन असते.\nकोलाड - सुतारवाडी डॅम जवळील Hans Adventure Resort\nफक्त भरपूर पाऊस झाल्यानंतर जावे. कुंडलिका नदीत रिव्हर राफ्टिंग क्लास अनुभव आहे.\n१४) नवी मुंबई जवळचे ठिकाणे... कल्याण वरून मलंगगड, पनवेल-पळस्पे फाट्यावरुन जवळ प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, कर्नाळा, इर्शाळगड, चंदेरी... अलिबागला कुलाबा, थळला खांदेरी-उंदेरी आहेत.\nश्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर , हाडशी (पौड पुणे )\n(सुंदर अन शांत निसर्ग अध्यात्माच्या सानिध्यात पाहायचा असेल तर इथे जरूर भेट द्यावी.)\nपुणे-नळस्टॉप-पौड रोड - चांदनी चौक - पिरंगूट - पौड - उजवीकडे वळून चाले- कोळवण खोरे- हाडशी. साधारण ६० किमी.\nइथे २००९ चा ववि झाला होता. या स्पॉटविषयी माबोकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. हे ठिकाण विशेष खास नाही असे kabhayk या माबोकराचे म्हणणे आहे.\nसूर्य शिबीर - पुण्यावरून ४५ किमी असेल.. तिथे जाण्यासाठी त्यांची बस आहे पुढे बोटीतून .पिकनिक साठी मस्त जागा.\nपुण्यापासून दोन तासांच्या अंतरावर जाधव गड आहे. आधी बुकींग केले तर बरे. जरा पीळ ड्राइव आहे पण मस्त जागा आहे. कॉफी शॉप मध्ये उत्तम बिर्यानी मिळाली. मुलांसाठी स्विमिन्ग पूल व तिथेच स्पा आहे आयांसाठी. एक रात्र तरी राहिले तर जास्त छान. बर्‍यापैकी महाग असेल बहुतेक.\nअ‍ॅम्बीव्हॅली देखिल आता सगळ्यांकरता खुलं झालं आहे. अँबी व्हॅलीलाच लागून कोरिगडाजवळ \"क्लाऊड ९ आहे, ग्रूपनुसार बंगले मिळतात. अप्रतिम. स्विमिंग पूल पण आहे. फक्त व्हेज जेवण मिळते.\n७) भोरजवळ भाटघर धरणचा लेक व्ह्यू असलेलं मंत्र ए ठिकाण पावसाळ्यात एकदम मस्त आहे. पुण्यातून तासाभरात पोहोचता येतं इथं सर्व माहीती आहे..\nमहाबळेश्वरमधे रहाण्या-जेवण्यासाठी उत्तम शाकाहरी हॉटेल - गिरीविहार. (http://www.hotelgirivihar.com/). स्थलदर्शनासाठी तुम्ही जिकडे रहाला तिथेच वाहनाची सोय करण्याची विनंती करता येईल. क्षेत्र महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, तापोळा, महाबळेश्वरातले पॉईंट्स इत्यादी गोष्टी बघता येईल. महाबळेश्वरला जाणार असाल तर वाई सुध्दा कराच.\nमहाबळेश्वरमधे रहाण्या-जेवण्यासाठी छान हॉटेल \"andvanbhuva\" - http://www.hotelanandvanbhuvan.co.in/\nमिलिंद गुणाजीने पण या हॉटेल वर एका कर्यक्रमात सान्गितले होते. ईथले जेवण पण मस्त आहे.\nखरेखुरे अ‍ॅनिव्हर्सरी स्पेशल हवे असेल तर इतर कुठला फार विचार न करता महाबळेश्वरला रामसुख रिसॉर्टला जा आणि earth star, blue heart किंवा florentine या तीनपैकीच एका कॉटेजमध्ये रहा. पावसाळ्यात गेलात तर Cullinan कॉटेज मध्ये. रेट्स थोडे जास्त वाटले(४२K /२ nights) तरी it's worth it. इथले जेवण उत्कृष्ट असले तरी 'फक्त व्हेज' मिळते हीच एक (माझ्या दृष्टीने) उणीव.\nमहाबळेश्वर जाणार असाल तर एक स्ट्रॉबेरी रिझॉर्ट पण छान आहे.\nइथे तुम्हाला लवासाची माहिती मिळेल. हॉटेल्सचे फार ऑप्शन्स नाहीयेत. एकांत एका टेकडीवर आहे आणि इथून दिसणारा व्हू अत्यंत सुंदर आहे. इथून शेजारूनच एक छोटासा ट्रेल आहे.\nफॉरच्युनमध्ये स्विमिंग पूलही मिळेल. इथून वॉटरस्पोर्टस जवळ आहेत. पण व्हू इतका चांगला नाही.\nड्यूक्स रिट्रीट, खंडाळा. खूप कपल्स असतील तर कॉटेज घेता येइल नाहीतर रूम्स मस्त आहेत. स्पा आहे. स्पेशल डेट सारखे फॉरमल जेवणाची मस्त जागा आहे. पूल साइड आहे. सकाळी ट्रेल्स वगैरे आखतात ते लोक्स शिवाय ब्रेकफास्ट जेवण खाण मस्त आहे. पावसाळ्यात रॉक्स. वीकांताचे रेट्स जास्त आहेत. वीकडेला गेल्यास स्वस्त पड्ते. मुंबई/ पुण्यापासून दीड तासाची ड्राइव्ह.\nलोणावळ्याचे लगूना सुरुवातीला चांगले होते. नंतर ते तसे राहिले नाही. लोणावळ्यालाच जायचे असेल तर फरियास चांगले आहे. पण शुक्रवार- शनिवार रात्री मुंबईकरांची गर्दी असते.\nथोडेसे हटके पाहिजे असेल तर मचाण नावाचे आहे लोणावळ्यावरून अँबी व्हॅलीला जायच्या रस्त्यावर घुसळखांबकडे थोडी वाकडी वाट करून. तीन बेडरूमचे सुंदर घर आहे. एका जोडप्याला रहायलाही ते छान आहे. दरीच्या टोकाला बांधले आहे. आणि दरीकडे पूर्ण काचेच्या भिंती आहेत. त्यांचा स्वयंपाकी तुम्हाला जेंव्हा जे काही हवे ते बनवून देतो. फिरण्यासाठी पायवाटा आहेत. www.themachan.com\nड्यूक्स रिट्रीट पण फार छान आहे. तिथे तुम्हाला हवे तसे खास अ‍ॅनिवर्सरी डिनर प्लॅन करतात. विथ म्युझिक मला वाट्ते १० के आहे कि काय तरी. एक बोहले असल्यासारखे असते आणि डिनर, वाइन इत्यादी. मेन्यू आधी सांगता येतो. अगदी क्यूट ड्रीमी लोके शन आहे. हा अगदी नो कटकट आरामाचा रिसॉर्ट आहे. क्यूट से इन्डोअर रेस्ट. पण आहे. यम्मी ब्रेकफास्ट.\nवैद्य यांचे फार्म हाऊस\nपत्ता: नागाव-हाटाळे बाजारा जवळ\nफोनः ९५२१ ४९४५०१७ (आता change झाला असल्यास idea नाही )\nबुकिंग साठी मुंबईचा पत्ता:\nपोपटलाल बिल्डिंग, रानडे रोड, दादर (प.)\nफार्म हाऊस खूप स्वच्छ नाहिये. पण ठिक आहे. २ मजली आहे. खाली हॉल + किचन + एक बेडरूम + टॉयलेट + बाथरूम. वरती एक बेडरूम + टॉयलेट + बाथरूम + टेरेस\nजानेवारी २००९ मध्ये २५० रु. per head charge होता. किचन मध्ये तुम्हाला स्वत: स्वयंपाक करायचा असल्यास allowed आहे. फार्म हाऊस वर एक नोकर असतो. बाहेरून जेवण वगैरे मागवायचे असल्यास तो मदत करू शकेल. अर्थात मुंबई चा फोन नं. दिला आहे. त्यावर चौकशी केल्यास पूर्ण माहिती मिळेलच. अलिबाग-नागाव ला जाण्यासाठी कल्याण/ठाणे येथून बसेस मिळतात. किंवा gate way of india वरून फेरी बोट/लाँच ही मिळू शकेल.\n२०, २१ नोव्हेंबरला नागावला गेलो होतो. आयत्यावेळी ठरल्याने, बरेच जण असल्याने एकदम ४-५ रूम्स हव्या असल्याने, समुद्रकिनार्‍याच्या जवळच हॉटेल हवं असल्याने आणि नेटवरचे रिव्हू वाचून या सगळ्या क्रायटेरियात बसणारं 'डॉलफिन हाऊस बीच रिसॉर्ट' नावाचं रिसॉर्ट बुक केलं होतं. पण ते फारच बोअरिंग निघालं. एकतर नागावमध्ये शिरल्यावर छान छान वाड्या दिसतात. तशी एखादी वाडी असेल घरामागे अशी अपेक्षा होती ती मोडीत निघाली. एक नुसतंच घर. त्यात आजूबाजूला अज्जिब्बात जागा नाही. पण खोल्या बर्‍या होत्या आणि खूप अपेक्षाही नव्हती म्हणून ठीकाय. रिसॉर्टच्या मालकाची वृत्तीही 'हे आहे हे असं आहे. यात आम्ही बदल करणार नाही. तुम्ही उगाच सल्ले देऊ नका आणि कमेंटसही करू नका.' अशी होती. असो.\nगेल्यावर लंच रिसॉर्टमध्येच केल्यावर इथे काही खरं नाही हे लक्षात आलं. त्यामुळे जेवल्यावर फिरायला बाहेर पडलो तेव्हा 'डिनर कुठे' या प्रश्नाचं उत्तरंही शोधत होतो. आणि आम्हाला एक अत्यंत अमुल्य खजिनाच सापडला - 'अन्नपुर्णा' नावाचा. श्री व सौ चिटणीस त्यांच्या घरातून हे घरगुती पध्दतीचं जेवण देणारं रेस्टॉरंट चालवतात. ऑर्डर आधी द्यावी लागते (तसंही नागावला कुठेही आधी ऑर्डर द्यावी लागते). व्हेज - नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं अप्रतिम चवीचं जेवण इथे मिळतं. व्हेज थाळी रु. १०० आणि नॉनव्हेज रु. २५०.\nआम्ही रात्रीकरता बोंबलाचं कालवण, कोलंबीचं लिपतं आणि तळलेलं पापलेट असा नॉनव्हेज बेत सांगितला होता तर कोबीची भाजी, फ्लॉवर-मटारची भाजी, डाळ असा बेत सांगितला होता. कोलंबीचे पैसे वेगळे होते कारण थाळीत दोनच नॉनव्हेज आयटेम असतात. पण जेवण भरपूर असतं आणि अत्यंत प्रेमानं वाढतात. जेऊन तृप्त होणं म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर 'अन्नपुर्णा' ला पर्याय नाही.\nदुसर्‍या दिवशी सकाळचा नाश्ताही अर्थात तिथेच. चविष्ट पोहे आणि ऑम्लेट-पाव.\nअन्नपुर्णा : अलिबागहून नागावमध्ये शिरल्यावर मुख्य रस्त्यावरून शिवाजीचा पुतळा (उजवीकडे) आल्यावर तसंच पुढे गेलात की रस्ता डावीकडे वळतो. तिथे लगेच उजव्या हाताला तुम्हाला अन्नपुर्णाचा बोर्ड दिसेल. (अजून एक अन्नपुर्णा आमच्या सुप्रसिध्द रिसॉर्टजवळही होतं. त्यामुळे गोंधळ होऊ देऊ नका. ) फोन : ८००७४३९३७९, ९७६४५५७०७९, ७३५०५६७९८८, ०२१४१-२४५३२८. हे जवळपासच्या हॉटेलातून रहाण्याची सोयही करतात.\nअलिबागजवळ आवास म्हणुन एक बीच आहे. कुटुंबासाठी जायला छान जागा आहे...\nतिथे जोगळेकर कोटेज मध्ये राहाण्याची चांगली सोय होते... मुलांसाठी खुप छान जागा आहे. शांत आणि निवांत...\nजोगळेकर कोटेजची माहिति इथे मिळेलः\nअत्युत्तम जेवण. वेज नॉनवेज (अनलिमिटेड).\nघरगुती जेवणाची सोय आहे, २ मजली आहे. + टॉयलेट + बाथरूम. + बेडरूम\nमध्यवर्ती असल्याने काशीद बीच, नागव बीच, अक्षी बीच, जाता येते जवळच बिर्ला मंदीर सुद्धा आहे\nमुरुडला गोल्डन स्वान नावाचे बीच रिसॉर्ट आहे:\nप्रत्येक कॉटेजच्या बाहेर मस्त व्हरांडा आहे... आणि तिथुन समुद्राचा व्ह्यु\nतिथला बीच प्रायव्हेट बीच असल्यासारखाच आहे.. तरीही मुरुडच्या मेन बीचपासुन चालत जाण्याच्या अंतरावर... अगदी किनार्‍यावर मस्त झोपाळे आणि बीच चेअर्स आहेत शिवाय गोल्डन स्वानने रेंट वर सायकल्सही ठेवल्या आहेत... आणि बीचवर घोडा आणि घोडागाडी राईड्सही आहेत. जेवण थोडे महाग पण क्वांटिटी चांगली शिवाय गोल्डन स्वानने रेंट वर सायकल्सही ठेवल्या आहेत... आणि बीचवर घोडा आणि घोडागाडी राईड्सही आहेत. जेवण थोडे महाग पण क्वांटिटी चांगली आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अतिशय नम्र आणि तत्पर स्टाफ. कॉटेजेस काही फार लॅव्हिश वगैरे नाहियेत आतुन पण फार वाईटही नाहीत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अतिशय नम्र आणि तत्पर स्टाफ. कॉटेजेस काही फार लॅव्हिश वगैरे नाहियेत आतुन पण फार वाईटही नाहीत पुण्यापासुन ताम्हिणी घाटातुन १५६ किमीवर आहे. कपल्स साठी तर बेस्ट आहेच पण मुलांना खेळायला आणि फॅमिली गेट्-टुगेदर्सनाही चांगले आहे... अतिशय सुंदर लोकेशन - समुद्राच्या शेजारीच, स्वच्छ आणि पूर्णपणे सुरक्षित समुद्रकिनारा, टुमदार रिसॉर्ट, अतिशय आदबशीर आणि तत्पर स्टाफ, चविष्ट जेवण.\nहे रिसॉर्ट पूर्वी एमटीडिसीचं होतं आणि आता गोल्डन क्लब लीजवर चालवत आहे. त्यामुळे खोल्या अगदी बेसिक आहेत. विशेषतः डि१, डि२ अतिशय छोट्या - केवळ दोन लोकांकरताच आहेत. तिसर्‍याला त्यात अगदीच वाव नाही (फारच लहान मूल असेल तर ठीक). डि१+डि२ आणि डि३+डि४ अशा एकत्र करू शकता कारण मध्ये कॉमन दार आहे.\nडी३, डि४ या खोल्या १ आणि २ च्या शेजारीच असल्या तरी जरा मोठ्या आहेत. त्यामुळे रात्री अजूनएक बेड लावता येईल. पण त्यांच्याकडे फोल्डिंग बेड नाहीत त्यामुळे जमिनीवर गादी घालून झोपावं लागेल.\nडि५,डि६ या खोल्यांमध्ये पोटमाळ्यावर बंकबेड बनवले आहेत. ते बरेच मोठे आहेत. तीनजण आरामात झोपू शकतात. बच्चेकंपनी या सोईवर अतोनात खुश होते.\nयाव्यतिरिक्त काही कॉटेजेस आहेत. पण त्यात ६ ते ८ माणसांकरता केवळ एकेकच बाथरूम आहे.\nबाथरूम्सही छोट्या आणि 'सुधारणेला बराच वाव' टाईप्स वाटल्या.\nतरीही, लोक्स, यातून आपल्याला त्यातल्यात्यात योग्य अशी रूम शोधा पण नक्की एकदा तरी जाच.\nमुरुड्ला जाणार्‍या लोकांसाठी एक टीप - एकदा तरी पाटील खाणावळीत जेवा. veg अथवा non veg. खेकडा खा, मासे खा, prawns खा किंवा चिकन fry खा. या जन्मात विसरणार नाही. बिलपण फार नाही, कि जेवण्याची मजा अजुन वाढते. अप्रतिम जेवण मिळतं. आणि हे एका मस्तं नारळाच्या वाडीत बसुन हां छान जागा आहे एकदम.\nहरिहरेश्वरला रहायची सोय आहे बोड्सांच्या 'तपोवन' मधे. छान नविन स्वछ्छ आणि AC रुम्स आहेत. सावधान - ईथे खूप सारे बोडस आहेत. आपण योग्य ठिकाणी गेला आहेत ना चेक करा. दिलीप बोड्स यांचे तपोवन छान आहे. पण त्यांच्या घरी राहण्याचा एका माबोकराचा अनुभव फारसा चांगला नाही. service व Rooms खास नाही.\nजर तंबुमधे रहायचं असेल तर सरळ MTDC गाठा. समुद्र पण जवळ आहे इथून. खाण्यापिण्याची पण सोय आहे.\nघरगुती राहाण्याची सोय बर्‍याच ठिकाणी आहे, पण मग त्यात सुद्धा शेटे एकदम बेश्ट चांगला माणूस आहे. राहिलात कुठेही तरी शेटेंकडे एकदा जेवाच. अगत्याने चवदार जेवण मिळण्याची खत्रिशीर जागा आहे ही.\nबोड्स आणि मोघे मंडळींचा सुळसुळाट आहे. त्यामुळे योग्य माणूस शोधा\nहरिहरेश्वरला कुटुम्बे यान्च्याकडे ही मस्त व्यवस्था अस्ते. पण त्यांच्या कडे केवळ शाकाहारी जेवण असते.\nहरिहरेश्वरचे दोन्ही किनारे स्वच्छ व सुंदर आहेत. हरीहरेश्वरचा समुद्र सुरक्षित नाही. समुद्रात पोहायला जाण्याचा विचार असेल तर तेथील रहिवाश्यांच्या सुचना दुर्लक्षित करु नका. येथले समुद्रकिनारे खडकाळ आहे. लाटा फार येतात.\nहरिहरेश्वर समुद्र सुरक्षित नाहि हे सगळ्यानी लिहलेय पण तीथल्या खड्कांवरुन प्रदक्षिणा वर्थ आहे. तसेच MTDC चे लोकेशन मस्त आहे आणि त्या बाजुच्या किनार्‍यावर काही वॉटरस्पोर्ट्स चालतात.\nज्याना कोणाला सी.ए. (Complete आराम) अथवा एम.बी.ए.(मस्त बसुन आराम) करायचाअ असेल तर हे ठिकाण फॅमिलीसाठी उत्तमच. पावसाळ्यात तर जाम धमाल असते... गेल्यावर्षी पावसाळ्यात गेलो होतो.. व्हेज आणि नॉनव्हेज ची उत्तम सोय असते..\nसासवण्याला रवि आपट्यांचं b&b आहे. उत्तम आहे. अक्षरशः अंगणात समुद्र आहे. एकदम सेफ. तो समुद्र किनारा फार खडकाळ आहे त्यामुळे पाण्यात जायची मजा येत नाही जास्त. MTDC चं रजि. आहे त्याला त्यामुळे इन्फो त्या साइटवर मिळेल. मुंबईहून लाँचने मांडवा जेट्टी आणि तिथून रिक्षा (२५-३० रूपये). रिक्षावाल्याला रवि आपटे, सासवणे सांगितलं की तो दारात नेऊन सोडतो. तसच उलट. रिक्षावाल्याचा नंबर घेऊन ठेवायचा म्हणजे परतीच्या लाँचला किती गर्दी काय ते तो सांगतो. या जेट्टीवाल्यांच्या बसेस सुद्धा आहेत. जोगळेकर कॉटेज अवास येथे आहे. मांडव्यापासून अर्धा तास. खरतर या दोन्ही ठीकाणी कार असलेली बरी जवळच्या समुद्रकिनार्यांवर जाता येते. रवी आपट्यांकडे शाकाहारी जेवणच मिळते .तुम्ही आधी सांगितलेलं असेल तर मांसाहारीही मिळते. रिसॉर्टमधे केवळ ब्रेफा व चहा बनतो. जेवण बाहेरून डब्यातून येते.\nसासवणेला संसारे फार्महाउस ला गेलो. ति जागा पण MTDC अप्रुव्हड आहे. चांगली हिरवीगार जागा होती. दुपारच्यावेळी पण AC नसुन थंड होती. १ मोठ्ठी खोली होती. तिथेच आम्ही ८ जणी राहिलो. जेवण पण सगळ्यांना आवडल. सासवणे समुद्र किनारा अगदि २ मिनीटावर आहे. आणि मांडवि जेट्टी गाडीने १० मिनीटावर आहे.\nगुहागर मधे आम्ही एक पर्यटक निवास चालवत आहोत. हे एक पूर्ण घर आहे, जे आम्ही पर्यटकाना देतो.\nघरात आधूनिक सोयी आहेत ( टी.व्ही. नाही- बरेच लोक त्यामुळे जास्त खूष होतात )\nएक जोडपे देखभालीसाठी तिथे असते. १५-२० लोकांचा ग्रुप सहज राहु शकेल ( काही वेळा जास्ती लोकही तिथे राहिले आहेत).\nघराच्या पुढे-मागे अंगण, मागे नारळी-पोफळीची बाग आणि बागेतुन पायवाटेने समुद्र किनारा अशी सुबक रचना आहे.\nजेवणाची सोय घरात नाही, पण जवळपास भरपूर पर्याय आहेत.\nअधिक माहितीसाठी मला विपू करा.\nवेलावन बीच हाऊस- गुहागर\nकोकणवाडी गेस्ट हाऊस- कोतवडे, रत्नागिरी\nतारकर्ली बिच रिसॉर्ट.. MTDCच आहे. एका दिवसाला रु.२,०००/- फक्त. जर MTDC नको असेल तर बुकिंग न करता जा... खुप चांगली आणि स्वस्त हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत.\nतारकर्ली बीच जवळच 'गजानन'\nगुरसळे रिसोर्ट @ कोयना नगर. रहाण्याची उत्तम सोय (१२०० - १५०० रु. एका खोलीचे भाडे) .\n२-३ दिवस निवांत राहुन आसपाचा रमणिय परिसर पहाण्यास खुप छान आहे. विकेंड ट्रिपसाठि चांगले ठिकाण. रिसोर्ट डोंगरावर आहे...... तिकडुन धरणाचा व्ह्यु दिसतो. धरणातले ताजे मासे..... अप्रतिम (सकाळीच मास्याची order दिली तर रिसोर्ट चा माणुस ताजे मासे घेउन येतो )\nसातार्‍यामधे महाराजा म्हणून एक हॉटेल पवई नाक्यावर आहे. त्या व्यतिरिक्त राजतारा आणि हॉटेल ग्रिन फिल्ड सांगु शकतो दोन्ही ठिकाणी जेवण आणि रहायची चांगली सोय आणि माफक दर आहे.\nठोसेघर वेड जागा आहे.... अजुन थोडा पाउस झाल्यावर गेलात तर फुल्ल फ्लो असेल धबधब्याला.....\nतरी आता जागोजागी रेलिंग घातली आहेत त्यामुळे धबधब्याखाली जाता येत नाही... पण तरीही बेस्ट जागा आहे अजुन थोडे पुढे जाउन चाळकेवाडीच्या पवनचक्क्या पाहुन या अजुन थोडे पुढे जाउन चाळकेवाडीच्या पवनचक्क्या पाहुन या.... भन्नाट वारे असते तिकडे\nऔरंगाबाद च्या जवळ - खुलताबाद चा किल्ला, भद्रा मारुती आहे. तसेच वेरूळ, अजंठा लेणी आहेत. अगदी शहरात च - बिबिका मकबरा आणि पाणचक्की.. तसेच पितळखोरा लेणी, म्हैसमाळ हिलस्टेशन पण आहे. MTDC च्या वेबसाईटवर अजून माहिती मिळेल.\nभिमाशंकरच्या पायथ्याला जंगलात एक ब्लु मॉर्म्मोन नावाच रिसॉर्ट आहे.\nतिथे जाउन आलेल्या लोकानी फार उत्तम आहे असा अभिप्राय दिलाय.\nउत्तम नियोजन, वेळेचे भान ठेवून ठरवलेला कार्यक्रम आणि निसर्ग आणि गडसंवर्धन याबद्दलची कळकळ व ती सर्वांपर्यंत पोचवण्याची धडपड हे या ग्रुप चे वैशिष्ट्य आहे.\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nटिकुजीनी वाडी आणि सुरज वॉटर\nटिकुजीनी वाडी आणि सुरज वॉटर पार्क यापैकी डिसेंबरमध्ये जाण्यासाठी कोणती जागा योग्य ठरेल मी कुर्ल्यात रहात असल्याने या जागा निवडल्या. पाहुण्यांना खरं तर एस्सेल वर्ल्डला जायचं होतं पण ते लांब पडेल म्हणून इथे जायचा विचार करतोय.\nमी अमि, शक्य असेल तर एस्सेल\nशक्य असेल तर एस्सेल वर्ल्ड्लाच जा..... पैसा वसूल होईल...\nटिकूजिनी वाडी आणि सूरज वॉटर पार्क अत्यंत टुकार आहेत...... गर्दीत कंटाळाल....\nटिकुजीनी गुज्जू लोकांच फेव्हरिट त्यामुळे जेवण अगदी गोड गोड असतं.\nपुण्याजवळ विकांत सेलेब्रेट करण्यासाठी जागा सुचवेल का\nसर्व जुन्या मित्रांचे गटग आयोजित करण्याचे ठरवले आहे(७-८ मित्र).. त्यात तळीराम पण असणार आहेत\nतसेच प्युअर व्हेज आणी प्युअर नॉन व्हेज पब्लीक आहेत ..\nपुण्यापासुन जवळ एक दिवसात एंजॉय करुण परत येण्यासारखी जागा सुचवावी\nफक्त आणी फक्त मित्र असल्यामुळे व मैत्रीणी नसल्यामुळे आवुट स्कर्ट्स एरीया पण चालेल..\nनागाव,अलिबाग येथील घरगुती राहाण्याची सोय कोणाला माहिती आहे का\n१ वर्षा च्या बाळाला घेउन जायचय घरगुती असेल तर बरं असं वाटतय...\nश्री.गुरव यांचा नंबर मिळाला आहे...त्यांच्या कॉटेजेस मद्धे रहायचा कोणाला अनुभव आहे का\nतसेच अजुन काही कॉटेजेस चा अनुभव असेल तर जरुर सांगा.\n१० लोकांचा ग्रुप आहे.\n३१ डिसेंबरला पिकनिक ला जायचय\n३१ डिसेंबरला पिकनिक ला जायचय १ स्टे ..५ जणांसाठी.. क्रुपया ठिकाण सुचवा..\n२५ डिसेंबर ते १ जानेवारी या\n२५ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात कोठेही जाणे टाळावे. शाळेला सुट्ट्या आणि थंडीचा मौसम यामुळे सर्वच पर्यटन ठिकाणांवर पब्लिकची जत्रा भरलेली असते. गर्दिचा परिणाम परिवहन तसेच रिसॉर्ट सर्विस वर होतो. ३१ डिसेंबरला सगळी कडे तळीरामांची चलती असते त्यांच्या पासून सावधान.\nइंद्रा + १. ३१ डिसेंबरला\n३१ डिसेंबरला जाण्यासाठी उत्कृष्ट जागा - आपले स्वतःचे घर \nराखी.., तुम्ही दिवेआगरला जायचा विचार करू शकता. ३१ डिसेंबरला तिकडे अजिबात गर्दी नसते.\nराखी, मला 'आनंदा व्हॅली'ची\nराखी, मला 'आनंदा व्हॅली'ची मेल आली आहे New Year Celbration 2012. इथला crowd बरा असतो. जवळही आहे आणि बरीच eventful आहे जागा. आमच्या ऑफिसची एक outing इथे झाली होती. खुप सारे गेम्स ठेवले होते त्यांनी. मजा आली. न्यु इयर इव्ह तर नक्कीच स्पेशल असेल. बघ हवं तर. तुला ती मेल कशी forward करु माहित नाही, पण हे घे - www.anandavalley.com\nघरातल्या सगळ्या बायका मिळुन\nघरातल्या सगळ्या बायका मिळुन अलिबागला जायचा विचार आहे. ८ जणी आहोत. कुठे रहाता येइल. सजेस्ट करा प्लिज.\nरिमा, सासवण्याला रवि आपट्यांचं b&b आहे. उत्तम आहे. अक्षरशः अंगणात समुद्र आहे. एकदम सेफ. MTDC चं रजि. आहे त्याला त्यामुळे इन्फो त्या साइटवर मिळेल.\nमुंबईहून लाँचने मांडवा जेट्टी आणि तिथून रिक्षा (२५-३० रूपये). रिक्षावाल्याला रवि आपटे, सासवणे सांगितलं की तो दारात नेऊन सोडतो. तसच उलट. रिक्षावाल्याचा नंबर घेऊन ठेवायचा म्हणजे परतीच्या लाँचला किती गर्दी काय ते तो सांगतो.\nरिमा, जोगळेकर कॉटेज बघ.\nरिमा, जोगळेकर कॉटेज बघ. अत्युत्तम जेवण. वेज नॉनवेज (अनलिमिटेड).\nसासवण्याला रवि आपट्यांचं b&b आहे. >>\nतो समुद्र किनारा फार खडकाळ आहे त्यामुळे पाण्यात जायची मजा येत नाही जास्त.\nरवी आपट्यांकडे शाकाहारी जेवणच मिळते ना\nतिथून जवळचा समुद्रकिनारा किहीमचा आहे. जोगळेकरांसाठी पण तेच.\nमुंबईहून लाँचने मांडवा जेट्टी>> या जेट्टीवाल्यांच्या बसेस सुद्धा आहेत. जोगळेकर कॉटेज अवास येथे आहे. मांडव्यापासून अर्धा तास. खरतर या दोन्ही ठीकाणी कार असलेली बरी जवळच्या समुद्रकिनार्यांवर जाता येते.\nधन्यवाद नीधप आणि स्वाती. रवी\nधन्यवाद नीधप आणि स्वाती.\nरवी आपट्यांकडे शाकाहारी जेवणच मिळते ना\nहा प्रॉब्लेम होइल. ४ जणि अस्स्ल गोवन मासे खाणार्‍या आहेत. माशचा लाल पाणी लागतलाच.\nपण त्यांची वेबसाइट आहे का\nरवी आपट्यांकडे शाकाहारी जेवणच\nरवी आपट्यांकडे शाकाहारी जेवणच मिळते ना\nनाही. तुम्ही आधी सांगितलेलं असेल तर मांसाहारीही मिळते.\nरिसॉर्टमधे केवळ ब्रेफा व चहा बनतो. जेवण बाहेरून डब्यातून येते.\n४ जणि अस्स्ल गोवन मासे\n४ जणि अस्स्ल गोवन मासे खाणार्‍या आहेत. माशचा लाल पाणी लागतलाच.>> रिमा, जोगळेकरांकडे जेवण खरच छान मिळते.\nतुम्ही आधी सांगितलेलं असेल तर मांसाहारीही मिळते.\nरिसॉर्टमधे केवळ ब्रेफा व चहा बनतो. जेवण बाहेरून डब्यातून येते.>> अच्छा, त्यांनी असेच काहितरी सांगीतले होते बहूतेक. प्रॉपर्टी छान आहे पण त्यांची.\nपरवाच जाऊन आलो तारपा घोलवड ,\nपरवाच जाऊन आलो तारपा घोलवड , अतिशय सुंदर ठिकाण , जरुर जा.सर्वच उत्तम. www.sawefarm.com la visit kara.\nमंजू... दिवेआगर अजिब्बातच नाही... ३१ डिसेंबरला तिकडे सुद्धा आजकाल चांगलीच गर्दी व्ह्यायला लागली आहे..\nदादर (पश्चिम) स्टेशनवरून नेरळला जाणार्‍या ट्रेन्सचं सकाळचं टायमिंग माहित आहे का कोणाला तसंच नेरळवरून माथेरानला जाणार्‍या गाडीचं टायमिंग पण हवंय. प्लीज माहित असेल तर कळवा.\nस्वप्ना, मुंबई - माथेरान\nस्वप्ना, मुंबई - माथेरान ट्रेन असं गूगल कर. सगळी माहिती मिळेल. डेक्कन एक्सप्रेस, कोयना आणि सगळ्या कर्जत लोकल नेरळला थांबतात.\nआम्ही शेवटी अलिबाग - सासवणेला\nआम्ही शेवटी अलिबाग - सासवणेला संसारे फार्महाउस ला गेलो. ति जागा पण MTDC अप्रुव्हड आहे. चांगली हिरवीगार जागा होती. दुपारच्यावेळी पण AC नसुन थंड होती. १ मोठ्ठी खोली होती. तिथेच आम्ही ८ जणी राहिलो. जेवण पण सगळ्यांना आवडल. सासवणे समुद्र किनारा अगदि २ मिनीटावर आहे. आणि मांडवि जेट्टी गाडीने १० मिनीटावर आहे. फक्त १ प्रॉबलेम झाला तो म्हणजे बेडुक. रुम मध्ये रत्रिचे बेडुक छुप्या जगेतुन बाहेर पडले आणि आम्ही सगळ्यांनी पण भरपुर बेडुक उड्या मारुन घेतल्या.\nस्वप्ना - दादरला च्या सेंट्रल\nस्वप्ना - दादरला च्या सेंट्रल स्टेशन वर जावे लागेल. पश्चिम - वेस्टर्न लाईन वरच्या लोकल तिकडे जात नाहीत.\nहसरी, मंजूडी, फारएण्ड - बघते\nहसरी, मंजूडी, फारएण्ड - बघते चेक करुन. खूप धन्यवाद\nmumbailifeline.com च्या माहितीप्रमाणे सीएसटीवरून निघालेली कर्जतची ट्रेन S९ ७.०३ ला दादर ला येते ती ८:२८ ला नेरळला पोचते. तिथून माथेरानला जाणारी ८:५० ची ट्रेन मिळू शकेल. कर्जतची ट्रेन दादरला म्हणजे फारएन्डने सांगितलं तसं सेन्ट्रलला जायचं का कुठला प्लॅटफॉर्म काही कल्पना आहे का कुठला प्लॅटफॉर्म काही कल्पना आहे का सॉरी, मी खूप प्रश्न विचारतेय पण मी लोकलने जात नाही त्यामुळे मला काहीच कल्पना नाहिये\nस्वप्ना, ती लोकल फास्ट आहे\nस्वप्ना, ती लोकल फास्ट आहे ना\nमग दादर स्टेशनच्या मध्य रेल्वेच्या क्र. ४ च्या फलाटावर ही कर्जत लोकल येईल. मध्य रेल्वे म्हणजे स्वामी नारायण मंदिराच्या बाजूला\nदादर ७:०३ - ८:२८ नेरळ म्हणजे\nदादर ७:०३ - ८:२८ नेरळ म्हणजे फास्टच असावी, नाहीतर स्लो एवढ्या वेळात जेमतेम कल्याण गाठेल ना\nस्वप्ना - नेरळ स्टेशनचा फोन नं मिळाला तर त्या ट्रेन्स चालू आहेत का ते चेक कर. पूर्वी टॅक्सीज मिळायच्या माथेरानच्या जवळपर्यंत जाणार्‍या. जवळपर्यंत म्हणजे वाहने जाऊ शकतात तिथपर्यंत. ट्रेन बरीच पुढे जाते.\nनेरळ-माथेरान टॉयट्रेन चालू आहे. मागच्याच शनीवारी आमच्या ऑफीसची सहल गेली होती. पण त्यांना तिकीटे मात्र नव्हती मिळाली.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2018/04/blog-post.html", "date_download": "2018-09-22T02:56:41Z", "digest": "sha1:JGI62UWKSJ33Z3YSLWCOUU25B5T3W2T3", "length": 31680, "nlines": 65, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: दमयंती", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nएका सकाळी पेपरची पाने चाळताना मधल्या पानावर एक छोटीशी बातमी दिसली, \"विष पिऊन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न.\" एकदम हादरलोच. आता तुम्ही म्हणाल यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही. मरण स्वस्त झालेल्या देशात अशा बातम्यांनी रोज वर्तमानपत्रांची कितीतरी पाने काठोकाठ भरलेली असतात. पण मी मात्र तीच बातमी पुन्हा पुन्हा वाचू लागलो. हवं तर तुम्ही मला वेडा माणूस म्हणा. नाहीतर आणखी काहीही म्हणा. पण त्या तरुणीच्या नावाजवळच मी पुन्हा पुन्हा फिरू लागलो. गावाचं नाव वाचू लागलो. गावही तेच होतं. पळसगाव. झर्रकण मेंदूच्या पोटात शिरून तळात गेलो. त्यातील त्या व्यक्तीला शोधू लागलो. अखेर एका कोपऱ्यात पोहचल्यावर माझा शोध थांबला. तळात सापडलेली आणि पेपरमध्ये उमटलेली ती व्यक्ती होती, \"दमयंती उमाजीराव जहागीदार\". पहिल्यांदा आयुष्यात कधी भेटली नेमकी केव्हा भेटली कि मीच तिला भेटलो यातलं मला काहीच आठवत नाही. पण माझ्या सबंध बालपणाच्या आयुष्यावर तिच्या आठवणींचं पांढरं फिकट धुकं पांघरलेलं आहे हे मात्र खरं आहे. मी पुन्हा तिच्या आठवणींच्या धुक्यात हरवलो.\nमाझ्या वडिलांची एक गुरुबहीण पळसगावात राहायची. म्हणजे आजही राहते. आता ती थकून गेलीय. या गुरुबहिणीचा वडिलांवर विशेष जीव होता. दरवर्षी ती न चुकता वडिलांना राखी बांधायला यायची. हिला मुलबाळ नसल्यानं दिवाळी आणि उन्हाळी सुट्टी लागली की ती हमखास मला तिच्या पळसगावला घेऊन जायची. तिच्या गावाला तुडूंब भरून वाहणारी नदी असल्यानं तिचं गाव मला खूप आवडायचं. त्या आत्याच्या घराला अगदी चिकटूनच गावाच्या देवळासमोर काळाच्या पिढ्या मोजत एक वाडा दिमाखात उभा होता. तो वाडा उमाजीराव जहागीरदार यांचा. या वाड्याच्या बाहेरच्या मोठ्या पटांगणात पायातील पैंजणाचा छम छम आवाज काढत नव नव्या रंग बिरंगी कपड्यात दुडु दुडु धावणारी एक चिमुकली गोरीपान मुलगी फिरायची. तिचं नाव दमयंती.\nवाड्याच्या अगदी समोर उंच कळस असलेली तीन गावदेवांची मंदिरे. बाजूला भलं मोठं पटांगण. या पटांगणात सायंकाळी रोज सनई चौघडा वाजायचा. आरत्या म्हंटल्या जायच्या. आम्ही सगळी लहान मुले जमायचो. दमयंती आमच्यात खेळायला यायची. तिच्या अंगात रोज नवीन कपडे दिसायची. पायाला नव्या चपला. तिच्याशी अनेक प्रकारचे खेळ आम्ही खेळायचो. ती जिंकायची. मी हरायचो. ती लहान असल्यानं आम्हीच तिला जिंकू द्यायचो. सतत म्हणायची, “मी कधीच हरणार नाही”. तिच्या वाड्याला भला मोठा झोपाळा झुलायचा. त्याच्यावर दमयंती बसायची. पाय हलवत डुलायची. हसायची. मागून मोठ्याने झोका हलवायला लावायची. हलताना साखळीचा ‘कर कर’ आवाज निघायचा. दरवाज्यातून आत गेल्यावर एक चौरसाकार मोकळी जागा व लगेचच दिवाणखाणा होता. दिवाणखाण्यात मोठी जाजमं पसरलेली असायची. भिंतीवर एक वाघाचे कातडे टांगलेले होते. जहागीरदारी वळणाचे मिशीवाले उमाजीराव पान खात बसलेले दिसायचे. आतल्या एका खोलीतून तबला पेटीचा नादमधुर आवाज निघायचा. दमयंतीच्या आईचा कधी कधी गाणं म्हणताना आवाज यायचा. दुपारी दमयंतीची आई – वत्सलाबाई लाकडी रवी घेऊन ताक घुसळायची. उन्हाचा तांब्या भरून ती मला प्यायला द्यायची. पण वाड्याबाहेर आलेली कधी नजरेला ती दिसायचीच नाही. तिच्या केसात नेहमी सुवासिक फुलांचा गजरा असे. त्या वाड्यात सहसा बाहेरचा माणूसही कधी बसलेला दिसायचा नाही. दमयंती मात्र आमच्यासोबत वाड्यात लपाछपीच्या खेळ खेळायची. सापडायचीच नाही. अजून तुझी सुट्टी किती आहे तू शाळेला इथेच का नाही येत तू शाळेला इथेच का नाही येत एक ना अनेक प्रश्न विचारत राहायची. उन्हाळा संपून मिरीग निघायचा. आभाळात ढगांची पळापळ सुरु व्हायची. माझा सुट्टीतला मुक्काम सपंत आलेला असायचा. सुट्टी संपून जाताना ती अस्वस्थ व्हायची. नदी ओलांडून दूर जाईपर्यंत पाठमोरी पहात राहायची. ‘दिवाळीच्या सुट्टीला नक्की ये हं एक ना अनेक प्रश्न विचारत राहायची. उन्हाळा संपून मिरीग निघायचा. आभाळात ढगांची पळापळ सुरु व्हायची. माझा सुट्टीतला मुक्काम सपंत आलेला असायचा. सुट्टी संपून जाताना ती अस्वस्थ व्हायची. नदी ओलांडून दूर जाईपर्यंत पाठमोरी पहात राहायची. ‘दिवाळीच्या सुट्टीला नक्की ये हं” सांगायला विसरायची नाही. वाट पहात राहायची. पुढच्या सुट्टीची.\nकितीतरी वर्षे उलटली. वय वाढलं कि नाती बदलतात. वाढणाऱ्या वयासोबत प्रत्येक सुट्टीला दमयंती दूर होत गेली. नंतर नंतर ती मुलींमध्ये खेळताना दिसू लागली. मात्र बोलायची. हसायची. आईने तुला वाड्यात बोलावलय म्हणून निरोप घेऊन यायची. सुट्टी संपून जाताना तिची आई रिकाम्या हाती पाठवायची नाही. हळूहळू वय वाढत गेलं तसं पळसगाव दूर जाऊ लागलं. तिकडं जाणं कमी झालं. तिकडे कधी गेलंच तर दमयंतीनं आपल्याला भेटावं किंवा दिसावं असं अजिबात वाटेना झालं. पुढे दहावीनंतर कॉलेजमध्ये गेल्यावर तर पळसगावात तिच्या वाड्याशेजारच्या घरात कित्येकदा राहून गेल्यावरही तिची आठवण आली नाही. मात्र वत्सलाबाई दिसल्या कि, “वाड्यात चहाला ये” म्हणायच्या. दमयंती कधी येता जाता दिसलीच तर नुसती आहो जाहो करून \"कधी आलात” म्हणायच्या. दमयंती कधी येता जाता दिसलीच तर नुसती आहो जाहो करून \"कधी आलात\" या शब्दापलीकडे कधी बोलली नाही. त्याचं काही वाटायचंही नाही. पुढं पुढं तिकडे जाणेच बंद झालं. हळूहळू दमयंती विस्मरणात गेली. खोल खोल तळात गेली. कशी गेली\" या शब्दापलीकडे कधी बोलली नाही. त्याचं काही वाटायचंही नाही. पुढं पुढं तिकडे जाणेच बंद झालं. हळूहळू दमयंती विस्मरणात गेली. खोल खोल तळात गेली. कशी गेली नाही सांगता येत. तुम्ही मला शिव्या घाला. मी त्या नाकारणार नाही. मात्र एखदा आत्या आजारी असल्यानं पळसगावला गेलेलो. काहीही करून संध्याकाळी परत निघायचं होतं. मात्र अंधार पडल्यानं मुक्काम करावा लागला. मी सहज म्हणून दमयंती सध्या कुठे शिकते वगैरे असं काहीतरी आत्यांना विचारत होतो. मात्र उमाजीरावाच्या वाड्याची जी हकीकत समजली ते ऐकून मी वेडा कसा झालो नाही तेच मला समजले नाही. बालपणापासून कित्येक वेळा त्या वाड्याशी कृणानुबंध असूनही या गोष्टी मला कशा काय समजल्या नाहीत तेच मला कळाले नाही.\nउमाजीरावांच्या बायकोच्या मृत्यूनंतर वत्सलाबाई त्यांच्या आयुष्यात आल्या. वत्सलाबाई उमाजीरावांची खरी पत्नी नव्हती. समाजाच्या दृष्टीने ती एक रखेल होती. ठेवलेली बाई. उमाजीरावांनी बायकोच्या मृत्यूनंतर घरात नाच गाणं करणारी नायकीन आणली म्हणून पहिल्या बायकोची दोन्ही मुले आजोळीच्यांनी तिकडे नेली. एकटे पडलेले रंगेल उमाजीरावांनी वाड्यात एका नायकीनीसोबत राहू लागले. बऱ्याच वर्षांनी तिच्या पोटी जन्माला एक मुलगी आली. ती दमयंती. कोणी म्हणायचं उमाजीरावांनी वत्सलाबाईशी लग्न केलंय. कोणी म्हणायचं तिला वाड्यात बाई म्हणून ठेवलीय. एक ना अनेक जिभा फुटलेल्या...\nमी भानावर आलो. हातातला पेपर बाजूला ठेवला. आता माझं एक स्वतंत्र जग होतं. त्या जगात रोज नव्या माणसांची ये जा होती. पण डोक्यातून दमयंती जाईना. तिने असं टोकाचं पाऊल का उचललं असेल या प्रश्नाभोवती मी पुन्हा फिरू लागलो. या प्रश्नानच मला आतून पोखरायला सुरवात केली. तिचा माझा या क्षणी तसा काही एक सबंध नव्हता. ती फक्त माझ्या आत्याच्या गावची. एक बालमैत्रीण. तिचा वाडा शेजारी असल्यानं लहानपणी आम्ही एकत्र खेळायचो. या व्यतिरिक्त तिचा आणि माझा काहीएक संबंध नसताना मी अस्वथ का झालोय या प्रश्नाभोवती मी पुन्हा फिरू लागलो. या प्रश्नानच मला आतून पोखरायला सुरवात केली. तिचा माझा या क्षणी तसा काही एक सबंध नव्हता. ती फक्त माझ्या आत्याच्या गावची. एक बालमैत्रीण. तिचा वाडा शेजारी असल्यानं लहानपणी आम्ही एकत्र खेळायचो. या व्यतिरिक्त तिचा आणि माझा काहीएक संबंध नसताना मी अस्वथ का झालोय\nचार दिवस उलटले. दमयंतीने असं का केलं असेल या मुख्य प्रश्नातून मला माझी सोडवणूक करून घ्यायची होती. नोकरी लागल्यानंतर माझंच गाव सुटलं होतं. तिथं पळसगावला जाणं कुठलं या मुख्य प्रश्नातून मला माझी सोडवणूक करून घ्यायची होती. नोकरी लागल्यानंतर माझंच गाव सुटलं होतं. तिथं पळसगावला जाणं कुठलं यावेळी मात्र मी पळसगावला निघालो होतो. पोहचे पर्यंत दुपार झालेली. गावातली एस.टी चुकल्याने फाट्यावर उतरून चालू लागलो. लांबून गाव पूर्वीसारखंच दिसू लागलं. पण जवळ येईल तसं बदलतानाही दिसत होतं. मारुतीच्या देवळावरचा मोठा कळस इतक्या लांबूनही स्पष्ट दिसत होता. गावाकडून कारखान्याच्या दिशेने ऊसाने भरलेला एक ट्रक्टर आपल्याच तालात घुरघुरत चालला होता. शेतीतून बैल जवळ जवळ हद्दपार होत असताना लांब माळावर एक चार बैलांचा नांगर चाललेला दिसला. बरं वाटलं. नदीच्या पुलाजवळ आलो. वाहणारं सगळं हिरवं गार पाणी. धरणातून सोडलेलं. चार दोन बायका खडकावर धुणी आपटत होत्या. नागडी तीन पोरं पाण्यात उड्या घेत होती. याच पुलावरून लहानपणी सुट्टीला आल्यावर कितीतरी उड्या मारलेल्या. डगरट चढून देवळपाशी आलो. तीन चार म्हातारी उघडी होऊन देवळात पडलेली. बाहेरच्या पायऱ्यांवर दोन कुत्री धापा टाकत पेंगुळलेली. देवळाच्या पटांगणात कोणीतरी भल्या मोठ्या ताडपदरीवर उन्हात ज्वारी वाळत घातलेली. इतक्या वर्षानंतर उमाजीरावांच्या वाड्यासमोर आलो. थबकलोच. काळानुसार वाड्याची बरीच पडझड झालेली. वाड्याचं ते रूप, पूर्वीचं वैभव, गाण्यांचा निघणारा नादमधुर आवाज, सारं काही लयाला गेल्याच्या खुणा स्पष्ट जाणवत होत्या.\nआत्या उन्हाची मुटका घालून सोफ्याला पडलेली. मी दिसताच धरपडत उठली. तिचं थकलेलं शरीर स्पष्ट जाणवत होतं. म्हणाली, \"असा ऊन करून अचानकच कसा रं आलास\" भिजलेल्या मानेवरचा रुमालाने घाम पुसत मी म्हंटल, \"सुट्टी आहे, म्हंटल बरीच वर्षे तुझी गाठभेट नाही\" भिजलेल्या मानेवरचा रुमालाने घाम पुसत मी म्हंटल, \"सुट्टी आहे, म्हंटल बरीच वर्षे तुझी गाठभेट नाही यावं जाऊन\" “बरं झालं बाबा” म्हणत आत्यानं सोफ्यात मांडलेल्या माठातल्या पाण्याचा लिंबू पिळून तांब्यात घुसळून घुसळून सरबत केला. जरा मोकळं वाटलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी ज्या उद्देशाने आलो होतो त्या विषयाला हात घातला. दमयंती आता कुठे असते” म्हणत आत्यानं सोफ्यात मांडलेल्या माठातल्या पाण्याचा लिंबू पिळून तांब्यात घुसळून घुसळून सरबत केला. जरा मोकळं वाटलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी ज्या उद्देशाने आलो होतो त्या विषयाला हात घातला. दमयंती आता कुठे असते तिचं लग्न झालं का तिचं लग्न झालं का तिच्याविषयी वेगळंच काही आयकायला मिळतय तिच्याविषयी वेगळंच काही आयकायला मिळतय खरंय का असे एका दमात तीन चार प्रश्न विचारून मी मोकळा झालो. मला आत्यानी सांगितलं, \"तुझं कालच वत्सलाबाईनं नाव काढलंवतं गावाकडं आला तर हिकडं बोलवून घ्या म्हणून गावाकडं आला तर हिकडं बोलवून घ्या म्हणून त्येच्याकडं लई मोठं काम हाय म्हणून त्येच्याकडं लई मोठं काम हाय म्हणून उमाजीराव मेल्यापासनं लई वनवास आलं बघ वाड्याला. उमाजीराव मेल्यापासनं लई वनवास आलं बघ वाड्याला. उमाजीरावच्या पहिल्या बायकोच्या मुलांनी वत्सलाबाईला एक जमिनीचा तुकडा आणि अर्धा वाडा दिलाय उमाजीरावच्या पहिल्या बायकोच्या मुलांनी वत्सलाबाईला एक जमिनीचा तुकडा आणि अर्धा वाडा दिलाय बाकी सगळं त्यांनी यिकून टाकलं बाकी सगळं त्यांनी यिकून टाकलं हिचं दिवस मस्त चांगलं गेलं कडव. पण पोरीचं अडलंय न्हवं हिचं दिवस मस्त चांगलं गेलं कडव. पण पोरीचं अडलंय न्हवं आता कितीबी झालं तरी उमाजीरावानं नायकीन ठेवली ती दहा गावात माहिती हाय आता कितीबी झालं तरी उमाजीरावानं नायकीन ठेवली ती दहा गावात माहिती हाय तेच टेन्शन पोरीला बरच काय काय घडलं बघ गुदस्ता पोरीच्या आयुष्यात\nदिवस मावळतीकडे निघालेला. मी वाड्यापाशी गेलो. साऱ्या अंगणाची आता रया निघून गेलेली. वत्सलाबाई दळण निवडत दिवाणखाण्यात बसल्या होत्या. मला बघताच लगबगीने उठल्या. मी जुन्या लाकडी माचव्यावर बसलो. पाणी प्यायल्यावर इकडचे तिकडचे बोलत राहिलो. पलीकडे दमयंती झोपलेली. आमच्या बोलण्याच्या आवाजाने पस्तीशी ओलांडून गेलेली दमयंती डोळे चोळत उठली. मला पाहून तिने हसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण ते हास्य मला जुन्या दमयंतीचं वाटलं नाही. लहानपणी लपाछपीच्या डावात खेळताना राज्य जिंकल्यावर वाड्यात बेभान होऊन केलेले ते हास्य वाटलं नाही. आयुष्यात मी कधीच हरणार नाही हे लहानपणी ओरडून सांगणाऱ्या दमयंतीचं ते हास्य वाटलं नाही. आहो जाहो करत \"कधी आलात\" एवढंच म्हणत ती आतल्या खोलीत निघून गेली.\nसायंकाळ होत आलेली. डोक्यात साठलेलं बरच काही मी बोलता बोलता बाहेर काढलेलं. मी चहा घेतला. वत्सलाबाईंची आतल्या आत चाललेली घालमेल मला जाणवत होती. जायला निघालो. वत्सलाबाईनी आतून गुंडाळी केलेला एक कागद आणला. माझ्या हातात देत त्या म्हणाल्या, \"मी या घरात आल्यावर उमाजीरावांशी बायकोसारखी राहिले. त्यांचा संसार केला. त्यांच्याकडून मला दमयंती मिळाली. त्यांची मुलगी म्हणून ती वाढली. शिकली. पण खाणदानी कुळातल्या माणसाची बायको म्हणून राहूनसुद्धा शहान्नव कुळीवाळी अजून आम्हाला स्वीकारत नाहीत. तू शिकला सवरला आहेस सांग यात माझ्या पोरीची काय चुकी सांग यात माझ्या पोरीची काय चुकी या सगळ्याला वैतागून ती आता लगीनच करायचं नाय म्हणतेय या सगळ्याला वैतागून ती आता लगीनच करायचं नाय म्हणतेय पण आपल्या लेकीचं असं वाळवण झालेलं कुठल्या आईला सोसल. निराशेत तिने औषध पिण्याचं प्रयत्न केलाय. बघ पण आपल्या लेकीचं असं वाळवण झालेलं कुठल्या आईला सोसल. निराशेत तिने औषध पिण्याचं प्रयत्न केलाय. बघ आता तूच आमची शेवटची आशा उरलास\nवत्सलाबाई तिच्या जागी बरोबर होती. तिचा उमाजीरावावर जीव जडला असेल. ती त्यांच्यासोबत राहिली. तिला या वाड्यात स्वतःचा वंश वाढवायचा होता. तिने तो वाढवला. तिला दमयंतीच्या नावापुढे उमाजीरावांचं नाव लावायचं असेल. तिने ते लावलं. तिला उमाजीरावांच्या प्रॉपर्टीत कसलाही रस नसेल. तिने त्यांच्या दोन्ही मुलांना ती देऊनही टाकली. तरीही नात्यांच्या बाजारातली हि नवीन दुःखे यांच्याच नशीबी का मी डोळे मिटले. तर डोळ्यात वाडाच कोसळतोय असा भास. पाठमोरा झालो. चालू लागलो. आतून वत्सलाबाईंच्या बोलण्याचा आवाज कानी पडला. त्या दमयंतीला म्हणत होत्या, \"उठ बाळा मी डोळे मिटले. तर डोळ्यात वाडाच कोसळतोय असा भास. पाठमोरा झालो. चालू लागलो. आतून वत्सलाबाईंच्या बोलण्याचा आवाज कानी पडला. त्या दमयंतीला म्हणत होत्या, \"उठ बाळा रडू नकोस ते बघ तुझा लहानपणीचा दोस्त शहराकडे निघालाय तुझ्या लग्नाचा बायोडाटा घेऊन...\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 2:17 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2224", "date_download": "2018-09-22T03:25:15Z", "digest": "sha1:5JUATWEE46I4FSOW7IYJZDLP4QIRGGUE", "length": 7963, "nlines": 63, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nवर्ष 2017-18 चे वस्त्रनिर्मितीचे उद्दिष्ट 14 अब्ज अमेरिकन डॉलरचे उद्दिष्ट-उज्ज्वल लाहोटी\nवर्ष 2016-17 मध्ये परिषदेच्या सदस्यांनी एकूण 10.7 अब्ज डॉलरची सुती वस्त्रांची निर्यात केली असून यापैकी 3.35 अब्ज कपास यार्न आहेत. तर 2.05 अब्ज अमेरिकन डॉलर कपास फॅब्रीकचा समावेश आहे. वर्ष 2017-18 साठी वस्त्रोद्योग निर्यात परिषदेचे 14 अब्ज अमेरिकन डॉलर निर्यात करण्याचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत टेक्स प्रोसिल अर्थात कपास वस्त्रोद्योग निर्यात संवर्धन परिषदेचे अध्यक्ष उज्ज्वल लाहोटी यांनी आज टेक्स प्रोसिल 2016-17 च्या पुरस्कारांचे वितरण कार्यक्रमात बोलतांना सांगितले.\nभारतात कपास वस्त्रोद्योग उत्पादनात नवीनतम आणि पुरेसे प्रयत्न करून भारतीय उत्पादनाला जागतिक ओळख टेक्स प्रोसिलने करून दिली आहे. सध्या टेक्स प्रोसिलचे 3000 नोंदणीकृत सभासद असून यार्न, वस्त्र आणि देशांतर्गत वस्त्रोद्योग यामध्ये हे सभासद कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.\nकेंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. कविता गुप्ता यांच्या हस्ते टेक्स प्रोसिल 2016-17 च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना गुप्ता म्हणाल्या की, वस्त्रोद्योग उद्योगाची एकात्मिक मूल्य साखळी बनवण्यात येणार आहे. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी वस्त्रोद्योगाद्वारे करण्यात आली आहे. सध्या वस्त्र निर्यातीत वाढ करण्यासाठी यंत्रमाग क्षेत्रातील उत्पादन निर्मितीवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असून यासाठी आंतरविभागीय सामंजस्य करार आणि आंतरिक करार याद्वारे मूल्याधारित पद्धतीचा बॅकवर्ड आणि फॉरवर्ड संलग्नतेत उपयोग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nया कार्यक्रमाला टेक्स प्रोसिलचे उपाध्यक्ष डॉ. के.व्ही. श्रीनिवासन उपस्थित होते.\n1954 ला स्थापन झालेल्या भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत कपास, वस्त्रोद्योग निर्यात संवर्धन परिषद अर्थात टेक्स प्रोसिल ने जागतिक पातळीवर भारतीय वस्त्रोद्योग आणि कपास संवर्धनाला प्रोत्साहन देऊन या क्षेत्राला एक विशेष मान्यता मिळवून दिली. टेक्स प्रोसिलचे प्रयत्न मेक इन इंडियाच्या दृष्टीकोनाला साजेसे असल्याने आतापर्यंत भारतात जवळपास 3000 संस्थांनी टेक्स प्रोसिलचे सभासदत्व घेतले आहे. या सर्व सभासदांतर्फे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वस्त्रोद्योग निर्यात करण्यात येते. सध्या टेक्स प्रोसिलचा उपक्रम वस्त्रोद्योग क्षेत्राला डिजिटल आणि नवीनतम रुप देणे असून जगभरात खरेदी विक्रीदारांच्या समन्वयासाठी टेक्स प्रोसिलचे कर्मचारी व्यापार पोर्टलद्वारे ऑनलाईन सर्व्हिस देण्यात कार्यरत आहेत. तसेच भारतात निर्यातीसाठी पोषक वातावरण आणि जागतिक बाजारपेठेतील सद्यमाहिती उपलब्ध करून देण्याचे कार्य करते. तसेच बाजार संशोधन विविध संघटनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेमधील सहभाग इत्यादींची माहितीसुद्ध पुरवते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-shevgaon-jila-parishad/", "date_download": "2018-09-22T03:45:51Z", "digest": "sha1:3BW3CG5GD55GBK776T3GV2Y5LKF7V2EJ", "length": 10261, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आ. राजळे यांनी श्रेय लाटू नये | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआ. राजळे यांनी श्रेय लाटू नये\nमीरा आल्हाट : काकडे यांनीच योजना मंजूर केल्याचा दावा\nशेवगाव – वडुले खुर्द, वाघोली, निंबे व नांदूरविहिरे या चार गावांसाठी स्वतंत्र पाणीयोजना मंजूर व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्य हर्षदा काकडे यांनी वेळोवेळी आंदोलने केल्याने त्यांना आता मंजुरी मिळवली. त्या काळात मोनिका राजळे या आमदारही नव्हत्या. त्यामुळे त्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये, अशी टीका वाघोलीच्या माजी सरपंच मीरा आल्हाट यांनी केली आहे.\nवडुले, वाघोली, निंबे व नांदूर विहिरे या गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजूर झाल्याचे वृत्तपत्रांतून वाचले. वास्तविक काकडे यांच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये या चारही गावातील ग्रामपंचायतींचा ठराव व निवेदन जीवन प्राधिकरणाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. बी. सागू यांना देऊन घेराव आंदोलन केले होते.\nत्यामध्ये सुधाकर आल्हाट, प्रल्हाद बुधवंत, राजेंद्र बुधवंत, चंद्रकांत पुंडे, रमेश भालसिंग, कानिफ वांढेकर, पांडुरंग कळकुटे, अमोल वाघ, हरिभाऊ शेळके, दशरथ घोरपडे, अशोक आव्हाड, दिलीप आव्हाड, म्हातारदेव आव्हाड, धर्मनाथ आव्हाड आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता, असे नमूद करून त्या म्हणाल्या, की जिल्हा परिषदेत ठराव मांडून तत्कालीन मुख्यमंत्री, पाणीपुरवठामंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे काकडे यानी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.\nत्यानंतर, योजनेची व्यवहार्यता तपासणी करण्याचे व मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश केल्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी रा. अ. साबणे यांनी 26 जानेवारी 2016 रोजी काढले होते. त्यानुसार अमंलबजावणीसाठी चारही गावांत पाहणी करण्यात आली; परंतु निधीअभावी ही योजना रखडली होती.\nआता मुख्यमंत्री पेयजल योजनेऐवजी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत या योजनेसाठी निधी मंजूर झालेला आहे. या योजनेचे खरे श्रेय काकडे यांचेच आहे. त्यासंदर्भातील सर्व पुरावे आपणाकडे आहेत. आमदार राजळे या न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका आल्हाट यांनी केली आहे.\n“विधानसभेत जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी न केलेल्या विकासकामांचे श्रेय घेऊ नये. एखाद्या कामाच्या यशाबाबतची शहानिशा करूनच त्याची प्रसिद्धी करावी. रेंगाळलेल्या ताजनापूर जलसिंचन टप्पा क्रमांक दोन या योजनेसाठी निधी आणून काम पूर्ण करावे. तसे केले, तर त्यांचा जनतेच्या वतीने जाहीर सत्कार करू. ”\n-हर्षदा काकडे ,जिल्हा परिषद सदस्य, नगर\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपर्यावरणमंत्र्यांच्या सूचनेनंतर प्लॅस्टिक विक्रेत्यांवर कारवाई\nNext articleआडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञानातून शेती बनवू किफायतशीर (भाग १ )\nPhotos : भाविनिमगाव (जिल्हा : नगर) गणपती दर्शन\nPhotos : नगर गणेश दर्शन…\nPhotos : कोपरगाव (जिल्हा – नगर) गणपती दर्शन\nशेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी\nव्याजाच्या पैशांसाठी व्यापाऱ्यास मारण्याची सुपारी\nसावेडीतील कचऱ्याचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/bsnl-close-south-karvir-radhanagari-44273", "date_download": "2018-09-22T04:06:05Z", "digest": "sha1:R32FDJYKCWRMPBSXY2TIFKAW5AXVZL5A", "length": 15855, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "bsnl close in south karvir & radhanagari करवीर दक्षिण, राधानगरीपर्यंत बीएसएनएल ठप्प | eSakal", "raw_content": "\nकरवीर दक्षिण, राधानगरीपर्यंत बीएसएनएल ठप्प\nबुधवार, 10 मे 2017\nथेट पाईपलाईनचे कारण - आठ महिन्यांपासून होणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष\nकोल्हापूर - थेट पाईपलाईनची खोदाई सुरू आहे, यामुळे लाईन कट होते. यापेक्षा थेट पाईपलाईनचे काम पूर्ण होईपर्यंत तुमचे फोन, ब्रॉडबॅंड व इंटरनेट बंदच ठेवा, असा सल्ला खुद बीएसएनलचे वरिष्ठ अधिकारी देत आहेत. काळम्मावाडी, राधानगरी ते करवीर तालुक्‍यामधील गावांमधून जाणाऱ्या थेट पाईपलाईनसाठी खुदाई केलेल्या गावांमध्ये बीएसएनएलची सेवा वारंवार ठप्प होत आहे. त्यामुळे, बीएसनएनएलवर विश्‍वास असणाऱ्या ग्राहकांकडून इतर कंपन्यांचे पर्याय शोधले जात आहेत.\nथेट पाईपलाईनचे कारण - आठ महिन्यांपासून होणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष\nकोल्हापूर - थेट पाईपलाईनची खोदाई सुरू आहे, यामुळे लाईन कट होते. यापेक्षा थेट पाईपलाईनचे काम पूर्ण होईपर्यंत तुमचे फोन, ब्रॉडबॅंड व इंटरनेट बंदच ठेवा, असा सल्ला खुद बीएसएनलचे वरिष्ठ अधिकारी देत आहेत. काळम्मावाडी, राधानगरी ते करवीर तालुक्‍यामधील गावांमधून जाणाऱ्या थेट पाईपलाईनसाठी खुदाई केलेल्या गावांमध्ये बीएसएनएलची सेवा वारंवार ठप्प होत आहे. त्यामुळे, बीएसनएनएलवर विश्‍वास असणाऱ्या ग्राहकांकडून इतर कंपन्यांचे पर्याय शोधले जात आहेत.\nकरवीर तालुक्‍यातील वाशी, हळदी, भोगावतीपासून राधानगरीपर्यंत थेट पाईपलाईनचे काम सुरू आहे. हे काम करत असताना बीएसएनएलची लाईन कट होत असल्याचे कारण वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. या कामामुळे बीएसएनएलची सेवा खंडित झाली तर ती पूर्ववत करण्याची जबाबदारी बीएसएनएलच्या ज्या-त्या कार्यालयाची आहे. पण, हे अधिकारी सेवा विस्कळीतच व्हावी अशी वाट पाहत असल्यासारखे वागत आहेत. लाईन कट झाली असेल तर तत्काळ दुरुस्त करावी,अशी मागणी ग्राहकांकडून केली जात असताना वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.\nहळदी, भोगावती परिसरात अनेक ग्राहकांनी बीएसएनएलचा बिझनेस प्लॅन घेतला आहे. नेट कॅफे, फायनान्स सर्व्हिस, बॅंक, स्पर्धा परिक्षा केंद्र, विद्यार्थी, या प्लॅननुसार महिन्याला १३०० ते १५०० रुपये बिल भरतात. मात्र त्यांना योग्य सेवाच दिली जात नाही. महिन्यातील १५ दिवस कमी गतीने इंटरनेट सेवा दिली जाते. इंटरनेटच्या या स्पीडमध्ये कोणतीही वेबसाईट उघडली जात नाही. बीएसएनएलच्या लाईनला कोणता प्रॉब्लेम आला आहे हे न पाहता, ग्राहकांना जमेल तशी उत्तरे देऊन वेळ मारून नेण्यापलिकडे अधिकाऱ्यांकडून कोणतेही कष्टही घेतले जात नाही.\nया लाईनवरील खोदकाम सुरू असताना आठ ते नऊ महिन्यापूर्वी एक सुपरवायझर नियुक्त केला होता. जिथे-जिथे खोदकाम सुरू आहे त्या ठिकाणी तो अधिकारी कायमस्वरूपी काम करत होता. त्यामुळे कोणतीही समस्या आली नाही. आता पूर्वीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली होवून दुसरे अधिकारी नियुक्त झाले आहेत. त्यांनी सुपरवायझर नियुक्त करावा, अशी मागणी होत आहे.\nखासगी कंपन्यांकडून मोफत सिमकार्ड, कमी पैशात नेट पॅकच्या योजना दिल्या आहेत. अशावेळेला बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडील ग्राहक किमान आपल्याकडे राहतील याची काळजी घेतली पाहिजे. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देऊन किंवा तुमचे कनेक्‍शन बंद करा असे सल्ले देण्याचे काम केले जात असल्याने बीएसएनएलची करवीर दक्षिण भागातील गावांपासून राधानगरीपर्यंतची सेवा कायम बंद होईल की काय अशी भीती व्यक्त होत आहे.\nबीएसएनएलची सेवा खंडित असताना त्याचे बिल मात्र ठरलेल्या तारखेला आणि वेळेलाच घेतले जाते. खंडित सेवेचे बिल कमी करून मागितले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nदिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)\nभारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...\nबेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयॅम बॅक मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...\nकाळ्या जादूची भीती दाखवत महिलेची 5 लाखांची फसवणूक\nइंदिरानगर (नाशिक) - 'तुझ्यावर कुणीतरी काळी जादू केली आहे. त्यामुळे तुला आणि तुझ्या कुटुंबियांना त्रास होत आहे', असे भासवून एका महिलेला सुमारे 5 लाख...\nसौंदलग्याजवळील अपघातात बसर्गेतील जवान ठार\nनिपाणी - पुढे जाणाऱ्या वाहनाला दुचाकीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील जवान ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. 20) रात्री उशिरा घडली. पुणे-बंगळूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-bhadgaon-former-hamibhav-129035", "date_download": "2018-09-22T04:12:32Z", "digest": "sha1:43IE66QAD3QPI22EEVOQ7LOGRNVH2U6G", "length": 18126, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news bhadgaon former hamibhav दीडपट हमीभाव शेतकऱ्यांपर्यंत पोचेल कसा? | eSakal", "raw_content": "\nदीडपट हमीभाव शेतकऱ्यांपर्यंत पोचेल कसा\nरविवार, 8 जुलै 2018\nभडगाव : केंद्र शासनाने 14 पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर केला. शेतकऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागतही झाले; पण केंद्राने जाहीर केलेला हमीभाव शेतकऱ्यांना खात्रीने मिळेल यासाठी अंमलबजावणी करणारी यंत्रणाच शासनाकडे नाही. शिवाय शासकीय धान्य खरेदी केंद्रे कधीही वेळेवर सुरू झाली नाहीत, त्यांच्या नियोजनात सुसूत्रता नाही. अशा स्थितीत जाहीर झालेला हमीभाव शेतकऱ्यांना मिळणार असा, हा प्रश्‍न होऊ लागला आहे.\nभडगाव : केंद्र शासनाने 14 पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर केला. शेतकऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागतही झाले; पण केंद्राने जाहीर केलेला हमीभाव शेतकऱ्यांना खात्रीने मिळेल यासाठी अंमलबजावणी करणारी यंत्रणाच शासनाकडे नाही. शिवाय शासकीय धान्य खरेदी केंद्रे कधीही वेळेवर सुरू झाली नाहीत, त्यांच्या नियोजनात सुसूत्रता नाही. अशा स्थितीत जाहीर झालेला हमीभाव शेतकऱ्यांना मिळणार असा, हा प्रश्‍न होऊ लागला आहे.\nतथापि, हमीभावापेक्षा कमी दरात माल खरेदी होणार नाही, यासाठी शासनाने सक्षम यंत्रणा उभारायला हवी. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल पूर्ण क्षमतेने खरेदी करण्यासाठी शासनाने खरेदी केंद्र बळकट केली, तरच दीडपट हमीभावाचा लाभ शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. अन्यथा शेतकऱ्याला केवळ हमीभावाच्या आकड्यांच्या हिंदोळ्यावरच झुलत बसावे लागणार आहे.\nहमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करू नये, असा शासन निर्णय आहे. एवढेच नाही, तर जो व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करेल, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे शासनाने सातत्याने ठणकावून सांगितले. तरीही खुलेआम बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा माल कमी दराने खरेदी केला जातो. मक्‍याला 1 हजार 425 रुपये हमीभाव असताना व्यापाऱ्यांनी 1 हजार 250 पर्यंत मका खरेदी केला. आवक जास्तीची होती, तेव्हा तर हजार ते अकराशे रुपयांपर्यंत दर होते. अशीच स्थिती ज्वारीची आहे. त्यामुळे शासनाने हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी केला जाणार नाही, यासाठी नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सक्षम करायला हवी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.\nखरेदी केंद्रे सक्षम करा\nशासनातर्फे दरवर्षी शासकीय खरेदी केंद्रांचे उद्‌घाटन केले जाते. प्रत्यक्षात ही केंद्रे सुरूच होत नाहीत. सुरू झाली तरी त्या ठिकाणी नावापुरती खरेदी केली जाते. कधी त्यांना बारदान उपलब्ध होत नाही, तर कधी माल ठेवण्यासाठी गोडाऊन मिळत नाही. अशा एक ना अनेक कारणांमुळे ही खरेदी केंद्रे पंगू ठरताना दिसली आहेत. त्यामुळे शासनाने आपली खरेदी केंद्रेही सक्षम करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल पूर्ण क्षमतेने खरेदी करण्याची ताकद या केंद्रांत आणणे आवश्‍यक आहे. शासकीय खरेदी यंत्रणा सक्षम नसल्यानेच खासगी व्यापारी त्याचा फायदा उचलून कमी दराने माल खरेदी करीत आहेत. बऱ्याचदा शेतकऱ्यांचा माल विक्री होण्याअगोदरच खरेदी केंद्रे बंद केले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांशिवाय पर्याय नसतो. येथेच शेतकरी नाडला जात आहे.\nकोणत्या पिकाचा पेरा किती आहे त्यातून उत्पादन किती होईल त्यातून उत्पादन किती होईल याचा अंदाज शासकीय खरेदी यंत्रणेला अगोदरच असणे आवश्‍यक आहे. त्या दृष्टीने यंत्रणेने नियोजन करणे अपेक्षित आहे. अन्यथा राज्यात तूर खरेदीचा कसा बट्ट्याबोळ झाला, तसाच या हंगामातही सर्व पिकांबाबत होणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कृषी व पणन विभागाचा आपापसांत समन्वय असणे आवश्‍यक आहे. या शिवाय गोडाऊन, बारदान, आवश्‍यक ग्रेडर पूर्ण क्षमतेने शासनाने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.\nशेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल पूर्ण क्षमतेने शासनाचे खरेदी केंद्रे खरेदी करू शकत नाहीत, हे वास्तव आहे. व्यापाऱ्यांना शासनाच्या हमीभावात माल खरेदी करणे परवडत नाही. पर्यायाने शेतकऱ्यांनाच नुकसान सोसावे लागते. त्यामुळे शासनाने खासगी व्यापाऱ्यांच्या खरेदीचा भाव व हमीभावातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अनुदान म्हणून द्यावी, अशीही मागणी होऊ लागली आहे.\nदीडपट हमीभावाचा फायदा शेतकऱ्यांना कितपत मिळेल, याबद्दल शंका आहे. या अगोदर जो हमीभाव होता, तोही खासगी व्यापाऱ्यांकडून कधीही मिळाला नाही. दुसरीकडे हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या किती व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आता तरी शासनाने निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा सक्षम उभारण्याची अपेक्षा आहे.\n- एस. बी. पाटील, समन्वयक, शेतकरी सुकाणू समिती\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nदिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)\nभारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Complaint-to-BJP-Election-Commission-against-Congress/", "date_download": "2018-09-22T03:15:40Z", "digest": "sha1:JNHKKFXZKS2BERKDSLWN3GDSVO7OP5D3", "length": 4392, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेस विरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › काँग्रेस विरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nकाँग्रेस विरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nकाँग्रेस पक्ष निवडणुकीच्या कालावधीत गैरप्रकार करीत असून काही राज्य पातळीवरील व जिल्हा पातळीवरील अधिकारी काँग्रेस पक्षाच्या प्रभावाखाली आहेत. भाजप पक्षाने रितसर परवागी मागितली तरी ते नकार देत असल्याचा आरोपही भाजपने मुख्य निवडणूक अधिकारी बंगळूर व निवडणूक आयोग नवीदिल्ली यांच्याकडे केली आहे.\nनिवडणूक अधिकारी मल्लेश्‍वरम् हे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश भाजपने आपल्या निमंत्रित नेत्यांसाठी जेवण देण्यासाठी परवानगी मागितली होती ती नाकारण्यात आली आहे. त्याबरोबरच बंगळूर मनपा आयुक्तांकडे 13 एप्रिल रोजी बंगळूर शहरामध्ये होल्डिंग्ज लावण्याकरिता परवानगी मागितली होती. 23 तारखेपर्यंत त्यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.\nबंगळूर मनपा आयुक्तांनी शहरातील 7 हजार बेकायदा होर्डिंग्ज काढून टाकण्यात आल्याचे भाजपला कळविले आहे. रितसर परवानगी मागूनदेखील भाजपला डावलण्यात येत असून मुक्त वातावरणात ही निवडणूक कशी होणार, असा प्रश्‍नही भाजपने केला आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/rape-on-minor-girl-in-ratnagiri/", "date_download": "2018-09-22T03:45:44Z", "digest": "sha1:5LHHVCDG2XOBCAH5G5BBV7F7PH4CSSFK", "length": 5292, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nरत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nरत्नागिरीतील कोकणनगर परिसरातील अल्पवयीन मुलगी अलोरे-चिपळूण येथे आपल्या आजोळी गेली असता तिच्यावर तेथील एका वृद्धाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो अलोरे पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.\nसुर्‍या (वय 55, रा. वालोटी वरचीवाडी, अलोरे, चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आजीने शनिवारी रात्री रत्नागिरी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार पीडित मुलगी गेले 6 महिन्यांपासून आजोळी राहत होती. उन्हाळी सुट्टी असल्याने तिच्या आजीने तिला रत्नागिरीला आणले होते.\nरत्नागिरीत आल्यावर तिची प्रकृती बरी नसल्याने आजीने तिला डॉक्टरांकडे नेऊन औषधोपचार केले. परंतु, तरीही ती काहीही खात नव्हती तसेच वारंवार पोट दुखत असल्याची तक्रारही करीत होती. दरम्यान, आजीने तिला विश्‍वासात घेऊन अधिक चौकशी केली. तेव्हा तिने एप्रिल महिन्यात ती अलोरे येथे मैत्रिणीकडे खेळायला जात असताना शेजारी राहणार्‍या ‘सुर्‍या’ नावाच्या आजोबांनी तिला बोलावून बाजूच्या शौचालयात नेत बलात्कार केल्याची माहिती दिली. तसेच तिला मारहाण केल्याची माहितीही तिने आजीला दिली.\nत्यानुसार तिच्या आजीने तातडीने रत्नागिरी शहर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. याबाबत सुर्‍या नामक वृद्धावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3,4,8 नुसार गुन्हा दाखल करुन शून्य नंबरने तो चिपळूणमधील अलोरे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shivsena-Save-Deposit-First-then-try-to-think-about-Country-say-Ashish-Shelar/", "date_download": "2018-09-22T03:16:04Z", "digest": "sha1:FJSFHGFOS42CUNRXTQF5OI2ZCXRT76OB", "length": 4541, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेनेने आधी डिपॉझिट वाचवावे: आशिष शेलार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेने आधी डिपॉझिट वाचवावे: आशिष शेलार\nशिवसेनेने आधी डिपॉझिट वाचवावे: आशिष शेलार\nया उत्साहात गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार उभे केले असले तरी शिवसेनेच्या उमेदवारांची अनामत रक्कम वाचविण्याची चिंता आदित्य ठाकरे यांनी प्रथम करावी, मग देश कसा चालला आहे यावर बोलावे असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच शेकडो खासदार सध्या गुजरातच्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. सर्वसामान्य जनता आज मोठ्या ताकदीनिशी त्यांच्यामागे उभी आहे. कोणी कितीही टीका केली तरी काही फरक पडणार नाही. देश कोण चालवतंय असा सवाल युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे\nशिवसेनेने आधी डिपॉझिट वाचवावे: आशिष शेलार\nअनुष्का इटलीला रवाना, १५ डिसेंबरला होणार लग्‍न\nविधान परिषद निवडणूक : विरोधकांची १५ मते फुटली\nहॉटेलच्या गच्चीवरील पार्टी पुन्हा रंगणार सभागृहात\nमुख्यमंत्र्यांचा विरोधकांना धक्का; सेनेलाही इशारा\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Not-a-theater-eating-house/", "date_download": "2018-09-22T03:16:44Z", "digest": "sha1:IBAMQA26IYPEPI7YX6WQE66TDXUICZJG", "length": 6953, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाट्यगृह नव्हे; रसिकांचे खाद्यगृह | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › नाट्यगृह नव्हे; रसिकांचे खाद्यगृह\nनाट्यगृह नव्हे; रसिकांचे खाद्यगृह\nपुणे : केतन पळसकर\nमहाराष्ट्राची सांस्कृतिक पंढरी समजले जाणारे पुणे जसे सांस्कृतिक ठेव्यांसाठी आणि विविध कलांसाठी प्रसिद्ध आहे तसेच ते खाद्य संस्कृतीकरिता देखील तितकेच प्रसिद्ध आहे. याचाच मिलाप (अनपेक्षित) सध्या शहरातील नाट्यगृहात पाहायला मिळतो आहे. कारण नाट्यगृहात खाद्यपदार्थ नेण्यास मनाई असतानादेखील सर्रासपणे ते नाट्यगृहातील खुर्च्यांवर बसून फस्त केले जात आहेत.\nसभागृहाच्या देखभालीच्या दृष्टीने खाद्यपदार्थ बाहेरील परिसरात खाण्याचा नियम प्रशासनाने घालून दिला आहे. मात्र, हा नियम फक्त कागदावरच उरलेला पाहायला मिळतो आहे. नाटक किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मध्यांतरात प्रेक्षक नाट्यगृहाच्या सभागृहात खाद्यपदार्थ नेतात. यामुळे आतील परिसर, आसन व्यवस्था अस्वच्छ होतात, हे वेगळे सांगायलाच नको. ही परिस्थिती महानगरपालिकेच्या जवळ-जवळ सर्वच नाट्यगृहांमध्ये पाहायला मिळते आहे. मध्यंतरी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या अस्वच्छतेचे धींदवडे सोशल नेटवर्किंग साइटवर काढले होते. त्याची दखल घेत या सुस्त प्रशासनाला जाग आली.\nकलावंत दैवत मानणार्‍या याच रंगदेवतेच्या परिसरात खाद्यपदार्थ नेऊन कलेचे हे मंदिर अस्वच्छ होत आहे. त्याशिवाय, गेले काही दिवस नाट्यगृहातील नाटकांचा आनंद उंदीर देखील घेताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे रसिक प्रेक्षकांचा रस भंग होतो. या प्रकाराला प्रशासनाबरोबरच नागरिक देखील जबाबदार आहेत, हे देखील तितकेच खरे. मध्यंतरी अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात एका कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी चक्क सभागृहामध्ये फटाके फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अशा सर्व प्रकारांवर महानगरपालिकेच्या सांस्कृतिक केंद्र प्रमुख्याने अंकुश ठेवायला हवाच. त्याबरोबरच रसिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी उपाययोजनासुद्धा करायला हव्यात.\nसांस्कृतिक केंद्र प्रमुखांचा नाही वट\nएक सामान्य नागरिक म्हणून ‘खाद्यपदार्थ आत नेऊन खाऊ शकू का’ असा प्रश्‍न नाट्यगृहातील कर्मचार्‍यांना विचारला असता; त्यावर कुठलीही आडकाठी न करता त्यांनी ‘होकार’ दर्शविला. यावरून सांस्कृतिक केंद्र प्रमुखांच्या आदेशाचा कर्मचार्‍यांवर वट आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. या मानसिकतेमुळे नाट्यगृहातील खुर्च्या खराब होत असल्याचे आढळून येत आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/stop-bjp-members-approved-35314", "date_download": "2018-09-22T03:35:59Z", "digest": "sha1:LK4O4YQ6MZOLGTB35XJFPYV6U3KRY5L7", "length": 13545, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Stop BJP members approved स्वीकृत सदस्यांना भाजपचा थांबा | eSakal", "raw_content": "\nस्वीकृत सदस्यांना भाजपचा थांबा\nगुरुवार, 16 मार्च 2017\nनागपूर - भाजपकडे चार जागांसाठी तब्बल चाळीस जणांनी दावे केले असल्याने महापालिकेतील स्वीकृत सदस्यांचा विषयच सत्ताधाऱ्यांनी लांबणीवर टाकल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे.\nनागपूर - भाजपकडे चार जागांसाठी तब्बल चाळीस जणांनी दावे केले असल्याने महापालिकेतील स्वीकृत सदस्यांचा विषयच सत्ताधाऱ्यांनी लांबणीवर टाकल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे.\nयाच कारणाने स्वीकृत सदस्यांचा विषयच महापालिकेच्या अजेंड्यावर घेतला जाणार नसल्याने काँग्रेसचीही अडचण होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला बंपर यश मिळाले आहेत. तब्बल १०८ नगरसेवक निवडून आलेत. उमेदवारी वाटप करताना भाजपात प्रचंड असंतोष उफाळून आला होता. भौगोलिक, जातीय आणि राजकीय समीकरणात बसत नसल्याने काही जणांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. वाढता असंतोष शमविण्यासाठी काही जणांना स्वीकृत सदस्यांचे गाजर दाखविण्यात आले होते. यामुळे अनेकजण महापालिकेत येण्यास इच्छुक आहेत. सत्ता भाजपची असल्याने काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. कोणी वाडा, तर कोणी धरमपेठचे कनेक्‍शन सांगत आहे. काहीजण संघातून आपले नाव रेटत आहे. आता नाही तर आम्हाला केव्हा न्याय देणार, असे काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विचारत आहेत.\nभाजपच्या संख्याबळानुसार चार सदस्य, तर काँग्रेसच्या एका सदस्याची स्वीकृत म्हणून महापालिकेत नियुक्ती होऊ शकते. आगामी सभेत स्वीकृत सदस्यांचा विषय येईल, अशी अपेक्षा अनेकांची होती. मात्र, चार जागांसाठी चाळीस दावेदार निर्माण झाले आहेत. कोणालाही निवडले तरी असंतोष निर्माण होणारच आहे. प्रत्येकाची कशी समजूत काढायची असा प्रश्‍न सत्ताधारी भाजपला भेडसावत आहे. जो निवड प्रक्रिया राबवेल, त्याच्यावर सर्वाधिक रोष येऊ शकतो. यामुळे याकरिता कोणीच पुढकार घेताना दिसत नाही. यामुळे मध्यम मार्ग म्हणून हा विषय पेंडिंग ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.\nकाँग्रेसनेही उमेदवारी वाटपच्यावेळी अनेकांना स्वीकृतचे आश्‍वासन दिले होते. मात्र, दारुण पराभवामुळे त्यांचे फक्त २९ नगरसेवक निवडून आलेत. स्वीकृत म्हणून फक्त एकच सदस्य नेमता येणार आहे. यातही काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे पराभूत झाले आहेत. विरोधकांना तोडीसतोड उत्तर देण्यासाठी ठाकरे यांचे नाव काँग्रेसमधून पुढे केले जात आहे. त्यांची कोंडी करणे हेसुद्धा भाजपचे धोरण असू शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा\nबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/water-shortage-three-days-water-supply-solapur-city/", "date_download": "2018-09-22T04:19:31Z", "digest": "sha1:HIJUWJELIUVSYWATS4V3RTNGKH7PWCTI", "length": 28958, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Water Shortage: Three Days Water Supply To Solapur City | पाणीटंचाई : सोलापूर शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nपाणीटंचाई : सोलापूर शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा\nचिंचपूर बंधाºयात पाणी कमीच, औज बंधारा भरला: दोन महिन्यांची चिंता मिटली\nठळक मुद्देपाच टाक्यांना जलवाहिनीचे जोड देण्याचे काम सुरूएक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजनजुन्या गावठाण भागात दररोज पाणी देण्यात येणार\nसोलापूर : औज बंधारा भरल्याने शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र पाटबंधारे खात्याकडून यावेळेसही चिंचपूर बंधारा अर्धवट भरून देण्यात आला आहे.\nमे महिन्यात औज व चिंचपूर बंधारा कोरडा झाल्याने शहरावर जलसंकट कोसळले होते. उजनीमधून उशिरा म्हणजे २९ मे रोजी पाणी सोडण्यात आले. भीमा नदीतून १९० किलोमीटरचा प्रवास करून हे पाणी ८ जून रोजी औज बंधाºयात पोहचले. ९ जून रोजी औज बंधारा भरून चिंचपूर बंधाºयाकडे पाणी सरकले.\nचिंचपूर बंधाºयाची दारे व्यवस्थित न बसविल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी अक्कलकोटकडे वाहून गेले. पाटबंधारे खात्याने धावपळ करून बंधाºयाची दारे बंद केली, पण चिंचपूर बंधारा साडेचार मीटरने भरलेला नाही. अशाही परिस्थितीत दोन महिन्यांची चिंता मिटली आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने पाण्याची मागणी घटली आहे.\nऔज बंधाºयात पाणी आल्यावर टाकळी पंपहाऊसमधील चारही पंप पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारपासून शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. हद्दवाढ विभागातील विडी घरकूल, आकाशवाणी केंद्र परिसरातही याच पद्धतीने पाणी पुरवठा व्हावा, यासाठी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे. काही जलवाहिनीत बदल व पंपिंगची व्यवस्था केल्यामुळे या परिसरातली समस्या संपुष्टात येणार आहे.\n- स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एबीडी एरियात (जुने गावठाण) दररोज पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी जलवाहिनीत बदल करण्यासाठी व्हॉल्व्ह जोडणीचा ठेका देण्यात आला आहे. या कामास सुरूवात झाली आहे. पर्शिव्हल (काँग्रेस भवन) टाकीवरून जुन्या गावठाण भागात दररोज पाणी देण्यात येणार आहे.\nजलवाहिनीत बदल झाल्यानंतर हा अंमल होईल. याच आधारावर महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत सत्ताधाºयांनी ही घोषणा केली आहे. तसेच हद्दवाढ भागात रिकाम्या असलेल्या पाच टाक्यांना जलवाहिनीचे जोड देण्याचे काम सुरू आहे. आसरा पुलाजवळील काम झाल्यावर या टाक्या भरू लागल्यावर हद्दवाढ भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसोलापूरात महापालिकेच्या झोन कार्यालयांना काँग्रेसने ठोकले कुलूप, भाजपाविरोधात निर्देशने\nसोलापूरातील पद्मशाली संस्था निवडणुक ; दोन गटांनी नेमले वेगवेगळे अध्यक्ष\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, सोलापुरातून एकास अटक \nविखरणीतील दोन बंधारे पहिल्याच पावसात तुडुंब\nनिसर्गाच्या देणगीत मानवी हस्तक्षेप, वर बंधारे घातल्याने आंबोलीतील धबधबे प्रवाहहीन\nऔरंगाबाद मनपाचे मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे\n आजोबांच्या हस्ते 'आजोबा गणपती'च्या देखाव्याचे उद्घाटन\nखोमनाळ येथील जुगार अड्ड्यावर कारवाई, पाच जणांवर गुन्हा दाखल\nनरसिंगपुर येथे अवैध वाळू उपसा करणाºया वाहनांवर कारवाई, ३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\nसहकारमंत्र्याच्या संपर्क कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा\nपंढरपूरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात तुळशीची सजावट\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2226", "date_download": "2018-09-22T03:25:05Z", "digest": "sha1:DTHAP4KU67X74MRJ5HKDRNSLKGRCEY77", "length": 3993, "nlines": 62, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी संसद भवनाबाहेर पंतप्रधानांचा प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद\nशक्यतो दिवाळीसोबतच थंडीचे दिवसही सुरु होतात. मात्र जागतिक तापमानवाढ आणि वातावरणातील बदलांच्या परिणामी अजून फारशी थंडी जाणवत नाही.\nमात्र आपले हिवाळी अधिवेशन सुरु होते आहे. 2017 साली सुरु होणारे हे हिवाळी अधिवेशन 2018 मध्येही सुरु राहिल, असा मला विश्वास वाटतो. दुरगामी परिणाम करणारे महत्वपूर्ण विषय या सदनात पटलावर येतील, त्यावर चांगली आणि सकारात्मक चर्चा होईल, नाविन्यपूर्ण सूचनांचा त्यात समावेश असेल आणि संसदेचा वेळ देशासाठी सत्कारणी लागेल, असे मला वाटते.\nकाल सुद्धा आमची सर्वपक्षीय बैठक झाली, त्यातही देशाला प्रगती पथावर नेण्याच्या दिशेने सदनाच्या या अधिवेशनाचा सकारात्मक वापर व्हावा, असाच सुर होता. संसदेचे हे हिवाळी अधिवेशन सकारात्मक असेल, त्यामुळे देशाला लाभ होईल, लोकशाही अधिक सक्षम होईल आणि सर्व सामान्य नागरिकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करता येतील, असा विश्वास प्राप्त होईल, असे मला वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-ignors-goverment-procurments-centers-parbhani-maharashtra-4324", "date_download": "2018-09-22T04:12:31Z", "digest": "sha1:W4AA3YYDQNKYJFPC5J6354IVVBOGOQVR", "length": 17178, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers ignors goverment procurments centers, parbhani, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाफेडच्या खरेदीकडे पाठ\nतीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाफेडच्या खरेदीकडे पाठ\nसोमवार, 25 डिसेंबर 2017\nपरभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील नाफेडच्या ११ खरेदी केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीन या शेतीमालाच्या विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी केलेल्या ८१४४ शेतकऱ्यांपैकी ३४०५ शेतकऱ्यांच्या २१ हजार ८७१.५६ क्विंटल शेतीमालाची खरेदी करण्यात आली आहे; परंतु नोंदणी केलेल्या निम्म्याहून अधिक म्हणजेच ४७३९ शेतकऱ्यांनी जाचक अटी, नियमांमुळे तूर्त नाफेडच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.\nपरभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील नाफेडच्या ११ खरेदी केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीन या शेतीमालाच्या विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी केलेल्या ८१४४ शेतकऱ्यांपैकी ३४०५ शेतकऱ्यांच्या २१ हजार ८७१.५६ क्विंटल शेतीमालाची खरेदी करण्यात आली आहे; परंतु नोंदणी केलेल्या निम्म्याहून अधिक म्हणजेच ४७३९ शेतकऱ्यांनी जाचक अटी, नियमांमुळे तूर्त नाफेडच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.\nमूग, उडीद, सोयाबीन या शेतीमालाचे खुल्या बाजारातील दर कमी झाल्यामुळे आधारभूत किंमत दराने खरेदी करण्यासाठी आॅक्टोबर महिन्यापासून परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत,गंगाखेड, पूर्णा या सहा ठिकाणी, तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, जवळा बाजार, कळमनुरी, सेनगाव या पाच ठिकाणी नाफेडची खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली.१३ डिसेंबरपासून मूग आणि उडीद खरेदी बंद झाली आहे.\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यातील एकूण १४२६ शेतकऱ्यांचा ४४८३ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला असून, ८६० शेतकऱ्यांनी मात्र मूग विक्रीस आणला नाही. परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ११८६ शेतकऱ्यांचा ५६४.८५ क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला आहे. हमीदरानुसार (प्रतिक्विंटल ५,४०० रुपये) खरेदी केलेल्या उडदाची किंमत २ कोटी ७३ लाख ५ हजार १९० रुपये होते.\nखरेदी केलेल्या उडदापैकी ४१३२.५० क्विंटल उडीद वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला असून, ९३२.३५ क्विंटल उडीद अद्याप साठविण्यात आलेला नाही. दोन जिल्ह्यांतील एकूण ३८९ शेतकऱ्यांनी या केंद्रावर उडीद विक्रीस आणला नाही.\nमूग, उडीद, सोयाबीन विक्रासाठी परभणी जिल्ह्यातील २७०७ शेतकऱ्यांनी आणि हिंगोली जिल्ह्यातील ५४३७ अशा एकूण ८१४४ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर शेतमाल घेऊन येण्यासाठी मोबाईल संदेश पाठविण्यात आले होते; परंतु शुक्रवार (ता. २२) पर्यंत दोन्ही जिल्ह्यांतील ३४०५ शेतकऱ्यांचा मूग, उडीद, सोयाबीन असा एकूण २१ ८७१.५६ क्विंटल शेतीमाल खरेदी करण्यात आला आहे. तूर्त ४७३९ शेतकऱ्यांनी अद्याप नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्रीस आणलेला नाही.\nदोन जिल्ह्यातील एकूण ४२७३ शेतकऱ्यांपैकी ७९३ शेतकऱ्यांचा १२,३२२.८८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. ३४८० शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस आणले नाही. खरेदी केलेल्यापैकी १०,३४३ क्विंटल सोयाबीन वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठविण्यात आले आहे. १९७९.८८ क्विंटल सोयाबीन खरेदी केंद्रावर आहे.\nपरभणी मूग उडीद सोयाबीन हिंगोली नांदेड ऑनलाईन खरेदी\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे फवारणीचा...\nनागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला प्रयोग डॉ.\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर सुरू...\nजळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात सुरू होते.\nखानदेशात ठिकठिकाणी हलका पाऊस\nजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.\nकांदा - लसूण पीक सल्ला\nबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची पुनर्लागवड होऊन पीक सुमारे १५ ते ४५ दिव\nफवारणीवेळी सुरक्षा किट वापरण्याला प्राधान्य\nऔरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त (ता.\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nगोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...\nसातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...\nसोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...\nपीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...\nकृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...\nअार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...\nअकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...\nसोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...\nशेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...\nजळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...\nखान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...\nकोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60743", "date_download": "2018-09-22T04:38:46Z", "digest": "sha1:TJSQBPLSXDSLZ222C4AMUYALGO454YRG", "length": 15911, "nlines": 175, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कॉकटेल - मोहितो | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कॉकटेल - मोहितो\nलिंबू, बर्फ, स्प्राईट, पुदिन्याची ताजी पाने, व्होडका (खरंतर मोहितो हे रम बेस्ड कॉकटेल आहे, पण आम्ही पडलो होतकरु आचारी जे मिळेल ते वापरले. इथे स्मर्न ऑफ - ग्रीन अ‍ॅपल फ्लेवर वापरली आहे.), चिमुटभर चाटमसाला\nदिवाळी संपली की तुळशी विवाहाचे वेध लागतात. तुळशी विवाह झाला की माणसांच्या विवाहाचे मुहुर्त सुरु होतात. मग काय बॅचलर पार्ट्यांचे पण मुहुर्त सुरु होतात. सोबत दिवाळीचा उरला सुरला फराळ असतोच चखणा म्हणून\nतर आमच्या एका मित्राच्या लग्नाची तारीखही तशी जवळच येत होती. आम्ही सगळे कधीपासुन त्याच्या मागे लागलेलो होतो, पण पठ्ठ्या श्रावण, गणपती, नवरात्र, दिवाळी अशी कारणे देत टंगळमंगळ करत होता. आता लगीन महिन्या भरावर आले आणि त्याचे आईवडील पत्रिका वाटायला गावाला गेले मग काय हा मुहुर्त साधुन आम्ही बॅचलर पार्टीचे नियोजन केले. अर्थातच त्याच्याच घरी.\nह्यावेळी बॅचलर पार्टीसाठी मित्राने बराच रिसर्च करुन कॉकटेलच्या परवडण्याजोग्या रेशिपी शोधुन काढल्या. साहेब ह्या कलेत एकदम निष्णात हो. त्यानेच स्वहस्ते करुन पाजवलेल्या कॉकटेल्सपैकी हे कॉकटेल.\nकॉकटेल बनवायचे म्हणजे प्रमाण अचुक असायला हवे, त्यासाठी औषधाबरोबर मिळणारे मोजपात्र वापरले.\nआधी मला वाटलेले की हा करायला जातोय मोहितो पण होणार आहे फजितो पण जेव्हा मोहितो तयार झाले तेव्हा बघुनच मस्त वाटले आणि चाखल्यावर तर क्या बात\nमग काय हातोहात रेसिपी विचारुन घेतली आणि लगोलग माबोवर पण लिहीली.\nही माझी इथली पहिली वहिली पाकृ आहे, काय चुकले असेल तर समजुन घ्या.\nकाही अ‍ॅडिशन करायची असेल तर नक्की सांगा.\n१. एका ग्लासात बर्फ फोडुन त्याचे तुकडे टाका. ग्लास १/३ बर्फाच्या चुर्‍याने भरला पाहिजे.\n२. त्यात १५ मिली लिंबाचा रस ओता. लिंबाच्या सालीचा एक तुकडा पण ग्लासात टाका. लिंबाच्या साली मुळे एक हलकासा गंध मिसळतो.\n३. पुदिन्याची ९-१० कोवळी पाने स्वच्छ धुवुन, हाताने हलकीच चुरडून ग्लासात टाका. जास्त चुरडू नका नाहीतर कॉकटेल कडवट लागते.\n४. चिमुटभर चाट मसाला टाका. नेटवरच्या रेशिपींमध्ये चाटमसाला नव्हता, पण इथे चाटमसाल्याने मोहितो मस्त झाले होते.\n५. आता यात आपले मुख्य रसायन - स्मर्न ऑफ - ग्रीन अ‍ॅपल - ३०मिली ओता.\n६. चमच्याने मिश्रण ढवळून घ्या.\n७. आता ग्लासाच्या कडेने हलके हलके स्प्राईट ओता. ग्लास भरत आला की बस करा.\n८. पुदिन्याची एक काडी सजावटी साठी टाकली तरीही चालेल.\n९. आता एक चियर्स म्हणा आणि मस्त घुटके घेत घेत आस्वाद घ्या मोहितोचा\nमित्राने अगदी तुटपुंज्या साहित्यात (औषधाचे माप वगैरे) असे लाजबाब पेय बनवले की बास्स्स मी मनातल्या मनात पक्के केलेच की याला आहेरात बारचा किटच द्यायचा.\nपण पार्टी संपल्यावर त्याने लग्नाची पत्रिका दिली त्यात लिहीले होते की ( कृपया आहेरात भांडी आणु नयेत. )\n३० मिली फक्त एकासाठी :)\nमोहोतो (mojito) हे रम वापरुन करायचे पेय आहे, इथे आम्ही वोडका वापरुन केले, पण तरीही छानच लागले. (मला तर सगळ्याच दारु चांगल्या लागतात. )\nनवशिक्यांसाठी : रम, वोडका हे दारुचे प्रकार आहेत. वर दिलेले पेय मादक पेय आहे\nछान जमलीय.... ग्लास म्हणजे\nछान जमलीय.... ग्लास म्हणजे काही भांडी नव्हेत.. तर मित्राला छान कॉकटेल ग्लास सेट द्या \nऍपल फ्लेवर त्यात लिंबू\nऍपल फ्लेवर त्यात लिंबू पुदिना. खरंच छान लागतं का\n30 ml म्हणजे लिंबू सरबतच झाला की. बघू ट्राय करून.\nएक क्वार्टर आणलेली दिसते आहे\nएक क्वार्टर आणलेली दिसते आहे बॅचलर पार्टी साठी. मग पर हेड ३० मिलीच येणार. कठीण दिवस आलेत आजकालच्या ब्याचलरांना.\nग्रीन अ‍ॅपल नेक्स्ट टाईम अ‍ॅपि मधे ट्राय करा.\nआम्ही शेकर, स्ट्रेनर असलेला सेट देणार होतो, काॅकटेल ग्लास सेटची आयडिया छान आहे.\nफिल्मी, मला पण तसंच वाटलेलं,\nमला पण तसंच वाटलेलं, पण खरंच छान लागले.\n३० मिली सर्वसामान्यांसाठी, बाकी ज्याने त्याने आपल्याला झेपेल तेवढे घ्यावे.\nबाकी इतरही माल होता हो. शिवाय घरीदेखील सुस्थितीत यायचे होते.\nअॅपी + ग्रीन अॅपल नाही ट्राय केले. केल्यावर नक्कीच सांगीन.\nआपण जाणकार दिसता म्हणून एक शंका विचारतो.\nअॅपी आणि ग्रीन सॅपल व्होडका दोन्हीची चव सारखीच ना काॅकटेलमध्ये फ्लेवर + त्याच चवीचे अल्कोहोल मिसळायचे असते का काॅकटेलमध्ये फ्लेवर + त्याच चवीचे अल्कोहोल मिसळायचे असते का की दोन वेगळ्या चवींची सरमिसळ करायची\nकॉकटेलात फ्लेवर्स एन्हान्स करणे बघायचे.\nउदा. पिना-कोलाडा मधे अननस + शहाळं असतं, तशीच मालिबू नावाची खोबरा स्वादाची (कोकोनट लिक्युअर) रम देखिल असते. अल्कोहोल अधिक कडक हवं तर बकार्डी सारखी व्हाईट रम मिक्स करायची.\nडार्क रम असेल तर कल्हुआ सारख्या कॉफीत, किंवा उसाच्या रसात मिक्स करून सुपर्ब लागते. रम मुळातच उसाच्या रसापासून बनते.\nलिमिटलेस काँबिनेशन्स आहेत. जितकी करून पहाल तितकी कमी.\nमोहितो न पिणाऱ्याना पण आवडते.\nमोहितो न पिणाऱ्याना पण आवडते. बाकी सगळे प्रमाण तसेच ठेऊन फक्त लिंबू, पुदिना आणि sprite बर्फाच्या चुऱ्यात. हे झाले व्हाइट मोजीतो आणि कोक टाकून केले की डार्क. दोन्ही प्रकार छान लागतात.\nमस्त दिसतेय मोहितो .\nमस्त दिसतेय मोहितो .\nमस्त दिसतेय मोहितो .\nमस्त दिसतेय मोहितो .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2227", "date_download": "2018-09-22T03:28:57Z", "digest": "sha1:ZY3BCCVJFJNXLNZGFNGZUQACD3M3EWT3", "length": 3241, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\n“सोसायटी फॉर न्यूक्लिअर मेडिसिन” विषयक आंतरराष्ट्रीय परिषद\nवैद्यकीय विज्ञानात रोज नवे संशोधन होत असून, त्यामुळे आपल्या जीवनमानाचा दर्जा सुधारला आहे, असे मत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केले. सोसायटी फॉर न्यूक्लिअर मेडिसिनच्या 49व्या वार्षिक परिषदेचे उद्‌घाटन करतांना ते आज बोलत होते. गेल्या काही वर्षात अणू औषधांची भूमिका महत्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.\nसंरक्षण आणि संशोधन विकास संघटनेची प्रयोगशाळा, न्यूक्लिअर मेडिसिन इन्स्टिट्यूट आणि आय एन एम ए एस या संस्था या संदर्भात समर्पित संशोधन करत आहेत. अणू उर्जेचा सकारात्मक वापर करण्यासाठी या संस्थांचे काम स्तुत्य आहे, असेही संरक्षण राज्यमंत्र्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C/", "date_download": "2018-09-22T03:27:07Z", "digest": "sha1:HJNUFOUHXNDIHURR5RWMUTXQ5UAZVZ22", "length": 9096, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तिळवणीत ग्राम स्वराज योजनेचा शुभारंभ; दलितवस्तीत 14 मोफत वीजजोडण्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतिळवणीत ग्राम स्वराज योजनेचा शुभारंभ; दलितवस्तीत 14 मोफत वीजजोडण्या\nकोल्हापूर – केंद्र सरकारच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 80 टक्के पेक्षा जास्त दलितवस्ती असलेल्या गावात ‘ग्राम स्वराज अभियान’ राबविले जात आहे. त्यासाठी राज्यातील 192 गावे निवडण्यात आली असून यात हातकणंगले तालुक्यातील तिळवणीचा समावेश झाला आहे. यानिमित्ताने तिळवणीत महावितरणतर्फे आज (दि.14) दिवसभरात 14 लाभार्थ्यांना मोफत वीजजोडण्या देण्यात आल्या असून, दोन दिवसांत दलितवस्तीचे 100 टक्के ऊर्जीकरण करण्यात येणार आहे.\nतिळवणीची लोकसंख्या 3 हजार 605 तर घरांची संख्या 814 आहे. 791 घरांमध्ये वीज केंव्हाच पोहोचली होती. केवळ 23 घरे विजेविना होती. त्यातील 6 कुटुंबे सध्या वास्तव्यास नाहीत. त्यामुळे शिल्लक 17 कुटुंब त्यासाठी पात्र ठरली. या 17 पैकी 14 कुटुंबांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी प्रकाशमान करण्यात आले. शिल्लक 3 कुंटुंबांना दोन पोल टाकून येत्या दोन दिवसांत वीज कनेक्शन दिले जाणार आहे या अभियान अंतर्गत शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. ऊर्जा विभागाकडून प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात सौभाग्य व उजाला योजना राबविण्यात येत आहेत . उजाला योजनेतून तिळवणीकरांना 50 रुपयांत 9 वॅटचा एलईडी बल्ब तीन वर्षांच्या गॅरंटीसह मिळणार आहे.\nयावेळी महावितरण कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता किशोर परदेशी, प्रभारी अधीक्षक अभियंता सागर मारुलकर, कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर, उपकार्यकारी अभियंता बी.टी. मोहिते, शाखा अभियंता अमर करंडे यांनी तिळवणी येथे जाऊन पहिल्याच दिवशी 14 मोफत वीजजोडण्या देण्याचे काम केले आहे. यावेळील सरपंच शकुतला रामचंद्र चव्हाण, उपसरपंच सविता दादासो कदम, ग्रामसेवक राहूल माळगे व ग्रामस्थांची उपस्थिती होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपैलवान नीलेश कणदूरकरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देणार -चंद्रकांत पाटील\nNext articleमेरी कोम राष्ट्रकुल मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला\nबोगस डॉक्‍टरांवर कडक कारवाई करा\n“गोकुळ’ मल्टिस्टेटवर 24 सप्टेंबरला सुनावणी\nदोन लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त\nगोव्याची ‘स्वस्त’ दारू पडली महागात, पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nकोल्हापूरात किरकोळ कारणावरून तरुणावर खूनी हल्ला, चौघांना अटक\nसिध्दगिरी मठाच्या विक्री केंद्रासाठी कोल्हापूरात जागा देऊ – चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.harkatnay.com/2010/10/blog-post_27.html", "date_download": "2018-09-22T03:11:10Z", "digest": "sha1:3GYIALYXUTZJIKNDTVN35FDNQCRGA3OQ", "length": 48584, "nlines": 554, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: वटवटीचं निकालपत्र", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nमी कधीही आत्मचरित्र लिहिणार नाही..... आत्मचरित्र का लिहिलं जात असावं आपण किती 'बेस्ट' आहोत आणि तमाम पब्लिकला ते शेवटपर्यंत कसं कळलं नाही हा टाहो फोडण्यासाठी आत्मचरित्र लिहिलं जातं.\nमाझ्या सगळ्या हुश्शार, स्कॉली ब्लॉगु-ब्लगिनींनी आपापल्या ब्लॉगचे पहिले वादि साधारण मार्च/एप्रिल/मेच्या सुमारास साजरे केले. केले म्हणजे ते तेव्हाच होते अर्थात.. मला वाटतं त्या सुमारास जवळपास दर चार दिवसाआड कुठल्या ना कुठल्या ब्लॉगच्या वादिच्या पोस्ट्स येत असायच्या. थोडक्यात हुश्शार पोरांचं सगळं मार्चमधे असतं हेच खरं (विचित्र अर्थ काढल्यास डोळे वटारून पाहण्यात येईल : इति मी नाही तर मार्चातले ब्लॉ-ब्ल) आणि ऑक्टोबरचा महिना हा खास राखीव असतो तो या अशा आमच्यासारख्या रिपीटर* (यात श्लेष आहे. का ते नंतर सांगेन) , बॅकबेंचर, लेटलतीफ** (यातही श्लेष आहे. तोही शेष श्लेषाबरोबरच सांगेन.) ब्लॉग (आणि ब्लॉगर) साठी. थोडक्यात या ऑक्टोबरी ब्लॉगचा प्रथमवार्षिक निकाल लावायची वेळ आलीये तर. हे घ्या निकालपत्रच देऊन टाकतो कसं.\nसत्यवानाच्या वटवटीचे प्रथमवार्षिक निकालपत्र\nमहिना : (अर्थातच) ऑक्टोबर\nदिनांक : २३ (च्यायला गडबड झाली. वाचत रहा. कळेल पुढे)\nपूर्ण नाव : सत्यवान वटवटे\nपाडलेली एकूण बाडं : ११०\nछळ सोसणारे वीर : १३८\nस्वतःहून स्वतःच्या मेलबॉक्सात वटवटीचा धोंडा पाडून घेणारे महा-वीर : ६६\nमिळालेल्या एकूण प्रतिक्रिया, मतं, ओव्या, शिव्या-शाप वगैरे : ३७९७\nमुदलातले प्रतिसाद : ~१८९८\nसत्यावानाने त्यावर उलट-टपाली चढवलेलं व्याज : ~१८९८\nजोडलेले मित्रमैत्रिणी, सुहृद : भर्पूर\nमिळालेलं समाधान : चिक्कार\nरस्त्याचा नकाशा पक्षि रोडमॅप उर्फ भविष्यकालीन योजना : मब्लॉवि त्यांच्या यादीतून हा ब्लॉग काढून हाकलून देत नाहीत तोवर लिहीत राहणे. आणि नंतरही लिहीत राहणे आणि त्याच्या नंतर आणि त्याच्या नंतरच्या नंतरही लिहीत राहणे. (वचने किम् दरिद्रता.. हाणा च्यायला)\nएकुणातली प्रगती : (अ)समाधानकारक\nसुधारणेला वाव : कैच्याकै जाम प्रचंड भारी\nमागे एकदा कुठेतरी \"कवीला कविता वाचून दाखवण्यापुर्वी त्याची पार्श्वभूमी, उद्देश वगैरे समजावून सांगावा लागला तर तो कवितेचा आणि तस्मात् कवीचा पराभव आहे\" अशा अर्थाचं काहीतरी वाचलं होतं. तशाच प्रकारे श्लेषाचा दुसरा (आणि पहिलाही) अर्थ समजावून सांगण्यात कोणाचा पराभव वगैरे आहे का ते माहित नाही बुवा. पण जनकल्याणार्थ आम्ही दोन्ही अर्थ सांगण्याचे योजिले आहे.\n* वाला श्लेष -\nअर्थ १ : सगळ्या हुश्शार पोरापोरींच्या मार्च-मे मधल्या ब्लॉगांनंतर आमचा ऑक्टोबरात आलेला म्हणून रिपीटर.\nअर्थ २ : आमच्या गेल्या मार्चमध्ये उघडलेल्या आणि काही महिन्यांतच अगदी गतप्राण नाही तरी निष्क्रीय झालेल्या विंग्रजी ब्लॉगनंतर आलेला हा मराठी ब्लॉग म्हणून रिपीटर.\n** वाला श्लेष -\nअर्थ १ : अर्थ थोडाफार मगाससारखाच अर्थ म्हणजे उशिरा आलेल्या शहाणपणाप्रमाणे उशिरा सुरु केलेला म्हणून लेटलतीफ.\nअर्थ २ (हा अर्थ जाम महत्वाचा आहे. नीट लक्ष देऊन ऐका) : २३ ला झालेल्या वादिचा निकाल आमच्या २७ आणि तुमच्या २८ ला जाहीर केला म्हणून लेटलतीफ.\n** च्या अर्थ क्र २ चं स्पष्टीकरण : अनेक कारणांमुळे मला ब्लॉगचा वादि २३ च्या ऐवजी २९ ला आहे असं उगाचंच वाटत होतं. हापिसातलं एक मोठं/महत्वाचं प्रोजेक्ट २९ ला संपणार होतं, माझ्या एका कलिगचा २९ हा शेवटचा दिवस होता (आहे) आणि ........ माझा ट्रेनचा पास २९ ला संपणार आहे. ट्रेनच्या पासाचा आणि वादि विसरण्याचा खरं तर अर्थाअर्थी किंवा सरळ लावता येण्याजोगा संबंध नाही. कदाचित हास्यास्पदच वाटेल ते. त्यामुळे तो उलगडूनच सांगावा लागेल. काये की रोज सकाळी आणि संध्याकाळी पास त्या मशीनवर दाखवून स्टेशनात आणि स्टेशनातून बाहेर येताजाताना त्या डिस्प्लेवर 'लास्ट डे २९ ऑक्टोबर' असं मोठ्या आकारात दिसतं. समहाऊ त्याचं हॅमरिंग झालं असावं (आठवा हास्यास्पद).. थोडक्यात चहुबाजूंनी २९ च्या मार्‍यात सापडल्याने मला तोच दिवस ब्लॉगचा वादिही वाटायला लागला. गोबेल्सनीती म्हणतात ती हीच असावी बहुतेक. तर आज आता दोन दिवसच उरलेत म्हणून काहीतरी खरडून टाकायला म्हणून बसलो आणि सहज बघितलं तर पहिल्या पोस्टवर असलेल्या २३ ऑक्टोबर २००९ ने माझी विकेटच काढली. खरं तर हिटविकेटच. (गेल्या वर्षी २३ ऑक्टोबर २९ ऑक्टोबरला आली होती का हो\nपरवा 'घर हरवलेली माणसं' वाचताना वपुंच्या या बाणेदार ओळी वाचून ब्लॉगच्या पहिल्या वादिच्या पोस्टीचं 'असं' आत्मचरित्र होऊ द्यायचं नाही किंवा कदाचित पोस्टच टाकायची नाही असंही मनात आलं होतं. पण वपुंनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं नसलं तरी अन्य कोणीतरी त्यांचं चरित्र लिहावं एवढे ते महान होतेच. पण आमच्या ब्लॉगची आत्मचरित्ररूपी प्रथम वादि-पोस्ट आम्ही लिहिली नाही तर ते कोणाला कळायचंही नाही त्यामुळे त्यातल्या त्यात हळू आवाजात हा 'टाहो' फोडायचा प्रयत्न केलाय. फार कर्कश नाही झालाय ना\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : इनोदी, मनातलं, वादि\nहेरंबराय, आता वेग वाढवा पोष्टींचा :)\nतुझ्या लिखाणाचा तर मी पंखा, फ्यान, एसी हाय ते परत परत्न सांगायची गरज नाय..असाच लिहते रहा..\nअभिनंदन...खूप खूप खूप चुभेच्छा आरर्र्र्र्र्र्र शुभेच्छा (आदीनाथ आठवले एकदम.. ;) )\n) वयाच्या मानानं भलतंच सुधृढ आहे की बाळ (पुन्हा ब्लॉगच). प्रगती असमाधानकारक का ते आम्ही तर भरभरून आनंद घेतला आणि तृप्त झालो तुमचे चौफेर लिखाण वाचून ...व्वा आम्ही तर भरभरून आनंद घेतला आणि तृप्त झालो तुमचे चौफेर लिखाण वाचून ...व्वा माझी पहिली प्रतिक्रिया ....असेच लिहित रहा....शुभेच्छा माझी पहिली प्रतिक्रिया ....असेच लिहित रहा....शुभेच्छा \nअशीच उत्तरोत्तर तुमच्या वार्षिक निकालपत्रात आकडे वाढत जावोत.\n(एका वर्षात एवढी बाडं भारी दर ३-४ दिवसांत एक बाड. झक्कास\nपुढच्या वाढदिवसाला हेच आकडे दुपटीपेक्षा जास्त वाढोत... \\m/\\m/\nअरे वा उत्तम निकाल :) पेढे कुठेत....\nसध्या तू पेढे देऊ शकत नाहीस ना मग एक फक्कड पोस्ट हवी\nअनेक अनेक शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन\nनेहेमीप्रमाणे ्पोस्टमधे सगळ्यात काय आवडले हे सांगायचा मोह होतोय\n>>>जोडलेले मित्रमैत्रिणी, सुहृद : भर्पूर\nहे जाम मस्त आहे\nलिहीत रहा, वटवटत रहा\nहॅप्पी बर्ड्डे टू यू\nहॅप्पी बर्ड्डे टू यू\nहॅप्पी बर्ड्डे डिअर ब्लॉगु\nहॅप्पी बर्ड्डे टू यू.... अभिनंदन\nमुदलातले प्रतिसाद : ~१८९८\nसत्यावानाने त्यावर उलट-टपाली चढवलेलं व्याज : ~१८९८\nअफसोस, ये गलत जवाब है आप दस हजार रुपये हार गये हैं आप दस हजार रुपये हार गये हैं माझ्या अजून बर्‍याच प्रतिक्रियांना तू उत्तरं दिलेली नाहीस... ;-)\n(बाकी ऑक्टोबरमधलं आपलं यश साजरे करून डॅंका पिटणारा तूच पहिला भेटलास. शाळा कॉलेजात जाणारी कार्टि तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवू दे नको म्हणजे मिळवलं ;-))\nअप्रतिम ... खूप छान लिहिता तुम्ही ...\nतुमचा ब्लॉग बरेच महिने झाले वाचते आहे....आणि प्रतिक्रिया देण्यासाठी हाच दिवस योग्य वाटला....\nअसो... तुमचा ब्लॉग अगदी जक्ख म्हातारा होवो...\nवादिच्या खूप खूप शुभेच्छा\nअसेच आणखी छान छान (तिरकस :)) लिखाण वाचायला मिळो अशी प्रार्थना.\nप्रगती खूपच चांगली आहे यात असमाधान होण्यासारखं काय आहे \nअसेच लिहित रहा :)\nवादिच्या खूप खूप शुभेच्छा\nछान हेरंब, असंच उत्तम लिखाण येत राहू देत. अभिनंदन. अणि शुभेच्छा\nतुझी ‘वटवट’ अगदी मनातून आलेली असते, ते प्रत्येक पोस्टीतून जाणवतं. असंच वाचायला मिळू दे आम्हाला\n>>> रस्त्याचा नकाशा पक्षि रोडमॅप उर्फ भविष्यकालीन योजना : मब्लॉवि त्यांच्या यादीतून हा ब्लॉग काढून हाकलून देत नाहीत तोवर लिहीत राहणे. आणि नंतरही लिहीत राहणे आणि त्याच्या नंतर आणि त्याच्या नंतरच्या नंतरही लिहीत राहणे. (वचने किम् दरिद्रता.. हाणा च्यायला)\nख्या ख्या खी खी....\nअरे माझ्यासारखे पंखे असल्यावर असं होऊच शकत नाही... टेक अ बो मि. वटवटे सत्यवान...\nहेरंब निकालाच्या आधी सुट्टी असते म्हणून इतके दिवस थांबला होतास का :) झक्कास आहे निकाल पण पुढच्यावेळी जास्त मार्क (पक्षी: पोष्टा) हव्यात .....चल निमुटपणे पुढची पोस्ट लिहायला बस...:)\nरच्याक \"मब्लॉवि त्यांच्या यादीतून हा ब्लॉग काढून हाकलून देत नाहीत तोवर लिहीत राहणे\" हे एकदम हटके वाटल बघ...ज्यांनी ज्यांनी आपल्या ब्लॉगला सुरुवातीचे ग्राहक मब्लॉविच्या पेठेत मिळवले त्यांनी त्यांनी आदर्श ठेवावा असं लिहून गेलास दोस्त....\nअरे हो...बड्डे चे गुद्दे मारायचे राहुनच गेले....चल केक पाठव आता....:) वादिहाशु..............\nसुहास, हाबार्स हाबार्स.. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांमुळे तर लिहिण्याचा उत्साह वाढतो..\n>> आता वेग वाढवा पोष्टींचा :)\nअरे नेहमीच वेळेशी कुस्ती चालू असते आणि मी नेहमीच हरणार्‍या पार्टीत असतो. :) तरी वेग वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करीन.. आणि या महिन्यात मी लिहिलं बरंच पण पोस्ट नाही करता आलं ब्लॉगवर... का ते पुढच्या पोस्टमध्ये सांगतो :)\nप्रिय अजनबी दोस्त, आपल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार. अहो प्रगती पूर्णतः समाधानकारक नाही कारण अजून बरंच लिहायचं होतं, नियमित लिहायचं होतं पण ते जमलं नाही. पण पूर्णतः असमाधानकारकही नाही कारण जेवढं झालं तेवढं चांगलंच झालं. त्याबद्दल खंत नाही.. हे असं समाधानकारक आणि असमाधानकारकच्या अधेमध्ये असल्याने अ कंसात टाकलाय :)\nअसो.. पुन्हा एकदा प्रतिक्रियेबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार.\nसचिन, शुभेच्छांबद्दल अनेक आभार रे. आकडे वाढवायचे प्रयत्न आहेतच. पण निदान काठावर पास होणार नाही याची मात्र ग्यारंटी ;)\nसौरभ धन्स धन्स.. अरे जानेवारी ते जून पर्यंत बरंच आणि बर्‍याच वेगाने लिहिलं त्यानंतर जरा मंदावलो. पण त्यामुळेच एकूण आलेख जरातरी सुदृढ दिसतोय :)\nतन्वे, खू खू धन्स.. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनामुळेच तर लिहायला मजा येते.\nआणि येणार येणार.. नवीन पोस्टीही येणार लवकरच.. फक्कड आहेत की नाही ते मात्र तुम्ही ठरवायचं ;) ... पुन्हा एकदा आभार.\nसंकेत (आपटे), धन्यवाद भाऊ.. एकदम मान्य.. तुझ्या (बर्‍याच नाही रे) काही प्रतिक्रियांना उत्तरं द्यायची राहिली आहेत अजून. अरे पण तू धडाधड पोस्टी वाचून प्रतिक्रिया देण्याचा धडाकाच लावलास (ज्यामुळे एक ब्लॉगर म्हणून मला खूप खूप खूप आनंद झाला.. त्यापुढे दहा हजार काय लाख रुपये हरण्याचं दुःख काहीच नाही ;) ). त्यामुळे त्या प्रतिक्रियांच्या सुखद वावटळीत मी अडकून गेलो :) .. तुझ्या उरलेल्या प्रतिक्रियांनाही उत्तरं देतो लवकरच :)\nधन्स धन्स धन्स सिद्धार्थ :)\n>> बाकी ऑक्टोबरमधलं आपलं यश साजरे करून डॅंका पिटणारा तूच पहिला भेटलास.\nहेहेहे.. काय करणार आलीय भोगासी.\n>> शाळा कॉलेजात जाणारी कार्टि तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवू दे नको म्हणजे मिळवलं ;-))\nआणि आपली पोरं कॉलेजात जायला लागेपर्यंत कदाचित ऑक्टोबरचं 'पुरेसं'ग्लोरिफिकेशन झालेलं असेल ;)\nधन्यवाद.. धन्यवाद.. धन्यवाद... धन्यवाद.... धन्यवाद श्रुती :) .. तुम्ही दिलेल्या एवढ्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल अनेक अनेक धन्यवाद. अगदी योग्य दिवशी प्रतिक्रिया दिलीत :)\nब्लॉग जक्ख म्हातारा होणार म्हणजे मग मीही.. आयला बॅकग्राउंडचा फोटू बदलायला लागणार.. असो.. कैच्याकै बडबडतो मी ;)\nतुम्ही नियमित वाचक आहात त्यामुळे स्वागत करायचा प्रश्न नाही :) अशीच नियमित भेट देत रहा.. \nअनेक आभार सोनाली. देवदयेने आपल्या आजूबाजूला गांधी, पवार, देशमुख, परुळेकर, ब्रिगेड, अरुंधतीबाई अशी बरीच जनावरं वावरत असतात. या लोकांची तोंडं जोवर चालू राहणार तोवर आपल्या तिरकस लेखनाला आणि ब्लॉगला मरण नाही ;)\nविक्रम धन्यवाद. अरे असमाधान म्हणजे रूढार्थाने नाही रे. वरती अजनबी दोस्तच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलंय बघ.. त्यात मला काय म्हणायचंय ते कळेल. पुन्हा एकदा धन्यवाद.\nबाबा, खूप धन्य+वाद....... तिघांनाही ;)\nअपर्णा, शुभेच्छा आणि प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार.\nसंकेत, मेरीट लिस्ट.. हेहेहे... :)\nशुभेच्छांसाठी खूप आभार रे.\nरजनीदेवांना आमचा MIND IT नमस्कार कळव रे बाबा ;)\nगौरी, खूप आभार्स.. ब्लॉगतर्फेही ;)\nवटवट तर चालूच राहणार.. तुम्ही सगळे आवडीने वाचताय हे बघून अजूनच आनंद होतो. धन्स ..\nछळ सोसणारे वीर : १३८ च्या ऐवजी १३९ झाले.. :)\nआता महिन्याला किमान १५ पोस्टा हव्या...\nआनंद, हाहाहा.. शक्यतो असं होऊ न देण्याचा प्रयत्न आहेच. बो राहू दे.. ही 'जादू की झप्पी' घे :)\nहा हा अपर्णा. आयला हो ग.. खरंच हेच कारण सांगायला पाहिजे होतं ;) .. अजून मार्क तुमच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली गुदमरणार आहे ही नवीन पिढी ;) उग्गच कैच्याकै ग. लक्ष देऊ नकोस ;)\nअग मब्लॉविमुळे तर आपण लोकांना माहित झालो सुरुवातीला.. नाहीतर आपली काय आयडेंटिटी आहे.. आणि केक तयार आहे. पण गिफ्ट मिळाल्याशिवाय पाठवणार नाही ;)\nआभार रोहण्णा उर्फ सेनापती उर्फ खाणापती :)\nहो रे.. आज सकाळी १३९ दिसले एकदम :) .. महिन्याला १५ पोस्टा अरे माझं नाव हेरंब ओक आहे महेंद्र कुलकर्णी नाही ;)\nअरे नाव हेरंब ओक आहे म्हणूनच महिन्याला १५ पोस्ट्सची अपेक्षा आहे. महेंद्र कुलकर्णी नाव असतं तुझं तर हा आकडा ३० वर गेला असता... ;-)\nहा हा हा.. हे बी बाकी आक्षी खरं बगा. ;)\n ही वटवट अशीच चालू राहो \n वादी निकालपत्र देऊन साजरा करण्याची कल्पना आवडली.\nतुमचा ब्लॉग मी बरेच दिवसांपासून वाचत आहे. तुमची लिखाणाची शैली मला शिरीष कणेकरांसारखी वाटते आणि मला कणेकरी लेखन आवडते. So Once again Congratulations\nसंदर्भ: माझ्या प्रतिक्रियेला दिलेलं उत्तर\nठीक आहे. मग आपण एक काम करूया. मी तुझ्या प्रत्येक लेखावर एक नाही, चार-चार प्रतिक्रिया देतो. तू मला एक लाख रुपये पाठव. कारण एक लाख जाण्याच्या दुःखापेक्षा प्रतिक्रियांमधून मिळालेला आनंद जास्त असेल. त्यामुळे प्रतिक्रियांमुळे तू खूश आणि पैशांमुळे मी खूश.... हीहीही\nखुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन...पेढे पाठव रे लवकर...\nधन्यवाद योग.. बापरे.. एवढे निकाल लागतील का सांगू नाही शकत. पहिला लागला हेच खूप आहे :) तरीही प्रयत्न करूच :)\nइतक्या छान प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.\nमनःपूर्वक धन्यवाद.. जमेल तितका काळ वटवट चालू ठेवायचे मनात आहेच :)\nप्रज्ञा, खूप खूप आभार. अजाणतेपाणी का होईना पण तुम्ही शिरीष कणेकरांच्या चाहत्यांची नाराजी ओढवून घेत आहात असं वाटत नाही का तुम्हाला ;).. हेहेहे.. चराज चंमतग )\nजोक्स अपार्ट.. खरं सांगतो.. ही खूप मोठी पावती आहे माझ्या लिखाणाला. खूप बरं वाटलं.\nब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा नेहमी.\nअरे स्वतःच्या ब्लॉगच्या वाढदिवसाची पोस्ट उशीरा टाकणार्‍याला कशाला बिलेटेड विशेस उलट वेळेतच आहेस तू ;)\nअरे बापरे संकेत.. तू छोट्या छोट्या गोष्टी फारच मनावर घ्यायला लागलास रे ;) :P\nअरारारा... छोटी गोष्ट. श्या मला वाटलं या जागतिक मंदीच्या काळात मला थोडी आर्थिक मदत होईल... ;-)\nदेवेन, खूप खूप आभार.. गिफ्ट मिळालं की पेढे पाठवतो रे ;)\nअरे कसली जागतिक मंदी ती तर केव्हाच संपली. हे वाच..\nवा भाऊ, एवढ्या लवकर लिंक शोधलीत पण लईच फाष्ट काम हाय तुमचं. :-)\nहेहेहे.. केक खाने (बचाने) के लिए हम कही भी जा सकते है ;)\nप्रिय अनामिक, प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार. आणि फॉलोअर झाल्याबद्दल डब्बल आभार. :)\nसत्यवाना...प्रतिक्रिया द्यायला उशीर होतो आहे त्यासाठी क्षमस्व....तुझी वट्वट अशीच प्रगती करत राहो यासाठी शुभेच्छा\nमौज्या, अरे क्षमस्व काय.. वेडा आहेस का.. तू हापिसात किती राबतो आहेस माहित्ये मला. तरीही धावपळीतून वेळ काढून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप्प आभार तू हापिसात किती राबतो आहेस माहित्ये मला. तरीही धावपळीतून वेळ काढून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप्प आभार \n>हेरंबराय, आता वेग वाढवा पोष्टींचा\nअरे सुहास, आधिच त्याच्या पोष्टी वाचताना खास वेळ काढावा लागतो. तू आणि त्यात चिथव..\nजरा सावकाश लिही(आमच्यासारख्या कासवांसाठी)पण नियमित, अखंड लिहित रहा..\nमीनल, तू आज खासच वेळ काढला आहेस. तुझ्या प्रतिक्रियांनी मेलबॉक्स भरून गेला की माझा बाये.. :)\nचला कोणीतरी आहे बरोबर तर.\nकासव वाचकांसाठी लिहिणारा कासव ब्लॉगर :P\nमला नाही वाटत तुझे लिखाण शिरीष काणेकर सारखे आहे.. मुळात कुठल्याच लेखकाचे लिखाण कोणासारखे असते ह्यावर माझा विश्वास नाही. प्रत्येकाची एक शैली असतेच की...\nआणि हो काणेकर चे लिखाण मला दरवेळी आवडेल याची शाश्वती मी देऊ शकत नाही पण तुझ्या लिखाणबाबत देऊ शकतो... ही आहे की नाही अजून मोठी पावती... :D\nरोहण्णा, आभार्स रे.. शैलीची कल्पना नाही पण जमेल तसे चिमटे काढत लिहीत असतो..तुम्हा सार्‍यांना आवडतं. अजून काय हवं\nआणि हो.. खरंच खूप मोठी पावती दिलीस.. खूप मोठ्ठे धन्यवाद..\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nमाझे खादाडीचे प्रयोग : भाग ४\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhimarathi.wordpress.com/2010/05/11/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T03:16:55Z", "digest": "sha1:4GZ4W4JO2UXPVIB37DLQ7KYTQ6LLG5KH", "length": 8084, "nlines": 89, "source_domain": "majhimarathi.wordpress.com", "title": "वरुणयंत्र वापरा; स्वस्तात कृत्रिम पाऊस पाडा | माझी मराठी", "raw_content": "\nब्लॉगिंगकरता मदत हवी आहे\n»उल्लेखनीय»वरुणयंत्र वापरा; स्वस्तात कृत्रिम पाऊस पाडा\nयावर आपले मत नोंदवा\nवरुणयंत्र वापरा; स्वस्तात कृत्रिम पाऊस पाडा\nPosted by श्रेया on मे 11, 2010 in उल्लेखनीय, सकाळ\nविज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे जिणे सुखकर होण्यासाठी कसा होऊ शकतो लहरी पावसावर अवलंबून असलेल्या भारतातल्या शेतीच्या मदतीला हे विज्ञान धावून येऊ शकते लहरी पावसावर अवलंबून असलेल्या भारतातल्या शेतीच्या मदतीला हे विज्ञान धावून येऊ शकते आजच्या राष्ट्रीय विज्ञान- तंत्रज्ञान दिनानिमित्त, अशाच एका प्रयोगाविषयी…\n← मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई\nमदत हवी आहे. →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n“माझी मराठी” ब्लॉगचे विजेट\nहा कोड कॉपी करून तुमच्या ब्लॉगवर लावू शकता.\nEnglish From a Whatsapp Forward Uncategorized अनुभव अभिवादन अर्थविषयक आरोग्यविषयक उल्लेखनीय कविता कात्रणे खाद्यंती ठावठिकाणा तंत्रज्ञान दिवाळी अंक पर्यावरण ब्लॉगिंग भटकंती - महाराष्ट्र महाराष्ट्र टाईम्स राजकिय लोकसत्ता वाहनविषयक विचारधन विनोद / चुटके वैचारीक शिफारस शुभेच्छा संवर्धन सकाळ समाजोपयोगी सामाजिक बांधिलकी\nया जालनिशीवरचे लेख शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/nachfolgend", "date_download": "2018-09-22T04:17:42Z", "digest": "sha1:BVYFYIDNG5447C7VN7D2ZQAM6TSLD7IE", "length": 6810, "nlines": 137, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Nachfolgend का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nnachfolgend का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे nachfolgendशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला nachfolgend कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nnachfolgend के आस-पास के शब्द\n'N' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'nachfolgend' से संबंधित सभी शब्द\nसे nachfolgend का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Capital letters' के बारे में अधिक पढ़ें\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.waterproof-factory.com/mr/", "date_download": "2018-09-22T03:00:34Z", "digest": "sha1:ZYQJMUXFBR64BL66C3K667RRA32U67DN", "length": 4247, "nlines": 140, "source_domain": "www.waterproof-factory.com", "title": "Waterproofing कोटिंग, ऍल्युमिनियम लेपन लाडका चित्रपट, Emulsioned डांबर प्लांट - Hongtai", "raw_content": "\nSBS ज्वालाग्राही खनिज पदार्थ पडदा ...\nजलरोधक ज्वालाग्राही खनिज पदार्थ ...\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nXinle Hongtai जलरोधक यंत्रसामग्री उपकरणे कारखाना 1990 मध्ये स्थापना केली होती हे जलरोधक उपकरणे विकास आणि उत्पादन विशेष एक उच्च टेक आजार आहे. \"Hongtai\" जीवनाच्या सर्व क्षेत्रातील पासून सहकारी कंपनी, समर्थन आणि प्रेम स्थापनेपासून आमच्या प्रामाणिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.
Hongtai जलरोधक यंत्रसामग्री उपकरणे कंपनी, त्याच्या स्थापना झाल्यापासून, जिंकली आहे चार राष्ट्रीय प्रथम\nचीन ज्वालाग्राही खनिज पदार्थ जलरोधक पडदा टुमणे लावले सुधारित केलेले ...\nज्वालाग्राही खनिज पदार्थ waterproofing पडदा उत्पादन ओळ\nडांबर Tar अनुप्रयोग जलरोधक पडदा घेणे सुधारित ...\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/you-also-have-a-continuous-breakup-with-your-partner-118083000013_1.html", "date_download": "2018-09-22T03:03:51Z", "digest": "sha1:KJHR35SYSRNQMNZ7RK5BLVBH24SJD5G6", "length": 12641, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तुमचेही तुमच्या पार्टनरसोबत सतत ब्रेकअप होते? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतुमचेही तुमच्या पार्टनरसोबत सतत ब्रेकअप होते\nतुमचे तुमच्या रोमँटिक पार्टनरसोबत सतत ब्रेक अप होत असेल आणि लगेचच तुम्ही एकत्र येत असाल तर तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे. कारण याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.\nअभ्यासादरम्यान असे दिसून आले, की नात्यामध्ये सतत दुरावा निर्माण होत जातो आणि शेवटी ब्रेक अप होत असते. मात्र, काही जोडपी ब्रेकअप झाल्यावरही पुन्हा जवळ येतात. यामुळे उदासीनता आणि चिंता यांसारख्या मानसिक समस्यांचा त्रास होण्याची शक्यता बळावत असते. नात्याचा दुरुपयोग करणे, अतिशय कमी दर्जाचा संवाद आणि एकेकांमध्ये बांधिलकी नसणे यामुळे नात्यामधील गोडवा कमी होत जातो. अशाच नात्यामधून मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. ब्रेकअप करून पुन्हा एकत्र येणे हे प्रत्येकच जोडप्यासाठी धोक्याची घंटा असतेच असे नाही. खरे तर काही जोडप्यांना ब्रेकअपमुळे त्यांच्या नात्याचे महत्त्व कळत असते. यामुळे ते आपले नाते अधिक घट्ट बनवण्याचा प्रयत्न करतात तसेच त्यांच्याधील बांधिलकी वाढत जाते, असे अेरिकेतील मिसोरी विापीठाच्या साहाय्यक प्राध्यापिका केल माँक यांनी सांगितले.\nप्रेमाच्या नात्यात अडकलेल्या 500 प्रेमी युगलांवर संशोधन करण्यात आले. ब्रेकअप झाल्यानंतर जोडपी गरजेनुसार एकत्र येतात की व्यावहारिकपणे एकत्र येतात, या दोन बाबींना अनुसरून अभ्यास करण्यात आला.\nसंशोधनानुसार, कोणी फक्त आर्थिक गरजांसाठी नातेसंबंध जपत असतात तर कुणी जीवनाचा एक भाग म्हणून आपले नाते अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, प्रेमामध्ये कुठलेही बंधन न ठेवता सर्पणाच्या भावनेने एकत्र येणे गरजेचे असते. सतत ब्रेकअप होत असलेल्यांनी आपले संबंध काय ठेवण्यासाठी किंवा सुरक्षितपणे त्याचा शेवट करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. जर तुमचा पार्टनर अगदीच प्रामाणिक असेल तर तो नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करेल. नाही तर अगदी सुरक्षितपणे त्या नात्याचा शेवट करेल. प्रत्येक जोडीदाराच्या मानसिक आरोग्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे, असेही माँक म्हणाल्या.\nजाणून घ्या, विवाहानंतर का जावे हनिमूनला\nया राशीचा प्रियकर, असे करेल प्रेम\nमुली नेमके काय करतात ब्रेकअपनंतर \nह्या '4'गोष्टी ऑफिसमध्ये तुमचं 'अफेअर' लपवण्यासाठी मदत करतील\nरोमँटिक असतात अशा नाकाच्या स्त्रिया\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nसंधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.\nअल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय\nजसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...\nआरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा\nआवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...\nप्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2228", "date_download": "2018-09-22T03:24:54Z", "digest": "sha1:TFMIJDSRAWN4O4YX6RZE6NMWELHABP7Q", "length": 4702, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसामाजिक न्‍याय व सक्षमीकरण\nसार्वजनिक क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र आणि संघटनांनी दिव्यांगांच्या मदतीसाठी पुढे यावे - थावरचंद गेहलोत यांचे आवाहन\nसार्वजनिक क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र आणि संघटनांनी दिव्यांगांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी केले. भारतीय कृत्रिम अवयव उत्पादन महामंडळामार्फत, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि पॉवर फायनांन्स कॉर्पोरेशन यांनी बालकांसाठी कोहेलर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी संयुक्तपणे राबविलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यासंदर्भात आयोजित परिषदेत ते काल बोलत होते.\nदेशभरात दरवर्षी सुमारे 35000 बालकांवर ही शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासते. ADIP योजनेअंतर्गत, आतापर्यंत देशभरातील 1000 पेक्षा जास्त बालकांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती गेहलोत यांनी यावेळी दिली. या उपक्रमांतर्गत कर्णदोष असणाऱ्या 115 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे.\nसामाजिक बांधिलकीचे भान राखत, असे उपक्रम राबविण्यासाठी खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याही पुढाकार घेत असल्याबद्दल मंत्री महोदयांनी यावेळी समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे वंचित बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-09-22T03:18:50Z", "digest": "sha1:DBDHDQGB5I3DQRQDVLS2P3ZL3TB2TTDN", "length": 6905, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पशुपालकांना उच्च दर्जाचे पशुधन उपलब्ध करुन देणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपशुपालकांना उच्च दर्जाचे पशुधन उपलब्ध करुन देणार\nमुंबई : देशी गायी, म्हशींच्या वंशावळ सुधारण्याच्या कामाला राज्य शासनाने गती दिली असून आगामी काळात पशुपालकांना उच्च दर्जाच्या आणि दर्जेदार तसेच अधिक दूध उत्पादन क्षमतेच्या गायी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.\nराष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत ताथवडे येथील कॅटल फार्ममध्ये 600 पशुंची जोपासना करता येईल असे गोठे बांधण्यात येणार आहे. यासाठी 2 कोटी 46 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या ठिकाणी सध्या 95 म्हशी संगोपनासाठी घेण्यात आल्या आहेत. पशुंच्या प्रजनन कालावधीनंतर अधिक पशु घेण्यात येणार आहेत. लष्कराच्या गायीदेखील या गोठ्यासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. हा गोठा अत्यंत आधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार असून संपूर्णत: तांत्रिक पद्धतीने जोपासना केली जाणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद- पो. नि. गोकुळ औताडे\nNext articleसंगमनेर : रहिमपूर ग्रामपंचायततर्फे अपंगांना साहित्य वाटप\nसमतोल विकासासाठी विशेष अर्थसहाय्य द्या\nइंधन दरवाढीचे सत्र कायम; मुंबईत पेट्रोल नव्वदीजवळ\nव्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द\nजलसंधारण मंत्र्याच्या तालुक्यात टँकर सुरु करण्याची मागणी\nनिरुपम-फडणवीस भेटीने राजकीय चर्चांना उधाण\nमहाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना 10 “राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/haibati/word", "date_download": "2018-09-22T03:38:46Z", "digest": "sha1:QDSWUMXNWV64MAQPPII5GJLJSFR7255O", "length": 5966, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - haibati", "raw_content": "\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - गण\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - कवन\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - देवास प्रार्थना\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - देहावरील मळा\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - अमृतानुभव\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - गीतेवरील\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - चुडा कटाव\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - गजगौरीव्रत\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - रामायण\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - चारचंद्र\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - सिमंतक मणी\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - अधर ताल\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - गणित काव्य\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - संगीतशास्त्र\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - सवाल\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - घरच्या आयाविषयीं\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - सहदेव भाडळी\nशाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.\nशाहीर हैबती - लग्नाविषयीं\nसहदेव - भाडळी ज्योतिषमतावर हैबतीबुवा घाडगे यांचीं कवनें.\nसूचना प्रतीक्षितकी प्रतीक्षा है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/asiad-gold-winner-vinesh-fogat-father-was-killed-when-she-was-10-yr-old-5942241.html", "date_download": "2018-09-22T03:02:14Z", "digest": "sha1:F36APMB4EWRWYHTIQIZKAKLSQIGAZALY", "length": 7508, "nlines": 56, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Asiad gold winner Vinesh Fogat father was killed when she was 10 yr old | आशिया खंडाची 'सुवर्ण कन्या' ठरली विनेश फोगाट, 10 वर्षांची असताना झाली होती वडिलांची हत्या", "raw_content": "\nआशिया खंडाची 'सुवर्ण कन्या' ठरली विनेश फोगाट, 10 वर्षांची असताना झाली होती वडिलांची हत्या\nविनेशने 2014 इंचियोन एशियन गेम्समध्ये कांस्य पदक मिळवले होते. पण यावेळी मात्र तिने सुवर्ण कामगिरी करत क्रीडा जगताला तिच्\nस्पोर्ट्स डेस्क - भारताची महिला पहिलवान विनेश फोगाट हिने 18व्या आशियाई स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल मिळवत इतिहास रचला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली महिला भारतीय पहिलवान ठरली. यापूर्वी विनेशने 2014 इंचियोन एशियन गेम्समध्ये कांस्य पदक मिळवले होते. पण यावेळी मात्र तिने सुवर्ण कामगिरी करत क्रीडा जगताला तिच्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले आहे.\nलहानपणापासून एशियन गोल्डमध्ये मेडल मिळवण्यापर्यंतचा प्रवास हा विनेशसाठी अत्यंत खडतर ठरला आहे. तिच्या जीवनातील वैयक्तिक अडचणींचा सामना करताना अगदी धैर्याने जीवनाला सामोरे जाण्याचे कसब ती शिकली होती. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी जमिनीच्या वादातून तिचे वडील राजपाल यांची हत्या झाली. ही विनेशच्या जीवनातील सर्वात दुःखज घटना होती. पण विनेशचे मोठे काका महावीर फोगाट यांनी ये रिकामेपण भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विनेशला पहिलवान बनवण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या मेहनतीला यश आले आणि विनेश आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलवान बनली.\nकुस्तीमध्ये करिअर घडवत असतानाही विनेशला अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागले. रिओ ऑलिम्पिकमध्ये पायाच्या दुखापतीमुळे विनेशच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्हं उपस्थित झाले होते. पण विनेशने या प्रसंगालाही सामोरे जात मार्गक्रमण सुरू केले. फिट झाल्यानंतर तिने नव्याने तयारी सुरू केली आणि 2018 मधील गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ स्पर्धेत तिने गोल्ड मेडल जिंकले. त्यानंतर आता 18व्या एशियन गेम्समध्ये 'गोल्ड मेडल' जिंकत तिने इतिहास रचला आहे.\n23 वर्षांच्या विनेशने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची कमाई केली आहे. 2014 आणि 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने गोल्ड मेडल जिंकले. इंचियोन एशियन गेम्समध्ये ब्राँझ मेडलची कमाई केली. याशिवाय विनेशने एशियन चॅम्पियनशिपमध्ये तीन सिलव्हर आणि दोन ब्राँझ मेडलची कमाई केली आहे.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2229", "date_download": "2018-09-22T03:28:50Z", "digest": "sha1:VBDMQDPP7NZ2ZRVFR42C2BLU7DVWXIIQ", "length": 3327, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nमिझोरममधील 60 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प पंतप्रधानांच्या हस्ते उद्या राष्ट्रार्पण\nमिझोरममधील 60 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या राष्ट्रार्पण होणार आहे. यावेळी मिझोरामचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) निर्भय शर्मा, मुख्यमंत्री लाल थान्हावला यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित असतील.\nमिझोराम मधील हा सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प असून, त्यापासून मिळणारी ऊर्जा या राज्यासाठी वापरली जाणार आहे. ‘सर्वांसाठी 24 तास स्वच्छ ऊर्जा’ हा केंद्र सरकारचा पथदर्शी उपक्रम या माध्यमातून पूर्ण होऊ शकेल.\nउद्या पंतप्रधानांच्या हस्ते ‘MyDoNER App’ चेही उद्‌घाटन होणार असून, त्यानंतर ते ऐझवाल मधील स्टार्ट अप उद्योजकांना धनादेशांचे वितरण करणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/paradi-punapur-bharatwada-smart-track-45669", "date_download": "2018-09-22T03:44:29Z", "digest": "sha1:TYHZIJ5NBIXLHWUXE3SICSD22UHAEWNG", "length": 13385, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "paradi, punapur, bharatwada, on smart track पारडी, पूनापूर, भरतवाडा \"स्मार्ट ट्रॅक'वर | eSakal", "raw_content": "\nपारडी, पूनापूर, भरतवाडा \"स्मार्ट ट्रॅक'वर\nबुधवार, 17 मे 2017\nटीपी स्किमसाठी सल्लागाराला कार्यादेश - स्मार्ट सिटी एसपीव्ही संचालकांची मंजुरी\nटीपी स्किमसाठी सल्लागाराला कार्यादेश - स्मार्ट सिटी एसपीव्ही संचालकांची मंजुरी\nनागपूर - स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत एरिया बेस्ड डेव्हलपमेंटसाठी निवडण्यात आलेल्या पारडी, पूनापूर, भरतवाडा या क्षेत्राच्या टाऊन प्लानिंग स्किमसाठी (नगररचना परियोजना) सल्लागार कंपनीला कार्यादेश देण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे जवळपास साडेनऊशे एकरातील इमारती, मोकळ्या जागांचा कायापालट होणार असून, सुमारे दोन लाख लोकांचे राहणीमान उंचावण्याची शक्‍यता आहे.\nस्मार्ट सिटी प्रकल्प राबवित असलेल्या नागपूर स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या एसपीव्हीच्या संचालकांची बैठक नुकताच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत पारडी, पूनापूर, भरतवाडा या एरिया बेस्ड डेव्हलपमेंटसाठी निवड झालेल्या भागाकरिता टाउन प्लानिंग स्किम तयार करण्याचा विषय चर्चेला आला. टाउन प्लानिंग स्किम तयार करण्यासाठी अहमदाबाद येथील एचसीपी कंपनीला सल्लागार नियुक्त करण्यात आले. या कंपनीला टाऊन प्लानिंग स्किम तयार करण्यासंदर्भात कार्यादेश देण्यासाठी संचालकांनी मान्यता दिली. टाउन प्लानिंग स्किम तयार करण्यासाठी या कंपनीला एसपीव्ही 71 लाख रुपये देणार आहे.\nएससीपी कंपनीने यापूर्वीच भरतवाडा, पूनापूर, पारडी येथील 951 एकर क्षेत्राचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण केले. आता टाउन प्लानिंग स्किमचाही मार्ग मोकळा झाला आहे.\nस्मार्ट व सेफसाठी 103 कोटी\nशहरात स्मार्ट व सेफ सिटीची कामे राज्य शासनाने नियुक्त केलेल्या महाराष्ट्र आयटी कार्पोरेशन लिमिटेड या एसपीव्हीतर्फे सुरू आहे. या कामांसाठी नागपूर स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी कार्पोरेशन महाराष्ट्र आयटी कार्पोरेशनला 103 कोटी रुपये देणार आहे. हा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.\nनागपूर स्मार्ट सिटी एसपीव्हीचे कार्यालय महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या सातव्या माळ्यावर प्रस्तावित आहे. अत्याधुनिक पद्धतीचे कार्यालय तयार करण्यासाठी 5 कोटी 84 लाख, 63 हजारांचा खर्च प्रस्तावित आहे. स्मार्ट सिटी कार्यालयाचा प्रस्ताव एसपीव्हीच्या पुढील बैठकीत येणार आहे.\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nGanesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस\nपुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-22T02:51:29Z", "digest": "sha1:GE2XXFC7HXBKCRDZRAM4CJWP3NU2W6JU", "length": 7363, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धक्कादायक! गणित चुकल्याने विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबली! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n गणित चुकल्याने विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबली\nअहमदनगर : अहमदनगरला गणित चुकल्यानं 8 वर्षीय विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबून शिक्षकाने मारहाण केल्याची धक्कादायक समोर आली आहे. रोहन जंजीरे असे विद्यार्थ्याचे नाव असून, तो दुसरी इयत्तेत शिकतो आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत ही धक्कादायक घटना घडली. चंद्रकांत शिंदे असे या मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. पिंपळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतली घटना, दहा तारखेला सकाळी अकरा वाजता दुसरीतल्या रोहन जंजीरे या आठ वर्षीय विद्यार्थ्याला चंद्रकांत शिंदे नावाच्या शिक्षकाने मारहाण केली.\nशिक्षकाच्या या अमानूष शिक्षेमुळे रोहनच्या तोंडातील अवयवांना जखमा झाल्या असून, रोहनला श्वसनास त्रास सरु झाला आहे. रोहनला पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचरासाठी दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी रोहनच्या आईने कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा म्हणून नोंदवून घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू\nNext articleराष्ट्रकुल स्पर्धा : ‘सोनेरी शनिवार’…बॉक्सिंगमध्ये विकास कृष्णनने जिंकले सुवर्णपदक\nसमतोल विकासासाठी विशेष अर्थसहाय्य द्या\nइंधन दरवाढीचे सत्र कायम; मुंबईत पेट्रोल नव्वदीजवळ\nव्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द\nजलसंधारण मंत्र्याच्या तालुक्यात टँकर सुरु करण्याची मागणी\nनिरुपम-फडणवीस भेटीने राजकीय चर्चांना उधाण\nमहाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना 10 “राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/technology-2/hyundai-will-introduce-new-santro-in-indian-market-274869.html", "date_download": "2018-09-22T03:57:36Z", "digest": "sha1:637MKJHCEYCEZDL6ETVTOSKDOF3T7GJN", "length": 1653, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - हुंदाईची फॅमिल कार 'सँट्रो' पुन्हा येतेय !–News18 Lokmat", "raw_content": "\nहुंदाईची फॅमिल कार 'सँट्रो' पुन्हा येतेय \nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak-2/article-230533.html", "date_download": "2018-09-22T03:58:15Z", "digest": "sha1:C45P3RW5LJP7R2247IZYDTN7W5WJAPH3", "length": 16611, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा मोर्चांच्या वादळात मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर झालीय का ?", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमराठा मोर्चांच्या वादळात मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर झालीय का \nमराठा मोर्चांच्या वादळात मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर झालीय का \nयुती का नाही, भाजपची दादागिरी की शिवसेनेचा आडमुठेपणा \nसेना-भाजप युतीत नेमकं चाललंय तरी काय\nजलीकट्टूप्रमाणेच बैलगाड्यासाठीही महाराष्ट्रात जनआंदोलन का उभं राहत नाही \nमहापालिका निवडणुकीत युती होणं शक्य आहे का \nनितेश राणेंनी तोडफोड संस्कृतीला खतपाणी घातलंय का\nपुतळा फोडणाऱ्यांना बक्षीस देणं म्हणजे गुंडांना पोसणं नाही का \nचरख्यासह मोदींची प्रतिमा छापणे हे गांधी विचार डावलण्याचा प्रयत्न आहेे का \nराज्यातील युती आणि आघाडी यांची राजकीय उपयोगिता संपलीय का \nझेडपी आणि मनपाच्या निवडणुकीतही भाजप नंबर एकवर राहणार का \nइतक्या कमी कालावधीत काळ्या पैशांची दिलेली आकडेवारी विश्र्वासार्ह आहे का\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनमत चाचणीत यशस्वी ठरलेत का \nबंगळुरूत भररस्त्यातील दुष्कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय का \nऐन निवडणुकांमध्ये जाहीर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलावा, या मागणीत तथ्य आहे का \nराम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची नासधूस करून संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का दिलाय का \nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जाती-धर्माच्या राजकारणाला चाप बसेल का \nदंगल सिनेमामुळे महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल का \nराहुल गांधींनी मोदींवर केलेला आरोप हा खरंच राजकीय भूकंप आहे का \nनिवडणुकांमध्ये होणारा करोडोंचा खर्च हाच काळ्या पैशांचा मुख्य स्रोत आहे का \nनोटबंदीचा उद्देश, एक महिन्यानंतर सफल होतांना दिसतोय का\nमराठा आरक्षणाचा चर्चेचा प्रस्ताव आणून सरकारनं विरोधकांवर कुरघोडी केली आहे का \nपुरोगामी महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत चाललंय का\nबदलत्या काळात पाळणाघरांवर सरकारी नियंत्रणाची आवश्यकता आहे का \nनोटाबंदीवरचा मोदींचा अॅप सर्व्हे सर्वसमावेशक आहे का \nबेधडक-23 नोव्हेंबर : नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या आर्थिक मंदीचं सावट आहे का \nबेधडक-22 नोव्हेंबर 16 :नोटाबंदीप्रश्नी शिवसेना खासदारांकडे मोदींनी केलेलं वक्तव्य शिवसेनेचा पाणउतारा करणारं आहे का \n'मोदींना पवार चालतात तर शिवसेनेला ममता का नको' हे शिवसेनेचं बदलतं धोरण आहे का \nमोदी म्हणतात त्याप्रमाणे नोटबंदीचा हेतू दोन महिन्यांत साध्य होईल का\nभाजपचं गुन्हेगारीकरण होतंय का \nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/shiv-sena-mla-harshvardhan-jadhav-resigns-297319.html", "date_download": "2018-09-22T03:12:11Z", "digest": "sha1:PWJLT6TXYQQFGR4M4DSQ74UQ4WGLCFJS", "length": 16140, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढाच!, शिवसेना आमदाराचा राजीनामा", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमराठा आरक्षणाचा अध्यादेश काढाच, शिवसेना आमदाराचा राजीनामा\nऔरंगाबाद, 25 जुलै : राज्यभरात मराठा आंदोलनाचा वनवा पेटला आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही म्हणून शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. औरंगाबादमध्ये मराठा ठोक मोर्चाने आक्रमक स्वरूप घेतले आहे. कायगाव टोका इथं काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत बंद पाळण्यात आला. कन्नडमध्ये शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षण साठी ठिय्या आंदोलन केलं होतं.\nVIDEO : मुख्यमंत्री बदलाची महाराष्ट्रात चर्चा शिवसेनेने केलं फडणवीसांना टार्गेट\nऔरंगाबादमध्ये मराठा ठोक मोर्चाने आक्रमक स्वरूप घेतले आहे. कायगाव टोका इथं काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत बंद पाळण्यात आला. कन्नडमध्ये शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षण साठी ठिय्या आंदोलन केलं होतं. आंदोलनादरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी सरकारने मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी केली होती. जर सरकारने 24 तासात निर्णय घेतला नाहीतर आमदारकीचा राजीनामा देईन अशी घोषणाच जाधव केली होती. अखेर 24 तासात मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही त्यामुळे जाधव यांनी आपला राजीनामा आज विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.\nपहाटे तीनपर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोण हटवणार - चंद्रकांत पाटील\nहर्षवर्धन जाधव हे याआधी मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. पण राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करून सेनेत दाखल झाले होते.\n,तीन दिवसांनंतर मुख्यमंत्री मराठा मोर्च्यावर बोलले\nदरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून मराठा पेटलेल्या मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलनावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीये. सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर, राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-rejecting-allegations-sexual-assault-56974", "date_download": "2018-09-22T03:50:57Z", "digest": "sha1:SH3I2PY42466A5UMDXJITVOBGOL3JOHZ", "length": 13542, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news rejecting allegations of sexual assault लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचा इन्कार | eSakal", "raw_content": "\nलैंगिक अत्याचाराच्या आरोपाचा इन्कार\nसोमवार, 3 जुलै 2017\nमंजुळा शेट्ये हत्या प्रकरण; पाच आरोपींना 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी\nमुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्येच्या हत्येप्रकरणी तुरुंग अधिकारी मनीषा पोखरकरसह पाचही आरोपींना रविवारी 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. चौकशीत आरोपींनी लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचे खंडण केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nमंजुळा शेट्ये हत्या प्रकरण; पाच आरोपींना 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी\nमुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्येच्या हत्येप्रकरणी तुरुंग अधिकारी मनीषा पोखरकरसह पाचही आरोपींना रविवारी 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. चौकशीत आरोपींनी लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचे खंडण केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.\n23 जुलैला मंजुळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होता. सध्या हे प्रकरण गुन्हे शाखेकडे आहे.\nशनिवारी सायंकाळी अटक झालेल्या पोखरकर यांच्यासह महिला गार्ड वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांना रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. सर्वप्रथम अटक झालेली गार्ड बिंदू नायकोडे हिलाही 7 जुलैपर्यंतच कोठडी सुनावण्यात आली होती.\nतक्रारदार मरियम शेखच्या तक्रारीनुसार, 23 जुलैला सकाळी बराकीच्या बाहेर मंजुळाला मारहाण झाली. त्याचा आवाज बराकीपर्यंत येत होता. मारहाणीनंतर गळ्यात साडी गुंडाळून मंजुळाला ओढत बराकीत आणले. त्यानंतर दुपारी 12 वाजता मंजुळाला बराक क्रमांक 5 मध्ये आरोपींनी मारहाण करून लैंगिक अत्याचार केला होता. मात्र, आरोपींनी चौकशीत लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचे खंडन केले आहे. यासंदर्भात पडताळणी सुरू असून, गुन्हे शाखा सध्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वस्तूंचा शोध घेत आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात अहवाल आल्यावरच काही गोष्टी स्पष्ट होतील, असेही सूत्रांनी सांगितले.\nमंजुळाच्या मृत्यूचा फायदा घेत शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी आणि संदीप गडोली हत्या प्रकरणातील आरोपी दिव्या पाहुजा यांनी आरडाओरडा केली. \"मीडिया को बुलाओ' असे इंद्राणी ओरडत होती. तिला शहनाज गलीमार, वैशाली विशाल मुडळे, कृतिका डहाळ, हसीना अजहरअली शेख, संपा निवरू रॉय, मरियम इम्रान शेख यांनी साथ दिल्याने हे प्रकरण चिघळले, असेही आरोपींचे म्हणणे आहे.\nहिंगोली : सेनगांवात सव्वादोन हजार लिटर रॉकेल पकडले\nहिंगोली : सेनगाव येथील टी पॉईंट वर पोलिसांच्या पथकाने एका पिकप व्हॅन मधून घरगुती वापराचे सव्वा दोन हजार लिटर रॉकेल जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांवर...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nसायबर गुन्ह्यांतील चार कोटी हस्तगत\nपुणे - डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांची तब्बल ३ कोटी ९३ लाख २२ हजार रुपयांची रक्कम सायबर गुन्हे शाखेने परत...\nGanesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस\nपुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/so-these-hag-tomato-and-potatoes-118090100018_1.html", "date_download": "2018-09-22T04:12:53Z", "digest": "sha1:Z4AFJEOQ525LJDRQ44K4PK44AVTOC5YS", "length": 13599, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अबब... एवढे हाग टोमॅटो व बटाटे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअबब... एवढे हाग टोमॅटो व बटाटे\nएखाद्याने दक्षिण अमेरिकी देश व्हेनेझुएलातील लोकांना महागाई काय असते, हे विचारावे. चलनाचे एवढे पतन येथे झालेले आहे की, दोन वेळच्या अन्नाला येथील करोडपतीही मोताद झाला आहे. लाखो बोलिव्हर (देशाचे चलन) एक किलो भाजी खरेदी करण्यासाठीही द्यावे लागत आहेत. परिस्थिती अशी झाली आहे की, बॅगभर नोटा घेऊनही तुम्ही येथे पोटभर पूर्ण कुटुंबाला खाऊ घालू शकत नाहीत. या काही उदाहरणावरून तुम्हाला अतिप्रचंड महागाईचा अंदाज येईल. येथे एक किलो बटाट्यांची किंमत 20 लाख बोलिव्हरवर गेली आहे, तर टोमेटो 50 लाख बोलिव्हर, एक किलो गाजर 30 लाख बोलिव्हर, एक किलो तांदूळ 25 लाख बोलिव्हर आणि एक किलो पनीर 75 लाख बोलिव्हरमध्ये मिळत आहे. दुसरीकडे एक प्लेट नॉनव्हेज थाळी 1 करोड बोलिव्हरमध्ये मिळत आहे.\nया देशाची परिस्थिती एवढी बिघडली आहे की, लोक व्हेनेझुएला सोडून शेजारी देश कोलंबियाला पळून जाण्यासाठी मजबूर झाले आहेत. दुसरीकडे अनेक लोक ब्राझीललासुद्धा जात आहेत. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात घट झाल्याने व्हेनेझुएलावर आर्थिक संकट आले आहे. गरजेपेक्षा जास्त चलन येथील सरकारने छापले, यामुळे त्याची किंमत खूप कमी झाली, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे उपासमारीची परिस्थिती तयार झाली आहे. या कठीण परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो राजधानी कराकसमध्ये सातत्याने बैठका घेत आहेत. त्यांनी इतर देशांना मदतीचे आवाहनही केले आहे.\nजैन मुनी तरूण सागर महाराज यांचे निधन\nबँके बंद राहण्याचा तो मेसेज 'खोटा'\nअभिनेत्रीचे कृत्य, पॉवर बँक भिंतीवर फेकली, झाला स्फोट\nगणपती मंडपांच्या परवानगीसाठी मुदतवाढ\nGoogle Pay च्या युजर्ससाठी आकर्षक ऑफर\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\n त्याबाबत सगळी बोंबच : शिवसेना ...\nज्या उच्च दर्जाची भाषा आणि अपेक्षा नागरी विमान वाहतुकीकडून केली जाते त्या अपेक्षेला छेद ...\nमहाराष्ट्रातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे\nमहाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही ...\nशेतक-यांच्या समक्ष पिककापणी करा, खासदार भावनाताई गवळी यांचे ...\nयवतमाळ जिल्हयात पावसाळयाच्या शेवटच्या महिण्यात पाऊस पडणे गरजेचे होते मात्र पाऊस न ...\nगीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची ...\nगुजरातमधील गीर जंगल सिंहांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असून इथे गेल्या ११ दिवसांमध्ये ११ ...\nब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर ...\nरशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन हे नेहमीचचर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी असे ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nविराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार\nक्रिकेटपटू विराट कोहली लवकरच एका फील्डमध्ये डेब्यू करणार आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला ...\nअन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र\nकेंद्र सरकारमध्ये लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करणार असून त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T03:39:16Z", "digest": "sha1:FORUQ2ZGMUKXMOZD7RI6HFN77FY7NY6V", "length": 7498, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी पुकारलेला बंद पूर्णत: फसला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी पुकारलेला बंद पूर्णत: फसला\nकोलकाता : सामान्यांच्या जीवनमानावर कोणताही परिणाम न होता राज्यातील दैनंदिन व्यवहार सुरू राहिल्याने डाव्यांच्या आघाडीने पश्चिम बंगालमध्ये पुकारलेला सहा तासांचा बंद पूर्णत: फसला. खासगीसह सरकारी बस आणि मेट्रोच्या वाहतुकीवर बंदचा कोणताही परिणाम झाला नाही.\nपुढील महिन्यात होणाऱ्या पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकशाहीची गळचेपी झाल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ डाव्यांच्या आघाडीने राज्यभरात बंद पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.\nपूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘रेल्वे वेळापत्रकानुसार धावत होत्या; तर नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरून विमानांचे उड्डाण वेळेत झाल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. शैक्षणिक संस्थाही बंद काळात सुरू होत्या. कोलकता विद्यापीठात सीबीएसईच्या परीक्षाही नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात आल्या. राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ब्रत्य बसू यांनी डमडम मतदारसंघातील परिस्थितीचा शुक्रवारी सकाळी आढावा घेतला. ते म्हणाले, ‘लोकांचे दैनंदिन जीवन शांततेत आणि नियमित सुरू होते. ते नेहमीसारखे घराबाहेर पडत होते. राज्यात कोणताही बंद पाळण्यात आलेला नाही.’\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुनावळेतील अपघातात तरुणाचा मृत्यू\nNext articleचीन करणार पाकिस्तानातील रेल्वेसाठी मदत\nचोक्‍सीची अजामीनपात्र वॉरंटविरोधात हायकोर्टात धाव\nइम्रान खान यांचा खरा चेहरा उघड\nजम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nगीर अभयारण्यात 11 सिंहांचे मृतदेह\nशहरी नक्षलवाद्यांना राहुल गांधींचा पाठिंबा – शहा\nदूध निर्यातीला उत्तेजन देण्यासाठी करसवलत देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T03:46:54Z", "digest": "sha1:52GGX4VFL7QIQT7UUZ23OFKIRJFY5MTD", "length": 8153, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा नवाझ शरीफ यांना झटका; राजकीय कारकीर्द संपुष्टात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा नवाझ शरीफ यांना झटका; राजकीय कारकीर्द संपुष्टात\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. कारण नवाझ शरीफ यांच्याविरोधात पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, एखादी व्यक्ती घटनेच्या कलम 62 (1)(एफ) नुसार दोषी असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर दोषीच राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा अर्थ असा की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आता त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणत्याही सार्वजनिक पदाचा कार्यभार सांभाळू शकणार नाहीत.\nगेल्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, घटनेच्या अनुच्छेद 62 आणि 63 नुसार दोषी ठरविण्यात आलेली कोणतीही व्यक्ती राजकीय पार्टीचे प्रमुख पद स्वीकारु शकत नाही. यानंतर नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पार्टीच्या अध्यक्ष पदावरुन पाय उतार झाले होते. डॉन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वसंमतीने हा निर्णय दिला आहे. मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांनी निर्णयाआधी सांगितले की, जनतेला चांगली प्रतिमा असलेल्या नेत्यांची गरज आहे.\nदरम्यान, गेल्या वर्षी पनामा पेपर लीक प्रकरणी पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने नवाझ शरीफ यांना पंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र ठरविले होते. तसेच शरीफ यांच्याबरोबर पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनाही अपात्र ठरवले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसप्तरंगी सातारा (भाग- ३ )\nNext articleसातारचा मानदंड आयुर्वेदीय अर्कशाला (भाग- १ )\nमतदारांना आकर्षित करण्यासाठी गणपतीची आक्षेपार्ह जाहिरात\nफ्लोरिडात जेट विमान चोरणाऱ्या युवकास अटक\nमुंबई बॉंबस्फोट आरोपी खुर्शीद आलमची नेपाळमध्ये हत्या\nभारतातील 27 कोटी लोक दहा वर्षांत गरिबीतून मुक्त\nअस्सल आणि बहुआयामी भारत-रुमानिया भागीदारीचे उपराष्ट्रपतींचे आवाहन\nइम्रान खान यांच्या पत्रामुळे चर्चेची शक्‍यता वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anyatha-news/fifa-world-cup-2018-vladimir-putin-1713064/lite/", "date_download": "2018-09-22T03:42:04Z", "digest": "sha1:RK7RXMEJ74JAEZUNMDZHKJQASWACRVR6", "length": 21407, "nlines": 140, "source_domain": "www.loksatta.com", "title": "FIFA World Cup 2018 Vladimir Putin | रशियन भाषेतलं मौन.. | Loksatta", "raw_content": "\nरशियात सध्या फुटबॉलचा उत्सव सुरू आहे. जगभरातले कोटय़वधी फुटबॉलप्रेमी त्याचा आनंद घेतायत.\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nरशियात सध्या फुटबॉलचा उत्सव सुरू आहे. जगभरातले कोटय़वधी फुटबॉलप्रेमी त्याचा आनंद घेतायत. उद्या फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. फुटबॉलमुळे निर्माण झालेल्या आनंदी वातावरणाच्या भरतीत जे निर्णय एरवी घेता आले नसते ते निर्णय पुतिन घेऊन टाकतायत. कोणते आहेत हे निर्णय\n‘‘आज रिओ द जानेरोतल्या मर्काना मैदानात फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना रंगात आलेला असताना अदृश्यपणे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन वावरताना मला दिसतायत. आजपासून फुटबॉलचा खेळ त्यांच्या काळ्या सावलीने झाकोळला जाईल. खेळाचा निखळ आनंद देणारा हा शेवटचा विश्वचषक..’’, असे खिन्न उद्गार आजपासून बरोबर चार वर्षांपूर्वी याच महिन्यात, म्हणजे १३ जुलै २०१४ या दिवशी, विख्यात खेळ भाष्यकार, न्यू रिपब्लिकचे संपादक फ्रँकलिन फॉअर यांनी काढले.\nफॉअर यांनी हे मत व्यक्त केलं होतं ते त्यावेळच्या पुढच्या विश्वचषकाबद्दल. म्हणजे सध्या रशियात सुरू असलेल्या.. आणि उद्या, रविवारी, संपणाऱ्या.. फुटबॉल स्पर्धाबद्दल. त्या वेळी ते म्हणाले पुढचा विश्वचषक रशियात भरेल, नंतरचा कतार या देशात.. आणि मग खेळाचा आनंद कमी कमी होत जाईल. पुतिन यांचं शब्दश: जीवघेणं राजकारण, कतार देशाला विश्वचषक स्पर्धा देताना झालेला प्रचंड भ्रष्टाचार वगैरे वास्तव फॉअर यांच्या या मतामागे होतं. या अशा व्यक्तींच्या, देशांच्या तावडीत खेळ सापडला की त्याचा निखळ आनंद नाहीसा होतो.. असा त्यांच्या म्हणण्याचा आशय.\nरशियात सध्या फुटबॉलचा उत्सव सुरू आहे. जगभरातले कोटय़वधी फुटबॉलप्रेमी त्याचा आनंद घेतायत. तारवटलेले डोळे घेऊन माणसं कार्यालयात जातायत आणि आज बेल्जियम आणि फ्रान्स यांच्यातला सामना न पाहता राहणं शक्यच नाही.. म्हणजे पुन्हा जागरण.. या विचारानं डोळे आणखी लाल करून घेतायत.. असं साधारण चित्र आहे. एकमेकांना लाथा घालणं हा राष्ट्रधर्म असलेल्या आपल्या देशात लाथा मारण्यातला कलात्मक आनंद चवीचवीनं.. बऱ्याचदा घुटक्याघुटक्यानंही.. घेतला जातोय. मग ते फ्रँकलिन फॉअर म्हणतायत त्याला काय अर्थ आहे\nआहे. त्यांच्या म्हणण्यात बराच अर्थ आहे. तो शोधायचा, समजून घ्यायचा तर रशियातल्या नागरिकांना विचारायला हवं. इथं बसून टीव्हीवर दिसणाऱ्या सामन्यांचा मनमुराद आनंद लुटला जात असताना त्या मैदानांच्या बाहेर, लखलखाटाच्या पलीकडच्या रशियात काय चाललंय ते कळणार नाही. ते कळलं तर फ्रँकलिन किती द्रष्टे होते हेदेखील कळून जाईल.\nकोणताही चतुर राजकारणी आसपासच्या वातावरणातल्या भरती-ओहोटीनुसार आपले निर्णय घेत असतो. भरतीच्या काळात काहीही न करता, हातपाय न हलवता प्रत्येकाची होडी आपोआप वर उचलली जाते. तसंच, फुटबॉलमुळे निर्माण झालेल्या आनंदी वातावरणाच्या भरतीत जे निर्णय एरवी घेता आले नसते ते निर्णय पुतिन घेऊन टाकतायत.\nपहिला असा निर्णय त्यांनी घेतला १४ जून २०१८ या दिवशी. म्हणजे फुटबॉल विश्वचषक स्पर्धा सुरू झाली त्याच दिवशी. पहिल्याच दिवशी रशियानं सौदी अरेबियाचा पराभव केला आणि सगळा रशिया फुटबॉलमय होऊन गेला. ठिकठिकाणी उत्साही नागरिकांचे थवे नाचत होते, गात होते. त्याच वेळी पुतिन यांचा पहिला निर्णय आला.\nत्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वर ६० वरून ६५ वर आणि महिलांसाठी ५५ वरून ६३ वर नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. वरवर पाहता हा निर्णय साधा वाटेल. पण रशियात त्या विरोधात नाराजी आहे. अडीच कोटी नागरिकांनी या विरोधात याआधी सह्यंचं निवेदन सरकारला दिलंय. पण मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी निवृत्त व्हायला लागल्याने त्यांना निवृत्तीवेळची पुंजी द्यायला सरकारकडे पैसा नाही. आणि दुसरं म्हणजे आहेत त्यांना निवृत्त होऊ दिलं तर त्यांची जागा घ्यायला नवे कोणी उत्सुकही नाहीत. रशियातल्या तरुणांना सरकारी नोकरीचं आकर्षण राहिलेलं नाही. कारणही अर्थातच पुतिन. त्यामुळे आहे त्यांनाच जास्तीत जास्त वापरून घ्या या विचारातून हा निर्णय घेतला गेलाय. आणि गंमत म्हणजे मी हा निर्णय कधीही घेणार नाही, असं वचन खुद्द पुतिन यांनीच दिलं होतं. ते ठीक. निवडणूक जुमलाच तो.\nत्याच दिवशी सरकारनं सर्व वस्तूंवरचा मूल्यवर्धित कर १८ टक्क्यांवरनं २० टक्क्यांवर न्यायची प्रक्रिया सुरू केली. ही करवाढ सरसकट असल्यानं सगळ्यांनाच तिचा सामना करावा लागणार आहे. आणि मुख्य म्हणजे ती इतकी व्यापक आहे की या एका करवाढीनं रशियाच्या महागाई निर्देशांकात १.५ टक्क्यांची वाढ होईल.\nदुसऱ्या दिवशी, १५ जूनला, रशियातल्या सगळ्या वर्तमानपत्रांत मुखपृष्ठांवर बातमी, छायाचित्रं होती ती फुटबॉल विश्वचषकाच्या उद्घाटनाची. रंगीतसंगीत कार्यक्रमांची. आणि रशियाच्या सौदी अरेबियावरच्या विजयाची. निवृत्तीचं वय वाढणार, करवाढ या दोनही कडू बातम्या कुठे तरी आतल्या पानांवर छापल्या गेल्या. दोन दिवसांनी ‘मॉस्को कोमसोलेट’ या एका वर्तमानपत्रात तेवढय़ा अग्रलेखात या सरकारी निर्णयांवर भाष्य आलं. सामान्य रशियन नागरिक मायदेशानं सौदी अरेबियाविरोधात केलेल्या गोल्सचा आनंद साजरा करतोय. त्या उत्साहात तो मश्गूल आहे. पण आपल्या सरकारनं मात्र या आनंदी नागरिकांविरोधातच गोल केलाय, असं काहीसं या अग्रलेखात म्हटलं गेलं. अन्य मूठभर निषेधाचे सूर उमटले. विरोधी पक्षीयांनी आवाज करायचा प्रयत्न केला. पण लोकांपर्यंत काहीही गेलं नाही. सगळ्यांची विचारेंद्रियं बधिर होती. फुटबॉलच्या मैदानातल्या खेळोत्सवामुळे.\nतेव्हा हे दोन निर्णय पचले गेल्याची खात्री झाल्यावर पुढच्या आठवडय़ात पुतिन सरकारनं आणखी एक निर्णय घेतला. परदेशी वेबसाइटवरनं होणारी बरीचशी ऑनलाइन खरेदी त्यांनी कराच्या जाळ्यात आणली. रशियातल्या नागरिकांनी परदेशी वेबसाइटवरनं ७२ हजार रुबल्सपेक्षा जास्त रकमेची खरेदीच तोपर्यंत करपात्र होती. त्याच्या आतल्या खरेदीवर काहीच कर नव्हता. सामान्य रशियनांच्या अंगात फुटबॉलचा ज्वर पुरेसा भिनल्याची खात्री झाल्यानंतर पुतिन सरकारनं ही मर्यादा १५ हजार रुबल्सपर्यंत खालती आणली. रुपयांत सांगायचं झालं तर परदेशी वेबसाइटवरच्या खरेदीला ११०० रुपयांची मर्यादा होती. ती आता २२० रु. इतकी खाली आणली गेली.\nरशियात परदेशी वस्तूंचं आकर्षण अन्य कोणत्याही देशांप्रमाणे मोठय़ा प्रमाणावर आहे. पुतिन यांच्या काळात त्यांनी सरकारी अर्थव्यवस्था अधिकाधिक मजबूत केली असली तरी औद्योगिकीकरणाला, त्यातही जनसामान्यांना ज्या वस्तू लागतात त्यांच्या निर्मितीला, फारशी काही गती आलेली नाही. दर्जा हादेखील प्रश्नच आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर रशियात ऑनलाइन खरेदी होते. आता तिला चाप बसेल. रशियातल्या ग्राहक संघटनांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पत्रकं वगैरे काढली. पण युरोपातल्या रशियन माध्यमांनी तेवढी त्याची दखल घेतली. रशियातल्या नागरिकांच्या कानावर यातलं काही फारसं गेलंच नाही. ग्राहक संघटनांचा या आणि अन्यही अशाच निर्णयांविरोधात मोर्चे वगैरे काढायचा विचार होता. गावोगाव निदर्शनंही करायची होती त्यांना. पण तसं काही करता आलं नाही त्यांना. का\nकारण पुतिन यांनी आणखी एक निर्णय घेतलाय.\nतो म्हणजे विश्वचषक फुटबॉल सामन्यांच्या काळात रशियात, आपल्याकडच्या भाषेत सांगायचं तर, त्यांनी १४४ कलम लावलंय. म्हणजे जमावबंदी. चारपेक्षा अधिकांना एकत्र जमता येणार नाही. अपवाद फक्त एकच.\nफुटबॉल साजरं करणाऱ्यांचा. त्यासाठी फुटबॉलप्रेमी कितीही गर्दी करू शकतात. पण अन्य कोणत्याही कारणांसाठी रशियात १५ जुलैपर्यंत गर्दी करता येणार नाही. विरोधी पक्ष नेत्यांनाही या काळात नजरकैद वगैरेंना तोंड द्यावं लागतंय.\nया सगळ्याविषयी विचारायचं तर पुतिन कोणाला भेटतच नाहीत. गप्पच असतात ते. समारंभात आले तरी घुमेच असतात ते. त्यामुळे त्यांच्याकडून खुलासा मागण्याचा प्रश्नच नाही.\nम्हणजे रशियन भाषेतलं मौनदेखील सर्वार्थ साधनम् असतं तर..\nसत्ता, सरकार आणि सत्य..\nतर्काच्या खुंटीवरून निसटलेला रुपया\nया पिकाचं काय करणार\nअफगाणिस्तान आणि इराकनंतर दहशतवादाची सर्वाधिक झळ भारताला\nहॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-agriculture-irrigation-scheme-54092", "date_download": "2018-09-22T03:33:28Z", "digest": "sha1:SP5IWUX3TNXFLABYX6XPOMPGZC226HJ6", "length": 12428, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news agriculture irrigation scheme निम्न तापी लाभक्षेत्रात पाच उपसा सिंचन योजना | eSakal", "raw_content": "\nनिम्न तापी लाभक्षेत्रात पाच उपसा सिंचन योजना\nबुधवार, 21 जून 2017\nमुंबई - जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्‍यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाच्या अवर्षणप्रवण क्षेत्रात सिंचन सुविधा मिळावी, यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या प्रकल्पाच्या क्षेत्रात पाच उपसासिंचन योजना शासकीय खर्चाने राबविण्याच्या सुमारे 621.68 कोटी रुपयाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. यामुळे अमळनेर, धरणगाव व चोपडा तालुक्‍यातील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.\nमुंबई - जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्‍यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाच्या अवर्षणप्रवण क्षेत्रात सिंचन सुविधा मिळावी, यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या प्रकल्पाच्या क्षेत्रात पाच उपसासिंचन योजना शासकीय खर्चाने राबविण्याच्या सुमारे 621.68 कोटी रुपयाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. यामुळे अमळनेर, धरणगाव व चोपडा तालुक्‍यातील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.\nतापी नदीवर मौजे पाडळसे गावाजवळ निम्न तापी प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे 502.09 दलघमी एवढा पाणीसाठा होणार असून 63 हजार 565 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालात या प्रकल्पात लाभधारक शेतकऱ्यांनी वैयक्तिक अथवा सामूहिक पद्धतीने स्वत:च्या खर्चाने पाणी उपसा करून शेतीसाठी वापरण्याची तरतूद आहे. मात्र शेतकऱ्यांना स्वखर्चाने पाणी उपसा करणे शक्‍य नसल्याचे निर्दशनास आल्यानंतर गिरीश महाजन यांनी या प्रकल्पाच्या क्षेत्रात सिंचन सुविधा पुरविण्यासाठी पाच उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता.\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा\nबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...\n'महेश’ सुरु होणार ; आष्टीसह तीन तालुक्यांचा ऊसप्रश्न सुटणार\nआष्टी (जि. बीड) : सहा वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या तालुक्यातील जळगाव येथील महेश सहकारी साखर कारखाना सुरु होणार असल्याने आष्टीसह पाटोदा व...\nराजधानीत रुग्णालयामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nनवी दिल्लीः राजधानीत एका सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या अकरा वर्षीय मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱयाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/kids-drama-school-42997", "date_download": "2018-09-22T03:34:06Z", "digest": "sha1:H66X46E3FGEVC34HJAVVP5MNJAAQDLLB", "length": 16144, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "kids drama school बालनाट्यांचं जग... | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 2 मे 2017\nमुलांच्या विश्‍वात रमताना आपणही लहान होतो. आपणही त्यांच्यासारखे लाडे-लाडे बोलू लागतो. मुलांशी संवाद साधण्याचा आपला हा एक वेगळा प्रयत्न असतो. असाच प्रयत्न बालनाट्यातून होत असतो. मुलांचा व्यक्तिमत्त्व विकासच या बालनाट्यातून होत असतो. त्यामुळे बालनाट्यांकडे संस्कार केंद्र म्हणूनही पाहिलं जातं, त्याविषयी...\nमुलांच्या विश्‍वात रमताना आपणही लहान होतो. आपणही त्यांच्यासारखे लाडे-लाडे बोलू लागतो. मुलांशी संवाद साधण्याचा आपला हा एक वेगळा प्रयत्न असतो. असाच प्रयत्न बालनाट्यातून होत असतो. मुलांचा व्यक्तिमत्त्व विकासच या बालनाट्यातून होत असतो. त्यामुळे बालनाट्यांकडे संस्कार केंद्र म्हणूनही पाहिलं जातं, त्याविषयी...\nसध्या शाळकरी मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. पूर्वी अशा सुट्या लागल्या की, मुलं दिवसभर हुंदडत. आता त्यांना शिबिरात अडकवतात. मग ते खेळाचे शिबिर असो वा हस्तकला किंवा चित्रकलेचे क्‍लासेस. मुलांनी सुट्यांचा सदुपयोग करावा, अशी पालकांची इच्छा त्यामागे दिसते; पण या सगळ्यात असं वेगळं एक शिबिर असतं ते म्हणजे बालनाट्य शिबिर. या बालनाट्य शिबिरातली मजा, गंमत-जंमत अजूनही कमी झालेली नाहीय. कारण जगाच्या रंगभूमीवर आत्मविश्‍वासनं उभं राहण्याचं शिक्षण तिथे मिळत असतं\nमुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या की, विविध रंगमंदिरांमध्ये बालनाट्यांचे प्रयोग सुरू होतात. त्यात काम करणारे अभिनेते ही शिबिरार्थीच असतात बहुतेकदा... या बालनाट्यांचे विषयही तसे मजेशीरच असतात. लहान मुलांना काहीतरी शिकायला मिळेल किंवा त्यांच्यापर्यंत चांगल्या गोष्टींचा संदेश जावा, या हेतूने या बालनाट्यांचं लिखाण केलेलं असतं. सध्याचा नवा ट्रेंड म्हणजे कार्टुनवर आधारित बालनाट्ये. यात त्यांचे लाडके डोरेमॉन, निंजा हतोडी, स्पॉंजबॉब, छोटा भीम अशी वेगवेगळी पात्र असतात आणि या कार्टुन्सभोवती नाटकाची सगळी संहिता फिरते. अनेक ठिकाणी ही बालनाट्य शिबिरे भरवली जातात. अनेक दिग्गज आहेत जे वर्षानुवर्षे ही बालनाट्य शिबिरे भरवत आहेत. अरूंधती भालेराव हे त्यातलेच एक नाव. त्या बालनाट्य दिग्दर्शिका आहेत. त्यांच्याशी गप्पा मारताना त्या म्हणाल्या, \"मी ड्रॅमॅटिक्‍सचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे आणि त्यात डॉक्‍टरेटही मिळवली आहे. गेली 15 वर्ष मी महिला आणि मुलांसाठी काम करतेय. माझा मुख्य उद्देश हा की रंगभूमी ही फक्त मेकअप करून अभिनय करण्यासाठी नाही, तर अभिनयाशी संबंधित असलेल्या देहबोली, आवाज, संवाद कौशल्य, शब्दांची फेक, उच्चार, आघात, हावभाव हे शिकण्याचे एक माध्यम आहे. या गोष्टी फक्त अभिनय करतानाच नाही, तर सामान्य जीवन जगतानाही आपल्याला उपयोगी पडू शकतात. त्यामुळे अभिनयातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असं माझं ठाम मत आहे. जेव्हा मुलं माझ्याकडे ऍडमिशनला येतात, तेव्हा मी त्यांच्या पालकांना स्पष्ट सांगते की, मी तुमच्या मुलाला आमीर खान किंवा मुलीला करिना कपूर बनवू शकत नाही. पण, माणूस म्हणून घडवण्याच्या प्रक्रियेत ज्या ज्या गोष्टी लागतात; उत्तम वाचन, उत्तम बोलणं, जीवन जगताना लागणारी स्पष्टता, देहबोली, आवाज, मनुष्य म्हणून जगताना विकासाची आस या गोष्टी मी त्यांना नक्कीच शिकवू शकते.\nसध्या सुट्टी संपेपर्यंत अनेक नाट्यगृहांमध्ये अशीच वेगवेगळ्या विषयांवरची बालनाट्ये पाहायला मिळतात. कित्येक पालक आपल्या मुलांना नाटक म्हणजे काय हे दाखविण्यासाठीही बालनाट्य पाहायला घेऊन जातात. त्यामुळे जोपर्यंत मुलांमध्ये काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आहे आणि मोठ्यांमध्येही मुलांना काहीतरी चांगलं देण्याची इच्छा आहे तोपर्यंत या बालनाट्यांची मांदियाळी दर वर्षी छोट्यांच्या भेटीला येतच राहील.\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/karna-and-krishna-in-mahabharat-117071900015_1.html", "date_download": "2018-09-22T03:22:01Z", "digest": "sha1:RMODF55TQQHLVY3I5U2J4MWIUXJPXN5G", "length": 17216, "nlines": 178, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Mahabharat : तक्रार करायची का? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nMahabharat : तक्रार करायची का\nमहाभारतातील दोन पात्रामधील अतिशय सुरेख संवाद:\nकर्ण कृष्णाला विचारतो - \" माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले,\nकारण मी अनौरस संतती होतो.\nयात माझी काय चूक होती\nमला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं,\nकारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो.\nपरशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल.\nकारण मी क्षत्रिय होतो.\nएक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि\nगायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.\nद्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.\nकुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.\nमला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.\nतर मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले\n\"कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.\nजन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती.\nरात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.\nतुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.\nमला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.\nना कोणती सेना, ना शिक्षण.\nमीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.\nतुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.\nसंदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.\nतुम्ही तुमच्या पसंदीच्या मुलीशी लग्न केले.\nमाझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.\nमला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.\nमला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.\nजर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल.\nधर्मराज जिंकला तर मला काय मिळेल, फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.\nएक गोष्ट लक्षात घे कर्णा...\nप्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत\nआयुष्य कोणासाठीही सोपे नाही\nदुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.\nपरंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते...\nकितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,\nकिती वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,\nकितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,\nत्यावेळी आपण कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.\nआयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनामुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.\nम्हणून मित्रानो, तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल तुम्ही चांगलाच विचार करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद...\nशव यात्रा दिसल्यास हे चार काम करा, मनोकामना पूर्ण होतील\nअधिक मासाची अमावस्या, पितृ दोष दूर करण्यासाठी 7 सोपे उपाय\n108 मण्यांची का असते जपमाळ\nहिंदू धर्मात भगवान विष्णूचे महत्त्व\nयावर अधिक वाचा :\nगणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...\nगणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...\nश्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nशास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...\nगणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )\nसोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\n\"आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/vastu-tips-for-bedroom-117050500027_1.html", "date_download": "2018-09-22T03:37:02Z", "digest": "sha1:2TZULWX4FRXOGPBYL5LV2KT6YILZSH43", "length": 14811, "nlines": 162, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वास्तूप्रमाणे बेडरूममध्ये भांडू नये | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवास्तूप्रमाणे बेडरूममध्ये भांडू नये\nबेडरूमची सजावटीचा पती-पत्नींच्या नात्यावर खूप प्रभाव पडतो. म्हणून मधुर संबंधांसाठी बेडरूमच्या वास्तूकडे दुर्लक्ष करता कामा नये. बघू काही वास्तू टिप्स:\n* बेडरूम कोणत्याही प्रकाराची चर्चा किंवा वाद घालण्यासाठी नसतं. बेडरूम केवळ आराम करण्यासाठी व आपल्या पार्टनरसोबत क्वालिटी वेळ घालवण्यासाठी असतं. म्हणून येथे प्रेमाव्यतिरिक्त काहीच करणे योग्य नाही.\nबेडरूम दक्षिण- पश्चिम दिशेत असावे आणि याच कोपर्‍यात बेडही असावे.\nबेडरूमच्या भिंती तुटक्या फुटक्या नसाव्या.\nघराच्या मालकाचा बेडरूम उत्तर-पश्चिम दिशेकडे नसावा.\nबेडरूममध्ये हिंसक फोटो लावू नये.\nबेडरूमच्या भीतींचा रंग हलका असावा.\nबेडला चिकटलेल्या भिंतींवर घडी, फोटो फ्रेम लावू नये.\nबेडच्या समोरच्या भिंतींवरही काहीही लावणे टाळावे.\nघरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स\nवास्तु दोष दूर करण्यासाठी गणपतीचे 4 सोपे उपाय\nस्टडी रूममध्ये केवळ ही 1 वस्तू असली तर रिझल्टची भीती नाही\nशुक्रवारी खरेदी करा या वस्तू...\nस्वप्नात जर ह्या 5 वस्तू दिसतील तर नक्कीच श्रीमंत व्हाल\nयावर अधिक वाचा :\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\n\"आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\nगणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...\nगणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...\nश्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nशास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...\nगणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )\nसोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://khagolvishwa.com/2010/11/07/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96/", "date_download": "2018-09-22T03:11:39Z", "digest": "sha1:B54U63ZTYWNDTY55FUBWVDUGHEVLPCKY", "length": 9923, "nlines": 125, "source_domain": "khagolvishwa.com", "title": "राक्षसी तारे : तोंडओळख | खगोलविश्व", "raw_content": "\nखगोलशास्त्रावर मराठीत माहिती देणारे संकेतस्थळ\nराक्षसी तारे : तोंडओळख\nराक्षसी तारे : तोंडओळख\nराक्षसी तारे हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे.\nवरील यादीत असलेल्या बेटेल्गेयुझ (Betelgeuze) या तार्‍याचे लोकेशन माहिती नसेल तर सांगतो\nआकाशात मृग नक्षत्र माहिती असेलच. नसेल तर किमान व्याधाचा तारा तरी माहिती असेल.\nया बेटेलग्यूज तार्‍याला मराठीत काक्षी म्हणून ओळखले जाते.\nतर मृग नक्षत्रात दिसणारा सर्वात तांबूस रंगाचा तारा म्हणजेच हा बेटेलग्यूज (काक्षी)\nया दुव्यावर अधिक माहिती मिळेल\nवाचकांनी जर लक्ष दिले तर मुख्यत्वेकरुन सर्व मोठ्या आकाराचे तारे हे तांबड्या रंगाचे आहे हे लक्षात येते.\nतर आकारमानाने मोठे तारे दिसतात हे सर्व इंग्रजीत RED GIANT STARS (लाल राक्षसी तारे) म्हणून ओळखले जातात.\nतारे लाल आणि राक्षसी का होतात हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे. मला राक्षसी तारे ही लेखमाला कित्येक वर्षांपासून लिहायची आहे. पण अभ्यासास वेळ नसल्यामुळे तूर्तास थोडक्यात सांगतो.\nतारे म्हणजे एक प्रकारची उर्जा निर्माण करणारी भट्टीच असते. प्रचंड प्रमाणावर हेलियम व हायड्रोजन यांच्या नियमित आणि सततच्या प्रक्रियेतून तार्‍याचे प्रज्वलन चालू असते. जोपर्यंत ही प्रक्रिया सुरळीत चालू असते तोपर्यंत तार्‍याचे सर्व अवयव एकत्र घट्टपणे दाबून ठेवले जातात. म्हणजेच दुसर्‍या शब्दांत असे म्हणता येईल की तार्‍यांतील इंधन मुबलक प्रमाणात असते.\nज्यावेळी तार्‍यामधील हे इंधन संपू लागते तेव्हा त्या तार्‍याचे स्वतःवरचे नियंत्रण सुटत जाते व परिणामी तो अवाढव्यपणे फुगत जातो. थोडक्यात हे तारे राक्षसी आकाराचे होतात. याच राक्षसी तार्‍यांचे रुपांतर पुढे महाकाय स्फोटात, म्हणजेच सुपरनोव्हात होते.\n‘आदित्य’ ह्या नावाचा तारा ज्ञात खगोलविश्वात सर्वात मोठ्या आकाराचा आहे. आदित्य हा तारा आपल्यापासून १०९ प्रकाशवर्षे अंतरावर आहे आणि सूर्यापेक्षा २०,००० पटींनी मोठा आहे\nदक्षिण आकाशात क्षितिजाच्या वर साधारण ३० ते ५० अंश वर दिसतो हा तारा. हा तारा आपल्यापासून हजारो प्रकाशवर्ष अंतरावर असल्यामुळे आपण कदाचित वाचलो असे म्हणता येईल. कारण हा तारा स्फोट पावणार आहे ( गणिताप्रमाणे याचा स्फोट होण्यास अजून अवकाश आहे, पण प्रत्यक्षात स्फोट झाला आहे की नाही हे सांगता येत नाही. कारण आपण जो प्रकाश पाहतो आहोत तो १०९ वर्षांपूर्वीचा वर्षांपूर्वीचा असतो )\n~ by सागर भंडारे on नोव्हेंबर 7, 2010.\nPosted in राक्षसी तारे\n2 प्रतिसाद to “राक्षसी तारे : तोंडओळख”\nसर तुमच्याजवळ सर्व ता-यांविषयी माहिती असेल तर मला पाठवा. आणि लाल राक्षसी ता-याविषयीची माहिती छान आहे.\nसौरव बापुदेव संगिता said this on\tडिसेंबर 20, 2016 at 7:45 pm | उत्तर\nधन्यवाद सौरव लवकरच खगोलविश्व एका नव्या स्वरुपात घेऊन येणार आहे. नियमित लेखनही असेल. तुम्ही लेखन करु इच्छित असाल तर कृपया सांगा.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nजगभरातून भेट देणारे खगोलप्रेमी\nसंदीप कांबळे on सूर्यग्रहणांचे प्रकार\nपत्ता: पुणे , मुंबई आणि बंगळूर\nयोग्य वेळी सर्व माहिती जाहीर करु\nसध्या आम्ही ई-मेलवर उपलब्ध आहोत.\nसंपर्काची भाषा : मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2500?page=17", "date_download": "2018-09-22T03:51:27Z", "digest": "sha1:QGKWHMENTBLQE4BJP3N5LJWGGLQIZR3R", "length": 5855, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आरोग्यम् धनसंपदा | Page 18 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आरोग्यम् धनसंपदा\nभावनिक ताण लेखनाचा धागा\nऔषधी वड- पिंपळ लेखनाचा धागा\nभावनिक ताण निरसन लेखनाचा धागा\nमे 31 2011 - 3:23pm नरेंद्र गोळे\nऔषधी- तुळ्स लेखनाचा धागा\nनिरामय आनंदी आयुष्यासाठी जीवनशैलीत केलेले/करायचे असलेले बदल लेखनाचा धागा\nवर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार लेखनाचा धागा\nऔषधि -आवळा लेखनाचा धागा\nव्यायामी वळवा शरीरे लेखनाचा धागा\nहार्डकोअर अ‍ॅब्ज लेखनाचा धागा\nसात्त्विक आणि पौष्टीक आहार घ्या \nमाझे हृदयधमनीरुंदीकरण लेखनाचा धागा\nएकाकीपणा आणि त्यावरचे उपाय लेखनाचा धागा\nप्राणायाम करा सुखे लेखनाचा धागा\nधमनी स्वच्छता उपचार लेखनाचा धागा\nविहारा वेळ द्या जरा \nआर्थरायटिस- एक लढाई लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-three-arrested-petrol-pump-robbery-47905", "date_download": "2018-09-22T03:48:26Z", "digest": "sha1:SJPKS4HUOMGRF7HBB4LEP3QYSUFA7IND", "length": 11605, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news three arrested in petrol pump robbery संगमनेर येथील पेट्रोलपंप दरोड्यातील तिघे गजाआड | eSakal", "raw_content": "\nसंगमनेर येथील पेट्रोलपंप दरोड्यातील तिघे गजाआड\nशुक्रवार, 26 मे 2017\nनाशिक - उपनगरच्या के. जे. मेहता रोडवर गावठी कट्टा व मॅगझिन विक्रीसाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून गजाआड केले. वीस दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर या तिघांनी दरोड टाकत साडेसात लाख रुपयांची रक्कम लुटल्याची कबुली दिली. तिघांना आज न्यायालयाने 29 तारखेपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.\nनाशिक - उपनगरच्या के. जे. मेहता रोडवर गावठी कट्टा व मॅगझिन विक्रीसाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून गजाआड केले. वीस दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर या तिघांनी दरोड टाकत साडेसात लाख रुपयांची रक्कम लुटल्याची कबुली दिली. तिघांना आज न्यायालयाने 29 तारखेपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.\nपोलिस गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस शिपाई बाळा नांद्रे यांना काही संशयित गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या नेतृत्वाखाली के. जे. मेहता रोडवरील जय मल्हार मटण शॉपजवळ पोलिसांनी सापळा रचला. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पल्सर दुचाकीवरून मटण शॉपजवळ आलेल्या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत एकाच्या कमरेला 30 हजार रुपयांचा गावठी कट्ट्यासह मॅगझिन आढळले. पोलिसांनी कट्टा आणि पल्सर दुचाकी असा एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.\nसायबर गुन्ह्यांतील चार कोटी हस्तगत\nपुणे - डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांची तब्बल ३ कोटी ९३ लाख २२ हजार रुपयांची रक्कम सायबर गुन्हे शाखेने परत...\nGanesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस\nपुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी...\nबिशप मुलक्कल यांना अटक ; केरळ पोलिसांची कारवाई\nतिरुअनंतपूरम : ननवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त बिशप फ्रॅंको मुलक्कल यांना आज एर्नाकुलममध्ये पोलिसांनी अटक केले. मुलक्कल यांची सलग...\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nरेल्वेगाड्यांचे डबे आजपासून बदलणार\nनाशिक - पंचवटी एक्‍स्प्रेसच्या धर्तीवर लोकमान्य टिळक टर्मिनस-निझामाबाद अजनी एक्‍स्प्रेससह आणखी इतरही अनेक दूर पल्ल्याच्या सहा रेल्वेगाड्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/england/", "date_download": "2018-09-22T03:07:51Z", "digest": "sha1:L5IEOOPALVHKKC66DHHARUZWXFUCIGTJ", "length": 11889, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "England- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nक्रिकेट जगतात नवा वाद : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मोईनला म्हणाला होता 'ओसामा'\n2015 मध्ये जेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस कसोटी सुरू होती, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने मोईन अलीला 'ओसामा' असं म्हटलं होतं.\nइंग्लंडने कसोटी मालिका जिंकली, 'विराट सेना' पराभूत\n...म्हणून शिखर धवनसाठी ही कसोटी ठरू शकते शेवटची\nकारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यातही एलिस्टर कुकने गाजवलं मैदान\n'विराट सेना' २९२ मध्येच तंबूत परतली\nस्पोर्टस Sep 8, 2018\nअरे देवा… या अनोख्या विक्रमाची विराटने कल्पनाच केली नसेल\nEngland-India Test : विराटला गांगुलीनं दिला हा 'शेवटचा' सल्ला\nIND vs ENG, 4th Test : भारताचा पराभव, इग्लंडने जिंकली मालीका\nPHOTOS : ऋषभ पंतचा फ्लाॅप शो, नावावर केला लाजिरवाणा रेकाॅर्ड\nIND vs ENG : इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांत गुंडाळला\nभारतीय टीममध्ये मोठा बदल, मुंबईच्या पृथ्वी शॉची टीममध्ये एन्ट्री\nपराभवाचा वचपा, इंग्लंडला मायभूमीत धुळ चारून भारताचा दणदणीत विजय\nभारत विजयापासून एक पाऊल दूर,इंग्लंडवर पराभवाचे ढग\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/article-about-exercise-of-the-hip-1748950/", "date_download": "2018-09-22T03:41:14Z", "digest": "sha1:5ZDCSWSMTNRJ65TSLU3VXM6TF24XLCPU", "length": 11227, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about exercise of the hip | हसत खेळत कसरत : नितंबाच्या स्नायूंच्या बळकटीसाठी.. | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nहसत खेळत कसरत : नितंबाच्या स्नायूंच्या बळकटीसाठी..\nहसत खेळत कसरत : नितंबाच्या स्नायूंच्या बळकटीसाठी..\nया व्यायामामुळे नितंब, कंबर आणि पाठीच्या खालच्या भागाचे स्नायू बळकट होतात. या व्यायामाने पाठदुखीपासून सुटका होऊ शकते.\nमाणसाच्या नितंबावर असलेले स्नायू ‘ग्लुटल मसल’ या नावाने ओळखले जातात. तीन प्रकारचे हे स्नायू असतात. खाली बसताना किंवा उभे राहताना हे स्नायू आखडतात. या स्नायूंच्या बळकटीसाठी ‘ग्लुट ब्रिज’ या नावाचा व्यायाम आपण करणार आहोत. या व्यायामामुळे नितंब, कंबर आणि पाठीच्या खालच्या भागाचे स्नायू बळकट होतात. या व्यायामाने पाठदुखीपासून सुटका होऊ शकते. खुर्चीवर बसून कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा व्यायाम महत्त्वाचा आहे.\n* जमिनीवर झोपा. पाय गुडघ्यातून वाकवून वर घ्या. दोन्ही हात पायांच्या बाजूने सरळ ठेवा.\n* तुमचे नितंब, कंबर आणि पाठीचा खालचा भाग वर उचला. लक्षात घ्या, पाठीचा वरचा भाग मात्र जमिनीवरच पाहिजे.\n* आता नितंब आणि कंबर पुन्हा खाली घ्या. असे पुन:पुन्हा करा.\n* हा व्यायाम करताना पायाचा गुडघ्याखालील भाग म्हणजे पोटऱ्या आणि पावले स्थिर ठेवा. पाय न हलता जमिनीवर स्थिर राहिला तरच या व्यायामाचा उपयोग आहे.\n* हा व्यायाम योग्य प्रकारे करा. योग्य प्रकारे व्यायाम केला नाही तर ते हानीकारक ठरू शकते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/45181?page=1", "date_download": "2018-09-22T04:21:52Z", "digest": "sha1:CMW4B5FVTOGEQUYHHQ5I63DGD3AEV2LE", "length": 24343, "nlines": 249, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पत्र सांगते गूज मनीचे- आशूडी | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पत्र सांगते गूज मनीचे- आशूडी\nपत्र सांगते गूज मनीचे- आशूडी\nमध्यंतरी बराच काळ गेला आपली गाठभेट नाही म्हणून म्हटलं पत्र लिहावं. तुमचा पत्ता बदलला असल्याची तिळमात्र शंका मनात नाही कारण एखादा बोका जसा ठराविक घर सोडून इतर कुठेही राहत नाही तसे तुम्हीही त्या बंगल्याला बांधलेले आहात. बंगल्याला जनरली कुत्रा बांधलेला असतो. पण कुत्रे हे माणसांवर प्रेम करतात जागेवर नाही. हे मी नाही- तर पुलं म्हणतात. तुमच्या माणसांपेक्षा 'जागा' प्रेमाचे पोवाडे महाराष्ट्रभर दुमदुमत आहेत. तेव्हा हे पत्र तुम्हाला मिळणार अशी पक्की खात्री आहेच. तर, पत्रास कारण की - तुमच्या फायद्याच्या चार गोष्टी पुढे लिहिणार आहे तेव्हा उगाचच डोक्यात राख घालून पत्र फाडून फेकायचा विचार मनातदेखील आणू नका. पस्तावाल.\nतुम्ही जेव्हा निर्दयपणे आम्हाला घर सोडायला लावले त्यानंतर आमचे हाल कुत्रे खाणार नाही अशी वेळ आली होती. त्यातच परशा आणि सुध्या हे आमचे आणखी दोन करंटे मित्रही अशाच अडचणीत सापडले होते. एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणतात त्यातली गत. तुमच्या घरातून निघताना ज्यांना काकूंनी हळदीकुंकू लावले होते त्या आमच्या विलक्षण सुंदर बायका वैतागून आम्हाला सोडून गेल्या. पण जे घडते ते चांगल्यासाठीच यावर माझा पूर्ण विश्वास आहे. (म्हणूनच तुमच्यासारखे घरमालक अजूनही शाबूत आहेत.) तुमच्यानंतर आम्हाला श्रीमती लीलाबाई काळ्भोर नावाच्या मालकीणबाई अक्षरश: देवीसारख्या भेटल्या. तुमचा 'मालकवास' सहन करायची इतकी सवय झाली होती की मावशीबाईंचे (बघा - बापाच्या वयाचे असून आम्ही तुम्हाला पत्राच्या मायन्यातही 'काका' लिहू शकत नाही) प्रेम आम्हाला सुरुवातीला फार जड गेले हो) प्रेम आम्हाला सुरुवातीला फार जड गेले हो भिकाऱ्याला अचानक लग्नाचे जेवण मिळाले तर त्याची काय अवस्था होईल भिकाऱ्याला अचानक लग्नाचे जेवण मिळाले तर त्याची काय अवस्था होईल त्यांची फक्त एक विचित्र अट होती जी पूर्ण करता करता आमच्या नाकी नऊ आले आणि पुन्हा आम्ही चाराचे आठ झालो. ती कथा नंतर कधीतरी सांगेनच.\nतर लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या आयुष्यात पुन्हा खऱ्याखुऱ्या सुंदर सुशील बायका मिळाल्या (बायकोचे अनेकवचन. आम्ही चौघेही चतुर्भुज झालो) आणि आमची परिस्थिती सुधारली. देव दयाळू आहे. लवकरच मावशीबाईंना देवाज्ञा झाली. (म्हणून नाही देव दयाळू पुढे वाचा). स्वत:चे मुलगे समजून त्यांनी त्यांचा बंगला, संपत्ती आमच्या नावे केली. अर्थात आणखी एक विचित्र अट घालूनच. आम्हाला गरज असताना जशी त्यांनी मदत केली तशी आम्हीही मदत करून एखाद्या गरजवंताचे उर्वरीत आयुष्य सुकर केले आहे हे वकिलाला सिद्ध करून दाखवले तरच आम्हाला ही सगळी संपत्ती मिळणार आहे. आता गरजवंताला अक्कल नसते. त्यामुळे पटकन गरजवंत म्हणून तुमचेच नाव डोळ्यापुढे आले. तुमची आणि काकूंची अर्धी लाकडे पुढे गेली (अशी बोलायची पद्धत आहे, नाहीतर हल्ली बटणावरच काम होते). एवढ्या मोठ्या बंगल्यात तुम्ही दोघे भुतासारखे राहता. त्यात तुमचा स्वभाव पुढे वाचा). स्वत:चे मुलगे समजून त्यांनी त्यांचा बंगला, संपत्ती आमच्या नावे केली. अर्थात आणखी एक विचित्र अट घालूनच. आम्हाला गरज असताना जशी त्यांनी मदत केली तशी आम्हीही मदत करून एखाद्या गरजवंताचे उर्वरीत आयुष्य सुकर केले आहे हे वकिलाला सिद्ध करून दाखवले तरच आम्हाला ही सगळी संपत्ती मिळणार आहे. आता गरजवंताला अक्कल नसते. त्यामुळे पटकन गरजवंत म्हणून तुमचेच नाव डोळ्यापुढे आले. तुमची आणि काकूंची अर्धी लाकडे पुढे गेली (अशी बोलायची पद्धत आहे, नाहीतर हल्ली बटणावरच काम होते). एवढ्या मोठ्या बंगल्यात तुम्ही दोघे भुतासारखे राहता. त्यात तुमचा स्वभाव उद्या तुम्हाला अचानक काही झाले तर काळं कुत्रंही फिरकणार नाही विचारायला अशी तर तुमची प्रसिद्धी. त्याला काही इलाज नाही. पण काही झालं तरी आम्ही चोरून का होईना तुमचं मीठ ( तूप, दूध, दही) खाल्लं आहे. तुमची काळजी घेणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. तेव्हा तुमचा तो फालतू जुनाट बंगला तुम्ही आम्हाला विकून टाका. आता आमच्या चौघांचीही परिस्थिती सुधारली असल्याने तुमच्या अपेक्षेपेक्षा आणि बंगल्याच्या किंमतीपेक्षा जास्तच पैसे तुम्हाला मिळतील. तुमची बोका(ळलेली चिवट) वृत्ती लक्षात घेता तुम्हाला काही तो बंगला सोडून जायला आम्ही सांगणार नाही. एकदा बंगला विकालात की त्या आमच्या कुबट कोंदट खोलीत (ज्याचे चक्क पस्तीस रुपये भाडे दरमहा तुम्ही (दरवाजा) वाजवून घेत होतात उद्या तुम्हाला अचानक काही झाले तर काळं कुत्रंही फिरकणार नाही विचारायला अशी तर तुमची प्रसिद्धी. त्याला काही इलाज नाही. पण काही झालं तरी आम्ही चोरून का होईना तुमचं मीठ ( तूप, दूध, दही) खाल्लं आहे. तुमची काळजी घेणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. तेव्हा तुमचा तो फालतू जुनाट बंगला तुम्ही आम्हाला विकून टाका. आता आमच्या चौघांचीही परिस्थिती सुधारली असल्याने तुमच्या अपेक्षेपेक्षा आणि बंगल्याच्या किंमतीपेक्षा जास्तच पैसे तुम्हाला मिळतील. तुमची बोका(ळलेली चिवट) वृत्ती लक्षात घेता तुम्हाला काही तो बंगला सोडून जायला आम्ही सांगणार नाही. एकदा बंगला विकालात की त्या आमच्या कुबट कोंदट खोलीत (ज्याचे चक्क पस्तीस रुपये भाडे दरमहा तुम्ही (दरवाजा) वाजवून घेत होतात प स्ती स रु प ये प स्ती स रु प ये ) तुम्ही म्हातारा म्हातारी मरेपर्यंत सुखात राहू शकता. दर महिन्याला भिकाऱ्यासारखे दारात पैसे मागायला येणारे या:कश्चित नाममात्र 'मालक' आम्ही नाही. दरमहा भाड्याचे पैसे आम्ही बंगल्याच्या किंमतीतच वळते करून घेऊ. तिथे आम्ही चौघे आपापल्या बायकामुलांसह एकत्रच राहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आमचा आधार राहील. तुमचा भार आमच्यावर येणार आहे ते सोडा. आता एकदा सत्कार्य करायला घेतलं की मागेपुढे पाहत नाही मी. शिवाय शंतनूसारखा डॉक्टर घरात असणं तुम्हाला किती फ़ायद्याचं आहे) तुम्ही म्हातारा म्हातारी मरेपर्यंत सुखात राहू शकता. दर महिन्याला भिकाऱ्यासारखे दारात पैसे मागायला येणारे या:कश्चित नाममात्र 'मालक' आम्ही नाही. दरमहा भाड्याचे पैसे आम्ही बंगल्याच्या किंमतीतच वळते करून घेऊ. तिथे आम्ही चौघे आपापल्या बायकामुलांसह एकत्रच राहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आमचा आधार राहील. तुमचा भार आमच्यावर येणार आहे ते सोडा. आता एकदा सत्कार्य करायला घेतलं की मागेपुढे पाहत नाही मी. शिवाय शंतनूसारखा डॉक्टर घरात असणं तुम्हाला किती फ़ायद्याचं आहे त्याची परीक्षा ऐन तोंडावर आलेली असताना तुम्ही आम्हाला बेघर केलं असलंत तरी तो त्याच्या कर्तव्यात कसूर करणार नाही. फारतर इंजेक्शन जरा जास्त दुखेल कदाचित इतकंच. परशा आणि पार्वतीचे वगनाट्यप्रयोग जोरात सुरु आहेत. तुम्ही तिकीट खिडकीवर बसलात तर विंगेत उभं राहून बघायलाही मिळण्याची आशा आहे. सुधीरचं नाव तुम्हाला एव्हाना ऐकून माहीत झाले असेलच. त्याच्यासारख्या प्रख्यात गायकाच्या घरात तुम्ही राहताय म्हटल्यावर तुमचा सध्या अजिबातच नसलेला भाव किती वाढेल कल्पना करा. आणि माझ्याबद्दल काय सांगू त्याची परीक्षा ऐन तोंडावर आलेली असताना तुम्ही आम्हाला बेघर केलं असलंत तरी तो त्याच्या कर्तव्यात कसूर करणार नाही. फारतर इंजेक्शन जरा जास्त दुखेल कदाचित इतकंच. परशा आणि पार्वतीचे वगनाट्यप्रयोग जोरात सुरु आहेत. तुम्ही तिकीट खिडकीवर बसलात तर विंगेत उभं राहून बघायलाही मिळण्याची आशा आहे. सुधीरचं नाव तुम्हाला एव्हाना ऐकून माहीत झाले असेलच. त्याच्यासारख्या प्रख्यात गायकाच्या घरात तुम्ही राहताय म्हटल्यावर तुमचा सध्या अजिबातच नसलेला भाव किती वाढेल कल्पना करा. आणि माझ्याबद्दल काय सांगू माधुरीचं डिपार्टमेंटल स्टोअर आता माझंच असलं तरी उधारी बंद आहे हे लक्षात असू द्या. मात्र तुम्हाला केरसुणी, वर्तमानपत्र यांसारख्या जीवनावश्यक वस्तू फुकट पुरवल्या जातील. बागेला पाणी घालायचे तुमचे आवडीचे काम आम्ही तुमच्याकडून हिरावून घेणार नाही. काकूंनाही त्यांच्या नव्या सुनांना काही हौसेने बनवून खाऊ घालायचे असेल- अगदी रोजही, तर स्वयंपाकघर त्यांचेच आहे.\nबघा, इतके प्रेमळ मालक पुण्यात दिवा घेऊनही सापडणार नाहीत हे मी खात्रीने सांगतो. तुम्हीही मनातल्या मनात कौतुक करतच आहात हे मला माहितेय. काही नाही, तर शेवटी चार खांदे तर प्रत्येकाला लागतातच. आम्हीही अनायासे चारच आहोत. काकूंचा विचार करा. त्या कुणाला शोधत बसतील ऐनवेळी सुज्ञास अधिक सांगणे नलगे.\nआणि हो, तो इस्त्रायलला गेलेला मित्र पैशासकट अजूनही वारलेलाच आहे. त्याबद्दल चौकशी करू नका, फार यातना होतात हो तिथून जायच्या आधी कॉटखाली एक फ़ोर्स्क्वेअरचे पाकीट विसरले होते तेवढे आणून ठेवा. लवकरच पुढची बोलणी करायला येतो. काळजी घ्या.\nहा हलकटपणा आहे माने\n- श्री. विश्वासराव सरपोतदार\nपत्र सांगते गूज मनीचे\nभारीच. माझ्या डोळ्यासमोर सुधीर जोशी आणि अशोक सराफ आले.\nभारीच झालय एकदम ....\nभारीच झालय एकदम ....\nदेव दयाळू आहे. लवकरच\nदेव दयाळू आहे. लवकरच मावशीबाईंना देवाज्ञा झाल...\nबनवाबनवी पाहिल्याचं पुसटसं आठवतंय.. पण यातले सगळे संदर्भ नीट लागण्यासाठी ते पुन्हा पहायला हवंय. तरीही मर्म पोहोचतं आहेच.. शैली छान आहेच आणि उत्तर तर एकदम भारी\nतथास्तुंना काय झालं मध्येच\nतथास्तुंना काय झालं मध्येच\nतथास्तु, तुमची कविता खुपच मन\nतथास्तु, तुमची कविता खुपच मन हेलावून टाकणारी आहे. पण ती टाकण्याची ही जागा नव्हे... नवीन धागा काढून तिकडे तिला हलवा आणि प्रकाशित करा.\nतथास्तु या भावात स्वतःचा\nतथास्तु या भावात स्वतःचा टीआरपी वाढवताहेत.\n>>नाहीतर हल्ली बटणावरच काम\n>>नाहीतर हल्ली बटणावरच काम होते\n>>आम्हीही अनायासे चारच आहोत. काकूंचा विचार करा. त्या कुणाला शोधत बसतील ऐनवेळी\n>>हा हलकटपणा आहे माने\nवाचतना जाणवत होते की हे सगळे\nवाचतना जाणवत होते की हे सगळे माहित्ये पण कुठुन तेच आठवत नव्हते... प्रतिसाद वाचुन उजेड पडला. मस्त.\nकहर आहे.. भन्नाट कल्पना.. अन\nकहर आहे.. भन्नाट कल्पना.. अन हलकटपणा आहे माने तर...\nकालपासुन हसतीयं...पत्राच उत्तर फार फार आवडले\nभारी आहे.. मूळ सिनेमा तर\nमूळ सिनेमा तर अफलतून आहेच, तसेच तुमचे हे पत्र पण धमाल आहे...\nहा हलकटपणा आहे माने >>>>>> हसून हसून गडबडा लोळण या पलिकडे उत्तर असूच शकत नव्हतं, दिलं असतं तर व्यक्तीरेखेला शोभलं नसतं >>>=++ ११११११\nमस्त, काही पंचेस खासच जमले\nमस्त, काही पंचेस खासच जमले आहेत.\nखुपच मस्त. लक्ष्या आणि सुधीर\nखुपच मस्त. लक्ष्या आणि सुधीर जोशी नाहीत हे अगदी पटतच नाही.\nजबरी चित्रपट... त्याच्या आधी आणी नंतरही बरेच असे प्रयोग झाले पण यासम हाच.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%A8/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2018-09-22T02:53:41Z", "digest": "sha1:B2PEPMR6GYGX7MEMRKGN6QEKABJH3DJQ", "length": 3751, "nlines": 46, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "एल२ व्हीपीएन", "raw_content": "\nलेअर २ व्हीपीएन सेवा VLAN टॅगिंग वर आधारीत आहे. ज्यात ब्रॉडबँड नेटवर्क व एडीएसएल मॉडेमचा उपयोग केला जातो.\nया सेवेत ग्राहक इच्छेनुसार मुंबई शहरातील ब-याच स्थानांमध्ये कनेक्टीव्हिटी आहे.\nया VLAN मध्ये सर्व कनेक्शन BBRAS च्या माध्यमातून एक दूस-याशी संपर्क करण्याकरीता सक्षम होतील.\nसेवा कालावधी कमीत कमी ३ महिने असेल.\nलीज्ड लाईन प्रक्रिये बरोबर लाईनच्या तिमाहीच्या सुरवातीलाच सर्व रक्कम भरावी लागेल.\nप्रत्येक अतिरीक्त कनेक्शनकरीता खालील दर लागू होतील.\nयुसेज नंतर व मासिक आधारावर बिलिंग आकारले जाईल.\nग्राहकांना खाली दिलेला मुख्य व पुरक आवेदन फॉर्म (प्रत्येक साईटकरीता) भरणे आवश्यक आहे.\nआवेदन फॉर्म : VPN नेटवर्ककरीता / VPN साईटकरीता\nव्हीपीएन सेवेच्या अधिक माहितीकरता : vpnmumbai@mtnl.net.in वर ई-मेल पाठवा.\nमासिक सेवा मूल्य आकारणी सेवा\n( प्रति साईट / प्रति कनेक्शन )\nअत्याधिक वेग (अपस्ट्रीम डाउन स्ट्रीम)\nरू.५९९/- २५६केबीपीएस/ २५६ केबीपीएस\nरू.९९९/- ५१२केबीपीएस/ ५१२ केबीपीएस\nव्हीपीएन डीएसएल- १ एमबीपीएस\nरू.१,४९९/- १ एमबीपीएस/१ एमबीपीएस\nव्हीपीएन डीएसएल- २ एमबीपीएस\nरू.१,९९९/- २ एमबीपीएस/ २ एमबीपीएस\nव्हीपीएन डीएसएल- ४ एमबीपीएस\nरू.२,९९९/- ४ एमबीपीएस/ ४ एमबीपीएस\nव्हीपीएन डीएसएल- १० एमबीपीएस\nरू.५,९९९/- १० एमबीपीएस/ १० एमबीपीएस\nनोंदणी मूल्याकरिता आवश्यक VPN साईट ५\nसक्रियकरण व परीक्षण मूल्य (प्रती साईट) रू.३००/-\nआरंभिक मॉडेम मूल्य (प्रती साईट) (विना परताव्याकरिता)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2018-09-22T04:21:35Z", "digest": "sha1:IQUADCCC2KGPDKLVF4NDKGXFR7QNHRTH", "length": 26321, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "कुलदीप नय्यर Marathi News, कुलदीप नय्यर Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nतालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nSurgical Strike: सरकारकडून वादाचा स्ट्राइक...\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\n'राफेल'साठी भारताकडून रिलायन्सचे नाव दिले\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nआशियाई देशांमध्ये ५९ टक्के दहशतवादी हल्ले\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे..\nसर्जिक स्ट्राइक दिन साजरा करण्याच..\nकुलदीप नय्यर : एक दीपस्तंभ…\nआता विस्मरणात चाललेल्या आणीबाणीत 'वाकायला सांगितलेली मंडळी जेव्हा स्वत:हून रांगू लागली होती' त्या काळात ज्यांनी आपले सत्त्व टिकवले अशा मोजक्या ...\nज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं निधन\nज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी लोधी घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.\nरुची नसलेल्या क्षेत्रात इच्छेविरुद्ध आणले तर काय घडते हे सचिन आणि रेखाने दाखवून दिले आहे. राजकारणाला ग्लॅमरचा तडका देण्यापेक्षा राजकारण आणि समाजकारण करण्यासाठी खरोखरीच उत्सुक असलेल्यांना संधी दिली तर सचिन आणि रेखावर होणाऱ्या टीकेची भविष्यात पुनरावृत्ती टळू शकेल.\nपंजाबी संमेलनाची स्मरणिका पाच भाषांत\nपंजाबी संमेलनाच्या निमित्ताने प्रसिद्ध होणाऱ्या स्मरणिकेत पाच भाषांचा मिलाफ अनुभवता येणार आहे.\nविश्व पंजाबी साहित्य संमेलनात नगरचाही सहभाग\nपुण्यात १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान पहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन होणार असून, यात नगर जिल्ह्यातील पंजाबी साहित्यिक व साहित्य प्रेमीही सहभागी होणार आहेत.\nराजकारण उत्पन्नाचे नव्हे परिवर्तनाचे साधन\n‘एकमेकांना विरोध करत बसलो तर, हाती काहीच लागणार नाही. देशाच्या विकासासाठी राजकीय पक्षांनी सकारात्मक विचार करायला हवा. राजकारण हे उत्पन्नाचे नव्हे, तर समाजपरिवर्तनाचे साधन आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राजकारण्यांना कानपिचक्या दिल्या. देशात सर्व विचारधारांना जागा असायला हवी, असेही ते म्हणाले.\nभारतीय छात्र संसद २७ जानेवारीपासून\nएमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनतर्फे येत्या २७ ते ३० जानेवारीदरम्यान सहाव्या भारतीय छात्र संसदेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.\nदेशातील सध्याचे वातावरण अनेक कारणांनी अस्वस्थ आहे. हीच वेळ आत्मपरीक्षण, चिकित्सा आणि टीका ही लोकशाही दृढ करणारी आयुधे आहेत, याचे भान सर्वोच्च नेत्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना असण्याची आहे.\nपत्रकारांचा आवाज क्षीण होतोय...\n‘देशातील हवा दिवसेंदिवस गरम होत असताना पत्रकार मात्र वाऱ्याबरोबर दिशाहीन होऊन वाहत आहेत. वाऱ्याबरोबर दिशा बदलणे हे पत्रकारांचे काम नाही. गेल्या काही वर्षात पत्रकारितेच्या मूल्यांचे अधःपतन झाले असून पत्रकारांचा आवााज क्षीण होतो आहे,’ अशी खंत ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी व्यक्त केली.\nगुलाम वहानवटी यांचा जन्म ७ मे १९४९ रोजी झाला. पदवीपर्यंतचे श‌िक्षण मुंबईतील सेंट झेव‌ियर्स कॉलेजमध्ये घेतल्यानंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी लॉची पदवी मिळवली.\nइमर्जन्सी रीटोल्ड हे कुलदीप नय्यर यांचे पुस्तक म्हणजे देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या कालखंडाविषयीचा दस्तावेज आहे. ही भारतातल्या आणीबाणीची कहाणी आहे.\nबहुश्रुत पत्रकारितेची वाचनीय गाथा\nकुलदीप नय्यर हे नाव ज्यांच्या राजकीय आणि सामाजिक जाणिवा जागृत आहेत अशा सर्व भारतीयांच्या चांगलंच परिचयाचं आहे. नय्यरांचं ‘बिटवीन द लाइन्स’ हे सदर गेली पन्नासहून अधिक वर्षं विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित होत आहे. त्यांनी सार्वजनिक जीवनात अनेक जबाबदाऱ्या झेलल्या, पदं भूषविली.\nलाहोरच्या भरवस्तीतील शादमान चौक इथून पुढे ‘शहीद भगत सिंग चौक’ या नावाने ओळखला जाईल. गेली पाच दशके पाकिस्तान लेबर पार्टीने तसेच अनेक मान्यवर व्यक्ती आणि संघटनांनी केलेल्या प्रयत्नांनंतर अखेर हे नामकरण झाले आहे.\nउपोषण संपलं, राजकारण सुरू\nलोकपालसाठी उपोषणाच्या रुपात आंदोलन करणा-या टीम अण्णाने केंद्र सरकार दाद देत नसल्याचे पाहून देशाला नवे ‘राजकीय वळण’ देण्याचा दावा करत उपोषण सोडले आणि राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्या हस्ते नारळपाणी पिऊन टीम अण्णाने उपोषण सोडले.\nनरसिंह राव ‘संघ’समर्थक होते\n'बाबरी मशीद पडत असताना नरसिंह राव पूजा करीत होते,' असा आरोप ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी केला आहे. नय्यर यांचे 'बियाँड द लाइन्स' हे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होत असून त्यामध्ये नरसिंह राव यांच्यावर हा सणसणीत आरोप करण्यात आला आहे.\nसार्वत्रिक पेन्शनच्या मागणीला जोर\nसार्वत्रिक निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी पेन्शन परिषदेने आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या धरणे कार्यक्रमाला सोमवारपासून जंतर-मंतर येथे सुरुवात झाली. देशाच्या २२ राज्यांतील प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले आहेत.\nस्यू की यांना 'महावीर शांतता पुरस्कार'\nम्यानमारमध्ये लोकशाहीचे पडघम वाजत असतानाच, तेथील लोकशाहीसाठीच्या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या आंग सान स्यू की यांना पुण्याच्या 'सरहद' या स्वयंसेवी संस्थेतर्फे 'भगवान महावीर आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.\nPM सल्लागाराची ISI एजंटशी ओळख\nपंतप्रधान मनमोहन सिंह यांचे माध्यम सल्लागार हरिष खरे यांनी अमेरिकेच्या भेटीदरम्यान आयएसआय एजंट गुलाम नबी फाय यांच्या घरी पाहुणचार घेतला होता, असा आरोप स्वदेशी जागरण मंचचे नेते एस. गुरुमूर्ती यांनी केला आहे.\nपाकिस्तानातही होते गणपतीची आरती\nऐश्वर्या राय-बच्चनच्या अभिनयाची तोंड भरून स्तुती करत, तिच्या पिक्चरच्या सीडी मिळत नसल्याची खंत व्यक्त करणारे पंतप्रधान, भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात झिंदाबादच्या घोषणा देणारे तरुण आणि 'जय गणेश'च्या गजरात होणारी गणेश आरती हे पाकिस्तानी सामान्य जनतेमधील चित्र त्यांच्या भारताविषयीच्या आपुलकीचेच द्योतक आहे.\nतालिबाननंतर 'CPI-माओवादी' सर्वात खतरनाक: अमेरिका\nनव्या विस्तारात शेलारांवर कृपा, खडसेंचे कमबॅक\n'सर्जिकल स्ट्राइक दिना'वरून वादाचा स्ट्राइक\nमुलासोबत US दौरा, महापौर म्हणाल्या चूक काय\nसिनेरिव्ह्यू: 'मंटो'चा संघर्ष तुम्हाला छळत राहील\nएटीएसला भटकळ कुठे आहे याची माहितीच नाही\nबजरंगचे गुण जास्त असूनही 'खेलरत्न' विराटला\nमुंबईत रेल्वे रुळांवरून तब्बल १०० टन कचरा जमा\n'राफेल'ची किंमत का जाहीर करत नाही: सिन्हा\n अर्धे नाशिक शहर अनधिकृत\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/other-sports/deepas-retreat-india-seventh/articleshow/65506821.cms", "date_download": "2018-09-22T04:24:47Z", "digest": "sha1:SICV4G7UVNHWGVMCXZAVPOMK4U44GIVF", "length": 8519, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "other sports News: deepa's retreat, india seventh - दीपाची माघार, भारत सातवा | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nदीपाची माघार, भारत सातवा\nजकार्ता : दीपा कर्माकरशिवाय खेळणाऱ्या भारतीय जिम्नॅस्टिक्स संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. गुडघ्याच्या दुखापतीने उचल खाल्ल्याने दीपाने सांघिक प्रकारातून माघार घेतली आणि भारतीय संघाची घसरण झाली. आठ संघांच्या या अंतिम फेरीत भारताला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nमिळवा अन्य खेळ बातम्या(other sports News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nother sports News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nअन्य खेळ याा सुपरहिट\nबजरंगने सरकारविरुद्ध शड्डू ठोकला\n'अर्जुन पुरस्कारा'मुळं बळ मिळालं: राही सरनोबत\nपहिल्या दिवशीपाच नवीन विक्रम\nमेरीने घटवले चार तासांत वजन\nविजेत्या खेळाडूंना ‘शिपाया’ची नोकरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1दीपाची माघार, भारत सातवा...\n2asian games 2018: विजेत्यांना महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस जाहीर...\n3Asian Games 2018: राही सरनोबतला नेमबाजीत सुवर्ण...\n4Asian games: राही सरनोबतनं पटकावलं 'गोल्ड'...\n6डॉन टू डस्क बास्केटबॉल...\n9राजा शिवछत्रपती संस्था, सुवर्णयुग उपांत्य फेरीत...\n10दत्तू भोकनाळ अंतिम फेरीत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/551", "date_download": "2018-09-22T03:01:28Z", "digest": "sha1:GKC5ETMK262JPLACEMQN4DP7A26OMZQN", "length": 28916, "nlines": 420, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मराठी फाँट : मदत हवी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमराठी फाँट : मदत हवी\nमाझ्या विंडोज संगणकावर, फायरफॉक्स मधे ऐसीअक्षरेचा स्क्रीन शॉटः\nचित्र नीट दिसत नसले तर येथे पाहावे:\nहा फाँट अजिबात आवडत नाही; पण माझ्या मशीनवरचे बाकीचे नागरी फाँट ही काही खास नाहीत. जालावर अनेक चांगले मराठी फाँट आहेत, पण ते उतरवून घेतल्यावर त्याच फाँट मध्ये एखादे स्थळ बघता येते का वरील चित्रात लेखन अगदी गच्च गिचमिड दिसते, परिच्छेदांमध्ये जागा फारशी नाही. हे देखील चांगल्या, अधिक सुवाच्य फाँट ने सुधारता येते का वरील चित्रात लेखन अगदी गच्च गिचमिड दिसते, परिच्छेदांमध्ये जागा फारशी नाही. हे देखील चांगल्या, अधिक सुवाच्य फाँट ने सुधारता येते का फाँट चा आकार वाढवला तरी फारसा फरक पडत नाही. या साठी काय करावे\nऐसीअक्षरे साठी ऑप्टिमल असा \"फाँट परिवार\" आहे का\nतज्ञांनी कृपया या लड्डाइटची मदत करावी\nएरिअल युनिकोड एम एस\nविंडोजवर (बहुधा एक्सपी, व्हिस्टा आणि सेव्हन) एरिअल युनिकोड एम एस हा युनिकोड फाँट आपोआप असतो. मला स्वतःला (तुमच्या स्क्रीन शॉटमधल्या) 'मंगल'पेक्षा तो आवडतो. तुम्ही म्हणता ती गिचमिड मंगलमध्ये जाणवते, पण एरिअलमध्ये (मला तरी) जाणवत नाही.\nफायरफॉक्समध्ये डीफॉल्ट फॉन्ट सेट करता येतो तो असा:\nटूल्स->ऑप्शन्स->कन्टेन्ट->फाँट्स->अ‍ॅडव्हान्स्ड इथे जाऊन 'फाँट्स फॉर' मध्ये 'देवनागरी' निवडा आणि हवा तो फाँट हवा तिथे निवडा. डीफॉल्ट एन्कोडिंग युनिकोड-यूटीएफ-८ करा.\nयाशिवाय तत्त्वतः कोणताही युनिकोड फाँट इन्स्टॉल केला तर तो डीफॉल्ट म्हणून वापरता यावा.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nमी डिफॉल्ट म्हणून सी डॅक टी टी योगेश वापरतो.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nअरे वा, हे अगदीच सोपे निघाले. या फाँटच्या वेलांट्या जरा मोठ्या आहेत, आणि किंचित पसरट असता तर चाललं असतं, पण मंगल आणि उत्साह वगैरे पेक्षा पुष्कळ चांगला दिसतो.\nअरे वा जंतूचे आभार\nही सुचना टंकलेखन मदतीच्या धाग्यावर पण अपडेटावी असे वाटते\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nमाझ्या विण्डोजमधे फॉण्ट असाच\nमाझ्या विण्डोजमधे फॉण्ट असाच दिसतो. पण मी विण्डोज फारसं वापरत नाही त्यामुळे या फंदात पडलेले नाही. मिक्रोसॉफ्टचा डीफॉल्ट फॉण्ट, मंगल अगदी काहीतरीच आहे. लिनक्समधून फॉण्ट असा दिसतो. त्यात र्‍य आणि र्‍ह विचित्र दिसतात, पण बाकी सर्व सुबक दिसतं त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष करते.\nमाझ्या संगणकावर विशेष कोणताच फॉण्ट टाकलेला नाही, कुबुण्टूबरोबर जे आले तेच वापरते आहे. ऐसी अक्षरेवरही कोणताही वेगळा फॉण्ट टाकलेला नाही. देवनागरी फॉण्ट फाफॉवर कोणत्याही संस्थळावर मला असाच दिसतो. माझ्याकडे असलेल्या फॉण्ट्सपैकी गार्गी, लोहित, रेखा, रचना, उत्कल यांच्यापैकी एखादा फॉण्ट डिस्प्लेसाठी वापरला जात असावा असं वाटतं. हे सर्व फॉण्ट्स जालावर फुकटात उपलब्ध असावेत. हवे असल्यास मी इमेलही करू शकते.\nट्रूटाईप फॉण्ट्सची नावं नितिनने उल्लेख केल्याप्रमाने 'टी टी योगेश' अशी असतात. स्टीव्ह जॉब्ज आणि अ‍ॅपल कंपनीची ही देणगी. ही त्याबद्दलची विकीपिडीया एंट्री.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमॅकबुकवर देवनागरी एमटी (एन-टी) म्हणून होता, तो इतके वर्ष मी डी-फॉल्ट सगळी मराठी स्थळे वाचायला वापरत होते. तुझ्या स्क्रीनशॉट मधल्या सारखाच आहे, बर्‍यापैकी. अगदी स्वच्छ आणि सुवाच्य.\nपण आता खूप वर्षांनी मेलं विंडोज पुन्हा वापरतेय.\nथत्त्यांनी सुचविलेला योगेश मस्त आहे वर उल्लेखिलेला \"पसरटपणा\" छान आहे. आत्ता तोच उतरवून लावलाय.\nयोगेश फॉण्ट इथे दिसला. तो ही\nयोगेश फॉण्ट इथे दिसला. तो ही व्यवस्थित दिसतो आहे.\nमाझ्याकडे तो उतरवून घेऊन र्‍य आणि र्‍ह ची अडचण सुटते का पहाते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nफाफॉवर जसा फॉण्ट सेट करता येतो तसा आय ई वर करता येत नाही. परंतु उपक्रम आणि मिपावर तोच वापरला जात असावा. कारण आयईवर काहीच न करता हा (योगेश) फॉण्ट दिसतो.\nऐसी जर आयईवर पाहिले तर मंगल फॉण्ट (वर मूळ लेखात दाखवलेला) दिसतो.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nमाझा संगणकवर परवा सी ड्राईव्ह फॉरमॅट केला तेव्हा पासून ब्राउझर शिवाय देखील अक्षरे तोडकी मोडकी दिसतात. अगोदर व्यवस्थित दिसत होते. नितीन यांच्या प्रमाणे माझा अगोदर डीवी टीटी योगेश हा डिफॉल्ट केला होता फा फॉ मधे.\nआता वाचावेसे देखील वाटत नाही. काही तरी आयडिया सुचवा बुवा\nविन्डोज वापरत असाल तर कोणती आवृत्ती वापरता त्यानुसार भारतीय भाषा दिसण्यासाठी काही गोष्टी कदाचित कराव्या लागतील. अधिक माहिती इथे आहे. त्याचा फायदा होतो का पाहा.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nबहुतेक डिस्ल्पेचा प्रॉब्लेम आहे\nमाझा संगणकवर परवा सी ड्राईव्ह फॉरमॅट केला तेव्हा पासून ब्राउझर शिवाय देखील अक्षरे तोडकी मोडकी दिसतात.\nत्यांच्या म्हणण्यावरून मला असं वाटतंय की त्यांच्या विंडो डिस्प्ले सेटिंगचा प्रॉब्लेम आहे. माझा (अंधारातला दगड) असा आहे कि फॉन्ट्स डिलीट झाले(ला) असावेत(वा). माझे म्हणणे जर बरोबर असेल तर हा प्रयत्न करून पहा: http://superuser.com/questions/39847/how-to-reset-windows-7-to-its-defau...\nप्रकाशकाका, तुमच्या कंप्युटरचह स्क्रीनशॉट घेऊन टाकलात तर कदाचित संभ्रम कमी होईल.\nसगळ करुन थकलो बुवा आता\nतुमचा स्क्रीनशॉट पाहून मलाही असंच वाटतंय की तुम्हाला फॉंट पुन्हा इन्स्टॉल करावा लागेल. या धाग्यातच वर योगेश फाँटचा दुवा आहे. तिथून डाउनलोड करून इन्स्टॉल करून पाहा.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nरिन्स्टॉल करुन झाले. प्रथमच डीवी टीटी योगेश डिफॉल्ट केला होता. त्यानंतर एरियल युनिकोड एम एस करुन झाला, मंगल् झाला. पण काही फरक नाही. माझ्या कडे फाफॉ १०.०.२ आहे. निळे नी सांगितल्या प्रमाणे डिस्प्ले प्रॉपर्टी सेटिंग मधुन, अ‍ॅपिअरन्स- अडव्हान्स्मधे जाउन फॉन्ट ताहोमा होता तोही बदलून पाहिले. पण काही अपेक्षित बदल होईना\nमी तुम्हाला दिलेल्या पहिल्या प्रतिसादात जो दुवा दिला होता त्यावरच्या सूचना अंमलात आणल्या का\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nत्याप्रमाणे सूचना अमलात आणल्या होत्या.\nअनेक ठिकाणी काड्या करुन झाल्यावर एका ठिकाणी सेटिंग सापडले\nडिस्प्ले प्रॉपर्टीज- अ‍ॅपिअरन्स- इफेक्ट्स- युज द फॉलोविंग मेथड तो स्मूथ एजेस ऑफ स्क्रीन फॉन्टस - क्लिअर टाईप\nडिस्ले सेटिंगमध्ये जाऊन अ‍ॅपिअरन्स बदलून पहा असे सांगणार होतो पण तुम्ही बर्‍याच गोष्टी केल्यात म्हणल्यावर ते पाहिलेच असेल असं वाटलं.\nप्रतिसाद थ्रेडेड का बरे दिसत नाहीत\nप्रतिसाद थ्रेडेड का बरे दिसत नाहीत\nअसा विचार केला नव्हता खरा.\nमोबाइल (एके मोबाइल आठ वर्षं)\nमोबाइल (एके मोबाइल आठ वर्षं) विंडोज असेल तर देवनागरी-हिंदी आहेच.\nअँड्राइडला गुगल इंडिक कीबोर्ड तिकडे साइटवर कन्ट्रोल वगैरे माळ्यावर टाकायचं दनादन टंकायचं. CM browser. ( चाइनिज पण झकास)\nइमेलला/ मोठ्या साइटला क्रोम-डेस्कटॅाप सेटिंग.\nमला टाईप मेथड चौकोन दिसायला लागला. त्यात देवनागरी सिलेक्ट केले.\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://khagolvishwa.com/2012/10/", "date_download": "2018-09-22T03:55:42Z", "digest": "sha1:YZB6CWBKE46XQ4BZWABZS6OB5G75VWST", "length": 3280, "nlines": 78, "source_domain": "khagolvishwa.com", "title": "ऑक्टोबर | 2012 | खगोलविश्व", "raw_content": "\nखगोलशास्त्रावर मराठीत माहिती देणारे संकेतस्थळ\nचार सूर्य असलेल्या ग्रहाचा शोध\n• ऑक्टोबर 16, 2012 • टिपणी करा\nPosted in आकाशगंगा, खगोलशास्त्र, ग्रह, दुर्बिण\n२०१३ साली आकाशात आयसॉन धूमकेतूचे राज्य\n• ऑक्टोबर 3, 2012 • टिपणी करा\nPosted in खगोलशास्त्र, तारे, धूमकेतू, नक्षत्रे, सूर्यमाला\nजगभरातून भेट देणारे खगोलप्रेमी\nसंदीप कांबळे on सूर्यग्रहणांचे प्रकार\nपत्ता: पुणे , मुंबई आणि बंगळूर\nयोग्य वेळी सर्व माहिती जाहीर करु\nसध्या आम्ही ई-मेलवर उपलब्ध आहोत.\nसंपर्काची भाषा : मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-100668.html", "date_download": "2018-09-22T03:08:24Z", "digest": "sha1:2HZLGYI7J4GRJXGEGIFAMEZIFLYK3KHJ", "length": 15604, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपमध्ये मोदी पर्व, अडवाणी एकाकी !", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nभाजपमध्ये मोदी पर्व, अडवाणी एकाकी \n13 सप्टेंबर : नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून घोषणा जरी झाली असली तरी सुद्धा त्यांच्या उमेदवारीला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विरोध कायम आहे. मोदींच्या नावाची घोषणा करण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेकडे अडवाणींनी पाठ फिरवली. संसदीय मंडळाच्या आजच्या बैठकीला अडवाणी गैरहजर राहिले आणि मोदींना विरोध कायम असल्याचं दाखवून दिलं. अडवाणी यांनी राजनाथ सिंहांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली.\nमी तुम्हाला माझ्या मनातली व्यथा आणि तुमच्या कामाच्या पद्धतीबाबतची माझ्या नाराजीविषयी बोललो होतो. मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की,बैठकीला येऊन सगळ्या सदस्यांसमोर आपलं म्हणणं मांडायचं की नाही, यावर मी विचार करेन. आता मी निर्णय घेतलाय की या बैठकीला न येणंच योग्य आहे अशा शब्दात अडवाणींनी आपली नाराजी व्यक्त केली.\nपण भाजपच्या नेतृत्त्वाने अडवाणींच्या विरोधाला केराची टोपली दाखवून मोदींच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर खुद्द नरेंद्र मोदी यांनी यांनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. 20 मिनिटं ही भेट चालली. त्यानंतर ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या घरी गेले. त्यानंतर ते अहमदाबादला रवाना झाले. विशेष म्हणजे गोव्यात प्रचारप्रमुख पदासाठी मोदींच्या निवडीच्या वेळेसही अडवाणींनी विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन एकच स्फोट घडवला होता. पण भाजपच्या नेतृत्त्वाने अडवाणींची मनधरणी करून त्यांना परत आणले. आता मात्र अडवाणींची नाराजी जग जाहीर झालीय. त्यामुळे अडवाणी काय निर्णय घेतात हे येणारा काळच सांगेन.\n\"आज दुपारी जेव्हा तुम्ही मला संसदीय मंडळाच्या बैठकीबाबत माहिती दिली तेव्हा मी तुम्हाला माझ्या मनातली व्यथा आणि तुमच्या कामाच्या पद्धतीबाबतची माझ्या नाराजीविषयी बोललो होतो. मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की बैठकीला येऊन सगळ्या सदस्यांसमोर आपलं म्हणणं मांडायचं की नाही, यावर मी विचार करेन. आता मी निर्णय घेतलाय की या बैठकीला न येणंच योग्य आहे.\"\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केली ३ पोलिसांची हत्या; आता पोलिसांमध्येच दहशत\nभारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री न्यूयॉर्कला भेटणार, कोंडी फुटणार का\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/05/blog-post_30.html", "date_download": "2018-09-22T02:52:36Z", "digest": "sha1:KTPJN634LFWLBJS6IWN45ERTOKG5MXUT", "length": 8886, "nlines": 53, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: 'नटसम्राट'", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nअभिरुचि सिटीप्राइड ला 'नटसम्राट' पाहून आलो. ग्रैजुएट ला असताना हे नाटक अभ्यासक्रमात होते. 'टु बी ऑर नॉट टू बी', 'कुणी घर देता का..', 'दूर व्हा..' अशी बरीच स्वगते अगदी आजही तोंडपाठ आहेत. वि.वा. शिरवाडकर तथा तात्यासाहेब यांनी 'किंग लिअर' वरून हे 'नटसम्राट' नाटक लिहले आहे. या नाटकाचा आता सिनेमा बनवला आहे. नाना पाटेकर यांनी साकारलेल्या 'गणपतराव बेलवलकर'ने अभिनयाचा कळस चढवला आहे.पुढे दीर्घकाळ लोक नानाना विसरणार नाहीत हे नक्की. अगदी वन मॅन शो सिनेमाच्या तांत्रिक बाबीकड़े खुप लक्ष्य घातलेय मांजरेकरनी. इतर सर्वानी आपल्या भूमिका जबाबदारीने सांभाळल्यात. विशेषता विक्रम गोखले यानी. नाटकाचा सिनेमा करणे तसे सोपे काम नाही. पण ते आव्हान येथे लीलया पेललय.मात्र गणपतराव बेलवलकरांचं कुटुंब दाखवताना मूळ नाटकात असलेली नली, शारदा,नंदया ही नावं का बदललीत नाही कळाले. अर्थात नानांच्या अभिनया पुढे या छोट्या गोष्टी खुप मागे पडतात. सिनेमा संपल्या नंतर टाळ्यांचा आवाज होतो आणि सर्वजन जाग्यावर निशब्द होतात. अर्थात पूर्वाधापेक्षा उत्तरार्ध छान जमलाय. मध्यंतरा नंतर काहीसा द्विधा मनस्थितित असलेला प्रेक्षक वर्ग सिनेमा संपल्या नंतरही जेव्हा थियटर बाहेर न पड़ता जागेवर उभा राहून बेलवलकरांची स्वगते ऐकतो यातच या सिनेमाचे यश आले आहे. शेवटी प्रत्येक मराठी माणसासाठी हा चित्रपट एक चांगला अनुभव असेल. हा अनुभव सर्वानी घ्यायलाच हवा......\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 3:57 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-rain-dam-56822", "date_download": "2018-09-22T03:38:23Z", "digest": "sha1:LYVB5HAD4L4274LA4TNIMGQM7UVPZJAR", "length": 13431, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news rain dam धरण पाणलोटात तीन तासांत ११३ मिलिमीटर पाऊस | eSakal", "raw_content": "\nधरण पाणलोटात तीन तासांत ११३ मिलिमीटर पाऊस\nरविवार, 2 जुलै 2017\nनाशिक - नाशिकला आजचा पाऊस जणू इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यांतील धरणासाठीच पडला. दोन्ही धरणांच्या माथ्यासह पाणलोट क्षेत्रात सकाळी सात ते दहा या तीन तासांत तब्बल ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे सायंकाळपर्यंत एका दिवसात गंगापूर ३५०, तर दारणा धरणात ४५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा वाढला. असे असले तरी इतर तालुक्‍यांना मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा कायमच आहे.\nनाशिक - नाशिकला आजचा पाऊस जणू इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यांतील धरणासाठीच पडला. दोन्ही धरणांच्या माथ्यासह पाणलोट क्षेत्रात सकाळी सात ते दहा या तीन तासांत तब्बल ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे सायंकाळपर्यंत एका दिवसात गंगापूर ३५०, तर दारणा धरणात ४५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा वाढला. असे असले तरी इतर तालुक्‍यांना मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा कायमच आहे.\nजिल्ह्यात सात ते आठ तालुक्‍यांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. मध्यरात्रीपासून इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यांत जोरदार पाऊस झाला. गंगापूर आणि दारणा धरणांचे पाणलोट क्षेत्र हाच आजच्या मुसळधार पावसाचा केंद्रबिंदू होता. त्यामुळे आजच्या पावसाने शहर व जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची मोठी सोय केली. दिवसभरात त्र्यंबकेश्‍वर, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, सुरगाणा हे पश्‍चिम पट्ट्यातील पावसाळी तालुक्‍यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. नाशिक तालुक्‍यात धरण क्षेत्राकडील पश्‍चिम भागातच पाऊस कोसळला.\nनाशिकच्या आजच्या पावसाचा दोन्ही धरणांचे पाणलोट क्षेत्र हेच केंद्रबिंदू राहिले. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाचा सात ते दहापर्यंत मोठा जोर होता. आज सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत नाशिक ः ३० मिलिमीटर, इगतपुरी- २०, त्र्यंबकेश्‍वर- ६२, दिंडोरी- ५, पेठ- १७.२, निफाड- ३.२, सुरगाणा- ५.७, देवळा- २, मालेगाव- १ मिलिमीटर पाऊस झाला. चांदवड, सिन्नर, येवला, नांदगाव, कळवण तालुक्‍यांना पावसाची आस कायमच होती.\nइगतपुरी : शहरासह घोटी परिसरातील सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दारणा धरणात २४ तासांत ६७० दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले आहे. दारणाच्या पाणलोटात काल (ता. ३०) दारणाच्या भिंतीजवळ ४१ मिलिमीटर, घोटी येथे ११९, इगतपुरीत १३८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे काल सकाळी ७५० दशलक्ष घनफूट असलेला साठा आज सकाळी एक हजार ४२० दशलक्ष घनफुटावर पोचला आहे.\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/tan-tavchesathi-kahi-gharguti-upay--xyz", "date_download": "2018-09-22T04:16:43Z", "digest": "sha1:PMNKJXTLN4GH3U446CIU7PZH2GFUMI2L", "length": 12711, "nlines": 247, "source_domain": "www.tinystep.in", "title": "काळवंडलेल्या (टॅन) त्वचेसाठी काही घरगुती टिप्स - Tinystep", "raw_content": "\nकाळवंडलेल्या (टॅन) त्वचेसाठी काही घरगुती टिप्स\nआजकाल घराबाहेर पडल्यावर प्रदूषण तसेच यामुळे त्वचा काळवंडते म्हणजेच टॅन होते. अशी टॅन झालेली त्वचा पुर्ववत होण्यासाठी किंवा त्वचा काळवंडू नये म्हणून काही घरगुती टिप्स देणार आहोत ज्या तुम्हांला त्वचा टॅन होऊ नये या करता उपयुक्त ठरतील\nकेळे,सफरचंद आणि संत्रयाचे साल याचा लेप तयार करून चेहऱ्यावर लावा. २० ते ३० मिनिटे तो लेप तसाच ठेवा आणि नंतर पाण्याने धुवून टाका. केळे त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते. तर सफरचंद हे त्वचेचा टॅन झालेली त्वचा पूर्ववत करण्यास मदत करते तसेच त्वचेचा पोत सुधारते आणि संत्रे त्वचेतील आम्ल क्षारीय संतुलन साधण्यास मदत करते. पपईचा गरमध्ये दही आणि लिंबू रस घालून पॅक करून लावल्याने काळवंडलेली त्वचा पुर्ववत होते आणि मृत त्वचेचा थर काढून टाकते.\n२. ताक आणि दलिया पॅक\nताकामध्ये तीन मोठे चमचे दलिया बारीक करून टाका. जो भाग टॅन झाला असेल त्या भागावर हा लेप लावा आणि हळू-हळू हलक्या हाताने मसाज करा. हा प्रयोग आठ्वड्यातून दोनदा करा. ताक आणि दलिया त्वचेचा टॅन कमी करते.आणि यामुळे त्वचा तरुण राहते.\n३. कोरफड आणि टरबुजाचे टोनर\nकोरफडचा गर हा त्वचेला लावल्यावर त्वचा मऊ होतेच आणि कोरफडीमुळे त्वचेवरचे डाग आणि काळवंडलेली त्वचा हे कमी होतात. कोरफड ही त्वचेमध्ये थंडावा आणणारी वनस्पती आहे.त्यामुळे ऊन्हामुळे त्वचेबाबत निर्माण होणाऱ्या सर्व समस्या कोरफडीच्या वापरानेकमी होतात. टरबूजच्या रसाचा वापर टोनर म्हणून करण्यात येतो तरबूज़ के रस का टरबूज उन्हामुळे येणारे फोड पुटकुळ्या कमी करतो. टरबूजच्या रसाच्या वापराने त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेतील ओलावा कायम राहतो. आणि उन्हात फिरताना याचा उपयोग त्वचेला होतो\n४. शहाळ्याचे पाणी /नारळाचे पाणी आणि चंदन\nएक चमचा नारळ पाण्यामध्ये एक चमचा चंदन पावडर टाका आणि हे मिश्रण चेहऱ्यावर आणि टॅन झालेल्या भागावर लावा. वाळे पर्यंत हा पॅक असाच राहू द्या आणि नंतर साध्य पाण्याने धुवा. या पॅक मध्ये तुम्ही काही थेंब बदामाचे तेल देखील टाकू शकता बदामाचे तेल टाकल्यावर हा पार्क मानेल हाताला चेहऱ्याला लावा आणि वाळल्यावर पाण्याने धुवा. चंदनाचा आणि नारळाच्या पाण्याचा थंडावा हा तुमच्या त्वचेचा टॅन घालवतो आणि त्वचेत थंडावा निर्माण करून त्वचेचा पोत सुधारतो\n५. मध आणि अननस पॅक\nअननसाचा गर आणि दोन चमचे मध एकत्र करून फेसपॅक बनवा यात गाठी राहू देउ नका हा लेप १०-१५ मिनिटे तसाच ठेवा आणि नंतर धुवून टाका. जर हा लेप एक दिवसाआड लावला तर त्वचेत लवकरात-लवकर फरक जाणवू लागेल. यामुळे त्वचेचे काळवंडलेपण कमी होईल आणि त्वचा तजेलदार बनेल\nआमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/priyanka-chopra-first-choice-biopic-44319", "date_download": "2018-09-22T04:08:27Z", "digest": "sha1:4CXOKOSIRMEIOJ5RAAW5NQCK6VENTN5M", "length": 11907, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Priyanka Chopra is first choice for biopic प्रियंका आणखी एका बायोपिकमध्ये | eSakal", "raw_content": "\nप्रियंका आणखी एका बायोपिकमध्ये\nबुधवार, 10 मे 2017\nबॉलीवूडची पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा \"मेरी कोम' व \"कल्पना चावला' यांच्या बायोपिकनंतर आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या बायोपिक चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.\nउज्ज्वल चॅटर्जी हे रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवत आहेत. यात प्रियंका रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेमिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रवींद्रनाथ टागोर वयाच्या 17 व्या वर्षी मुंबईत राहत होते. त्या वेळी इंग्लंडमधून आलेल्या 20 वर्षीय तरुणीवर त्यांचे प्रेम असते. ही मुलगी नंतर शिक्षिका बनते.\nबॉलीवूडची पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा \"मेरी कोम' व \"कल्पना चावला' यांच्या बायोपिकनंतर आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या बायोपिक चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.\nउज्ज्वल चॅटर्जी हे रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवत आहेत. यात प्रियंका रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेमिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रवींद्रनाथ टागोर वयाच्या 17 व्या वर्षी मुंबईत राहत होते. त्या वेळी इंग्लंडमधून आलेल्या 20 वर्षीय तरुणीवर त्यांचे प्रेम असते. ही मुलगी नंतर शिक्षिका बनते.\nकालांतराने त्या दोघांत प्रेमसंबंध निर्माण होतात; मात्र टागोर यांचे वडील यांना ती मुलगी पसंत नसते. तिचे लग्न दुसऱ्यासोबत होते आणि ती इंग्लंडला परतते. रवींद्रनाथ टागोर यांच्या अधुऱ्या प्रेमकथेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाची कथा उज्ज्वल चॅटर्जी यांची पत्नी सागरिका यांनी लिहिली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑक्‍टोबरमध्ये सुरुवात होणार आहे.\nजन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला\nनागपूर - बेडिया, कंजर, नट बेडिया जमातीत कुठल्याही घरात मुलीचा जन्म झाला, तर उत्सव साजरा केला जातो. जन्माला आलेली मुलगी बारा-चौदा वर्षांची झाली की,...\nसुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी बीडीडीएसकडून गणेश मंडळांची पाहणी\nनांदेड : शहरात देश- विदेशातून सचखंड गुरुद्वाराचे व रेणूका माताचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांच्या व शहराच्या सुरक्षेला काही...\nगणपती विसर्जनात घुमणार 'आराराsss राss राss'चा आवाज\nपुणे : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 'आराराsss राss राss' हे नवं गाणं येत आहे. हे गाणं 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटातील असून, प्रविण तरडे यांनी या...\nसत्याच्या बाजूने लढणार 'मंटो'; अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीशी खास बातचीत\n'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच 'मंटो' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या...\nमहेश भट यांच्या 'सडक 2' मध्ये आलिया भट\nमुंबई : 1991 साली बॉलिवूडमध्ये सुपर डुपर हिट ठरलेल्या सडक या चित्रपटाचा सीक्वल 'सडक 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट दिग्दर्शित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/banner-was-removed-and-the-chowk-became-free/", "date_download": "2018-09-22T03:14:22Z", "digest": "sha1:E7N677YHCVDM7O3MN6Q2IUMANB7VHWSN", "length": 8031, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘बॅनर’ हटल्याने चौक झाले मोकळे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘बॅनर’ हटल्याने चौक झाले मोकळे\n‘बॅनर’ हटल्याने चौक झाले मोकळे\n‘स्वच्छ आणि सुंदर शहरा’चे विद्रुपीकरण करणारे राजकीय पक्षांचे बॅनर (फलक) प्रशासनाने हटविल्याने शहरातील मुख्य चौकांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. आदर्श संहितेमुळे निवडणूक आयोगाने असे फलक हटविले आहेत. सरकारी योजनांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणारे मंत्र्यांचे फलकदेखील हटविल्याने आले आहेत.\nराज्यात 12 मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याची आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्याची अमंलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. यातून शहर आणि ग्रामीण भागात उभारण्यात आलेले हजारो फलक हटविण्यात आले आहेत. फलकांनी झाकोळून गेलेले चौक मोकळे झाले आहेत.\nआचारसंहितेच्या काळात फलक उभारणीसाठी परवाना आवश्यक असतो. निवडणूक अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठी कडक नियम केले आहेत. या माध्यमातून कोणत्याही राजकीय पक्षाला कोणतेही आमिष अथवा आश्‍वासन देता येत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी फलक हटविण्यात आले आहेत.\nसामान्यपणे मोठ्या कंपन्या आपल्या उत्पादनांच्या प्रचारासाठी फलक उभारून जाहिरातबाजी करतात. यातून उत्पादनाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम होते. व्यवसायवृद्धीसाठी हे आवश्यक आहे. परंतु, अलीकडच्या काळात नेत्यांकडून आपले अल्पावधीत बँ्रडिंग करण्यासाठी बॅनरबाजीचा आसरा घेण्यात येत आहे. यातून अल्पावधीत नेत्यांची नवी जमात पैदा झाली आहे. नेत्यांच्या हसर्‍या छब्या चौक, गल्ली, सार्वजनिक ठिकाणे अडवून ठेवत आहेत. यामुळे शहर, गावांचे विद्रुपीकरण झपाट्याने होत आहे.\nचन्नम्मा चौक नेहमीच राजकीय बॅनरबाजीचा आखाडा असतो. या ठिकाणी सर्वच पक्षांकडून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी बॅनरबाजीचा आसरा घेण्यात येतो. सध्या हे फलक गायब झाले आहेत. शहरातील अन्य महत्त्वाचे चौक, मार्गदेखील मोकळे झाले आहेत.\nआचारसंहितेची अंमलबजावणी करताना धार्मिक स्थळावरील ध्वज हटविण्यात येत असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. निवडणूक अधिकार्‍यांनी कोणत्याही धार्मिक बाबीमध्ये आचारसंहितेची ढवळाढवळ करू नये, अशी मागणी होत आहे. बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील काही ग्रा. पं.नी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर फडकत असणारे भगवे ध्वज हटविण्याची नोटीस दिल्यामुळे मराठी भाषिकांत तणाव आहे.\nयोजना जाहिरात फलकावरही गदा\nसरकारच्या कालावधीत अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. त्याचे श्रेय लाटण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांची छायाचित्रे त्यावर छापण्यात येतात. यासाठी लाखो रुपयाच्या सरकारी निधीचा गैरवापर करण्यात येतो. महामार्ग आणि वेगवेगळ्या सरकारी कार्यालयावर वापरलेली मंत्र्यांची छायाचित्रे हटविण्यात आली आहेत. फलकावरील नेत्यांना लपविण्यासाठी काही ठिकाणी अशा फलकावर कागद चिकटण्यात आले आहेत.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-fundraising-Karveer-spend-for-shirol/", "date_download": "2018-09-22T03:30:11Z", "digest": "sha1:AZG2OEFQWFVQ7LDFZ7M6YGN3GWPCVU4J", "length": 7382, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निधी करवीरचा, खर्च शिरोळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › निधी करवीरचा, खर्च शिरोळला\nनिधी करवीरचा, खर्च शिरोळला\nजिल्ह्यात कॅन्सर रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीचा अभ्यास करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतला. या सर्वेक्षणासाठी जिल्हा नियोजन मंडळाने नावीन्यपूर्ण योजनेतून 30 लाख रुपयांची तरतूद केली. हा पायलट प्रोजेक्ट करवीर तालुक्यात राबवण्याचा निर्णयही झाला. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवडही झाली. मात्र, खर्चाची माहिती विचारल्यानंतर करवीरऐवजी शिरोळ तालुक्यात हा निधी खर्च करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने दिल्याने प्रशासकीय यंत्रणा चकित झाली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन मंडळाला अंधारात ठेवून झालेल्या या कारभाराची चर्चा जिल्हा प्रशासनात सुरू आहे.\nतंबाखूजन्य पदार्थांसह दूषित पाणी, रासायनिक खते, तणनाशकांचा वापर करून करण्यात आलेली भाजीपाला निर्मिती आदींचा कॅन्सरशी कशा संबंध आहे, हे शोधण्यासाठी आरोग्य विभागाने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून 2016-17 च्या अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण योजनेतून या उपक्रमासाठी 30 लाख निधी देण्यास मंजुरी दिली. करवीर तालुक्याची निवडही याच बैठकीत करण्यात आली. जिल्हा नियोजन मंडळानेही या कामासाठी प्रशासकीय मान्यता दिली. करवीर तालुक्यातील सर्वेक्षण व त्यातून आलेली फलनिष्पत्ती पाहून सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nदरम्यान, जिल्हा नियोजनकडून दिलेल्या कामाच्या निधीचा आढावा सुरू असताना आरोग्य विभागाने कॅन्सर सर्वेक्षणाचा निधी शिरोळ तालुक्यात खर्च करणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकार्‍यांची मान्यता न घेताच जिल्हा परिषदेने असा परस्पर निर्णय घेतल्याने अधिकारीही चकित झाले. नावीन्यपूर्ण योजनेसाठी ज्या घटकासाठी निधीची तरतूद केली आहे त्यावरच तो खर्च करणे कायदेशीरदृष्टीने बंधनकारक असताना शासन निर्णयाला बगल देण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना वारंवार सूचना देऊनही हा प्रकार झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. हा निधी खर्च होण्यास काही महिने अवधी असताना आता तो कोणत्या तालुक्यात खर्च करायचा यावरूनच वाद निर्माण झाला आहे.\nरायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खा. संभाजीराजे\nकोल्हापुरातील अनधिकृत बांधकामे होणार अधिकृत\nसाखर साठ्यावरील नियंत्रण उठवले\nघरगुती एलपीजी सिलिंडर बनले स्मार्ट\nलोकसभा निवडणुकीची प्रशासनाची तयारी सुरू\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Maharashtra-Violence-And-The-Battle-Of-Bhima-Koregaon-Impressive-Response-To-The-Band-In-Solapur-District-Today-Pandharpur-Close/", "date_download": "2018-09-22T04:00:44Z", "digest": "sha1:BD3CP572A6BLL72KYJCKJTCYREX4IMEN", "length": 11631, "nlines": 56, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, आज पंढरपूर बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, आज पंढरपूर बंद\nसोलापूर जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, आज पंढरपूर बंद\nसोलापूर शहरात बंददरम्यान मार्क्सवादी पक्षाच्या वतीने माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. परंतु, आडम हे मोर्चावर ठाम राहिल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे दत्तनगर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.\nभीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर दलित संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या बुधवारच्या महाराष्ट्र बंदला सोलापूर शहर वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात बंददरम्यान किरकोळ अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, हे विशेष.\nसोलापूर शहरात संमिश्र प्रतिसाद\nभीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. शहरातील शिवाजी चौक, एस.टी. स्टँड परिसर, बाळी वेस, नवी पेठ, पार्क चौक, कुंभार वेस, चाटी गल्ली, सराफ बाजार, सम्राट चौक, दत्त चौक आदी परिसरांमध्ये व्यापार्‍यांनी त्यांची दुकाने बंद ठेवली हेाती. पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून व्यापार्‍यांशी चर्चा करून दुकाने उघडण्याचे आवाहन केले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गैरप्रकार करणार्‍यांची अजिबात गय केली जाणार नाही. त्यामुळे व्यापार्‍यांनी त्यांचे व्यवहार सुरळीत सुरू करावेत, असे तांबडे यांनी सांगितले.\nशहरी भागात चांगला प्रतिसाद\nभीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पंढरपूर वगळता अन्य तालुक्यांमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला शहरी भागात चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवेढा, सांगोला, बार्शी, माळशिरस, अकलूज, माढा, कुर्डुवाडी, अक्‍कलकोट, मोहोळ या शहरी भागांमध्ये सकाळी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणच्या गावांमध्येही निषेध व्यक्‍त करून गावबंद ठेवण्यात आली होती.\nबंदच्या पार्श्‍वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याच्या आशेने सोलापूर शहर तसेच ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. या बंदोबस्तामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.\nदरम्यान, जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या पंढरपूर तालुक्यात गुरुवारी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आंबेडकरी संघटनांनीही केले असून संभाजी बिग्रेडने याला पाठिंबा दिला आहे.\nमाळशिरस शहरात कडकडीत बंद\nआमचा माळशिरस तालुका प्रतिनिधी कळवितो की, भीमा कोरेगांव येथे झालेल्या दंगल प्रकरणाचा निषेध करण्यासाठी माळशिरस शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यवहार बंद असल्याने शहरात शुकशुकाट जाणवत होता. माळशिरस बस स्थानकात ही तुरळक बस सेवा चालू होती. ग्रामीण भागात काल मुक्‍कामाला गेलेल्या बस तेवढया येत होत्या. शहरातून पंढरपूरहून पुण्याकडे जाणार्‍या व इतर लांब पल्ल्याच्या गाड्या दुपारनंतर सुरू झाल्या. परंतु, सर्व महाराष्ट्रात सर्वत्र बंदची हाक असल्यामुळे प्रवाशांनी प्रवास करणे टाळल्याने एस. टी. बसला प्रवासी संख्या कमी जाणवत होती. शहर व परिसरातील सर्व शाळा व महाविद्यालये सुरळीत सुरू होती.\nसर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये सुरू होती मात्र नागरिकांची वर्दळ नसल्याचे दिसून आले. भीम सैनीकांनी या घटनेच्या निषेधार्थ मोटार सायकाल रॅली काढून निषेध व्यक्‍त केला. तसेच शासनाला निवेदन देऊन या घटनेची चौकशी करून दंगल खोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. शहर व परीसरांत शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी शिंदे हे शहरात फिरून परस्थीती वर लक्ष ठेऊन होते. तसेच शहर व परिसरातील चौक व महापुरुषांच्या पुतळ्यापाशी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बंद शांततेत पार पडला.\nसोलापूर जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, आज पंढरपूर बंद\nसोलापूर : बंदोबस्‍ताच्या पोलिसांसाठी चहा, नाष्‍टा\nमोहोळ बंदला शंभर टक्के प्रतिसाद\nभीमा-कोरेगाव प्रकरण : सोलापुरात बंदला संमिश्र प्रतिसाद(व्हिडिओ)\nघंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपात आत्मदहनाचा प्रयत्न\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Mumbai-s-blacklisted-contractor-working-in-Nagpur/", "date_download": "2018-09-22T03:15:56Z", "digest": "sha1:OWX2JCC7WLSY774IKFNZELKKIG2AYW7P", "length": 4898, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईच्या काळ्या यादीतील कंत्राटदाराला नागपुरात काम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › मुंबईच्या काळ्या यादीतील कंत्राटदाराला नागपुरात काम\nमुंबईच्या काळ्या यादीतील कंत्राटदाराला नागपुरात काम\nमुंबईतील आर. पी. एस. शहा इन्फ्रा प्रोजेक्ट या काळ्या यादीत असलेल्या कंपनीला नागपुरातील सिंमेट रस्ते बांधण्याचे काम का देण्यात आले मुंबई उच्च न्यायालयाने या शहा कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. यानंतरही शहा यांना रस्त्याचे कंत्राट का दिले मुंबई उच्च न्यायालयाने या शहा कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. यानंतरही शहा यांना रस्त्याचे कंत्राट का दिले आजपर्यंत शहा यांना किती अतिरिक्त पैसा दिला, अशी विचारणा नागपूर खंडपीठाने केली. जर शहा यांना अतिरिक्त पैसा दिला गेला असेल तर महापालिका आयुक्त आणि मुख्य अभियंता यांच्या वेतनातून पैसे कपात करावेत, असे आदेश न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झेड. ए. हक यांनी दिलेत.\nउच्च न्यायालयाने महापालिका, नासुप्र आणि शहा यांना दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. शहा इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीचे कंत्राट रद्द करावे आणि त्यांनी नागपुरात केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मनीषा पापडकर यांनी दाखल केली आहे.\nनागपुरातील काही ठिकाणचे महत्त्वाचे रस्ते या कंपनीने बांधले आहेत. मुंबईप्रमाणे नागपुरातील रस्तेही निकृष्ट दर्जाचे बांधण्यात येणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. मनीषा पापडकर यांच्यातर्फे अ‍ॅड. विलास डोंगरे, महापालिकेतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक, नासुप्रतर्फे काझी, शहा कंपनीतर्फे आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.harkatnay.com/2011/01/blog-post_05.html", "date_download": "2018-09-22T03:00:47Z", "digest": "sha1:W57NSL2KOC2RLBSM64K3RXFJHLNYW2ZP", "length": 24152, "nlines": 472, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: तात्पर्य !", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\n** सदर 'तात्पर्य' यापूर्वी 'शब्दगारवा २०१०' येथेही काढण्यात आलेले आहे याची चिकित्सक वाचकांनी नोंद घ्यावी. :)\nकुठल्याही हिवाळी/दिवाळी इत्यादी इत्यादी इ-अंकांसाठी लिहायचं म्हटलं की माझ्या अंगात एकदम प्रचंड उत्साह संचारतो... किती आणि काय लिहू असं होऊन जातं... नवनवीन कल्पना सुचायला लागतात.. नवनवीन विचार मनात घोळायला लागतात.. नवीन लेख, नवीन विषय, नवीन कविता, नवीन कल्पना वगैरे वगैरे माझ्या डोक्यात अक्षरशः फेर धरून का कायसंसं म्हणतात तशा नाचायला लागतात. काय लिहू आणि काय नको असं होऊन जातं अगदी. मी बरंच कायकाय मस्त लिहायचं ठरवायला लागतो. काही लेख, कथा, कविता मनातल्या मनात वगैरे तयारही होऊन जातात, रात्री झोपताना कित्येक कल्पना नव्याने सुचतात. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर त्या सगळ्या कल्पना फक्त कागदावर उतरवल्या की झाला लेख तयार.. अहाहा.. कस्सलं सही.. \nदुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर मी मोठ्या उत्साहाने लिहायला बसतो. काल सुचलेलं सगळं लिहून टाकायचं एकदाचं असं ठरवून झरझर लिहायला लागतो.\nअरे वन म्हण ना वन\nबरं तू तर तू... माझं पांढरं निशाण \nलिहिता लिहिता आणि लिहून झालेलं वाचल्यावर माझं मलाच नीट कळत नाही की मी काय लिहिण्याचा विचार केला होता, काय विचार करत होतो, काय काय सुचलं होतं, काय लिहायचं होतं आणि प्रत्यक्षात मात्र मी काय लिहिलं आहे. मग अचानक नळी (ट्यूब व्हो ) पेटते. झोपायच्या आधी सुचलेल्या कल्पना आणि प्रत्यक्ष झोपायला जाणं याच्यामध्ये काहीतरी घडलेलं असतं. लेकाला झोपवताना त्याचा अभ्यास घेण्याच्या नावाखाली आम्ही बरंच काय काय बडबडलेलो असतो.\nरात्री झोपताना लिहिलेलं/वाचलेलं (आणि बोललेलंही) सकाळी उठल्यावर चांगलं लक्षात राहतं अशा आमच्या शाळेतल्या बाई म्हणायच्या \nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : आदितेय, इनोदी\nहाहाहाहा.... लई गोड आहे हा बोबड्या... :D :D :D\nहाहा सौरभ.. धन्स धन्स... माझ्याकडून आणि बोबडकांद्याकडूनही :)\nहेहे धन्यवाद धन्यवाद अनामिक... एक धन्यवाद तुम्हाला आणि एक तुमच्या अनामिक मैत्रिणीला :)\nधन्यवाद रोहित.. :) आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि फॉलोअर झाल्याबद्दलही \nतुम्ही फॉलो करत असलेले ब्लॉग बघून तुम्हाला या ब्लॉगची लिंक कोणी दिली असावी याचा अंदाज आला..\nआभार्स स्मिता.. अगदी अगदी सेम.. त्यांना असंच दाखवायचं असतं की मला बघ पुढचं ऑलरेडी येतंय.. मी कशाला तुझ्या मागे मागे म्हणू.. हेहे.. धम्माल...\nआदितेय चे recordings Hit होतायेत..\nअहो, आत्तापासून अभ्यास घेऊ नका\nबहुधा मोठेपणी (म्हणजे जेव्हा अभ्यास करायची गरज जास्त असते तेव्हा) मग मुल-मुली अभ्यासाचा कंटाळा करतात\nगाणी गोष्टी सांगायची हौस भागवून घ्या सध्या .. पुढे तो तुम्हाला हे काही करु देणार नाही .. त्यालाच मग खूप बोलायचं असेल :-)\nदानॅनॅनॅ मदली पैली पोत्त मत्त दाली ले ;-)\nआतापासूनच पुढे जायची एवढी घाई आहे त्याला ह्याचा अर्थ तो तुला फारच लवकर मागे टाकणार असं दिसतंय \n\"दानॅनॅनॅ मदली पैली पोत्त मत्त दाली ले\"\nछान,मस्त ,स्मरणशक्ती दांडगीआहे, ,\nहा हा... बोबडकांदा एकदम मस्त मस्त.\nदानॅनॅनॅ मदली पैली पोत्त मत्त दाली ले ;-) +++++\nधन्स धन्स योग :)\nहेहे.. मला हे दुसरं तात्पर्य आवडलं.. :)\nनाही सविताताई, अभ्यास असं काही नाही.. त्यालाच पुस्तकं खूप आवडतात (सध्या तरी).. तो ही ABCD/numbers वगैरेची पुस्तकं घेऊन बसतो आणि आम्हाला ते म्हणायला लावून आमच्या मागे तो म्हणतो.. असं करता करता एक दिवस लक्षात आलं की त्याला a for apple पासून ते थेट Z पर्यंत सगळं येतंय.. आम्हालाही तेव्हा धक्काच बसला होता :) सुखद धक्का..\nसध्या गाणी गोष्टी हेही चालूच आहे.. बरंच काही चालु आहे थोडक्यात :) (हे माझ्याही आत्ता लिहिताना लक्षात आलं :) )\nसिध्दाल्त, पैली नाई ले.. दुत्ली :)\nलवकर पुढे गेला तर आनंदच आहे.. आरंभशूरता नसली म्हणजे झालं ;)\nतुझी प्रतिक्रिया मराठीत बघून मस्त वाटलं.\nकाकू, असं वाटतंय तरी खरं..\nहेहे श्रीताई.. धन्स धन्स :)\nमंदाल, दन्नु दन्नु :)\nच्यो च्वीट .... :)\nगोsssssड... किती दिवसान्नी असं (टिपीकल बायकी.. माझ्या नवऱ्याच्या भाषेत ;) ) गोड म्हणावं वाटतय... पोस्ट वाचताना मला ते फावडं हातात घेऊन बर्फ बाजूला सारणारा शुरवीर आदि डोळ्यासमोर येत होता सारखा :)\nईशान लहान होता ना म्हणजे 1-1 1/2 वर्षाचा त्याला ’ए फॉर ऍपल’ शिकवलं तर पठ्ठ्याने पुढे ’झेड फॉर झॅपल ’ पर्यंत एका दमात म्हटलं होतं.... मधे मी थांब म्हणतं होते तरी कार्ट थांबलं नाही ते आज किती वर्षांनी आठवलं :)\nपोस्ट भन्नाट... बोबडकांदा सुपर भन्नाट :)\nहा हा तन्वे.. चालेल.. हे बायकी गोsssssड ऐकण्याची सवय झालीये मला :)\nझेड फॉर झॅपल .... हा हा हा हा.. सहीये इशान :)\nप्रतिक्रियेबद्दल धन्स आणि 'गोsssssड' बद्दल बोबडकांद्याकडून सुपर धन्स \nतुला शुभरात्रीचं accented शुभवॉत्री कसं वाटतंय...\nमस्त आहे रे रेकॉर्डिंग...\nचांगली शाळा घेत होतास...:P\nअ‍ॅबित .. हेहे.. र सायलेंट आहे आमचा ;)\nशुभवॉत्री ...हाहाहा.. लोल.. झक्कास.. accented शुभवॉत्री म्हणणारा आरुष डोळ्यापुढे उभा राहिला ...\nधन्स सागर... कोण कोणाची शाळा घेत होतं काय माहित :P\nहा हा गंगाधरजी.. धन्यवाद..\nटॉंकू टॉंकू.. आवडलं :)\nहाथ के बदले हाथ, आँख के बदले आँख, स्मायली के बदले स्मायली\nहाहा.. जबर्‍या.. बाकी नेहमीप्रमाणे आदितेय रॉक्स...\nआभार आनंदा.. त्याचं रॉकणं चालूच असतं सारखं :)\nकसला गोड बोबडकांदा आहे. तोच तुला शिकवतो बहुधा.\nहाहा कांचन.. अगदी अगदी.. गुरु आहे माझा तो ;)\nकाय छान वाटतं आदितेयचं बोलणं ऐकताना. मजा आली :-)\nधन्यवाद संकेत.. आता तर त्याच्या दुप्पट/तिप्पट बडबडत असतो. दिवसभर फक्त बडबडतच असतो :))\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nसोशल 'ग्रेट'वर्क : एक न चुकवावेसे 'सोने'\nकंपोस्ट-२ : बझबझ बसबस\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://khagolvishwa.com/category/%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2018-09-22T04:02:42Z", "digest": "sha1:CE3AL2T4DRGNA3AFXJ6S26MTBQMWW3L5", "length": 3026, "nlines": 75, "source_domain": "khagolvishwa.com", "title": "धूमकेतू | खगोलविश्व", "raw_content": "\nखगोलशास्त्रावर मराठीत माहिती देणारे संकेतस्थळ\n२०१३ साली आकाशात आयसॉन धूमकेतूचे राज्य\n• ऑक्टोबर 3, 2012 • टिपणी करा\nPosted in खगोलशास्त्र, तारे, धूमकेतू, नक्षत्रे, सूर्यमाला\nजगभरातून भेट देणारे खगोलप्रेमी\nसंदीप कांबळे on सूर्यग्रहणांचे प्रकार\nपत्ता: पुणे , मुंबई आणि बंगळूर\nयोग्य वेळी सर्व माहिती जाहीर करु\nसध्या आम्ही ई-मेलवर उपलब्ध आहोत.\nसंपर्काची भाषा : मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/news18-lokmat-whatsapp-bulletin-12-july-295665.html", "date_download": "2018-09-22T03:08:22Z", "digest": "sha1:NNP3RL7NC6F4CX4EEJGX4GSLUBTWY2RQ", "length": 1767, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (12 जुलै)–News18 Lokmat", "raw_content": "\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (12 जुलै)\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nबाईक्सचंं शहर असलेलं पुणे गाड्या चोरण्यातही 'अव्वल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/solapur-shri-siddhirameshwar-mashrum-ganpati-304819.html", "date_download": "2018-09-22T03:08:08Z", "digest": "sha1:5FJNTJ5RCG77VDGS4GC5JWBQVJNDM5VB", "length": 15341, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गावाकडचे गणपती : श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेला मश्रूम गणपती", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nगावाकडचे गणपती : श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेला मश्रूम गणपती\nसोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या मश्रूम गणपतीची महती मोठी असून हा कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे.\nसागर सुरवसे, प्रतिनिधी, सोलापूर,ता.11 सप्टेंबर : आजपर्यंत आपण मोदक खाणारा गणपती ऐकला असेल मात्र सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या मश्रूम गणपतीची महती मोठी असून हा कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. बाराव्या शतकामध्ये श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांनी सोलापूर शहर आणि परिसरावर कोणतंही संकट येऊ नये यासाठी अष्टविनायकांची स्थापन केली. त्यापैकी एक विनायक म्हणजे मश्रूम गणपती. सोलापूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेहिप्परगा गावात या गणपतीची स्थापना केली. या गणपतीचं वैशिट्य म्हणजे त्याला दाखवला जाणारा प्रसाद. त्यावरूनच त्याचे नाव मश्रूम गणपती असे ठेवण्यात आलेय...\nश्रींची मूर्ती सव्वा तीन फुट उंच, रेखीव, सुबक आणि स्वयंभू असून मंदिराची नित्य पूजाअर्चा स्वर्गीय किसनराव पतंगे यांच्या चौथ्या पिढीकडे आहे. त्यांच्याकडून रोज धार्मिक विधी पार पाडले जातात. इथं कायम भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते.\nमश्रूम गणपतीचे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा नवसाला पावतो, अशी भक्तांची श्रध्दा आहे. तुळजापूर, पंढरपूरसह पर राज्यातूनही अनेक भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला साकडं घालण्यासाठी येत असतात.\nकाही भक्त असेही आहेत की जे केवळ त्याच्या सेवेसाठी नित्यनेमाने मंदिरात येतात...एकावेळ जेवण मिळाले नाही तरी चालेल पण त्यांची गणपतीची आरती मात्र कधीच चूकत नाही.\nलालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन\nबुद्धी आणि शौर्याचं प्रतिक, कुलाबा किल्ल्यातला सिद्धिविनायक\nकृष्णा नदी तीरावरील वाईचा 'ढोल्या' गणपती\nगावाकडचे गणपती : भक्तांची चिंता मुक्त करणारा कळंबचा चिंतामणी\nगावाकडचे गणपती : लिंबासूरापासून मुक्ती देणारा बीड जिल्ह्यातला 'लिंबागणेश'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/pakistani-fast-bowler-hasan-ali-does-his-unique-celebration-on-bagha-border-watch-video-ds-287926.html", "date_download": "2018-09-22T03:08:01Z", "digest": "sha1:TKF3WFMKL7FQK5KIPYTN66I2VEDXQ2MM", "length": 13615, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nपाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने भारत पाकिस्तान वाघा वाॅर्डरवर विचित्र पद्धतीने सेलिब्रेशन केलंय.\n21 एप्रिल : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने भारत पाकिस्तान वाघा वाॅर्डरवर विचित्र पद्धतीने सेलिब्रेशन केलंय. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय.\nपाकिस्तानी टीम इंग्लंड-आयरलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्या आधी पाकची टीम वाघा बाॅर्डरवर पोहोचली. खेळाडूंमध्ये उत्साह वाढावा यासाठी पाकिस्तानच्या टीमला वाघा बाॅर्डरवर नेण्यात आलं होतं.\nपण जेव्हा ही टीम वाघा बाॅर्डरवर पोहोचली तेव्हा हसन अली स्वता:हाला रोखू शकला नाही. त्याने वाघा बाॅर्डरच्या मध्यभागी येऊन जवानांप्रमाणे कवायत सुरू केली. ज्या प्रकार दोन्ही देशाकडील जवान ऐकमेकांना पाहून दम भरतात तसाच अवतार हसन अलीचा पाहण्यास मिळाला. त्याने भारतीय जवानांकडे पाहून विचित्र हावभावही केले.\nसोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. पाकिस्तानमध्ये मोठ्या अभिमानाने हा व्हिडिओ पाहिला जातोय तर भारतात हसन अलीच्या या कृत्यावर हास्यकल्लोळ उडाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केली ३ पोलिसांची हत्या; आता पोलिसांमध्येच दहशत\nभारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री न्यूयॉर्कला भेटणार, कोंडी फुटणार का\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ted.com/talks/brene_brown_on_vulnerability/transcript?language=mr", "date_download": "2018-09-22T04:19:51Z", "digest": "sha1:3OREQUQUGB44WJHUNA53JOKWTHKNWTJ5", "length": 46367, "nlines": 121, "source_domain": "www.ted.com", "title": "Brené Brown: ब्रेने ब्राउन: अगतिकतेची शक्ती | TED Talk Subtitles and Transcript | TED", "raw_content": "\nतर मी इथून सुरुवात करेन: दोन वर्षांपूर्वी एका आयोजकाचा मला फोन आला कारण मी त्यांच्यासाठी एक भाषण करणार होते तर फोनवर ती म्हणाली, \"मला कळत नाहीये मी जाहिरातीत मी तुमच्याविषयी काय लिहू\" मी विचार केला, \" बरं, नक्की काय अडचण आहे\" मी विचार केला, \" बरं, नक्की काय अडचण आहे\" तेव्हा ती म्हणली, \"हे बघा, मी तुम्हाला ऐकलंय, आणि मला वाटतं, मी तुम्हाला संशोधक म्हणू शकते, पण मला भीती वाटते की, तुम्हाला संशोधक म्हटलं तर कोणी येणार नाही, कारण त्यांना वाटेल की तुम्ही निरस आणि निरुपयोगी बोलाल.\" (हशा) मी म्हटलं, \"ठीक आहे.\" मग ती म्हणाली, \" मला तुमच्या भाषणातली आवडलेली गोष्ट अशी की तुम्ही एक गोष्ट सांगणाऱ्या आहात. म्हणून मला वाटतं मी तुम्हाला एक गोष्टी सांगणारी म्हणेन.\" आणि अर्थात, माझ्यातला असुरक्षित, बुद्धिवादी जागा झाला, मी म्हटलं, \" तू काय म्हणणार आहेस मला\" तेव्हा ती म्हणली, \"हे बघा, मी तुम्हाला ऐकलंय, आणि मला वाटतं, मी तुम्हाला संशोधक म्हणू शकते, पण मला भीती वाटते की, तुम्हाला संशोधक म्हटलं तर कोणी येणार नाही, कारण त्यांना वाटेल की तुम्ही निरस आणि निरुपयोगी बोलाल.\" (हशा) मी म्हटलं, \"ठीक आहे.\" मग ती म्हणाली, \" मला तुमच्या भाषणातली आवडलेली गोष्ट अशी की तुम्ही एक गोष्ट सांगणाऱ्या आहात. म्हणून मला वाटतं मी तुम्हाला एक गोष्टी सांगणारी म्हणेन.\" आणि अर्थात, माझ्यातला असुरक्षित, बुद्धिवादी जागा झाला, मी म्हटलं, \" तू काय म्हणणार आहेस मला\" आणि ती म्हणाली, \" मी तुम्हाला गोष्ट सांगणारी बाई म्हणणार.\" मग मी म्हटलं, बाई गं, त्यापेक्षा सोनपरी कसं वाटेल\" आणि ती म्हणाली, \" मी तुम्हाला गोष्ट सांगणारी बाई म्हणणार.\" मग मी म्हटलं, बाई गं, त्यापेक्षा सोनपरी कसं वाटेल\" (हशा) मी म्हटलं, \"मला जरा यावर विचार करू दे.\" मी धीराने घ्यायचा प्रयत्न केला. आणि विचार केला, खरंतर, मी एक गोष्ट सांगणारीच आहे. मी गुणात्मक संशोधन करते. गोष्टी गोळा करते; तेच माझं काम आहे. आणि कदाचित गोष्ट म्हणजे आत्मा असलेली माहिती. आणि कदाचित मी एक गोष्ट सांगणारीच असेन. आणि म्हणून मी म्हटले, \"असं करुया का\" (हशा) मी म्हटलं, \"मला जरा यावर विचार करू दे.\" मी धीराने घ्यायचा प्रयत्न केला. आणि विचार केला, खरंतर, मी एक गोष्ट सांगणारीच आहे. मी गुणात्मक संशोधन करते. गोष्टी गोळा करते; तेच माझं काम आहे. आणि कदाचित गोष्ट म्हणजे आत्मा असलेली माहिती. आणि कदाचित मी एक गोष्ट सांगणारीच असेन. आणि म्हणून मी म्हटले, \"असं करुया का तू असं सांग की मी एक गोष्टी सांगणारी संशोधक आहे.\" त्यावर ती हसू लागली अन् म्हणली, \" असं काही नसतंच.\" (हशा) तर, मी एक गोष्टी सांगणारी संशोधक आहे, आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे — आपण बोलतोय जाणीवा विस्तारण्याविषयी — आणि म्हणून मला बोलायचंय आणि काही गोष्टी सांगायच्या आहेत माझ्या एका संशोधन प्रकल्पातल्या ज्यानी माझ्या जाणीवा मुळापासून विस्तारल्या आणि माझ्या जगण्याच्या, प्रेमाच्या, कामाच्या आणि पालकत्वाच्या सवयी खरोखर बदलून टाकल्या.\nआणि माझी गोष्ट इथे सुरु होते. मी जेव्हा एक तरुण, पीएचडी करणारी, विद्यार्थी संशोधक होते, माझ्या पहिल्या वर्षी मला एक प्राध्यापक होते ज्यांनी आम्हाला सांगितलं, \"हे बघा, जर तुम्ही एखादी गोष्ट मोजू शकत नसाल, तर ती गोष्ट अस्तित्वात नसते.\" मला वाटलं की ते माझी चेष्टा करत आहेत. मी म्हटलं, खरंच\" आणि ते म्हणाले, अगदी १००%\" आणि तुमच्या माहितीसाठी मी समाजशास्त्राची पदवीधर आहे आणि त्यातच पदव्युत्तर शिक्षण घेतलंय, आणि मी समाजशास्त्रात पीएचडी करत होते, त्यामुळे माझ्या संपूर्ण शैक्षणिक कारकीर्दीत माझ्या आजूबाजूला अशी लोकं होती ज्यांचा विश्वास होता की, \"जगणे गुंतागुंतीचे आहे, त्यावर प्रेम करा.\" आणि माझ्यामते, जगणे गुंतागुंतीचे असेल तर तो गुंता सोडवा, त्याचं वर्गीकरण करा आणि त्याला खाऊच्या डब्ब्यात ठेवून द्या.\" (हशा) आणि विचार केला तर वाटतं (तेव्हा) मला माझा मार्ग सापडला, एका अशा करीयरचा पाया रचला गेला ज्यात मी ओढली गेले खरोखर, समाजशास्त्रातल्या एका मोठ्या विधानानुसार (जे) आहे, \"कामाच्या अवघडलेपणात स्वतःला झोकून द्या.\" आणि मी अशी आहे की, अवघड गोष्टीला भिडा जमिनीवर लोळवा आणि १००% मार्क मिळवा. हा माझा मंत्र होता. त्यामुळे मी अतिशय आतुर होते. आणि मी विचार केला की नक्कीच हे माझं करियर असेल, कारण मला गुंतागुंतीच्या विषयांमध्ये रस आहे. पण मला त्यांना सोपे (कमी किचकट) बनवायची इच्छा आहे. मला ते (विषय) समजून घ्यायचे आहेत. मला ह्या गोष्टींच्या अंतरंगात शिरायचे आहे ज्या मला माहित्येय की महत्वाच्या आहेत आणि मला त्या सर्वांसाठी उलगडून दाखवायच्या आहेत.\nतर मी सुरुवात केली नातेसंबंधांपासून. कारण दहा वर्षं समाजकार्यात घालवल्यावर तुमच्या लक्षात येतं की केवळ संबंधांमुळेच आपण इथे आहोत. त्यामुळेच आपल्या आयुष्याला हेतू आणि अर्थ प्राप्त होतो. सारे काही याबद्दलच आहे. याने काही फरक पडत नाही की तुम्ही अशा लोकांशी बोलताय जे सामाजिक न्यायासाठी काम करतात किंवा मानसिक स्वास्थ्य आणि छळ आणि दुर्लक्ष (यांत), आपल्याला कळत की नातेसंबंध, संबंध जोडण्याची क्षमता ही — जी आपल्या जैविक संरचनेतच आहे — त्यामुळेच आपण इथे आहोत. तेव्हा मी विचार केला की, चला, मी नाते संबंधांपासूनच सुरुवात करावी. तर, म्हणजे बघा जेव्हा तुमच्या बॉसकडून तुमचं मूल्यमापन होतं, आणि बॉस तुमच्याबद्दल ३७ चांगल्या गोष्टी सांगतो, आणि एक गोष्ट — \"ज्यात सुधारणेला वाव असतो\" (हशा) आणि तुम्ही त्या एकाच गोष्टीचा विचार करीत राहता, खरं ना\" (हशा) आणि तुम्ही त्या एकाच गोष्टीचा विचार करीत राहता, खरं ना तर, माझ्या कामाच्या बाबतीतही असंच काहीसं झालं, कारण जेव्हा तुम्ही लोकांना प्रेमाविषयी विचारता, ते तुम्हाला प्रेमभंगाबद्दल सांगतात. जेव्हा तुम्ही लोकांना आपलेपणाबद्दल विचारता, ते तुम्हाला त्यांचे सर्वात वेदनामय असे वगळले जाण्याचे अनुभव सांगतात. आणि जेव्हा तुम्ही लोकांना संबंधांविषयी विचारता, लोकांनी मला तुटलेपणाच्या गोष्टी सांगितल्या.\nतर लवकरच — खरंतर ६ आठवडे संशोधनात घालवल्यावर — माझ्यासमोर एक अनामिक गोष्ट आली जिने नातेसंबंधांना अशाप्रकारे उलगडले जे मला समजत नव्हते किंवा (जे मी ) पाहिलेही नव्हते. आणि मग मी माझे काम थांबवले आणि विचार केला, मला ह्या गोष्टीचा छडा लावायला हवा. आणि ती गोष्ट निघाली शरम. आणि शरमेचा सोपा अर्थ होतो संबंध तुटण्याचे भय: माझ्याविषयी असे काहीतरी आहे का जे जर इतरांना कळले वा दिसले तर मी संबंध ठेवण्यालायक राहणार नाही मी शरमेबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगू शकते: ती वैश्विक आहे; आपल्या सर्वांमध्ये असते. केवळ तीच लोकं बेशरम असतात ज्यांची माणुसकी वा नातेसंबंध ठेवण्याची क्षमता नसते. कोणी तिच्याबद्दल बोलू इच्छित नाही, आणि जितके कमी बोलाल तितकी ती जास्त वाटत असते. ह्या शरमेच्या मूळाशी काय असतं तर, \"मी (यासाठी) लायक नाही,\" — ही जाणीव आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे: \" मी तितकासा स्पष्टवक्ता नाही, बारीक नाही, श्रीमंत नाही, सुंदर नाही, हुशार नाही, वरचढ नाही.\" आणि ह्या साऱ्याच्या मूळाशी होती ती अत्यंत वेदनादायी अगतिकता, ही कल्पना की, जर संबंध जोडायचे असतील तर आपल्याला लोकांसमोर आपले स्वरूप उघडे करावे लागेल, खरेखुरे समोर यावे लागेल.\nआणि तुम्हाला कळलंच असेल मला अगतिकतेबद्दल काय वाटतं ते. मी तिरस्कार करते अगतिकतेचा आणि मग मी विचार केलं, ही माझ्यासाठी एक संधी आहे अगतिकतेला माझ्या फूटपट्टीने हरवण्याची. मी यात शिरणार, याचा छडा लावणार, एक वर्ष घालवणार आणि मी शरम (ही गोष्ट) पूर्णपणे उलगडून दाखवणार, अगतिकता कशी काम करते हे समजून घेऊन, मी तिच्यावर मात करणार आहे. तर मी तय्यार होते आणि खूप उत्साहात देखील. तुम्हाला कळलंच असेल की पुढे काहीतरी अनपेक्षित (वाईट) होणारे. (हशा) तुम्हाला माहित्येय. तर मी शरमेबद्दल खूप काही सांगू शकेन, पण मला इतरांचा वेळ मागावा लागेल. पण त्या साऱ्याचे सार जे मी तुम्हाला सांगू शकते ते असे की — आणि ही कदाचित माझ्या दहा वर्षांच्या संशोधनातून मी शिकलेली सर्वांत महत्वाची गोष्ट आहे. माझ्या एका वर्षाची सहा वर्षे झाली: हजारो गोष्टी, शेकडो दीर्घ मुलाखती, विशेष लक्ष गट. एका क्षणी, लोकं मला त्यांच्या रोजनिशीची पाने पाठवत होते आणि त्यांच्या कहाण्या पाठवत होते — ६ वर्षांत (जमा झालेली) हजारो तुकड्यांमधली माहिती. आणि मला त्यावर (विषयावर) पकड आल्यासारखे वाटू लागले.\nमला बऱ्यापैकी कल्पना आली की, शरम महणजे काय, आणि तिचे कार्य कसे चालते. मी एक पुस्तक लिहिले, एक सिद्धांत प्रसिद्ध केला, पण काहीतरी चुकत होते — आणि ते असे होते की, जर मी सर्व मुलाखत घेतलेले लोकं घेतले आणि त्यांची विभागणी केली एक ते लोकं ज्यांना स्वतःच्या लायकीबद्दल खात्री होती — म्हणजे साऱ्याचं सार शेवटी हेच असतं ना, स्वत्वाची जाणीव — ज्यांना प्रेमाची आणि आपलेपणाची प्रखर जाणीव होती — आणि जे लोकं ती मिळवण्यासाठी धडपडत होते, आणि ते ज्यांना आपल्या लायकीविषयी शंका होती. त्यांच्यात केवळ एकच फरक होता जो त्यांना अशा लोकांपासून वेगळ करत होता ज्यांना प्रेम आणि आपलेपणाची खोलवर जाण होती आणि जे लोकं ती मिळवण्यासाठी धडपडतात. आणि तो असा की, ज्या लोकांना प्रेमाची आणि आपलेपणाची प्रखर जाणीव होती त्यांचा विश्वास होता की आपण त्यासाठी लायक आहोत. इतकंच. त्यांना खात्री होती की ते लायक आहेत. आणि माझ्यामते, एक कठीण गोष्ट जी आपल्याला संबंध जोडण्यापासून परावृत्त करते ती म्हणजे आपण त्यास पात्र नसल्याची भीती, ती एक गोष्ट होती, जी मला वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अधिक खोलवर जाणून घ्यायची गरज भासत होती. म्हणून मग मी असं केलं की मी अश्या सगळ्या मुलाखती घेतल्या जिथे मला स्वत्वाची जाणीव दिसली, जे लोकं त्या जाणीवेने जगत होते, आणि त्या लोकांकडे पाहू लागले.\nया लोकांमध्ये काय समान होतं मला जरा स्टेशनरी साहित्याचं व्यसन आहे, पण तो वेगळ्या भाषणाचा विषय होईल. तर माझ्या हातात एक फाईल फोल्डर होता आणि एक मार्कर पेन, आणि मी म्हटलं, या संशोधनाला काय म्हणू मी मला जरा स्टेशनरी साहित्याचं व्यसन आहे, पण तो वेगळ्या भाषणाचा विषय होईल. तर माझ्या हातात एक फाईल फोल्डर होता आणि एक मार्कर पेन, आणि मी म्हटलं, या संशोधनाला काय म्हणू मी आणि सर्वांत प्रथम माझ्या मनात जो शब्द आला तो होता सहृदयी. ही सहृदयी लोकं स्वत्वाच्या सखोल जाणीवेनं जगत असतात. तेव्हा मी त्या फाईलवर (नाव) लिहिलं, आणि माहितीकडे बघायला सुरुवात केली. प्रत्यक्षात मी सुरुवातीचे चार दिवस सर्व माहिती पिंजून काढली, माहितीचा माग घेतला, सर्व मुलाखती बाहेर काढल्या, कहाण्या वाचल्या, अनुभव वाचले. काय संकल्पना आहे आणि सर्वांत प्रथम माझ्या मनात जो शब्द आला तो होता सहृदयी. ही सहृदयी लोकं स्वत्वाच्या सखोल जाणीवेनं जगत असतात. तेव्हा मी त्या फाईलवर (नाव) लिहिलं, आणि माहितीकडे बघायला सुरुवात केली. प्रत्यक्षात मी सुरुवातीचे चार दिवस सर्व माहिती पिंजून काढली, माहितीचा माग घेतला, सर्व मुलाखती बाहेर काढल्या, कहाण्या वाचल्या, अनुभव वाचले. काय संकल्पना आहे काय सूत्र/पॅटर्न आहे माझा नवरा मुलांना घेऊन बाहेरगावी गेला कारण मी अशावेळी नेहमीच एका बेभान अवस्थेत जाते, जेव्हा मी फक्त लिहिते आणि संशोधन करत असते. तर मला सापडलं ते असं. त्यांच्यात समान गोष्ट होती ती म्हणजे धैर्याची जाण. आणि इथे तुमच्यासाठी मला धैर्य आणि शौर्य यातील फरक स्पष्ट केला पाहिजे . धैर्य (करेज), याची मूळ व्याख्या, जेव्हा हा शब्द पहिल्यांदा इंग्रजी भाषेत आला — तो लॅटिन भाषेतल्या 'कर' शब्दावरून ज्याचा अर्थ होतो हृद्य — आणि मूळ व्याख्या अशी होती की तुम्ही कोण आहात हे तुमच्या संपूर्ण हृदयापासून सांगणे. आणि ह्या साऱ्या लोकांकडे साध्या शब्दांत, अपरिपूर्ण असण्याचे धैर्य होते. त्यांच्याकडे दयाबुद्धी होती आधी स्वतःशी दयाबुद्धीने वागण्याची आणि मग इतरांशी, कारण, असं आहे की, आपण दुसऱ्यांशी सहानुभूतीने वागू शकत नाही जर आपण स्वतःशी दयाबुद्धीने वागलो नाही तर. आणि शेवटची गोष्ट म्हणजे ते जोडलेले होते, आणि — हे कठीण आहे — खरं वागल्यामुळे, त्यांची स्वतःला अपेक्षित स्वप्रतिमा सोडायची तयारी होती (कशासाठी तर) त्यांच्या खऱ्या स्वरुपात पुढे येण्यासाठी, आणि जे नातेसंबंध जोडण्यासाठी तुम्हाला करावंच लागतं.\nदुसरी गोष्ट जी त्यांच्यात समान होती ती म्हणजे: त्यांनी अगतिकतेचा पूर्णपणे स्वीकार केला होतं. त्यांचा विश्वास होता की ज्या गोष्टी त्यांना अगतिक बनवत होत्या त्या त्यांना सुंदरही बनवत होत्या. त्यांच्या बोलण्यातून अगतिकता ही सुखदायी, किंवा अतिशय वेदनामय असल्याचे येत नव्हते— जसं मी आधी शरमेच्या मुलाखतींमध्ये ऐकलं होतं. त्यांच्यामते अगतिकता गरजेची होती. त्यांच्या बोलण्यातून (जाणवत होती) ती तयारी पहिल्यांदा प्रेमाची कबुली देण्याची, तयारी अशा गोष्टी करण्याची जिथे कोणतीही खात्री नसते, तयारी तुमच्या मॅमोग्राफीनंतर डॉक्टरांच्या बोलावण्याची वाट पाहण्याची. त्यांची अशा नात्यामध्ये गुंतवणूक करायची तयारी होती जे यशस्वी होईल किंवा होणार नाही. त्यांच्यामते ही गोष्ट मुलभूत होती.\nमला स्वतःला ही दगाबाजी वाटत होती. माझा विश्वास बसत नव्हता (कारण) मी संशोधनाशी एकनिष्ठतेची शपथ घेतली होती, जिथे आमचं काम — तुम्हाला माहित्येय की संशोधनाची व्याख्या आहे की नियंत्रण करणे आणि अंदाज बांधणे, तत्वांचा अभ्यास केवळ एका कारणासाठी नियंत्रण आणि अंदाज बांधण्यासाठी. आणि आता माझ्या या नियंत्रित आणि अचूक अंदाज बांधण्याच्या मोहिमेतून असे उत्तर मिळाले की अगतिकतेने जगणे हाच खरा मार्ग आणि नियंत्रित करणे आणि अंदाज बांधणे थांबवा. याने मला थोडे नैराश्य आले — (हशा) — जे प्रत्यक्षात हे असे (प्रचंड) दिसत होते. (हशा) आणि होते सुद्धा. मी त्याला नैराश्य म्हणते; माझी समुपदेशक त्याला आध्यात्मिक जागृती म्हणते. आध्यात्मिक जागृती ऐकायला नैराश्यापेक्षा बरं वाटतं, पण तुम्हाला सांगते ते नैराश्यच होतं. आणि मला माझे संशोधन बाजूला ठेवावे लागले आणि समुपदेशक शोधावा लागला. तुम्हाला म्हणून सांगते: तुम्हाला स्वतःची ओळख होते जेव्हा तुम्ही मित्रांना फोन करून सांगता, \"मला वाटतं मला एक समुपदेशकाची गरज आहे. तुम्ही कोणाचे नाव सुचवता का\" कारण माझ्या पाच मित्रांची प्रतिक्रिया होती, \"बाप रे\" कारण माझ्या पाच मित्रांची प्रतिक्रिया होती, \"बाप रे मला नाही तुझा/तुझी समुपदेशक व्हायचं.\" (हशा) मला असं झालं, \"ह्याला काय अर्थ आहे मला नाही तुझा/तुझी समुपदेशक व्हायचं.\" (हशा) मला असं झालं, \"ह्याला काय अर्थ आहे\" आणि त्यावर त्याचं म्हणणं, \"अग, मी सहज म्हटलं. तुझी ती फूटपट्टी घेऊन येऊ नकोस.\" मी म्हटलं, \"ठीक आहे.\"\nतर मला समुपदेशक सापडली. माझी तिच्याबरोबर, डायनाबरोबर पहिली भेट — मी सहृदयी लोकं कसे जगतात याची माझी यादी घेऊन आले होते, आणि मी (तिच्यासमोर) बसले आणि तिने विचारलं, \"कशी आहेस\" आणि मी म्हटलं, \"मी मस्त. मी ठीक आहे.\" तिने विचारलं, \"काय चालू आहे\" आणि मी म्हटलं, \"मी मस्त. मी ठीक आहे.\" तिने विचारलं, \"काय चालू आहे\" आणि ही समुपदेशक दुसऱ्या समुपदेशकांवर उपचार करते, कारण आम्हाला त्यांच्याकडे जायची गरजच असते, कारण त्यांच्या मुर्खपणा मोजण्याच्या पट्ट्या चांगल्या असतात. (हशा) आणि मी म्हटलं, \"हे बघ, मी झगडते आहे.\" आणि तिने विचारलं, \"काय झगडा आहे\" आणि ही समुपदेशक दुसऱ्या समुपदेशकांवर उपचार करते, कारण आम्हाला त्यांच्याकडे जायची गरजच असते, कारण त्यांच्या मुर्खपणा मोजण्याच्या पट्ट्या चांगल्या असतात. (हशा) आणि मी म्हटलं, \"हे बघ, मी झगडते आहे.\" आणि तिने विचारलं, \"काय झगडा आहे\" मी म्हटलं, \" म्हणजे मला अगतिकतेबद्दल प्रश्न आहे.\" आणि मला माहित्येय की अगतिकता हे शरम आणि भीतीचं आणि स्वत्वासाठीच्या झगड्याचं मूळ आहे. पण असं दिसतयं की (अगतिकता) हेच आनंद, सर्जनशीलता, आपलेपणा, प्रेम यांचं जन्मस्थान आहे. आणि मला वाटतं मला प्रॉब्लेम आहे, आणि मला मदतीची गरज आहे. आणि मी म्हटलं, \"पण हे बघ: इथे काही कौटुंबिक प्रश्न, लहानपणीच्या (शोषणाच्या) आठवणी हा प्रकार नाही.\" (हशा) \"मला फक्त काही उपाय हवे आहेत.\" (हशा) (टाळ्या) धन्यवाद. आणि तिने मान डोलावली. (हशा) आणि मग मी म्हटलं, \" हे वाईट आहे ना\" मी म्हटलं, \" म्हणजे मला अगतिकतेबद्दल प्रश्न आहे.\" आणि मला माहित्येय की अगतिकता हे शरम आणि भीतीचं आणि स्वत्वासाठीच्या झगड्याचं मूळ आहे. पण असं दिसतयं की (अगतिकता) हेच आनंद, सर्जनशीलता, आपलेपणा, प्रेम यांचं जन्मस्थान आहे. आणि मला वाटतं मला प्रॉब्लेम आहे, आणि मला मदतीची गरज आहे. आणि मी म्हटलं, \"पण हे बघ: इथे काही कौटुंबिक प्रश्न, लहानपणीच्या (शोषणाच्या) आठवणी हा प्रकार नाही.\" (हशा) \"मला फक्त काही उपाय हवे आहेत.\" (हशा) (टाळ्या) धन्यवाद. आणि तिने मान डोलावली. (हशा) आणि मग मी म्हटलं, \" हे वाईट आहे ना\" आणि (त्यावर) ती म्हणाली, \"हे चांगलं ही नाही आणि वाईटही.\" (हशा) \"हे आहे हे असं आहे.\" आणि मी म्हटलं, \"अरे माझ्या देवा\" आणि (त्यावर) ती म्हणाली, \"हे चांगलं ही नाही आणि वाईटही.\" (हशा) \"हे आहे हे असं आहे.\" आणि मी म्हटलं, \"अरे माझ्या देवा हे फार तापदायक ठरणार असं दिसतंय.\"\nआणि ते ठरलं ही आणि नाही ही. आणि त्याला एक वर्षं लागलं. आणि तुम्हाला माहित्येय की अशी काही लोकं असतात , ज्यांना जेव्हा लक्षात येतं की अगतिकता आणि हळवेपणा गरजेचा आहे, तेव्हा ते शरण जातात आणि (या गोष्टी) आपल्याशा करतात. एक: मी ती नव्हे, आणि दोन: मी असल्या लोकांशी मैत्री देखील करत नाही. (हशा) माझ्यासाठी ही वर्षभराची लढाई ठरली. ती जणू कुस्तीच होती. अगतिकता मला ढकलत होती आणि मी जोर लावून प्रतिकार करत होते. मी कुस्ती हारले, पण माझं आयुष्य परत जिंकले.\nआणि मग मी पुन्हा संशोधनाकडे वळले आणि पुढची दोन वर्ष हे समजून घेण्यात घालवली की ती , सहृदयी लोकं कोणते पर्याय निवडतात, आणि ते अगतिकतेचा कसा वापर करतात. आपण अगतिकतेशी इतके का झगडत असतो अगतिकतेशी झगडणारी मी एकटीच आहे का अगतिकतेशी झगडणारी मी एकटीच आहे का नाही. तर मी हे शिकले. आपण अगतिकतेला बधीर करतो — जेव्हा आपण कशाची तरी वाट पहात असतो. हे मजेशीर आहे, मी ट्विटर आणि फेसबुकवर विचारले असे की, \"तुम्ही अगतिकतेची व्याख्या कशी कराल नाही. तर मी हे शिकले. आपण अगतिकतेला बधीर करतो — जेव्हा आपण कशाची तरी वाट पहात असतो. हे मजेशीर आहे, मी ट्विटर आणि फेसबुकवर विचारले असे की, \"तुम्ही अगतिकतेची व्याख्या कशी कराल तुम्हाला कशामुळे अगतिक वाटते तुम्हाला कशामुळे अगतिक वाटते\" आणि दीड तासात मला दीडशे प्रतिसाद आले. कारण मला हे जाणून घ्यायचं होतं की लोकांना काय वाटतं. माझ्या नवऱ्याला मदत मागणं कारण मी आजारी आहे आणि आमचं नवीन लग्न झालंय; नवऱ्याशी सेक्सला सुरुवात करणं; बायकोशी सेक्सला सुरुवात करणं; नकार पचवणं; कोणालातरी डेटसाठी विचारणं; डॉक्टरच्या निदानाची वाट पाहणे; नोकरी जाणे; लोकांना कामावरून काढून टाकणे — ह्या जगात आपण राहतो. आपण एका अगतिक (करणाऱ्या)जगात राहतो. आणि त्याच्याशी जुळवून घेण्याचा एक मार्ग म्हणजे आपण अगतिकतेला दाबून टाकतो.\nआणि मला वाटते याला पुरावा आहे — आणि हा पुरावा असण्याचं एकमेक कारण नव्हे, माझ्या मते हे सर्वात मोठं कारण आहे — अमेरिकन इतिहासातली आपली सर्वाधिक कर्जात बुडलेली, स्थूल, व्यसनी आणि औषधं खाणारी वयस्क अमेरिकन पिढी आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे — आणि हे मी संशोधनातून शिकले — की तुम्ही भावनांना वेगवेगळया करून बधीर करू शकत नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही की, ह्या साऱ्या वाईट गोष्टी आहेत. ही अगतिकता, हे दुःख, ही शरम, ही भीती, ही निराशा. मला ह्या भावना जाणवायला नको आहेत. मी दोन ग्लास बीयर पिणार आणि चिकन बिर्याणी खाणार. (हशा) मला ह्या भावना जाणवायला नको आहेत. आणि मला माहित्येय की हे ओळखीचं हसू आहे. मी तुमच्या आयुष्यांत घुसखोरी करून पोट भरते. देवा (हिला कसं कळलं) (हशा) तुम्ही केवळ त्या दुःखद जाणीवा बधीर करू शकत नाही त्या बरोबर आपल्या भावनाही बधीर होतात. तुम्ही निवडकपणे असंवेदनशील होऊ शकत नाही. म्हणून जेव्हा आपण त्या (दुःखद जाणीवा) दडपतो, तेव्हा आपण आनंद दडपतो, आपण कृतज्ञता दडपतो, आपण सुख दडपतो. मग आपण केविलवाणे होतो, आणि अर्थ आणि उद्देश शोधू लागतो, आणि मग आपल्याला अगतिक वाटते, आणि मग आपण पुन्हा दोन ग्लास बीयर पितो आणि चिकन बिर्याणी हाणतो. आणि एका दुष्टचक्राची सुरुवात होते.\nएक गोष्ट ज्याचा आपण विचार करावा असं मला वाटतं ती म्हणजे आपण का आणि कसे बधीर होतो. आणि हे केवळ व्यसन असायला हवं असं नाही. दुसरी एक गोष्ट आपण करतो ती म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट नियमित करायला जातो. धर्म ही एक विश्वास आणि चमत्कारावर असलेली श्रद्धा न राहता एक पक्की गोष्ट झाली आहे. मी बरोबर, तू चूक. गप्प बस. विषय संपला. अगदी पक्कं. आपण जितके जास्त भितो, तितके अगतिक होतो, आणि मग अजून जास्ती भितो. आजचं राजकारण हे असं दिसतं. आता कोणी चर्चा करताना दिसत नाही. कोणताही संवाद नसतो. असतात ते फक्त दोषारोप. तुम्हाला माहित्येय संशोधनात आरोपाची व्याख्या कशी करतात दुःख आणि अस्वस्थतेला वाट मोकळी करून देण्याचा एक मार्ग. आपण परिपूर्णतेचा ध्यास घेतो. जर कोणाला आपलं आयुष्य असं दिसायला हवं असेल तर ते मला, पण तसं होत नसतं. कारण आपण काय करतो तर, आपल्या ढुंगणावरची चरबी काढून आपल्या गालावर चढवायला जातो. (हशा) जे माझी इच्छा आहे की १०० वर्षानंतर लोकं (जेव्हा) मागे वळून बघतील तेव्हा, \"वाव.\" म्हणतील.\nआणि सर्वात भयंकर म्हणजे आपण आपल्या मुलांना परिपूर्ण बनवू पाहतो. मी सांगते आपल्याला मुलांबद्दल काय वाटतं ते. जेव्हा ती या जगात येतात तेव्हा संघर्ष करण्यासाठी सक्षम असतात. आणि जेव्हा तुम्ही त्या परिपूर्ण बाळाला हातात घेता, तुमचं काम हे म्हणणं नसतं की, \"बघा तिच्याकडे, ती परिपूर्ण आहे. माझं काम आहे तिला परिपूर्ण ठेवणं — हे बघणं की कशी ती ५वीत टेनिस टीम मध्ये निवडली जाईल आणि ७वीत गेल्यावर आय आय टी त.\" हे आपलं काम नाहीये. आपलं काम आहे (तिच्याकडे) पाहून म्हणणं की, \"माहित्येय तू परिपूर्ण नाहीयेस, आणि तुला संघर्षासाठी घडवलंय, पण प्रेमावर आणि आपलेपणावर तुझा हक्क आहे.\" हे आपलं काम आहे. मला अशी वाढवलेली मुलांची एक पिढी दाखवा, आणि मला वाटतं आजचे आपले सगळे प्रश्न सुटतील. आपण सोंग घेतो की आपल्या कृतीचा इतरांवर काही परिणाम होत नाही. आपण असे व्यक्तिगत आयुष्यात वागतो. आणि व्यावसायिक पातळीवरही — मग ती आर्थिक मदत असो किंवा तेल गळती, किंवा (वस्तू) माघारी बोलावणे — आपण दाखवतो की आपल्या कृतीमुळे लोकांवर फार मोठा परिणाम होत नाहीये. मी कंपन्यांना असं सांगेन की, हे काही तुमचा पहिला प्रदर्शनातला स्टॉल नाहीये. आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही सच्चाईने आणि सचोटीने वागा आणि म्हणा, \"आम्ही क्षमा मागतो. आम्ही सर्वं ठीक करू.\"\nपण अजून एक मार्ग आहे, आणि तो सांगून मी थांबेन. हे, जे मला सापडलंय: स्वतःला पारदर्शक बनवा, (लोकांना) आरपार बघू द्या, तुमच्या अगतिकतेसकट (तुम्हाला) बघू द्या; संपूर्ण हृदयापासून प्रेम करा, जरी कशाचीच खात्री नसेल तरीही — आणि हे सर्वात अवघड आहे, एक पालक म्हणून मी तुम्हाला सांगते, हे अत्यंत कठीण आहे — त्या क्षणी कृतज्ञ आणि आनंदी राहणं जेव्हा भीती वाटत असते, जेव्हा आपल्याला नवल वाटतं, \"मी तुझ्यावर एवढं प्रेम करू शकेन का यावर इतका गाढ विश्वास ठेवू शकते का यावर इतका गाढ विश्वास ठेवू शकते का याबद्दल मी इतकी आग्रही असू शकते का याबद्दल मी इतकी आग्रही असू शकते का\" जरा क्षणभर थांबून, विपरीत कल्पनाविलास करण्याऐवजी, असं म्हणणं, \"मी किती आभारी आहे, कारण मी इतकी/इतका अगतिक आहे याचाच अर्थ मी जिवंत आहे.\" आणि शेवटचे आणि माझ्या मते सर्वात महत्वाचे, मी पुरेशी आहे यावर विश्वास ठेवणे. कारण जेव्हा आपण मी पुरेशी आहे, या भावनेने काम सुरु करतो, तेव्हा आपण आरडाओरड थांबवतो आणि ऐकायला सुरुवात करतो, आपण आपल्या आजूबाजूच्यांशी अधिक दयाळू आणि सज्जनपणे वागतो, आणि स्वतःशी ही.\nमला एवढेच सांगायचे आहे. धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/gudipadwa-marathi", "date_download": "2018-09-22T03:03:38Z", "digest": "sha1:P274A43LW5FY6542SCY4ST7O4FNTGRYO", "length": 10600, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Gudi Padva | Gudi Padwa | Gudhi Padwa | Marathi Nav Varsha | Gudhi Padwa Wishes | Marathi New Year | गुढीपाडवा | गुढी पाडवा", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवेबदुनिया| मंगळवार,मार्च 20, 2018\nवसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते. आपल्या\nवेबदुनिया| मंगळवार,मार्च 20, 2018\nहे व्रत चैत्र शु. प्रतिपदेला करतात. यासाठी पूर्व दिवशी व्रत करुन प्रतिपदेला एका चौरंगावर अनेक प्रकारची कमळे पसरावी व ...\nचैत्र मासात शुक्ल पक्षातील तृतीयेला गौरीच्या (पार्वती वा अन्नपूर्णादेवी) मूर्तीची स्थापना केली जाते. या दिवशी गौरी ही ...\nवेबदुनिया| सोमवार,मार्च 19, 2018\nगणगौर व्रत हे उत्तर भारतात गुढी पाडव्याच्याच काळात साजरे केले जाते. हे व्रत चैत्र शुक्ल तृतीयेला करतात. होळीच्या ...\nगुढी पाडवा शुभेच्छा संदेश\nवसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा…\nचैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा. गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक यशस्कर, शुभप्रद असा मंगल मुहूर्त ...\nअशी उभारावी गुढी..(बघा व्हिडिओ)\nगुढी उभारण्यासाठी जी काठी वापरणार आहात ती स्वच्छ धुवून, पुसून घवी. काठीला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे ...\nहिंदू नव वर्षाचे भविष्यफल तुमच्या राशीनुसार\nवर्षाचा राजा शनी तुमच्या राशीच्या स्वामी शुक्राचा मित्र आहे आणि त्यावर दृष्टी ठेवतो. म्हणून हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम ...\nकाळाला नमन करण्याचा दिवस\nवेबदुनिया| शनिवार,मार्च 17, 2018\nसण म्हणजे आनंद व्यक्त करण्याचे माध्यम आहे. किंबहूना सणांचा हेतूच तोच आहे. पण त्याचवेळी हे सण का सुरू झाले याचाही कुठे ...\nयादिवशी नवीन वस्त्र धारण करुन गुढी उभारावी.\nवेबदुनिया| शुक्रवार,मार्च 16, 2018\nचैत्र मास कोणत्याही शुभ दिवसापासून तीन दिवस भोजन करतात. दुधाने भिजवलेल्या तांदळाच्या पिठाची भाकरी हे भोज्य अन्न समजतात. ...\nगुढीपाडवा साजरा करण्यामागे पौराणिक कारणं\nचैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नव वर्षारंभ मानले जाते.\nगुढीपाडवाचे मुहूर्त आणि पौराणिक संदर्भ\nह्या दिवशी ब्रह्मदेवाने स्रुष्टी निर्माण केली. म्हणून हा स्रुष्टीचा पहीला दिवस मानला जातो. शालीवाहन नावाच्या एका ...\nगुढीपाडव्याला कडुलिंब का खातात \nहिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. ...\nगंगेच्या काठावर मराठीचा मळा\nवेबदुनिया| गुरूवार,मार्च 15, 2018\nमी हरिद्वारची राहणारी आहे. असे एकून बर्याच लोकांना आश्चर्य वाटते कारण महाराष्ट्राचा आणि हरिद्वारचा तसा काही संबंध नाही. ...\nगुढीपाडव्याची महाराष्ट्रातील विविध रुपं\nप्रत्येक ऋतूची जशी विविध रुपं आहेत तशी या काळात साजर्‍या होणार्‍या सणांची आणि ते साजर्‍या करण्याची पद्धतीची रुपंही ...\nया दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कुडुनिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही ...\nवेबदुनिया| मंगळवार,मार्च 13, 2018\nशालिवाहनाने मातीच्या सैन्यातही प्राणांचा संचार केला ही लाक्षणिक कथा आहे. त्यावेळी लोक चैतन्यहीन, पौरूषहीन आणि ...\nगुढीपाडवा: या दिवशी काय करावे\nकडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी. घरावर गुढी उभारून, उदबत्ती, धूप इत्यादीने वातावरण सुवासिक ठेवावे.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/september-17/", "date_download": "2018-09-22T03:15:14Z", "digest": "sha1:FL3FW6XGWW4ANVHUBPA6INOCXEYFHF7Y", "length": 6472, "nlines": 147, "source_domain": "www.marathimati.net", "title": "१७ सप्टेंबर दिनविशेष | September 17", "raw_content": "\n१९८७ : कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.\n१९८८ : चोविसावी ऑलिंपिक स्पर्धा सेऊन येथे सुरु झाली.\n१९४८ : हैद्राबाद संस्थान निजामशाहीतून मुक्त झाले.\n१८८५ : समाजसुधारक व पत्रकार केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म झाला.\n१९४२ : मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार ना.धों.महानोर (नामदेव धोंडो महानोर) यांचा जन्म झाला.\n२००२ : कविवर्य वसंत बापट यांचे निधन. त्यांचे मूळ नाव विश्वनाथ वामन बापट.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged कुसुमाग्रज, केशव सीताराम ठाकरे, जन्म, ज्ञानपीठ पुरस्कार, ठळक घटना, दिनविशेष, ना. धों. महानोर, नामदेव धोंडो महानोर, प्रबोधनकार ठाकरे, मृत्यू, वसंत बापट, वि. वा. शिरवाडकर, १७ सप्टेंबर on सप्टेंबर 17, 2012 by संपादक.\n← गिरिजात्मज गणेश स्थापना ज्वारीचे धपाटे →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6595", "date_download": "2018-09-22T03:00:46Z", "digest": "sha1:UI7UCFGDHA4RTMLH2X4KG6E5X5YXKE5Y", "length": 15167, "nlines": 227, "source_domain": "aisiakshare.com", "title": " तो परत आलाय | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nएक टिनपाट महानगर होतं\nतिथं एक आय्-डी होता\nहा आय्-डी कसा होता\nविद्वज्जड, विचारवंत, साक्षेपी, प्रत्युत्पन्नमति इ.इ.\nत्याचा दिवस कसा जायचा\nसक्काळी सक्काळी कायप्पावर इधरका माल उधर सर्कवायचा\nलंच टायमात एका काडेचिराइती संस्थळावर काही अभ्यासपूर्ण टंकायचा\nकाॅफी ब्रेकात दुसर्‍या एका सबगोलंकारी संस्थळी थोडा साक्षेपी पिंकायचा\nपरतीच्या घामट ट्रॅफिक जॅमात पाठथोपट्या प्रतिसादकांस धन्यवादायचा अन् पायखेच्या प्रतिसादकांना हेडाॅन भिडायचा.\nजरी सबकुछ होतं झिंगालाला तरी वांझोटं वैफल्य आलं बिचार्‍याला.\nया वैफल्यानं काय झालं\nतो टंकेना की पिंकेना\nसमस्त स्क्रीनांकडे तो पाठ फिरवू लागला.\nदगडामातीच्या, हाडामासाच्या जगात २४x७ वायफायरहित जगायचं स्वप्न बघू लागला.\nत्याच्या घंटो मिटल्या लॅपटाॅपची बिजाग्रं बिघडली.\nत्याच्या मिनिटोमिनीट बंद चलाखफोनावर कोळीष्टकं जमली.\nअनरेड कायप्पा पोष्टींनी सहस्रक ओलांडलं.\nआय् डी चं हे कडकनाथ आंजावैराग्य देखून इकडे समाजमाध्यमेशांची तंतरली.\n\"आज एकास, पण उदईक समग्र विचारवंतांस समाजमाध्यमांप्रति ऐसे शुकवैराग्य आले तर आपल्या जगड्व्याळ पोटा-पसार्‍यांचे काय\" ही कुशंका त्यांस पोखरू लागली.\nदूतास रदबदलीस पाठविण्याचे मुकर्रर केले.\nदूत आय् डी पावेतो पोहोचून\n\"एकडाव, फक्त एकडाव अमुकअमुक सायटीवर डोळेझाक लाॅगिना.\nसमाधान न पाविल्यास बंद्यास बेशक बे-सीपीयु करा\"\nअमुकअमुक सायटीवर डोळेझाक लाॅगिनला.\nडोळे उघडले तो काय\nसभोवती वरती खालती लखलख आरशांची खडी\nआरशाआरशातून खुणावणारे स्वत:चेच जुने आय् डी\nआय् डी दिपला पण क्षणात सावरला. (विद्वज्जडच तो\nएकेक आरशात पाहता झाला.\n...निरागस, उथळ, भावुक, रसिक, आक्रमक, तत्वज्ञ...\nविस्मृतीत गाडलेले माझे इतके उत्क्रांतीटप्पे येकगठ्ठा\nआय् डी गुंग झाला\nजुन्या आय्-डींपैकी एकेकास चक्काचुरून\nसांप्रतच्या अवतारास शाबूत राखण्याकामी आंजाव्यग्र झाला.\nअन् नकळत जगड्व्याळ मायासुरी जाळ्यात गुंतत गेला.\nग्रहण सुटले, आंजावैराग्य सरले,\nआय् डी भौ आभासी रूटीनात पुनश्च आकंठ रुतले\nसमाजमाध्यमेश सुटकेचा सुस्कारा सोडते जाहले.\nही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी....\nबाकी हा उपवास महिन्या-पंधरादिसात ठेवायला हरकत नसावी\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nतुमची प्रतिभा असामान्य आहे.\nपरतीच्या घामट ट्रॅफिक जॅमात पाठथोपट्या प्रतिसादकांस धन्यवादायचा अन् पायखेच्या प्रतिसादकांना हेडाॅन भिडायचा.\nफार्फार आवडलं. अज्जून लिहा. खच्चून लिहा.\n- श्री टॅनोबा चौदावे\nट्विंकल ट्विंकल लिट्टल स्टार, गणपतीबाप्पा सुप्परस्टार\nमहेश मांजरेकरांस ही स्टोरी\nमहेश मांजरेकरांस ही स्टोरी दाखवू नका.\nमांजरेकर काय करतील नक्की\nतुमची स्क्रिप्ट चोरतील त्यांच्या सिनेम्यासाठी\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nमला वाटलं, 'तो परत आलाय' म्हणजे 'नथुराम परत आलाय', असं आमचे आव्हाडसाहेब बोलले त्याला धरुन काही लिहिलंय की काय \nआता, परत एकदा सगळ्या स्वत:च्या आयड्या तपासल्या पाहिजेत निवांत\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/yavatmal/akola-team-wins-football-title/", "date_download": "2018-09-22T04:20:29Z", "digest": "sha1:7FKD36EAMNLIVPUPFJUXZTNMTYQJ7FK5", "length": 28978, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Akola Team Wins Football Title | अकोला संघाला फुटबॉलचे विजेतेपद | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nअकोला संघाला फुटबॉलचे विजेतेपद\nपोलीस कवायत मैदानावर फुटबॉलच्या अंतिम सामन्यात विक्रांत अंभोरे व अब्दुल फईम यांनी केलेल्या शानदार गोलमुळे अकोला संघाने अमरावती शहर संघाचा २ विरुद्ध ० गोलने पराभव करीत अजिंक्यपदाचा मान पटकाविला.\nठळक मुद्देपोलीस क्रीडा स्पर्धा : ४०० मीटर रिलेमध्ये यवतमाळ अव्वल\nयवतमाळ : पोलीस कवायत मैदानावर फुटबॉलच्या अंतिम सामन्यात विक्रांत अंभोरे व अब्दुल फईम यांनी केलेल्या शानदार गोलमुळे अकोला संघाने अमरावती शहर संघाचा २ विरुद्ध ० गोलने पराभव करीत अजिंक्यपदाचा मान पटकाविला. यवतमाळ संघाला तिसºया स्थानावर समाधान मानावे ेलागले, तर अ‍ॅथलेटिक्समध्ये यजमान यवतमाळ संघाने दबदबा कायम ठेवत चार बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत महिला संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.\nपोलीस मुख्यालय, पोलीस कवायत मैदान व नेहरू स्टेडियम येथे यवतमाळ पोलीस दलाच्यावतीने अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे ६ नोव्हेंबरपासून आयोजन सुरू आहे. शुक्रवारी स्पर्धेच्या पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात नेहरू स्टेडियम येथे अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धा घेण्यात आल्या.\n८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात अमोल काचेवार (वाशिम) व अमोल वाकोडे (बुलडाणा) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान पटकाविले. महिला गटात यवतमाळच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजविले. यवतमाळच्या प्रतीक्षा केणे व पूजा जुमनाके यांनी अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान प्राप्त केले.\nतीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत प्रकाश जवादे (बुलडाणा) अव्वल स्थानी राहिला. यवतमाळचा योगेश बनकर याने दुसरे स्थान पटकाविले.\nचार बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत पुरुष गटात अकोला संघातील सागर देशमुख, इम्रान शहा, राजू इटकरे, संतोष दाभाडे या चमूने प्रथम क्रमांक पटकाविला. यवतमाळ संघातील सागर चिरडे, अशोक राठोड, संकेत बोपचे, कुणाल जाधव हे धावपटू उपविजयी ठरले. महिला गटात यवतमाळ संघ विजयी ठरला. या संघात प्रतीक्षा केणे, शारदा देठे, वनिता पवार, प्रीती पवार यांचा समावेश होता. सीमा भुतेकर, निर्गुणा सोनटक्के, सीमा ठाकूर, हिना खान या बुलडाणा संघातील खेळाडूंना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.\nदुपारच्या सत्रात पोलीस कवायत मैदानावर फुटबॉल खेळाचे अजिंक्यपद अकोला संघाने पटकाविले. अमरावती शहर संघ उपविजयी ठरला. तिसºया स्थानासाठी यवतमाळ विरूद्ध अमरावती ग्रामीण असा सामना झाला. यवतमाळच्या मंगेश येरखडे याने सेंटर हाफवरून दोन शानदार गोल करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.\nपोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत व्हॉलिबॉल पुरुष गटातील उपांत्य सामने झाले. पहिल्या सामन्यात अमरावती ग्रामीण संघाने बुलडाणा संघाचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसºया उपांत्य सामन्यात यजमान यवतमाळ संघाने अमरावती शहर संघाचा २५-१३ व २५-१६ असा दोन सेटमध्ये पराभव केला. विजयी संघात रेहान खान, मुन्ना प्रधान, नीलेश राठोड, अमोल चाटे यांनी महत्त्वाची भूमिका बािवली.\nबापू रामटेके, प्रा.डॉ. सचिन जयस्वाल, नासीर शेख यांनी पंच म्हणून काम केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, उपनिरीक्षक संतोष बामरेकर, मोरेश्वर गोफणे, विजय लोखंडे, सचिन जयस्वाल, साहेबराव राठोड, हर्षल जामोदकर, भाऊराव बोकडे, बाबूसिंग राठोड, योगेश बनकर, सोनू मुंडे, प्रकाश दर्शनवार, पांडुरंग कवरासे, संजय नागे आदी परिश्रम घेत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआरटीओमधील ३७ अधिकारी निलंबित\nबंदोबस्तातच हरविला पोलिसांचा गणपती\nसेल्फीच्या नादात नदीत बुडून दोघांचा मृत्यू\nशेतकऱ्यांना १२ तास वीज द्या\nशौचालय, गटार, उकिरडे साफ करणे गैर आहे का \nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Balasaheb-Thackeray-recruitment-meeting-in-Navi-Mumbai-Saturday/", "date_download": "2018-09-22T03:56:30Z", "digest": "sha1:PRGCNJRUKPHVWTISBURWZ36N3ECNHUIB", "length": 5534, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवी मुंबईत आज बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईत आज बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा\nनवी मुंबईत आज बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा\nनवी मुंबई : प्रतिनिधी\nनवी मुंबई येथे उद्या शनिवारी ‘बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.\nपुणे जिल्ह्यातील हडपसर या ठिकाणी १६ जून रोजी पहिला बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा घेण्यात आला. पहिल्या मेळाव्याच्या यशानंतर राज्यभरातून मेळावे घेण्याची मागणी होत आहे. त्यानुसार ८ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये हा मेळावा होणार आहे. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने इच्छुक उमेदवारांची नोंदणी करण्यात येत आहे. ७ सप्टेंबर पर्यंत इच्छुक उमेदवार रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करू शकतात.\nया मेळाव्यातून सुमारे दहा हजार मुला-मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. यासाठी नवी मुंबई परिसरातील सुमारे ४२७ कंपन्यांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. मुला-मुलींना पदवीनुसार विविध कंपन्यांमध्ये मुलाखतीची संधी दिली जाणार आहे. आयटीआय, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, बँकिंग आदी शाखांतील मुलांना नोकरीची संधी मिळणार आहे.\nराज्य शासनाचा उद्योग विभाग तसेच सीआयआय या उद्योग संघटनेचा या उपक्रमात प्रमुख सहभाग आहे. या मेळाव्यासाठी खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार संदिप नाईक, महापौर जयवंत सुतार व मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विजय नहाटा यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Milind-Ekbote/", "date_download": "2018-09-22T03:29:00Z", "digest": "sha1:WFNRPSZU3VL5JA4SNSAMOLJH6EJAZWLF", "length": 4238, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिलिंद एकबोटे हायकोर्टात; जामिनावर उद्या सुनावणी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिलिंद एकबोटे हायकोर्टात; जामिनावर उद्या सुनावणी\nमिलिंद एकबोटे हायकोर्टात; जामिनावर उद्या सुनावणी\nकोरेगाव-भीमा दंगलीप्रकरणी अ‍ॅट्रोसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामीनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर एकबोटे यांनी दाखल केलेल्या अर्जावर 31 जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.\nया दंगल प्रकरणी एकबोटे शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये अ‍ॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याने पूणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला. त्यावेळी अ‍ॅट्रासीटी कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनाची तरतुद नसल्याने न्यायालयाने नमुद केले होते.\nमात्र कोरेगाव भीमा दंगलीदरम्यान आपण प्रत्यक्ष तेथे उपस्थित नव्हतो. त्यामुळे आपल्यावर लावण्यात आलेले आरोप हे राजकीय सुडबुध्दीने आणि चुकीचे असल्याचा दावा एकबोटे यांनी आपल्या याचिकेत केला आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/7-thousand-vehicles-have-a-green-signal-from-RTO/", "date_download": "2018-09-22T03:12:06Z", "digest": "sha1:W5JAITO7B5VV2ON4AMMCL7Q45Z3WJR5V", "length": 6476, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तब्बल ७ हजार वाहनांना आरटीओकडून ‘ग्रीन सिग्नल’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › तब्बल ७ हजार वाहनांना आरटीओकडून ‘ग्रीन सिग्नल’\nतब्बल ७ हजार वाहनांना आरटीओकडून ‘ग्रीन सिग्नल’\nपुणे : नवनाथ शिंदे\nप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या तत्परतेमुळे अवघ्या 55 दिवसांत तब्बल 7 हजारांवर वाहनांना ‘फिटनेस’चा ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला आहे. तसेच नुकतेच उभारण्यात आलेल्या चार नवीन ट्रॅकमुळे फिटनेस तपासणीचा दररोजचा आकडा 250 वर गेला आहे.\nउच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील वाहनांची फिटनेस तपासणी जमिनीवरील ट्रॅकवर करणे बंधनकारक करण्यात आले होते. दरम्यान, पुणे आरटीओ कार्यालयांतर्गत फिटनेस ट्रॅकचे काम झेंडेवाडी (सासवड) येथे सुुरू असल्यामुळे वाहनांचे पासिंग बंद करण्यात आले होते. ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यानंतर आरटीओने 20 नोव्हेंबरपासून वाहनांच्या फिटनेस तपासणीची सुरुवात केली. फिटनेसचा एकच ट्रॅक उपलब्ध असल्यामुळे दरदिवशी केेवळ 75 वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यात येत होते. 22 जानेवारीपासून अतिरिक्त दोन ट्रॅक उपलब्ध करण्यात आल्यामुळे अतिरिक्त 75 वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली.\nमोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सुटीच्या दिवशी कामाला प्राधान्य दिल्यामुळे सध्या दिवसाला 250 वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच संघटनांची मागणी आणि रिक्षाचालकांच्या व्यवसायानुरूप शहरातील पासिंगअभावी रखडलेल्या रिक्षांची फिटनेस तपासणी करण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या टेस्ट ट्रॅकवर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची फक्त पासिंगसाठी 35 किलोमीटरवर जाण्यापासून सुटका झाली आहे.\nआरटीओच्या वतीने झेंडेवाडी (सासवड)परिसरात असलेल्या ट्रॅकवर 20 नोव्हेंबर ते 31 जानेवारीच्या कालखंडात 6 हजार 736 वाहनांच्या फिटनेसचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 18 रुग्णवाहिका, 4 हजार 85 मालवाहतूक वाहने, 1 हजार 28 रिक्षा, 826 मोटार कॅब, 779 बसेसचा समावेश आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, विनोद सगरे ऑनलाईन अ‍ॅपाइंटमेंटद्वारे नोंदणी करण्यार्‍या वाहनांचे पासिंग करण्यासाठी काम करत आहेत.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Striking-assistant-engineer-while-accepting-the-bribe-of-eleven-thousand/", "date_download": "2018-09-22T03:16:18Z", "digest": "sha1:OIBJJVCNU4YCO35JDEHTNPKLU2RYME4G", "length": 5533, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अकरा हजाराची लाच घेताना एसीबीने सहायक अभियंत्याला रंगेहात पकडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अकरा हजाराची लाच घेताना एसीबीने सहायक अभियंत्याला रंगेहात पकडले\nअकरा हजाराची लाच घेताना एसीबीने सहायक अभियंत्याला रंगेहात पकडले\nमहावितरणचे मिटर बसविणार्‍या कॉन्ट्रेक्टरकडून अकरा हजार रुपयांची लाच स्विकारताना आंबेगाव शाखेतील सहायक अभियंत्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. शुक्रवारी आंबेगाव शाखेच लाच घेताना दुपारी पकडण्यात आले. स्वप्नील अशोक जाधव (वय 28) असे लाच स्विकारताना पकडण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयातील तक्रारदार हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे ठेकेदार आहेत. त्यांना श्रीनाथ कंन्स्ट्रक्शन यांनी 11 विद्यूत मीटर बसविण्याचे काम कॉन्ट्रेक्ट दिले होते. त्यावरून तक्रारदार यांनी दत्त्तनगरमधील आंबेगाव शाखेत याबाबत कागदपत्र सादर केली होती. त्यावेळी शाखेतील सहायक अभियंता स्वप्नील जाधव यांने तक्रारदार यांना त्यांनी दिलेल्या कागदपत्राचे एस्टिमेट बनवून त्यामध्ये सहकार्य करण्यासाठी प्रत्येक मीटरमागे एक हजार याप्रमाणे अकरा मीटरचे 11 हजार रूपये लाच मागितली.\nयाबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार नोेंदवली होती. एसीबीकडून तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी कार्यालयातच जाधव यांना तक्रारदार यांच्याकडून 11 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. कोणत्याही शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या 020-26122134, 26132802 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Wadgaon-Action-of-forest-department/", "date_download": "2018-09-22T03:11:05Z", "digest": "sha1:DKQTWRK6TKNKOYS67UV4NRWTHAVIWQO6", "length": 6639, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " थर्टीफर्स्ट पार्टी’च्या तरुण-तरुणींवर वन खात्याची कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › थर्टीफर्स्ट पार्टी’च्या तरुण-तरुणींवर वन खात्याची कारवाई\nथर्टीफर्स्ट पार्टी’च्या तरुण-तरुणींवर वन खात्याची कारवाई\nवडगाव मावळ : वार्ताहर\nठाकूरसाई (मावळ) येथे वन खात्याच्या जागेमध्ये अवैधरीत्या प्रवेश करून थर्टीफर्स्ट पार्टीचे ऑनलाईन आयोजन करणार्‍या दोन आयोजकांसह सुमारे 27 तरुण-तरुणींवर मावळ वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. वन खात्याकडून तालुक्यात पहिल्यांदाच अशी कारवाई झाली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर वन विभागाचे तालुका वनक्षेत्रपाल एस. झेड. ताकवले, शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मारणे, वन परिमंडल अधिकारी एम. व्ही. सपकाळे, व्ही. बी. निकम आदींनी विविध पथके तयार करून वन खात्याच्या हद्दीत येणार्‍या राजमाची, तिकोणा, लोहगड, तुंग आदी ठिकाणी गस्त चालू ठेवली होती.\nदरम्यान, पवना धरणालगत असणार्‍या ठाकूरसाई येथे वन खात्याच्या हद्दीमध्ये रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुमारे 25 तंबू ठोकून त्या ठिकाणी थर्टीफर्स्ट पार्टी सुरू असल्याचे वन कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार वन खात्याच्या अधिकार्‍यांनी पार्टीच्या आयोजकांसह तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. पार्टीचे आयोजक नीलेश ठाकर व निखिल ठाकर (दोघेही रा. ठाकूरसाई) यांच्यासह सर्व तरुण-तरुणींवर पार्टीच्या उद्देशाने वन खात्याच्या जागेत अवैध प्रवेश करून तंबू ठोकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुण-तरुणी उच्चशिक्षित असून, प्रामुख्याने मुंबई येथील रहिवासी आहेत. या परिसरामध्ये अनेक स्थानिक लोक आपल्या खासगी जागेमध्ये ऑनलाईन बुकिंग घेऊन हा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत; परंतु, ठाकर यांनी वन खात्याच्या जागेमध्ये अवैध प्रवेश करून सनशाईन पवना कॅम्प नावाने ऑनलाईन बुकिंगद्वारे हा व्यवसाय केला असून, प्रत्येकी 1500 रुपयेप्रमाणे हे बुकिंग केल्याचे समजते.\nकोरेगाव भीमा भागात जाळपोळ, दगडफेक\nपारधी आवास योजनेचा फार्स कागदावरच\nवनडे बार’मधून २५ लाखांचा कर\nपोलिस कर्मचारी जगतापांविरुद्धच्या खटल्याला हायकोर्टाची स्थगिती\n‘पवना’ जलवाहिनीच्या लोखंडी पाईपची चोरी\nथर्टीफर्स्ट पार्टी’च्या तरुण-तरुणींवर वन खात्याची कारवाई\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Student-organization-Rada-in-University-of-Pune/", "date_download": "2018-09-22T03:11:03Z", "digest": "sha1:M5VLITFKJ62QX23KKOGDYEVSWYBZJJR5", "length": 4794, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वर्धापनदिनीच विद्यापीठात झाला राडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वर्धापनदिनीच विद्यापीठात झाला राडा\nवर्धापनदिनीच विद्यापीठात झाला राडा\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठाच्या 69 व्या वर्धापनदिना दिवशीच दोन विद्यार्थी संघटनांते राडा झाला. विद्यापीठात अभाविप आणि एसएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समोरासमोर येउन एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. विद्यापीठाच्या अनिकेत कँन्टीन परिसरात एसएफआय संघटनेद्वारे आयोजित जागर जथ्या शनिवारी विद्यापीठात पोहचला. यावेळी संघटनेद्वारे बेरोजगार युवा आणि विद्यार्थ्यांमध्ये जाणिव जागृतीबाबत सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी अभाविपच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली.\nमोदी जिंदाबाद... नक्शलवाद मुर्दाबाद... सारख्या घोषणा संघटनेद्वारे देण्यात आल्या. याला प्रत्युत्तर म्हणून एसएफआय यसंघटनेच्या प्रतिनीधींनीही समोरासमोर घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे विद्यापीठातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान, विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांना हा गदारोळ आटोक्यात आणने अशक्य झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्णाण होवू नये यासाठी तात्काळ विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर विद्यापीठातील परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, काही दिवसांपुर्वी या दोन संघटनांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यावेळी या वादाचे रुपांतर हाणामारी मध्ये झाले होते.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/104-Age-of-Grandmother-Birthday-celebration-in-karad-satara/", "date_download": "2018-09-22T03:30:10Z", "digest": "sha1:4U63OW454C2PSB7Y372P5YOI56ESWLM7", "length": 4371, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुढारी स्पेशल : १०४ वर्षाच्या आज्जीच्या आवाजात जोतिबाचं गाणं (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पुढारी स्पेशल : १०४ वर्षाच्या आज्जीच्या आवाजात जोतिबाचं गाणं (Video)\nपुढारी स्पेशल : १०४ वर्षाच्या आज्जीच्या आवाजात जोतिबाचं गाणं (Video)\nकराड : सतीश मोरे\nनातवंडे, परतवंडे यांनी भरलेल्या घरात स्वत:ला ‘श्रीमंत’ समजणाऱ्या वैजयंता पांडुरंग पिसाळ सावकार यांनी त्यांचा १०४वा वाढदिवस नुकताच साजरा केला. या आजी सध्या त्यांची चौथी पिढी पाहत आहेत. कराडच्या करवडी तालूक्यात राहणाऱ्या या आजींचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.\nसध्याच्या धकाधकीच्या जीवनात वयाची ६० वर्षे पार केली की प्रत्येकाला आपण म्हातारे झालो. आमचं सगळं संपल आता आम्ही डोळे मिटायला मोकळे असे संवाद कानावर पडतात. मात्र, १०४ वर्षे वयातही ही आजी नातवांमध्ये रमते त्यांच्यासाठी गाणी म्हणते. आजीच्या या वाढदिवसाला स्पेशल बनवण्यासाठी आजीचे आशिर्वाद घेण्यासाठी घरातील सर्व ४८ जण आले होते.\nमाझे पती मला जोतिबा डोंगरावर घेऊन गेले होते. जोतिबाच्या यात्रेत यात्रेत पारंपारिक गाणी गायली जातात, अशी आठवण या आजींनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना शेअर केली.\nया आजीला पाहून अनेकांना त्यांची आजी आठवत असेल. चला तर मग ऐकूयात त्यांनी म्हणलेले गाणं...\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/India-Pakistan-war-of-1971-injured-Justice-Soldier-Hindurao-Ingale-got-the-justice/", "date_download": "2018-09-22T04:00:40Z", "digest": "sha1:LSJFQV427GARBKS5OIHRMKVNQVLJYWWN", "length": 7094, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भारत-पाक युद्धातील जखमी सैनिकाला पन्नास वर्षांनी न्याय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › भारत-पाक युद्धातील जखमी सैनिकाला पन्नास वर्षांनी न्याय\nभारत-पाक युद्धातील जखमी सैनिकाला पन्नास वर्षांनी न्याय\nउंब्रज : सुरेश सूर्यवंशी\nभारत पाकिस्तानच्या 1971 च्या युध्दात जखमी झालेल्या हिंगनोळे ता. कराड येथील जखमी सैनिक हिंदुराव जगन्नाथ इंगळे यांना तब्बल पन्नास वर्षांनी मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने न्याय मिळाला आहे. इंगळे यांच्यासाठी मुंबई हायकोर्टाचे वकिल अ‍ॅड.राजेश्‍वर पांचाळ यांनी वकिलपत्र घेवून जखमी सैनिक इंगळे यांची न्यायाची लढाई जिंकली आहे.\nहिंदुराव जगन्नाथ इंगळे हे 1965 रोजी 215 रेजिमेंंंंंट मध्ये भरती झाले. सन 1971 च्या भारत - पाकिस्तान युध्दात ते जखमी झाले. त्यानंतर ते 1975 रोजी घरी परतले. सैन्यदलाच्या वतीने त्यांना पदके मिळाली. कँटीन कार्ड मिळाले, परंतु सेवानिवृत्‍ती वेतन मिळाले नाही. शासन आदेशानुसार दहा एकर जमीन मिळाली नाही. राहण्यासाठी जागा मिळाली नाही. यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. व त्यानंतर मात्र त्यांचा जगण्यासाठी खरा संघर्ष सुरू झाला.\nदेशाच्या संरक्षणासाठी लढलेल्या या जवानाला स्वतःच्या व कुटूंबाच्या दोन वेळच्या अन्नासाठी मात्र लढाई लढण्याची वेळ आली. युध्दात मांडीला झालेल्या जखमेमुळे अपंगत्व आल्यामुळे इंगळे यांना कष्टाचे काम जमत नव्हते. पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी या सर्वांचे कष्टमय जगणे सुरू झाले. अशा परीस्थितीत इंगळे यांनी हक्‍काच्या जमिनीसाठी, जागे साठी मुंबई, दिल्‍ली येथे हेलपाटे मारले मात्र त्यांना न्याय मिळाला नाही.\nइंगळे यांच्या न्याय हक्‍कासाठी सुरू झालेल्या संघर्षाला मुंबई हायकोर्टाचे वकिल अ‍ॅड.राजेश्‍वर पांचाळ यांची साथ लाभली. आणि अ‍ॅड.पांचाळ यांनी इंगळे यांचे वकिलपत्र घेण्याबरोबरच त्यांना वेळोवेळी आर्थिक मदतही करू लागले. या न्यायालयीन लढाईचा निकाल नुकताच लागला असून, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी महाराष्ट्र शासनाला आदेश दिला असून, या आदेशात जखमी सैनिक हिंदुराव इंगळे यांना एक महिन्याच्या आत पन्नास हजार रूपये देण्यात यावेत.\nतसेच तीन महिन्यांच्या आत डिसेंबर 1971 च्या जीआर नुसार दहा एकर शेतजमीन व राहण्यासाठी तीन गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच जवानाला या सर्व बाबी यापूर्वीच मिळणे अपेक्षित होते मात्र त्या मिळू शकल्या नाहीत म्हणून शासनाला पन्नास हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/povainaka-flyer-grade-separator-landworship/", "date_download": "2018-09-22T03:48:41Z", "digest": "sha1:JCWPDOCGGCZ7737IUCYD5UCKIE2SX76Z", "length": 5808, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न होणार साकार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न होणार साकार\nसातारकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न होणार साकार\nइतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार आणि खूप वर्षापासून सातारकरांचे स्वप्न असलेल्या पोवईनाका येथील उड्डाणपूलाचे (ग्रेड सेपरेटर) भूमीपूजन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. दरम्यान, या कार्यक्रमाने सातारा शहर विकासाच्या महायज्ञाला प्रारंभ झाला आहे.\nखा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी सातारा शहरातील काही विकासकामांची भूमीपूजनाने झाली. त्यापैकी सातारकरांचे अनेक वर्षे स्वप्न असलेल्या पोवई नाका येथील उड्डाणपूलाचे (ग्रेडसेपरेटर) भूमीपूजन करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. शंभूराज देसाई, आ. आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, अ‍ॅड. डी. जी. बनकर,अशोक सावंत, जितेंद्र खानविलकर, प्रताप शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.\nखा. उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे पोवई नाक्यावरील वाहतुकीचा ताण हलका होण्यासाठी ग्रेड सेपरेटर करण्यात येणार असून सुमारे 60 कोटी रुपयांचे हे काम केंद्रीय मार्ग निधीतून होणार आहे. या ग्रेड सेपरेटरमुळे वाहतूक सुलभ होवून राजपथावरुन बसस्थानकाकडे जाणे अधिक सोपे होणार आहे तसेच अडथळे दूर झाल्याने या मार्गावरील जलद वाहतूक शक्य होणार आहे. येत्या दोन वर्षात हे नियोजन प्रत्यक्षात उतरणार आहे.\nदरम्यान या विकासकामाच्या महायज्ञामुळे सातारा शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून सातारकरांचे स्वप्न प्रत्यक्षात पूर्णत्वास जाणार आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/project-affected-Neglect-of-government/", "date_download": "2018-09-22T03:27:15Z", "digest": "sha1:GFDADZSEA7W25Q5K7ZBVPIAAW5224NQI", "length": 6938, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धरणग्रस्तांकडे शासनाचे दुर्लक्ष | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › धरणग्रस्तांकडे शासनाचे दुर्लक्ष\nचाफळ : राजकुमार साळुंखे\nगावठाणात सुविधांची केवळ कागदोपत्री पूर्तता... शेत जमिनींचा ताबा न मिळणे... ताबा मिळालेल्या जमिनीवर मूळ शेतकरी वहिवाट करून देत नसणे... यासह अनेक समस्यांना उत्तर मांड धरणग्रस्तांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच धरणाचे दरवाजे बसवण्यास धरणग्रस्तांकडून विरोध होत असून प्रकल्पग्रस्तांची अवस्था ‘ना घरका, ना घाटका’ अशी झाली आहे.\nधरणग्रस्तांचा विरोध आणि शासनाची दिरंगाईमुळे रखडलेला हा प्रकल्प वीस वर्षापासून सुरु आहे. गेल्या दहा वर्षापासून धरणात पाणी साठा करण्यास सुरुवात झाली आहे. धरणाचे शंभरटक्के काम पूर्ण करुन धरणाचे सर्व दरवाजे बसवण्याच्या दृष्टीने शासनाचे गेल्या पाच वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र धरणात गेलेल्या जमिनी, घरे यांचे योग्य मूल्यांकन मिळाल्याशिवाय धरणाचे उर्वरित काम व दरवाजे बसवून न देण्याचा पवित्रा धरणग्रस्तांनी घेतला आहे. त्यामुळे आजअखेर सर्व दरवाजे तयार असूनही ते बसवता येत नाहीत.\nही सध्यस्थिती गेल्या 10 वर्षापासून कायम असल्याने धरणाचे शेवटच्या टप्प्यातील काम रखडले आहे.हा प्रकल्प पूर्ण झाल्यानतंर लाभ क्षेत्रातील चाफळ, गमेवाडी, शिंगणवाडी, कडववाडी, जाधववाडी, माजगांव, खालकरवाडी, चरेगाव, कळत्रंवाडी, उंब्रज, शिवडे, माथणेवाडी या पाटण व कराड तालुक्यातील प्रमुख गावे, वाड्यावस्त्यांवरील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी निकाली निघाणार आहे. मात्र ज्या खातेदारांनी दुष्काळी परिसरासाठी त्याग केला, त्या विस्थापितांच्या जीवनात मात्र आजही अंधकारच आहे. या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नाणेगांव बुद्रुक, कडववाडी, माथणेवाडी, जाळगेवाडी, चाफळ येथील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न शासनाला सोडवण्यात अपयश आले आहे.\nया प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांना फक्त घरासाठी गावठाणे उपलब्ध करुन दिली आहेत. मात्र अनेकांना जमिनी ताब्यात मिळालेल्या नाहीत. ज्यांना जमिनींचा ताबा मिळाला आहे, त्यांना मूळ खातेदार वहिवाट करुन देत नाही. त्यामुळे काहीजण न्यायालयात गेले आहेत. गावठाणात नागरी सुविधा कागदोपत्री पूर्ण झाल्या आहेत.प्रत्यक्षात गावठाणाला मुख्य रस्ता नाही. अंतर्गत रस्ते, गटार यांचा प्रश्‍नही कायम असल्यानेच प्रकल्पग्रस्तांचा धरणाचे काम पूर्ण करण्यास होणारा विरोध वाढला आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/loan-issue-in-famer-solapur/", "date_download": "2018-09-22T03:14:44Z", "digest": "sha1:XB6NGOGOQEDKDXZ7GADW6ZI7XZOFP5FN", "length": 7181, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नोकरदार शेतकर्‍यांची नावे कर्जमाफीच्या यादीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › नोकरदार शेतकर्‍यांची नावे कर्जमाफीच्या यादीत\nनोकरदार शेतकर्‍यांची नावे कर्जमाफीच्या यादीत\nराज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक सरकारी नोकरदार आणि इनकम टॅक्स भरणार्‍या शेतकर्‍यांच्या नावे कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस येत असून यावर शासनाने केलेली याद्यांची पडताळणी बोगस असल्याचे लक्षात आले असून याची चौकशी करण्याची मागणी आता पुढे येत आहे.\nराज्य शासनाने दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोलापूर जिल्ह्याला जवळपास 300 कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र सरसकट शेतकर्‍यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी, नोकरदार आणि इनकम टॅक्स भरणारे असल्याची उघडकीस येत आहे. त्यामुळे आता नवा गोंधळ सुरु झाला आहे.\nकर्जदार शेतकर्‍यांच्या नावे कर्जमाफीची रक्कम जमा करतानाच याद्या तपासून पैसे जमा करणे अपेक्षित होते. मात्र पैसे जमा केल्यानंतर हा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे सगळीकडेच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्जमाफीच्या याद्या गावस्तर आणि जिल्हा स्तरावर पडताळणी करताना अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत गावात चावडी वाचन करताना कोणीच कोणावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे सरसकट याद्या पुढे पाठविण्यात आल्या आहेत. तसेच तालुकास्तरीय समितीनेही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जशाच्या तशा याद्या पुढे बँकेला सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरसकट शेतकर्‍यांच्या नावावर पैसे जमा झाल्याने यामध्ये अनेक बडे शेतकरीही आढळून आल्याचे प्रकार आता हळुहळू पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे मुळातच मोठ्या कसरतीतून चाललेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेत आता नवा वाद निर्माण झाला असून यामध्ये अशा शेतकर्‍यांची चौकशी का केली नाही, असा प्रश्‍न आता चव्हाट्यावर आला आहे. तर शासनाने यासाठी तयार केलेल्या स्वॉफ्टवेअरमध्येही तशी सोय नसल्याने असे शेतकरी बाजूला काढणे यंत्रणेला अशक्य झाल्याने सरसकट पैसे जमा करण्यात आले असून यापुढे आता बँकांनीही हात टेकले आहेत.\nशेतकर्‍यांची २३०० रुपयांवर बोळवण\nहोनसळचे सहा सदस्य अपात्र\nमार्डीतील जुगार अड्ड्यावर छापा; १० जणांना अटक\nमहिलेचा खून करणार्‍यास अटक\n‘ओखी’च्या वादळाचा करमाळ्याला फटका\nपारेवाडी, केत्तूर भागात हातभट्ट्या उद्ध्वस्त\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T03:25:40Z", "digest": "sha1:P32U6FVJPGICZJQWTZYCHKVDNVWQTW7J", "length": 22024, "nlines": 301, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फोर्स इंडिया - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nफोर्स इंडिया फॉर्म्युला वन\n२०१४ फॉर्म्युला वन हंगाम\nसहभाग स्पायकर एफ१ नावाने\nसहारा फोर्स इंडिया एफ१ हा फॉर्मुला १ मोटार रेसिंग संघ आहे. संघाची स्थापना ऑक्टोबर २००७ मध्ये विजय मल्ल्या आणि मिखाईल मोल यांनी स्पायकर एफ१ संघ ८८ मिलियन युरोला विकत घेतल्या नंतर झाली.[१]\nफोर्स इंडिया एफ१ ने २०११ मध्ये दिल्लीत होणाऱ्या पहिल्या भारतीय ग्रांप्री मधील भारताचा फॉर्म्युला वन मधील सहभाग वाढवला.[२] फेडरेशन इंटरनॅशनल डी ला अटोमोबाईल ने संघाचे नाव स्पायकर एवेजी फोर्स इंडिया ठेवण्यास २४ ऑक्टोबर २००७ मध्ये परवानगी दिली.[३]\n२९ शर्यती गुण न मिळता गेल्या नंतर फोर्स इंडिया ने फॉर्म्युला वन मधील पहिले गुण व टॉप थ्री फिनिश २००९ बेल्जियम ग्रांप्री मध्ये मिळवले जेव्हा जियानकार्लो फिसिकेलाने दुसर्या नंबरवर शर्यत संपवली.[४]\nफोर्स इंडिया संघ २००७ मध्ये अस्तित्वात आला तरी त्याची सुरवात १९९१ मध्ये झाली जॉर्डन ग्रांप्री नावाने झाली. १९९९ मध्ये संघाचा मालक इडी जॉर्डनयाने संघ विकायचे ठरवले. सिल्वरस्टोन येथिल संघ व इतर सुविधा मिडलँड समूहाने २००५ मध्ये विकत घेउन संघाचे नाव मिडलँड एफ१ रेसिंग असे ठेवले. २००६ च्या हंगामात संघाचे नाव स्पायकर कार्स असे ठेवन्यात आले. आर्थिक अडचणीमुळे हा संघ विजय मल्ल्या आणि मिखेल मोल यांच्या ऑरेंज इंडिया होल्डिंग्ज समुहाने यांनी २००७ मध्ये विकत घेतला.\nऑक्टोबर २०११, सहारा इंडिया परिवार ने फोर्स इंडिया मध्ये १० कोटी डॉलर्स ची गुंतवणूक करताना ४२.५ % समभाग विकत घेतले. विजय मल्ल्या यांच्याकडे ४२.५% समभाग राहतील आणि उरलेले १५% समभाग मोल परिवाराकडे राहतील. यामुळे संघाचे नाव बदलून सहारा फोर्स इंडिया करण्यात आले.[२०]\n(key) (ठळक शब्दातील निकाल पोल पोझिशन दर्शवते)\nज्यांकार्लो फिजिकेल्ला Ret १२ १२ १० Ret Ret Ret १८ Ret १६ १५ १४ १७ Ret १४ Ret १७ १८\nआद्रियान सुटिल ९ १७ १७ १६ Ret १४ १७ १७ १५ Ret १० ११ ४\nज्यांकार्लो फिजिकेल्ला ११ १८ १४ १५ १४ ९ Ret १० ११ १४ १२ २\n↑ \"इंडियन ग्रांप्री २०११ मध्ये\". टेलीग्राफ. 2008-09-30. 2008-10-08 रोजी पाहिले.\n↑ \"बेल्जियम ग्रांप्री निकाल\". BBC Sport. 2009-08-30. 2009-08-30 रोजी पाहिले.\n↑ चुका उधृत करा: चुकीचा कोड; BBCchangesname नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nविजय मल्ल्या | मिशेल मोल | कोलिन कोलेस | माईक गस्कोय्ने | जेम्स के\nजियानकार्लो फिसिकेला | आद्रिअन सुटिल | विटंटोनि लिउझि | रोल्दान रॉद्रिगेझ | गियेडो व्हान डेर गार्डे\nकारनिर्माते आणि चालक - २०१७ फॉर्म्युला वन हंगाम\nस्कुदेरिआ फेरारी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ मर्सिडीज-बेंझ\nरेड बुल रेसिंग-टॅग हुयर रेनोल्ट सौबर-स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ टोरो रोस्सो विलियम्स-मर्सिडीज-बेंझ\n५५. कार्लोस सेनज जेआर\nईतर चालक: २२. जेन्सन बटन (मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१), २६. डॅनिल क्वयात (स्कुदेरिआ टोरो रोस्सो), ३०. जॉलिओन पामर (रेनोल्ट), ३६. अँटोनियो गियोविन्झी (सौबर-स्कुदेरिआ फेरारी), ४०. पॉल डि रेस्टा (विलियम्स-मर्सिडीज-बेंझ).\nसंदर्भ चुका असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी ०८:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/visarshil-khas-mala-song/", "date_download": "2018-09-22T03:07:31Z", "digest": "sha1:FFBR6P6EI3CYNWN23CEREKXU47SCY4X3", "length": 6244, "nlines": 152, "source_domain": "www.marathimati.net", "title": "विसरशील खास मला | Visarshil Khas Mala", "raw_content": "\nविसरशील खास मला दृष्टिआड होता\nवचने ही गोड गोड देशि जरी आता ॥धृ\nदृष्टीआड झाल्यावर सृष्टीही निराळी\nव्यवसायहि विविध विविध विषय भोवताली\nगुंतता तयांत कुठें वचन आठविता \nस्वैर तू विहंग अंबरात विहरणारा\nवशहि वशीकरण तुला सहज जादुमारा\nलाभशील माझा मज केविं जसा होता ॥२॥\nस्वत्वाचे भान जिथें गुंतल्या नुरावे\nझुरणारे हृदय तिथे हे कुणी स्मरावे\nहोइल उपहास खास , आंस धरु जाता ॥३॥\nअंतरिची आग तुला जाणवूं कशाने \nबोलावे न वेदनाच वचन दुःख नेणे\nयाकरता दृष्टीआड होऊं नको नाथा ॥४॥\nया वर्गातील आणखी काही लेख\nजिवलगा राहिलें रे दूर घर माझें\nही वाट दूर जाते\nतुला पाहते रे तुला पाहते\nसांग तू माझा होशील कां\nफुलले रे क्षण माझे फुलले रे\nमधू मागशि माझ्या सख्या\nअसा बेभान हा वारा\nThis entry was posted in मराठी गाणी and tagged आशा भोसले, गाणी, गीत, ज. के उपाध्ये, प्रेमगीत, भक्तीगीत on फेब्रुवारी 8, 2011 by प्रशासक.\n← मोदकाची आमटी हिंदू घर →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-goa-mukti-din-ceremony/", "date_download": "2018-09-22T03:39:58Z", "digest": "sha1:I2ULMQKN4KPOEJOFRTBNEBDR2F7RPFW3", "length": 8017, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोवा मुक्ती दिन सोहळ्याची तयारी सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › गोवा मुक्ती दिन सोहळ्याची तयारी सुरू\nगोवा मुक्ती दिन सोहळ्याची तयारी सुरू\nगोवा मुक्ती दिनाचा 56 वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यासाठी गोवा सरकारतर्फे तयारी सुरू आहे. दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी 9.15 वाजता कांपाल पणजीतील जलतरण तलावाजवळील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर गोवा मुक्ती दिन सोहळा होणार असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यावेळी राष्ट्रध्वज फडकवतील व पोलिस दलाच्या संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारतील. यानंतर त्यांचे भाषण होईल, अशी माहिती सरकारी प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.\nपत्रकात म्हटले आहे, की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उत्कृष्टता गाठलेल्या आणि योगदान दिलेल्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान केले जातील. कार्यक्रमास कॅबिनेटमंत्री, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, खासदार, आमदार, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, अ‍ॅड. जनरल आणि स्वातंत्र्यसैनिक उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यावर वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, मुख्यसचिव धमेंद्र शर्मा आणि पोलिस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर स्वागत करतील.\nसांस्कृतिक चित्ररथ, राष्ट्रीय एकात्मता गीते आणि शालेय विद्यार्थी मास पीटी ड्रील यावेळी सादर करतील. जिल्हा आणि तालुका पातळीवरही गोवा मुक्ती दिन साजरा करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मडगाव येथील जिल्हा पातळीवरील कार्यक्रमात नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई 19 डिसेंबर रोजी सकाळी 9.15 वाजता ध्वजारोहण करतील, सार्वजनिक बांधकाममंत्री रामकृष्ण ऊर्फ सुदिन ढवळीकर फोंडा येथील कार्यक्रमात ध्वजारोहण करतील.\nम्हापसा येथेही गोवा मुक्तीदिन सोहळा होणार असून महसूलमंत्री रोहन खंवटे ध्वजारोहण करतील. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो वास्को येथे तिरंगा फडकवतील. पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर पेडणे येथे, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे वाळपई येथे, सभापती डॉ. प्रमोद सावंत डिचोली येथे, उपजिल्हाधिकारी काणकोण येथे, उपजिल्हाधिकारी केपे येथे, उपजिल्हाधिकारी धारबांदोडा येथे आणि मामलेदार सांगे येथे ध्वजारोहण करतील.\nया सोहळ्यानिमित्त दोनापावल येथील राजभवन, पणजी जुने सचिवालय आणि पर्वरीतील नवीन सचिवालय आणि लेखा संचालनालयाच्या इमारतींवर 18 डिसेंबर रात्री आणि 19 डिसेंबर रोजी विद्युत रोषणाई करण्यात येईल. गोव्याच्या राज्यपालांनी 19 डिसेंबर रोजी संध्या 5.15 वाजता राजभवनात स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे.\nओखी चक्रीवादळ नुकसानग्रस्त व्यावसायिकांना भरपाई त्वरित द्या\nविवाहपूर्व समुपदेशन समाजासाठी आवश्यक\nगोवा मुक्ती दिन सोहळ्याची तयारी सुरू\nशॅक मालकांना सरकारने शंभर टक्के भरपाई द्यावी\nअन्न, औषधातील भेसळ रोखण्यास‘एफडीए’ची फिरती प्रयोगशाळा\nखासगी वाहने व्यवसायासाठी वापरणार्‍यांवर होणार कारवाई\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Loose-Rs-26-lakhs-false-signature/", "date_download": "2018-09-22T03:15:10Z", "digest": "sha1:4ZQO7BD4ZODQFH6W7XPKW5EFRCOS4V4J", "length": 7207, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खोट्या सहीने काढले साडेसहा लाखांचे कर्ज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › खोट्या सहीने काढले साडेसहा लाखांचे कर्ज\nखोट्या सहीने काढले साडेसहा लाखांचे कर्ज\nदेवरूखातील बहुचर्चित असलेल्या ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत कथित अपहाराबाबत आता दुसरी तक्रार दाखल झाली आहे. खोटी सही करून ठेवीवर कर्ज काढून आपली फसवणूक केल्याची तक्रार विजय मुुरलीधर ढोल्ये यांनी देवरूख पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याकरिता हस्ताक्षर तज्ज्ञांकडून स्वाक्षरीची पडताळणी केली जाणार आहे. यामुळे प्रकरणातील सत्य लवकरच उघड होणार आहे.\nदेवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार पतसंस्थेत विजय ढोल्ये (71 वर्षे) हे सदस्य असून ठेवीदारदेखील आहेत. त्यांच्या नावावर 6 लाख 50 हजार रूपयांचे बनावट कर्ज करण्यात आल्याचे दिलेल्या फिर्यादीत ढोल्ये यांनी नमूद केले आहे. हा प्रकार 23 मार्च 2015 रोजी घडला. पतसंस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापिका यांनी बनावट कर्ज प्रकरण करून आपली खोटी सही करून ही रक्‍कम परस्पर हडप केली, यामध्ये तत्कालीन संचालक सामील असल्याचा आरोपही ढोल्ये यांनी केला आहे.\nयावरून तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापिका व संचालक मंडळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरूख पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ढोल्ये आपली ठेव परत मागण्याकरिता गेले असता, त्यांना तुमच्यावर कर्ज असल्याचे सांगण्यात आले. मात्र, यावेळी ढोल्ये यांनी आपण कोणतेही कर्ज काढले नसल्याचे सांगितले. याबाबत ढोल्ये यांनी अधिक माहिती मिळवली असता, त्यांच्या ठेवीवर तब्बल 6 लाख 50 हजार रूपयांचे कर्ज बनावट स्वाक्षरी करून काढल्याची धक्‍कादायक बाब पुढे आली.\nया प्रकरणाचा तपास देवरूख पोलिस करीत असून हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालानंतर यातील गौडबंगालामागील उकल होणार असल्याचे येथील पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले आहे. ओंकार पतसंस्थेमध्ये तीन वर्षांपूर्वी हा अपहार झाला होता. या पतसंस्थेत या पूर्वीही सुमारे 2 कोटी 50 लाख रूपयांचा अपहार चांगलाच गाजला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी कसून चौकशी करण्यात आली.दरम्यान, आधीच्या अपहारात तत्कालीन व्यवस्थापिकेला पोलिस कोठडी देखील झाली होती. या प्रकरणी तिची चौकशी केल्यानंतर पतसंस्थेच्या काही संचालकांनाही न्यायालयीन कस्टडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. नव्याने दाखल झालेल्या या तक्रारीमुळे ओंकार पतसंस्थेचा घोटाळ्याचा विषय देवरुख शहरात चर्चेचा बनला असून ठेवीदारांनी चिंता व्यक्‍त केली आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Gadchiroli-s-connection-to-Karad-s-crime-use/", "date_download": "2018-09-22T04:10:56Z", "digest": "sha1:WAP7RMD2D2H2ZCNZFKKPFHPHERCCUOWR", "length": 7518, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘गडचिरोली कनेक्शन’ कराडात आले कामी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘गडचिरोली कनेक्शन’ कराडात आले कामी\n‘गडचिरोली कनेक्शन’ कराडात आले कामी\nकराड : चंद्रजित पाटील\nदोन वर्षापूर्वी संदीप पाटील, प्रणय अशोक हे सातारा, रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक अन् नवनाथ ढवळे, उपनिरीक्षक संदीप वागंणेकर हे सर्वजण गडचिरोलीत एकत्रितरित्या सेवा बजावत होते. पुढे ते सर्वजण सातारा, रत्नागिरीत बदलून आले होते. मंगळवारी योगायोगाने निवृत्त उपअधीक्षक चिपळूण पोलिस ठाण्यात गेले आणि पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर, उपनिरीक्षक वागंणेकर हेच पोलिस ठाण्यात हजर होते. त्यानंतर सूत्रे हालली आणि ‘गडचिरोली’चे कनेक्शन कराडच्या गुन्ह्यात कामी आले आणि संशयितही मूळच्या कराडमधील पोलिस अधिकार्‍यांच्या हाती लागले.\n2016 पर्यंत सातार्‍याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांच्यासह चिपळूणचे पोलिस उपनिरीक्षक संदीप वागंणेकर गडचिरोलीत कार्यरत होते. याशिवाय संगमेश्‍वर पोलिस ठाण्याची जबाबदारी ओगलेवाडी (कराड) येथील पोलिस निरीक्षक महेश थिटे यांच्यावरच आहे. योगायोगाने चिपळूनचे डे ऑफिसर म्हणून संदीप वागंणेकर यांच्याकडेच मंगळवारी जबाबदारी होती. महत्त्वाच्या पदावर काम करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांचा एकमेकांशी असणारा परिचय आणि कराडशी नाते असणार्‍या अधिकार्‍यांची तैनाती यामुळे सर्वांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर पूर्वीपासूनच होते. त्यामुळे कोणालाही एकमेकांचा नंबर शोधावा लागला नाही आणि त्यामुळे पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ वाचला आणि पुढे हाच वेळ संशयितांना पकडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.\nनिवृत्त उपअधीक्षक बसवराज चौकीमठ हे चिपळूण पोलिस ठाण्यात पोहचले, त्यावेळी ते थेट वागंणेकर यांनाच भेटले. गांभिर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांनी पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. तोपर्यंत वागंणेकर यांच्यासह निरीक्षक काटकर व त्यांचे सहकारी, देवरूखचे पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील, संगमेश्‍वरचे पोलिस निरीक्षक महेश थिटे यांच्यासह त्यांचे सहकारी अलर्ट झाले होते. चिपळूण पोलिस देवरूखच्या दिशेने पाठलाग करत होते.\nदेवरूखनजीक पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना संशयितांच्या वाहनांची माहिती मिळाली आणि त्यांनी मोठ्या वाहनांची वाट न पाहता प्रसंगावधान राखत दुचाकीवरून भरधाव वेगातील संशयितांच्या वाहनांचा पाठलाग सुरू केला. तोपर्यंत संशयित संगमेश्‍वर हद्दीत पोहचले होते. त्याठिकाणी महेश थिटे यांनी सहकार्‍यांसह नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरूच ठेवली होती. त्याचवेळी संशयित पोलिसांच्या हाती लागले.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Prohibition-of-government-policies-regarding-free-milk-sharing/", "date_download": "2018-09-22T03:41:00Z", "digest": "sha1:Z36W73S3TCVOYPGFROVYRCPZCKFSVDGF", "length": 5639, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोफत दूध वाटून सरकारच्या धोरणांचा निषेध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मोफत दूध वाटून सरकारच्या धोरणांचा निषेध\nमोफत दूध वाटून सरकारच्या धोरणांचा निषेध\nभाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ गुरूवारी अ.भा.किसान सभेच्या वतीने कराडमध्ये दूध वाटप सत्याग्रह करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचार्‍यांना मोफत दुधाचे वाटप करून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉ. माणिक अवघडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात कॉ.उदयसिंह थोरात, कॉ. हणमंत हुलवान, कॉ. अशोक यादव, कॉ.जे.एस. पाटील, कॉ. कुमार चिंचकर, सुनील कणसे, प्रकाश शिंदे, अरूण देशमुख, बाबासो पवार, आनंदा मुळगावकर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.\nमाणिक अवघडे म्हणाले, शेतकर्‍यांकडून सोळा, सतरा रूपये प्रतिलिटर दराने गायीचे दूध खरेदी केले जाते. ते दूध चाळीस पंचेचाळीस रूपये दराने विकले जाते. शिवाय ते विकताना एका कॅनचे पाणी मिसळून तीन कॅन तयार केले जातात. यामध्ये दूध उत्पादक शेतकर्‍यांची मोठी फसवणूक केली जात आहे. यामधील दलालांना सरकारचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना मोफत दुधाचे वाटप करण्यात आले. शिवाय तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांनाही दुधाचे वाटप करण्यात आले.\nगायीच्या दुधाला आधारभूत किंमतीनुसार प्रतिलिटर 27 रूपये दर मिळणे अपेक्षित आहे. मात्र कोणताच दूध संघ अथवा खासगी व्यापारी हा दर शेतकर्‍यांना देत नाहीत. शेतकर्‍यांकडून 16 ते 17 रूपये प्रति लिटर प्रमाणे दुधाची खरेदी केली जाते. ही शेतकर्‍यांची घोर फसवणूक आहे. दुधाला 27 रूपये प्रतिलिटर दर पदरात पाडून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार माणिक अवघडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/article-198957.html", "date_download": "2018-09-22T03:31:07Z", "digest": "sha1:6DXR5CMLBX5YJG6YSSNXVQWCW7MKD2HK", "length": 12856, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टॅक्स भरण्यातही 'खिलाडी'च,पाहा सेलिब्रिटी किती भरता टॅक्स !", "raw_content": "\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nटॅक्स भरण्यातही 'खिलाडी'च,पाहा सेलिब्रिटी किती भरता टॅक्स \nआपले लाडके बॉलिवूड सेलेब्स इन्कम टॅक्स भरण्यातही मागे राहत नाहीत हे आपल्याला त्यांनी भरलेल्या टॅक्सच्या रक्क्मेवरुनच दिसून येतंय. यात टॅक्स भरण्यामध्येही अक्षयकुमार 'खिलाडी'च ठरलाय. मागील वर्षाक अक्षयकुमारने तब्बल 18 कोटी टॅक्स भरलाय. त्याखालोखाल दबंग सलमान खान 11 कोटी तर किंग खान अर्थात शाहरुख खान 10.5 कोटी टॅक्स भरतो. बघुया कोणत्या स्टारने किती भरला टॅक्स...\nअक्षय कुमार - 18 कोटी\nसलमान खान - 11 कोटी\nशाहरुख खान -10.5 कोटी\nअमिताभ बच्चन - 5 कोटी\nआमिर खान - 4.5 कोटी\nरणबीर कपूर - 4 कोटी\nऐश्वर्या राय बच्चन - 3 कोटी\nसैफ अली खान - 3 कोटी\nकेटरिना कैफ - 2.6 कोटी\nकरीना कपूर- 2.2 कोटी\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/pever-block-collapses/articleshow/65523135.cms", "date_download": "2018-09-22T04:25:36Z", "digest": "sha1:QE7AWV3PXIKIW4CQYE6KXOCCZ7CFHO5K", "length": 7770, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai local news News: pever block collapses - पेव्हर ब्लॉक खचले | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nकोपरखैरणे : कोपरखैरणे रेल्वे स्थानक फलाट क्रमांक दोनसमोर असलेल्या तिकीटघरासमोरील आवारातील पेव्हर ब्लॉक खचून गेले आहेत. रेल्वे प्रशासनाने गैरसोय दूर करावी.- मल्हारी घाडगे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nmumbai local news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nबेस्ट बस स्थानकावरील छप्पर गायब\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2शाळे समोरील रस्त्याची दुर्दशा...\n6स्वच्छ भारत अभियान आणि कचऱ्याचा ढीग...\n8गटाराच्या झाकणाची धोक्याची घंटा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/current-situation-of-distance-education/articleshow/65551619.cms", "date_download": "2018-09-22T04:22:29Z", "digest": "sha1:Y7W72XWWLFBVSYE4IG56CLBHCNT5PGJ6", "length": 24663, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Article News: current situation of distance education - मुक्त शिक्षणाची दशा आणि दिशा | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nमुक्त शिक्षणाची दशा आणि दिशा\nमुक्त शिक्षणाची दशा आणि दिशा\nशिक्षणापासून वंचित राहणाऱ्या प्रत्येकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दूरस्थ शिक्षण पद्धत सुरू झाली. मात्र यात कालांतराने घुसखोरी होऊन बोगस पदवी देण्यापर्यंतचे प्रकार घडले. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने काही नियम आणले. मात्र या नियमांचा फटका अनेक विद्यापीठे आणि अभ्यासक्रमांना बसत असल्यामुळे ही वाट बिकट होणार का असा प्रश्न निर्माण होऊ लागला.\nविद्यापीठ अनुदान आयोगाने ९ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून देशातील दूरस्थ शिक्षणाला मोठा धक्का दिला आहे. मात्र हा धक्का प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. याचा मोठा फटका मुंबई विद्यापीठाच्या 'दूर व मुक्त शिक्षण संस्था'(आयडॉल)ला बसला आहे. मात्र विद्यार्थी संघटनांपासून ते शिक्षणमंत्र्यांपर्यंत सर्वांनी दखल घेतल्यानंतर तो आदेश सुधारित करत विद्यापीठांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. आता विद्यापीठ यावर जी भूमिका मांडतील ती आयोगाला पटेल काय़ यानंतर या विद्यापीठांमधील हा अभ्यासक्रम बंद करायचा की सुरू ठेवायचा यावर निर्णय होणार आहे.\nकाही विद्यार्थ्यांना त्यांच्या काही घरगुती, आर्थिक व इतर कारणांमुळे शिक्षण घेता येत नाही किंवा वय निघून गेल्यानंतर शिक्षण घेण्याची इच्छा अपूर्ण राहते. तसेच नोकरी करता करता शिक्षण घेण्याची इच्छा असते. आपली शैक्षणिक पात्रता उंचावण्याचीही इच्छा असते. गृहिणींना अपुरे शिक्षण घेण्याची इच्छा असते. नियमित कॉलेजांमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असूनही ज्यांना शिक्षण घेता येत नाही, अशा सर्वांसाठी दूर व मुक्त शिक्षण हा एक मार्ग बनला आहे. नियमित शिक्षणाला दोन पर्याय अस्तित्वात आले. यात प्रामुख्याने बहिस्थ शिक्षण पद्धत, पत्रव्यवहाराद्वारे शिक्षणपद्धत या शिक्षण पद्धतींचा समावेश आहे.\nमुंबई ही आज नव्हे तर पहिल्यापासूनच मायानगरी ठरली आहे. यामुळेच मोठ्या प्रमाणावर चाकरमानी या शहराकडे वळला. साधारणत: १९७१ चा काळ. शिक्षणाच्या बाबतीत मुंबईत सकाळची व रात्रीची अशी महाविद्यालये होती. परंतु घरी राहून किंवा नोकरी सांभाळून शिक्षण घेण्याची सोय नव्हती. अशा वेळेस मुंबई विद्यापीठाने ठरविले की पत्रव्यवहाराद्वारे अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक आहे. यानुसार महाराष्ट्रात सर्वप्रथम २४ मार्च १९७१ साली मुंबई विद्यापीठात पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण सुरू झाले. त्यासाठी मुंबई विद्यापीठाने 'पत्रव्यवहार अभ्यासक्रम संचालनालय' सुरू केले. आज बहिस्थ शिक्षण पद्धत जवळपास भारतातील सर्वच विद्यापीठांमध्ये अस्तित्वात आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश दिला जातो व त्याची परीक्षा घेतली जाते. याचा अभ्यासक्रम नियमित विद्यार्थ्यांसाठी जो असतो तोच असतो. परीक्षाही नियमित विद्यार्थ्यांबरोबरच घेतली जाते. या विद्यार्थ्यांना कोणतेही मार्गदर्शन उपलब्ध नसते. हा विद्यार्थी नियमित विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांचा अभ्यास करून परीक्षा देतो. आजही पुणे, औरंगाबाद, नागपूर विद्यापीठ आणि इतर विद्यापीठामध्ये बहिस्थ शिक्षण पद्धत सुरू आहे. यामधूनही हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.\nसध्या भारतात दूरशिक्षण व मुक्त शिक्षणामध्ये राष्ट्रीय स्तरावर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे एक विद्यापीठ असून विविध राज्यांत १७ मुक्त विद्यापीठे व पारंपरिक विद्यापीठांतर्गत ८२ दूरशिक्षण संस्था तसेच विद्यापीठे व खासगी संस्था अशा एकूण २५६ संस्था कार्यरत आहेत. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ व इतर अनेक पारंपरिक व मानीव विद्यापीठातून व इतर संस्थांमधून हे दूरशिक्षण दिले जाते. दूर शिक्षणाच्या माध्यमातून पारंपरिक बीए, बीकॉम, एमए, एमकॉम, एमएस्सी (गणित), बीबीए, एमए (शिक्षणशास्त्र) अशा अभ्यासक्रमासोबतच व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम तसेच आयटी, कॉम्प्युटर सायन्स, एमसीए असेही तांत्रिक अभ्यासक्रम या दूर शिक्षण माध्यमातून चालविले जातात. मुंबई विद्यापीठात पारंपरिक बीए, बी.कॉम., एमए, एम.कॉम., एमएससी (गणित), एमए (शिक्षणशास्त्र) व इतर अभ्यासक्रमासोबतच बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्प्युटर सायन्स एमसीए असे तांत्रिक अभ्यासक्रम चालविले जात आहेत. या तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी संस्थेत स्वतंत्र आयटी प्रयोगशाळा आहे व महाविद्यालयातील अभ्यास केंद्रामार्फत हे अभ्यासक्रम चालविले जातात. मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेतून दरवर्षी अनेक विद्यार्थी नियमित विद्यार्थ्यांच्या बरोबर गुणवत्ता यादीत येतात व सुवर्णपदक पटकावितात. तसेच मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त व अध्ययन संस्थेमधून अनेक मान्यवरांनीदेखील दूर शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेतले आहे. यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये पूजा मदन तिल्लू हिची आय.एफ.एस. म्हणून निवड झाली. प्रसारमाध्यम, वैद्यकीय क्षेत्र, अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित मंडळींनी ऑयडॉलमधून पदवी-पदव्युत्तरचे शिक्षण घेतले आहे.\n२००९-१० मध्ये देशात पारंपरिक माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १,२४,६८,५६० होती तर दूरशिक्षण व मुक्त शिक्षणामधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३७,३६,७४४ होती. हे प्रमाण उच्च शिक्षणाच्या २३.३५ एवढे होते. यावरून दूरशिक्षण व मुक्त शिक्षणाचे महत्त्व किती मोठया प्रमाणावर वाढलेले आहे हे दिसून येते. मुंबई विद्यापीठातून १४ अभ्यासक्रमांमध्ये ८०,००० विद्यार्थ्यांनी २०१४-१५मध्ये प्रवेश घेतला आहे. यातून असे दिसते की, दूर शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून आज उच्च शिक्षणात दूर शिक्षणाचा २३.३५ टक्के वाटा आहे. हा टक्का भविष्यात आणखीन वाढेल व दूर व मुक्त शिक्षण हे समांतर पद्धतीने कार्य करेल.\nइतक्या मोठ्या व्यवस्थेला खासगीकरणामुळे गालबोट लागले आणि यात बोगस पदवी वाटणाऱ्या संस्थांचाही समावेश झाला. यामुळेच दूर व मुक्त शिक्षणाबाबत लोक प्रश्नांकित नजरेने पाहू लागले. अभ्यासक्रम तयार करण्याची मुभा असल्यामुळे वेळोवेळी स्थानिक गरजांनुसारही अनेक अभ्यासक्रम तयार केले जातात. याला अनुदान आयोगाची मान्यता घेतली जात नाही आणि हा अभ्यासक्रम निवडणारा विद्यार्थी भरडला जातो. या सर्वांवर नियंत्रण आणण्यासाठी आयोगाने काही नियमावली आणली. या नियमावलीत ज्या विद्यापीठांकडे नॅकचे मूल्यांकन आहे त्याच विद्यापीठांना हे अभ्यासक्रम चालविण्याची परवानगी मिळेल असे नमूद केले आहे. तसेच हे शिक्षण देण्यासाठी संस्थांत पायाभूत सोयीसुविधा आणि शिक्षकांची नेमणूक असणे आवश्यक आहे. या नियमावलीनंतर अनेक बोगस संस्था बंद पडल्या, तसेच अनेक अभ्यासक्रम बंद पडले. यामुळे यातील अपप्रवृत्ती बाहेर फेकली गेली. मात्र नॅकच्या नियमाचा फटका मुंबई विद्यापीठाला बसला आहे. मात्र केवळ नॅक मूल्यांकन नाही म्हणून या संस्थांना दूरस्थ शिक्षण देण्यास परवानगी न देणे चुकीचे आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. याबाबत यूजीसी काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यातच आयोगाने हे नियम अधिक कठोर करत २०२३नंतर ज्या विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन ३.२४ असेल अशा संस्थांनाच दूरस्थ शिक्षण चालविण्यास परवानगी दिली जाणार आहे. या सर्वांतून शैक्षणिक दर्जा सुधारणार की प्रशासकीय काम वाढणार, याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नोकरी अथवा कामधंदा करून आयडॉलमधून पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक उत्तम पर्याय असून याचा केवळ मुंबई महाराष्ट्र नव्हे तर देशातील अनेक विद्यार्थी लाभ घेत आहेत. येत्या काळात वाढती गरज लक्षात घेता दूरस्थ शिक्षणाचे महत्त्व अधिक वाढणार असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील आयडॉल विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरणार आहे.\nमिळवा लेख बातम्या(Article News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nArticle News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nनेपाळ असा का वागतो\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1मुक्त शिक्षणाची दशा आणि दिशा...\n3परीकथा आणि दुःखाचं अस्तर\n5बावधन पुलाची अवस्था वाईट...\n8समाज कधी जागा होणार\n9ज्येष्ठांच्या उर्जेचा वापर करा \n10श्वान शिबिके बैसविले …...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-protest-aginest-pink-bollworn-issue-buldhana-maharashtra-3458", "date_download": "2018-09-22T04:12:21Z", "digest": "sha1:423FNHTLA3SGGGCKJ3PBWDUW2N5DYQMJ", "length": 15522, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, protest aginest pink bollworn issue, buldhana, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोंड अळी प्रादुर्भावप्रश्नी कृषिमंत्र्यांच्या घरासमोर अांदोलन\nबोंड अळी प्रादुर्भावप्रश्नी कृषिमंत्र्यांच्या घरासमोर अांदोलन\nबुधवार, 29 नोव्हेंबर 2017\nअकोला : कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २८) खामगाव येथे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या अांदोलन केले. तेथे कपाशीच्या कीडयुक्त बोंडे आणि परिपत्रकांची होळी केली.\nअकोला : कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २८) खामगाव येथे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या अांदोलन केले. तेथे कपाशीच्या कीडयुक्त बोंडे आणि परिपत्रकांची होळी केली.\nअौरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव (वजनापूरकर) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी हे अांदोलन केले. या वेळी अांदोलकांनी कृषिमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले. त्यात म्हटले, की राज्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उभी पिके उदध्वस्त झाली असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. तरीही अद्यापपर्यंत शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांनी अात्मदहनासारखे अांदोलन केले तरी सरकारने झोपेचे सोंग घेतले अाहे. त्यांना जाग अालेली नाही.\nकापूस कायद्याअंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांकडून भरून घेत असलेल्या नमुना ‘जी’ व ‘एच’ नमुना ‘अाय’मधील जाचक अटी शिथिल करून तत्काळ सरसकट पंचनामे करणे गरजेचे अाहे; परंतु शासनाने यामध्ये केवळ वेळकाढू धोरण अवलंबल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले अाहे.\n२४ नोव्हेंबरला अौरंगाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अात्मदहनासारखा प्रकार घडला. त्याची कुठलीही दखल न घेतल्याने मंगळवारी (ता. २८) कृषिमंत्र्यांच्या बंगल्यासमोर अांदोलन करण्यात अाले. कायद्यातील जाचक अटी रद्द करून सरसकट पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान जाहीर करावे, अशी मागणी करण्यात अाली.\nशासनाने मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास अाणखी तीव्र अांदोलन करण्याचा इशारा संतोष पाटील यांनी या वेळी दिला.\nऔरंगाबाद खामगाव कापूस आंदोलन\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/rajasthan-news-rupa-yadav-ranking-nit-exam-56766", "date_download": "2018-09-22T04:08:14Z", "digest": "sha1:BNEVSH2ZJAHS2CYJGTDGO55XSFRDXAOQ", "length": 12766, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajasthan news rupa yadav ranking in nit exam प्रतिकूल परिस्थितीवर 'नीट'नेटकी मात | eSakal", "raw_content": "\nप्रतिकूल परिस्थितीवर 'नीट'नेटकी मात\nरविवार, 2 जुलै 2017\nघर सांभाळत रूपा यादवने मिळवले यश\nकोटा (राजस्थान) : वयाच्या आठव्या वर्षी ती विवाहबद्ध झाली. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, शिक्षण घ्यायचे, त्याच वयात तिच्यावर संसाराची जबाबदारी आली, घरामध्ये अठराविश्‍वे दारिद्य्र असतानाही तिने शिक्षणाची कास सोडली नाही. अखेर ती 21 व्या वर्षी \"नीट' परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने या परीक्षेमध्ये 603 एवढे गुण मिळवत अखिल भारतीय पातळीवर 2,612 रॅंकिंग मिळवली. रूपा यादव या तरुणीची ही यशोगाथा सध्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे.\nघर सांभाळत रूपा यादवने मिळवले यश\nकोटा (राजस्थान) : वयाच्या आठव्या वर्षी ती विवाहबद्ध झाली. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, शिक्षण घ्यायचे, त्याच वयात तिच्यावर संसाराची जबाबदारी आली, घरामध्ये अठराविश्‍वे दारिद्य्र असतानाही तिने शिक्षणाची कास सोडली नाही. अखेर ती 21 व्या वर्षी \"नीट' परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने या परीक्षेमध्ये 603 एवढे गुण मिळवत अखिल भारतीय पातळीवर 2,612 रॅंकिंग मिळवली. रूपा यादव या तरुणीची ही यशोगाथा सध्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे.\nरूपाचा पती आणि दीर हे दोघेही शेतकरी आहेत. रूपामधील शिक्षणाविषयीची तळमळ पाहून त्यांनी पडेल ते काम करून तिला आर्थिक मदत केली. प्रसंगी ऑटोरिक्षा चालवून या दोघांनी पैसे कमावले. जयपूर जिल्ह्यातील कारेरी हे रूपाचे मूळ गाव. रूपाचा शंकरलालसोबत विवाह झाला तेव्हा ती इयत्ता तिसरीमध्ये शिकत होती. रूपाची लहानी बहीण रूक्‍मा हिचाही शंकरलालचा लहान भाऊ बाबूलालसोबत विवाह लावून देण्यात आला होता. इयत्ता दहावीमध्ये रूपाने 84 टक्के एवढे गुण मिळवले होते. पुढे घरची जबाबदारी सांभाळत तिने बारावीमध्ये तितकेच गुण संपादन केले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर रूपाने बीएस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्याचबरोबर तिने \"नीट'चीही तयारी सुरू ठेवली होती. पहिल्या टप्प्यामध्ये तिला मनाजोगे यश मिळाले नव्हते, पुढच्या टप्प्यामध्ये मात्र तिने हे यश अक्षरशः खेचून आणले. या यशाबाबत किंचितही गर्व न बाळगणाऱ्या रूपाने आदिवासी भागामध्ये जाऊन रुग्णसेवा करण्याची आपली इच्छा असल्याचे सांगितले.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nबेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयॅम बॅक मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/amitabh-bachchan-76th-birthday-his-daughter-shweta-bachchan-will-give-special-gift-to-father-launch-paradise-towers-novel-1749154/", "date_download": "2018-09-22T03:42:34Z", "digest": "sha1:PEF2CITAMDN4ROKQ3KTTMXZCW2VLOA7F", "length": 13081, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "amitabh bachchan 76th birthday his daughter shweta bachchan will give special gift to father launch paradise towers novel | बिग बींना वाढदिवशी मुलगी श्वेताकडून मिळणार ही खास भेट | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nबिग बींना वाढदिवशी मुलगी श्वेताकडून मिळणार ‘ही’ खास भेट\nबिग बींना वाढदिवशी मुलगी श्वेताकडून मिळणार ‘ही’ खास भेट\n११ ऑक्टोबरला वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मिळणार स्पेशल गिफ्ट\nबॉलिवूडमधील महानायक म्हणून ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन-नंदा मागील काही वर्षांपासून प्रसिद्धीपासून काहीशी दूर असल्याचे चित्र आहे. मात्र नुकतेच तिने आपल्या वडिलांबरोबर एका जाहिरातीच्या माध्यमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. आता ती आपली पहिली कादंबरी प्रकाशित करण्याच्या तयारीत आहे. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती ही कादंबरी प्रकाशित करणार आहे. त्यामुळे बिग बींचा ७६ वा वाढदिवस खास असेल असे श्वेताचे म्हणणे आहे. ११ ऑक्टोबरच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १० ऑक्टोबरला श्वेता बच्चन हिने लिहीलेल्या कादंबरीचे प्रकाशन होईल.\nया कादंबरीचा विषय मुंबईच्या घरांतील कहाणी असा असून त्याचे नाव ‘पॅराडाईज टॉवर्स’ असल्याचे श्वेताने सांगितले आहे. तिचे हे पुस्तक हार्परकोलिंस इंडियाकडून प्रकाशित केले जाणार आहे. या कादंबरीच्या निमित्ताने श्वेता लेखनाच्या क्षेत्रात पदार्पण करेल असे म्हटले जात आहे. हे पुस्तक लिहीण्याची संकल्पना आपल्याला कशी सुचली हे सांगताना श्वेता म्हणते, माझे आजोबा हरीवंशराय बच्चन यांच्यासोबत मी मोठी झाले. ते मोठे कवी आणि लेखक होते. त्यामुळे लिहीणे आणि वाचणे हा आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होता. मी लहानपणापासून डायरी लिहायचे. कधीतरी कथाही लिहायचे, पण मी त्या कधी कोणासमोर सादर केल्या नाहीत असे ती म्हटली.\nश्वेता पुढे म्हणाली, आता इतक्या वर्षांनी आपल्या लिखाणाकडे लक्ष देण्याचे मी ठरवले आणि त्यादृष्टीने पुन्हा एकदा लिहायला सुरुवात केली. एका वृत्तपत्रात स्तंभलेखन सुरु केले. मग माझा लिहीण्याचा आत्मविश्वास वाढला. मग पॅराडाईज टॉवर्सचा जन्म झाला. श्वेताच्या या पुस्तकाविषयी दिग्दर्शक करण जोहर याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, पुस्तकात सर्व गोष्टींचा अतिशय बारकाईने विचार करण्यात आला आहे. त्यातील कथा वेगवान असून ती अतिशय बौद्धिकरित्या लिहीली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nageer-The-brothers-are-five-robbers-issue/", "date_download": "2018-09-22T03:15:16Z", "digest": "sha1:VIBLSUMHTTMKER75S3XGFHAFZJOLH6OX", "length": 7732, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एकाच कुटुंबातील 7 सख्खे भाऊ सराईत दरोडेखोर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › एकाच कुटुंबातील 7 सख्खे भाऊ सराईत दरोडेखोर\nएकाच कुटुंबातील 7 सख्खे भाऊ सराईत दरोडेखोर\nएकाच कुटुंबातील सख्खे भाऊ असलेले पाच सराईत दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने काल (दि. 10) पहाटेच्या सुमारास पकडले, तर 3 जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पाथर्डी तालुक्यातील धनगरवाडी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यांपैकी एक ‘मोक्का’च्या गुन्ह्यात फरारी होता. या टोळीने नगर जिल्ह्यात दरोडे, जबरी चोरीचे गुन्हे करताना तब्बल 8 जणांचा खून केल्याचा उलगडा झाला आहे. बीड, पुणे जिल्ह्यातही अनेक गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. अटक केलेल्यांमध्ये संदीप ईश्‍वर भोसले (वय 23), धोंड्या ऊर्फ धोंडिराम ईश्‍वर भोसले (वय 24), मिलिंद ईश्‍वर भोसले (वय 22), नवनाथ ईश्‍वर भोसले (वय 20), पाल्या ऊर्फ जलील ईश्‍वर भोसले (वय 21, सर्व रा. बेलगाव, ता. कर्जत) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तलवार, लोखंडी टॉमी, लोखंडी कत्ती, लोखंडी कत्ती, कटावणी, तीन मोटारसायकली, तीन मोबाईल असा एकूण 61 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.\nयातील संदीप याच्याविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘मोक्का’ं अन्वये कारवाई केलेली आहे. आणखी तीन सराईत चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. त्यात अटल्या ऊर्फ अतुल ईश्‍वर भोसले, सचिन ईश्‍वर भोसले, नाज्या नेहर्‍या काळे यांचा समावेश आहे. त्यातील अटल्या ऊर्फ अतुल याच्याविरुद्ध बीड पोलिसांनी ‘मोक्का’ अन्वये कारवाई केलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना पाथर्डी तालुक्यातील रेकॉर्डवरील आरोपी पाथर्डी ते माणिकदौंडी रस्त्यावरील धनगरवाडी फाटा येथे येणार असल्याची माहिती समजली होती.\nत्यावरून निरीक्षक पवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक शरद गोर्डे, कैलास देशमाने, उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, श्रीधर गुठ्ठे, कर्मचारी सुनील चव्हाण यांच्यासह गुन्हे शाखेच्या सर्व कर्मचार्‍यांच्या पथकाने त्या परिसरात सापळा रचला. धनगरवाडी फाटा येथून तीन मोटारसायकलवरून जाणार्‍या संशयितांना थांबण्याचा इशारा केला. त्यातील 5 जण पोलिसांच्या हाती लागले, तर अंधाराचा फायदा घेऊन तीन जण पसार झाले. या टोळीविरुद्ध नगरसह बीड, पुणे जिल्ह्यात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.\nखुनासह दरोड्याच्या नगर जिल्ह्यातील 8 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे. त्यात कर्जत येथील भापकर वकील, नेवासा येथील सोनवणे, अशोक लांगोरे व पाथर्डी येथील घटनांचा समावेश आहे. अटक केलेल्या पाचही जणांना शनिवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयात आरोपींनी अल्पवयीन असल्याचा दावा केला. त्यामुळे आरोपींना 14 फेब्रवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, तोपर्यंत पोलिसांना आरोपीच्या वयाच्या पुरावा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/shripad-chindam-subjail-issue-in-ahmadnagar/", "date_download": "2018-09-22T03:28:20Z", "digest": "sha1:4T72JURCOGZPLOC7VWIEISPMGQYIP5UP", "length": 3295, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सबजेलमध्ये छिंदमला मारहाण झाल्याची अफवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › सबजेलमध्ये छिंदमला मारहाण झाल्याची अफवा\nसबजेलमध्ये छिंदमला मारहाण झाल्याची अफवा\nशिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या श्रीपाद छिंदम याला सबजेलमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी त्याला मारहाण होऊन त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अशी माहिती पसरली होती.\nतुरुंगाधिकारी नागनाथ सावंत यांनी माध्यमांबरोबर बोलताना सांगितले की, अशा प्रकारे मारहाण झाली नसल्याचे सांगितले. यानंतर छिंदम यांच्या सुरक्षेतेच्या कारणावरून त्यांना येरवडा किंवा नाशिक रोड येथे हालविण्याच्या हालचाली तुरुंग प्रशासनाच्या चालू होत्या. यामुळे सध्या सबजेलबाहेर मोठा पोलिस बंदोबस्‍त ठेवण्यात आला आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Parbhani-District-Advocates-Association-Maratha-Reservation-Support/", "date_download": "2018-09-22T03:57:04Z", "digest": "sha1:ZWS2Z6FMVZCNJORJG3OHD64T2LIUP3DN", "length": 5074, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परभणी जिल्हा वकील संघाचा मराठा आरक्षणास पाठिंबा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › परभणी जिल्हा वकील संघाचा मराठा आरक्षणास पाठिंबा\nपरभणी जिल्हा वकील संघाचा मराठा आरक्षणास पाठिंबा\nपरभणी जिल्हा वकील संघाने 9 ऑगस्ट रोजी सकल परभणी जिल्हा वकील सभासदांची सर्वसाधारण बैठक घेवून मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुर्ण पाठींबा दिला. सर्व संमतीने ठराव पारीत केला असून मराठा आरक्षणाची मागणी अत्यंत न्यायपुर्ण आहे, अशी भावना वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. दिपक देशमुख यांनी व्यक्त केली.\nजिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिपक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी दुपारी सर्व पदाधिकार्‍यांनी जिल्हा कचेरीत जावून निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना ठरावाची प्रत व मागणीचे निवेदन दिले. यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज कुंभारीकर, सचिव अ‍ॅड. मनोहर जाधव, सहसचिव अ‍ॅड. उर्मिला रोडगे, अ‍ॅड. लक्ष्मण काळे आदी उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी मराठा समाजाने यापुर्वी देखील शांततापुर्वक मार्गाने 58 मुक मोर्चे महाराष्ट्रभर काढले आहेत. मात्र शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मराठी आरक्षणाची मागणी अत्यंत न्यायपूर्व आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करून राज्यात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याकरीता मराठा आरक्षणाची मागणी त्वरीत पूर्ण करावी, त्याचाच एक भाग म्हणून वकिल संघाने मराठा आरक्षणास पाठिंबा दिला आहे. मुख्य मंत्री व राज्य मागासवर्ग आयोगास भावना कळविण्याची विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/hair-cutting-by-youth-in-protest/", "date_download": "2018-09-22T03:16:00Z", "digest": "sha1:6UPCNYYUVQX2YVQCCP7FIZHJM6LNFT6F", "length": 6998, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " २१ तरुणांनी केले मुंडण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › २१ तरुणांनी केले मुंडण\n२१ तरुणांनी केले मुंडण\nकेज मतदार संघातील विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील सहा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे, मात्र प्रशासनाने उपोषणाकडे लक्ष न दिल्यामुळे 21 कार्यकर्त्यांनी मुंडण करून शासनाचा निषेध व्यक्त केला. तर 40 ग्रामपंचायतींनी मुंदडा यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला असून, विविध पक्ष संघटना देखील या उपोषणामध्ये उतरल्या होत्या.\nअंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केज मतदार संघातील विविध मागण्यांसाठी 27 जानेवारी पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी 14 कार्यकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले होते. बुधवार पासून नंदकिशोर मुंदडा यांची प्रकृती खालावत चालली तरी, प्रशासनाने कुठलीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे 21 कार्यकर्त्यांनी आपले मुंडण करत, शासनाचा निषेध व्यक्त केला, तसेच या संदर्भात कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण चौकात दोन तास रास्ता रोको केला. दरम्यान मंगळवारी महाबीज कार्यालयाने मुंदडा यांना लेखी आश्वासन दिले होते. या आश्‍वासनामध्ये कार्यालयाने जागा उपलब्ध झाल्यानंतर हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे म्हटले आहे, तसेच स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील विविध मागण्यांसाठी अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी लेखी स्वरूपात उत्तर देत, गुरुवारी आश्वासन दिले.\nज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचे उपोषण पाठीमागे घेण्यात यावे यासाठी शिवसेनेचे माजी आ. प्रा. सुनील धांडे, माजी आ. बदामराव पंडित, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी, तालुका प्रमुख प्रशांत आदनाक यांनी त्यांची भेट घेतली. माजी आरोग्यमंंत्री स्व.विमलताई मुंदडा यांचे पती नंदकिशोर मुंदडा यांनी मागील सहा दिवसांपासून उपोषण अंबाजोगाईत सुरू केले आहे.\nया उपोषणाची दखल राजकारणातील विरोध बाजूला ठेवत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी नंदकिशोर मुंदडा यांच्याशी दूरध्वनीवर बातचित केली. त्यानंतर मुंडे यांनी आरोग्य मंत्र्याशी संपर्क साधत उपोषणातील मागण्या मान्य करण्यासाठी विनंती केली. त्यानुसार मुंडे यांच्या मध्यस्तीने आरोग्य खात्यातील सर्वच यंत्रणा जागी होत मुंदडा यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा एकवटली.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/pankaja-munde-meet-to-vaidyanath-suger-factory-accident-daith-and-injured-familys/", "date_download": "2018-09-22T03:15:26Z", "digest": "sha1:ES77JXDE63TN33BBOTD7Z6QLCL2T7XQK", "length": 8080, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘वैद्यनाथ कारखान्याचे कर्मचारी हे माझे कुटुंबीय’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ‘वैद्यनाथ कारखान्याचे कर्मचारी हे माझे कुटुंबीय’\nपंकजाताई मुंडेंना पाहताच नातेवाईकांना अश्रू अनावर\nलोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना वैद्यनाथ साखर कारखान्याची वीट ना वीट रचताना आम्ही पाहिलं आहे, हा कारखाना फक्त कारखाना नसून आमचं घर आहे. जे झालं त्याच दुःख आहे पण साहेबांच्या जाण्याचं डोंगराएवढ दुःख ज्यांनी झेललं त्या पंकजाताई आमच्या मदतीला वेळीच धावल्या आहेत, त्यांच्या रूपाने घरचा कर्ता माणूस आमच्या पाठिशी असल्याची जाणीव झाली अशा शब्दांत वैद्यनाथच्या दुर्घटनेतील जखमी कर्मचाऱ्याची आई भारती बाई बालाजी मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात काल झालेल्या दुर्घटनेतील जखमींवर सध्या लातूर येथील लहाने हाॅस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत. आज दुपारी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे व कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्रीताई मुंडे यांनी रूग्णालयात जाऊन जखमी व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. यावेळी तीनही मुंडे भगिनींना पाहताच जखमींच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. त्यातील काही महिलांनी तर पंकजाताई व प्रितमताई यांच्या गळ्यात पडून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.\nरूग्णालयात उपचार घेत असलेला कर्मचारी माधव मुंडे यांच्या आई भारती बाई तर फार धीराने बोलल्या. एवढी मोठी घटना आमच्या घरात घडली असती तर आम्ही जे केले असतं ते सर्व ताई तुम्ही व कारखान्याने आमच्यासाठी केलय. जे झालं त्याच दुःख आहे. साहेबांच्या जाण्याचे डोंगरा एवढ दुःख होतं, त्या दुःखात तुम्ही बहिणी उभ्या राहिलात, तेच आम्ही डोळ्यासमोर ठेवून खंबीरपणे उभा राहू अशी भावना त्यांनी व्यक्त केली.\nजखमींच्या नातेवाईकांना दिला धीर\nवैद्यनाथ साखर कारखान्याचे कर्मचारी हे माझे कुटुंबीय आहेत, कुटुंबप्रमुख या नात्याने मला त्यांची संपूर्ण काळजी आहे, तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहीन, चांगल्यात चांगले उपचार देऊन त्यांना मी बरी करेन, ना. पंकजाताई मुंडे यांच्या शब्दांनी जखमींच्या नातेवाईकांना मोठा धीर मिळाला.\nपरळी : धनंजय मुंडेंना 'वैद्यनाथ'च्‍या प्रवेशद्वारावरच रोखले\nवैद्यनाथ दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी सहा लाख रुपये\n‘वैद्यनाथ’ दुर्घटनेतील चौघांचा मृत्यू; सहाजण चिंताजनक\nपरळी : धनंजय मुंडेंना 'वैद्यनाथ'च्‍या प्रवेशद्वारावरच रोखले\nपंकजाताई मुंडेंना पाहताच नातेवाईकांना अश्रू अनावर\nवैद्यनाथ दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी सहा लाख रुपये\nकोपर्डी ‘ताई’च्या बहिणीच्या विवाहासाठी एकवटला सकल मराठा समाज\n‘वैद्यनाथ’ दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू; सहाजण चिंताजनक\nलातूर : नाकारलेले सोयाबीन निघाले विक्रीयोग्य\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2230", "date_download": "2018-09-22T03:24:59Z", "digest": "sha1:C56DXBSGHANEV5OKHZAH7DRAVM2QYDX3", "length": 3182, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nउपराष्ट्रपतींच्या हस्ते वेदविषयक जागतिक परिषदेचे उद्‌घाटन\nउपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्ली येथे ‘विश्व वेद संमेलन’ या वेदविषयक जागतिक परिषदेचे उद्‌घाटन केले. वेदांनी नेहमीच जागतिक शांतता, विश्वबंधुत्व आणि सर्वांच्या कल्याणाचीच शिकवण दिली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.\nवेदांनी मानवतेचे रक्षण करणारी शिकवण दिली आहे असे सांगत वेद हे संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठीच रचले गेल्याचा उल्लेख यजुर्वेदात आढळतो, असेही ते म्हणाले. वेदाधारित तत्त्वज्ञानाने दिलेली सत्य, अहिंसा, संयम, शांतता आणि आत्मिक उत्थान ही तत्त्वे, मानवी आयुष्यासाठी मूलभूत आवश्यक तत्त्वे असल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/work-of-bridge-at-bhayander-creek-tender-is-finally-known-1748828/lite/", "date_download": "2018-09-22T03:39:51Z", "digest": "sha1:5AEVI5P3ZOYIMQEHO4OITIPZDTESI3CZ", "length": 11914, "nlines": 134, "source_domain": "www.loksatta.com", "title": "work of bridge at Bhayander creek Tender is finally known | वसई-भाईंदर.. फक्त १० मिनिटांत | Loksatta", "raw_content": "\nवसई-भाईंदर.. फक्त १० मिनिटांत\nवसई-भाईंदर.. फक्त १० मिनिटांत\nवसई-विरार शहर भाईंदर खाडीवरून मुंबईला जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभाईंदरच्या खाडीवरील पुलाच्या कामाची निविदा अखेर प्रसिद्ध\nवसई-विरार शहर भाईंदर खाडीवरून मुंबईला जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाईंदर खाडीवर वाहनांसाठी सहापदरी पूल बांधण्याच्या कामाच्या निविदा मंगळवारी एमएमआरडीएने प्रसिद्ध केली. २०१३ मध्ये या कामाला मंजुरी देण्यात आली होती. सुमारे ११०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे वसई ते भाईंदर अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करू शकता येणार आहे.\nरेल्वे मार्गाने वसई-विरार शहर मुंबईला जोडले गेलेले आहे. मात्र वाहन घेऊन मुंबईला जायचे असेल तर महामार्गावरून खाडीला वळसा घालून जावे लागत होते. भाईंदरला जरी जायचे तर महामार्गावरून जावे लागत होते. वसईहून भाईंदरला रेल्वेने जाण्यासाठी दहा मिनिटे लागत असली तरी महामार्गावरून जाण्यासाठी एक ते दीड तास लागत होता. त्यामुळे रस्तामार्गे जाताना नागरिकांचा वेळ आणि इंधनाचा अधिक खर्च होत असे. भाईंदर-नायगावदरम्यानचा ब्रिटिशकालीन लोखंडी पूल वापरासाठी देण्याची बरीच वर्षे नागरिकांची मागणी होती, परंतु तो कमकुवत असल्याने त्याला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे भाईंदर खाडीवर रेल्वेपुलाला समांतर असा पूल बांधावा, अशी पर्यायी मागणी समोर आली. तत्कालीन नवघर माणिकपूर नगर परिषदेने १०० कोटी रुपये खर्चाच्या पुलाचा प्रस्ताव तत्कालीन एमएमआरडीए अध्यक्ष रत्नाकर गायकवाड यांना सादर केला होता. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एमएमआरडीएकडे खाडीवरून वाहनांच्या पुलाच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. २०१३ मध्ये एमएमआरडीएने या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. मात्र विविध कारणांमुळे पुलाच्या कामाच्या निविदा निघत नव्हत्या.\nअखेर मंगळवारी एमएमआरडीएने कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. १५ ऑक्टोबपर्यंत निविदेला अंतिम मंजुरी मिळणार आहे. या पुलासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आम्ही निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती एमएमआरडीएचे प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली. दोन वर्षांत हा पूल पूर्ण केला जाईल, असेही ते म्हणाले.\n* भाईंदर खाडीवरून रेल्वेपुलाला समांतर असा हा पूल असणार आहे.\n* त्याची लांबी पाच किलोमीटर, तर रुंदी ३० मीटर असेल. या पूल सहा पदरी आहे.\n* या पुलाला भाईंदर, पाणजू आणि नायगाव या तिन्ही ठिकाणी उतार असेल.\n* या पुलाचा खर्च ११०० कोटी.\nनायगावला या पुलाला उतार मिळाल्यानंतर तो रिंग रूटला जोडला जाणार आहे. तेथून तो वसईमार्गे विरारच्या नारिंगीपर्यंत जोडला जाणार आहे. भाईंदरला हा पूल नेताजी सुभाषचंद्र मार्गाला जोडून पुढे दहिसपर्यंत जाणार आहे. यामुळे वसईहून वाहनाने निघालेली व्यक्ती थेट भाईंदरला १० मिनिटांत आणि तेथून पुढे मुंबईला जाऊ शकणार आहे.\nनायगाव आणि भाईंदर यांदरम्यान असणाऱ्या पाणजू बेटावर जाण्यासाठी बोट हाच पर्याय आहे. पावसाळ्यात बोटीने प्रवास करणे धोक्याचे असते. त्यामुळे पाणजूचे रहिवासी भाईंदर खाडीवरील जुन्या रेल्वे पुलावरून जीव धोक्यात घालून चालत जातात. भाईंदर खाडीवरील नव्या पुलाला पाणजू गावात उतार देण्यात आला आहे. त्यामुळे त्याची समस्या दूर झाली आहे.\nपुलाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून निविदा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दोन वर्षांत पुलाचे काम पूर्ण होईल.\n– दिलीप कवठकर, प्रकल्प संचालक, एमएमआरडीए\nकल्याणच्या कुशीत नवे नगर\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nगावदेवी तलावात मृत मासे\nअफगाणिस्तान आणि इराकनंतर दहशतवादाची सर्वाधिक झळ भारताला\nहॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6447", "date_download": "2018-09-22T04:01:14Z", "digest": "sha1:P7GYUTWGCAA6IJRY4RRWCYO5T73YSQ4V", "length": 21170, "nlines": 256, "source_domain": "aisiakshare.com", "title": " समांतर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n४ वाजून ५७ मिनीटं.\nकंपनीचं आऊटपंच मशीन वेळ दाखवत होतं. काम संपवून लवकर खाली यावं तरी असं ५ वाजेपर्यंत ताटकळत थांबावं लागतं. एरवी मी नेहेमीसारखा त्या मशीनकडे पाहून हळूच एक शिवी पुटपुटलो असतो, पण आज नाही.\nकारण आज तिथे ती होती. पहिल्यांदाच पाहत होतो तिला कंपनीत. कदाचित न्यू जॉईन केलं असावं किंवा कदाचित लांब कुठेतरी बसत असावी आणि आज पंचिंगला या गेटजवळ आली असावी. काही का असेना. मला घंटा फरक पडत होता. मला काळजी वेगळीच होती.\nमला मुलींशी बोलायला जमत नसे. आत्ताही मला वाटत होतं की मी असाच येड्यासारखा तिच्याकडे कटाक्ष टाकत राहिन आणि हा हा म्हणता ही ३ मिनीटं संपून जातील. मग मी माझ्या वाटेला, ती तिच्या.\n\" तिने काहीच न कळून मला विचारलं.\nमी भानावर आलो. मला असं समोर कोणीही असलं तरी बोलता बोलता विचारात गढून जाण्याची वाईट सवय होती.\n\"काही नाही. तू क्वांटम फिजीक्समधला समांतर विश्वाचा हायपोथेसीस ऐकलायस का\" मी तिला विचारलं.\nती इरीटेट झाल्यासारखी वाटली. एक नजर पंचिंग मशीनकडे टाकत तिने खालचा ओठ बाहेर काढून नकारार्थी मान हलवली.\n\"त्यात असं म्हणलय...\" मी निर्लज्जासारखा बोलत राहिलो, \"...की जगात जेवढ्या शक्यता असतात तितकी वेगवेगळी जगं असतात. म्हणजे समजा आपण एक कॉईन हवेत उडवलं तर लगेच आपल्या जगाची २ जगं बनतात. म्हणजे पूर्ण कॉपी च्या कॉपी बरका. फक्त एकात त्या कॉईनचा छापा पडतो आणि दुसऱ्यात काटा....पण आपल्याला मात्र...\"\n\"हां....ऐकलंय ऐकलंय..\" ती मान डोलवत म्हणाली, \"पण माझा नाही विश्वास यावर...\"\n\"असं असेल तर मग चॉईसला काय अर्थ राहतो ना म्हणजे जे जे शक्य आहे ते ते सगळं होणारच असेल तर मग आपण मार्ग निवडतो म्हणजे काय करतो म्हणजे जे जे शक्य आहे ते ते सगळं होणारच असेल तर मग आपण मार्ग निवडतो म्हणजे काय करतो मला तर वाटतं ही कोणीतरी स्वत:ला दिलासा द्यायला बनवलेली थीअरी आहे. काय पाहिजे ते मिळालं नाही की मग ते दुसऱ्या जगात झालं असं म्हणायचं आणि आपली जबाबदारी झटकून टाकायची मला तर वाटतं ही कोणीतरी स्वत:ला दिलासा द्यायला बनवलेली थीअरी आहे. काय पाहिजे ते मिळालं नाही की मग ते दुसऱ्या जगात झालं असं म्हणायचं आणि आपली जबाबदारी झटकून टाकायची\nबोलता बोलता तिने फोन काढला आणि व्हॉट्सॲप चालू केलं. खरं तर मी तिला सांगणार होतो की आत्ता थोड्यावेळापूर्वीही जग विभागलं गेलं असेल आणि त्यापैकी एका जगात मी तुझ्याशी बोललो असेन आणि एका जगात नाही, आणि आत्ता आपण त्यापैकी पहिल्या जगात आहोत, पण आता पुढे बोलायची माझी हिंमत होईना.\nहिच्याशी ॲग्री व्हावं का पटणार असेल तर काय हरकत आहे पटणार असेल तर काय हरकत आहे का नको हिला वाटायचं पोराला स्वत:चं मतच नाही.\n\"हो ते पण आहेच\" मी बारीक आवाजात म्हणालो.\n\"तिने व्हॉट्सॲप मधून तोंड बाहेर काढून माझ्याकडे पाहिलं. हलकसं हसून फक्त \"हं\" असं म्हणाली आणि पुन्हा पटापट टाईप करायला लागली.\nच्यायला हिला बॉयफ्रेंड दिसतोय. त्याच्याशीच गुलूगुलू करत असेल. श्या राव काय नशीब असतं लोकांचं काय नशीब असतं लोकांचं आत्ता ती अशी माझ्याशी बोलत असती तर\nफोनमध्ये नोटिफिकेशनचा आवाज आला तसा मी लगेच पांघरूणातून हात काढून पटकन मोबाईल घेतला. अनलॉक करता करता मला क्षणभर घड्याळात ४:५८ झालेले दिसले.\nतिचाच मेसेज होता. आत्ता झाली आठवण सालीला.\n\"इकडे एक उपाशी डेस्परेट माझ्याशी क्वांटम मेकॅनिक्सवर बोलतोय...(विंक)\" मी मेसेज वाचला.\n\"इथे मी आजारी पडलोय, ऑफिसला नाही आलो तर मला मेसेज करायला वेळ नाही तुला आणि लोकांशी फालतू बौद्धिक गप्पा करायला वेळ आहे वाटतं\" मी मेसेज टाईप केला, आणि मग जोरात एक शिवी घालून डीलीट केला. अशा वेळी मला स्वत:चा फार राग येत असे.\n\" मी मेसेज पाठवला. मग पटकन एक डोळ्यातून पाणी काढून हसणारं तोंडपण पाठवलं.\nमी आशाळभूतासारखा दुसरी टिक येण्याची आणि ती निळी होण्याची वाट पाहत बसलो. तिला कंपनीत नीट रेंज नसते मला माहित होतं. कदाचित म्हणूनच तिने दिवसभर मेसेज केला नसेल....\nपण हे काय कारण आहे का च्यायला आत रेंज नाही तर बाहेर येऊन करायचा. बॉयफ्रेंडसाठी इतकंपण नाही करू शकत का आत रेंज नाही तर बाहेर येऊन करायचा. बॉयफ्रेंडसाठी इतकंपण नाही करू शकत का माजलीये साली. सगळे सारखं अटेंशन देतात त्यामुळे हिला आपली किंमत उरली नाहीये.\nमी अचानक भयंकर निराश झालो. फोन लांब फेकून दिला आणि परत पांघरूणात शिरलो. साला आपल्याला कधी मिळेल असं इतकं अटेंशन\nअजून एक मिनीट. शिट.\nफोनची रेंज गेलेली होती. आता हा परत चिडणार. संध्याकाळी भेटायला गेले तर परत तमाशे करेल.\nमी काहीच न कळून केस बोटाने कानामागे सारले आणि थोडी मान तिरकी करून भुवई खाजवली. समोर तो होताच. आशाळभूतासारखा मला न्याहाळत.\nमी किळस येऊन दुसरीकडे पाहू लागले. अभावितपणे कंबरेकवळ हात नेऊन मी टॉप खाली ओढला.\nमाझा फोन किणकिणला. त्याचाच होता. आता याला कसं आणि काय समजवायचं कट करावा का परत याची आणखी सटकायची...\nबघ बाबा बघ आशाळभूता असं असतं. कशाला टापतोस मला असं असतं. कशाला टापतोस मला बरा आहेस की सिंगलच...\nफोन वाजतच होता. शेवटी मनाचा हिय्या करून उचलला आणि बारिक आवाजात हॅलो म्हणाले. आता मशीनपाशी गर्दी होऊ लागली होती.\n\"एक मिनीट थांब फक्त\" मी कसबसं बोलले. त्यानी ऐकलं की नाही कोण जाणे कारण त्याने अगोदरच आरडाओरडी चालू केली होती....\nतिने आऊट स्वाईप केलं. ही ३ मिनीटं मला अगदी वाटलं तशीच गेली होती. पण असाही काही ओळखपाळख नसताना मी तिच्याशी कसा आणि काय बोलणार होतो तेही कंपनी प्रीमाईसेस मध्ये तेही कंपनी प्रीमाईसेस मध्ये उगीच हॅरेसमेंट केस वगैरे पडायची.\nआणि असंही कोणी आपणहून बोलेल असं आपलं थोबाड नाही. मी उगाच फोन काढून त्यात स्वत:चं रीफ्लेक्षन पाहिलं.\nकाल दाढी केली असती तर काहीतरी होप्स होते.\n\"पीप-पीssssप\" चला. संपला आजचा दिवस.\n\"एक्स्क्यूज मी..\" मागून एक अनिश्चीत आवाज आला. मी गर्र्कन मागे वळलो.\n\"अं...मी नवीन आलीये. बसस्टॉप कुठे आहे सांगतोस का\nआज मी गाडी आणली होती. कुठे राहते विचारवं का\nएक नंबर हो केदारभाऊ. तुम्ही\nएक नंबर हो केदारभाऊ. तुम्ही काहीतरी मोठं लिहा राव.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमस्त हो.. आणखी वाचायला आवडेल.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2231", "date_download": "2018-09-22T03:28:54Z", "digest": "sha1:3OIIUTRIIRLGAGRR3V47VIKUQCVYGCFJ", "length": 3974, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nलखनौमधील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या सातव्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींचे संबोधन\nलखनौमधील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या सातव्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संबोधित केले. यावेळी त्यांनी विद्यापीठ परिसरातील आंबेडकर भवनाचेही उद्‌घाटन केले.\nदेशउभारणीच्या कामातील प्रगतीबाबत राष्ट्रपतींनी यावेळी समाधान व्यक्त केले. मात्र सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील आव्हानांबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आवश्यक सुधारणांकडेही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी नोकरी करण्याऐवजी उद्योजक व्हावे, रोजगार निर्मिती करावी असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. आपण जो मार्ग स्वीकाराल, तो यशस्वी करण्यासाठी मूल्यांची कास धरूनच मार्गक्रमण करावे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाने समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी योजलेल्या उपक्रमांबाबत राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-cultivation-guava-4471", "date_download": "2018-09-22T04:12:52Z", "digest": "sha1:UTLYTBF33JYRD6IPP2XTLBQXDNNBEEFW", "length": 14082, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, cultivation of guava | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपेरू लागवड कशी करावी\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nपेरू लागवड कशी करावी\nपेरू लागवड कशी करावी\nउद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि.नगर\nशनिवार, 30 डिसेंबर 2017\nपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा\nहोणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी. लागवडीसाठी ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि १ किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे.\nपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा\nहोणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी. लागवडीसाठी ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि १ किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे.\nउत्पादन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरू झाडाची छाटणी, आकार देणे, वळण देणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. काही वेळा झाडे फार वाढून त्यांची दाटी झालेली असते. अशा झाडांची बहरापूर्वी छाटणी करून प्रत्येक झाडाच्या वाढीस पुरेशी जागा मिळेल, अशा बेताने त्याचा आकार ठेवावा, त्यामुळे झाडावर नवीन फुटवा येऊन चांगले उत्पन्न येऊ शकते, तसेच बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग-कीडदेखील कमी येते. छाटणी करताना जमिनीलगतच्या फांद्या छाटणेदेखील महत्त्वाचे आहे.\nसंपर्क ः ०२४२६- २४३२४७\nउद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि.नगर\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे फवारणीचा...\nनागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला प्रयोग डॉ.\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर सुरू...\nजळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात सुरू होते.\nखानदेशात ठिकठिकाणी हलका पाऊस\nजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.\nकांदा - लसूण पीक सल्ला\nबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची पुनर्लागवड होऊन पीक सुमारे १५ ते ४५ दिव\nफवारणीवेळी सुरक्षा किट वापरण्याला प्राधान्य\nऔरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त (ता.\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nगोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...\nसातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...\nसोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...\nपीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...\nकृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...\nअार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...\nअकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...\nसोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...\nशेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...\nजळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...\nखान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...\nकोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/amravati/collection-vehicles-winter-conferences-letter-government-agencies/", "date_download": "2018-09-22T04:18:54Z", "digest": "sha1:MUD6YALJBVB6ECZKNQ4SLUSVLGZKWKJ2", "length": 29024, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Collection Of Vehicles For Winter Conferences, Letter To Government Agencies | हिवाळी अधिवेशनासाठी वाहनांचे कलेक्शन, शासकीय यंत्रणांना पत्र | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nहिवाळी अधिवेशनासाठी वाहनांचे कलेक्शन, शासकीय यंत्रणांना पत्र\nअमरावती - नागपूर येथे ११ डिसेंबरपासून सुरू होणा-या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर, अमरावती, नाशिक व औरंगाबाद विभागातून विविध शासकीय यंत्रणांची सुस्थितीत असलेली वाहने अधिग्रहित केली जाणार आहेत. विभागीय आयुक्तांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.\nदरवर्षी हिवाळी अधिवेशनात राज्याचे अख्खे मंत्रालय नागपुरात असते. राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, कॅबिनेट व राज्यमंत्री, प्रधान सचिवांसह मंत्रालयीन विभागाचे अधिकारी, कर्मचारी असा प्रचंड फौजफाटा १५ दिवस मुक्काम ठोकतो. विदर्भाशी निगडित प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रामुख्याने हिवाळी अधिवेशन घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे मंत्री, सचिव, अधिकारी यांना ये-जा करता यावी, यासाठी त्यांच्या दिमतीला वाहनांचे कलेक्शन करण्याची तयारी सुरू झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने विभागीय आयुक्तांना सुस्थितीत असलेली वाहने गोळा करण्याचे कळविले आहे. त्याकरिता प्रादेशिक परिवहन अधिका-यांचे सहकार्य घेण्याच्या सूचना आहेत. हिवाळी अधिवेशन काळात वाहनांवर होणारा इंधन व दुरुस्तीचा खर्च विभागीय आयुक्त कार्यालयातून दिला जाणार आहे. नागपूर विभागातील मंत्री, राज्यमंत्र्यांची कार्यालयांना वाहने परस्पर न देता, विभागीय आयुक्तांमार्फत देण्याचा सूचना आहे. मंत्र्यांच्या शिबिर कार्यालयांना वाहने पुरविली जाणार नाही, ही बाब शासनाने स्पष्ट केली आहे. हिवाळी अधिवेशन काळात शासकीय वाहनांची कमतरता भासल्यास भाडेतत्त्वावर वाहने घेण्याचे अधिकार नागपूर विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय यांनी स्पष्ट केले आहे.\nवाहने अधिग्रहणासाठी या विभागांना पत्र\nनागपूर येथे डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्याकरिता मोठ्या संख्येने वाहने लागणार असल्याने शासनाने काही यंत्रणांना आपली वाहने देण्याबाबत पत्र पाठविले आहे. यात महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मूल्यांकन व राष्ट्रीयीकरण, रस्ते महामार्ग, मार्ग प्रकल्प मंडळ, पाटबंधारे अन्वेषण मंडळ, भूगर्भशास्त्र आणि खनिकर्म, राष्ट्रीय महामार्ग मंडळ, कामगार उपायुक्त कार्यालय, कृषी विभाग, आरोग्य सेवा मंडळ, वनविभाग आदी विभागांचा समावेश आहे.\nपोलीस विभागाच्या वाहनांचा सुरक्षेसाठी वापर\nहिवाळी अधिवेशनात राज्यपाल, मंत्री आणि अधिका-यांची सुरक्षा तसेच मोर्चे, आंदोलन हाताळण्यासाठी पोलिसांना अक्षरश: कसरत करावी लागते. त्यामुळे पोलीस विभागाची वाहने ही सुरक्षेसाठी वापरली जाणार असून, ती मंत्री, सचिवांना दिमतीला राहणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकार उत्पादकांची दिवाळी गेली निराशेत, यंदा ग्राहकांची संख्या रोडावली\nस्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा, मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता शिवसेनेला चिमटा\nटायरमध्ये योग्य हवा हा मोटारीच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा घटक\nटायरमध्ये योग्य हवा हा मोटारीच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा घटक\nएक्स्प्रेस-वे वर अतिवेग, अनियंत्रण, अतिआत्मविश्वास हा जीवघेणा\n'किटकनाशक व्यवस्थापन कायदा 2017 तात्काळ अस्तित्वात आणा',महाराष्ट्र शेतकरी मिशनची मागणी\nमध्यप्रदेश, अमरावतीतून येते खेप\nपत्नीने घेतला गळफास पतीची विहिरीत उडी\nसोयाबीनचे मातेरे, सर्वेक्षण केव्हा\nसात कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव\nडेंग्यूचे आणखी तीन पॉझिटिव्ह\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/thane/keeping-eye-elections-inauguration-inauguration/", "date_download": "2018-09-22T04:17:28Z", "digest": "sha1:7VANSQOQLKO4Z4NMH45FGATBJ4WMVEZR", "length": 25626, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Keeping An Eye On The Elections, The Inauguration Of The Inauguration | निवडणुकांवर डोळा ठेवून उद्घाटनांची लगीनघाई | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nनिवडणुकांवर डोळा ठेवून उद्घाटनांची लगीनघाई\nमुरबाड : वासिंद तालुक्यात ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अनेक रस्त्यांचे डांबरीकरण, नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र, हे शासकीय प्रोटोकॉलनुसार न करता पालकमंत्र्यांसोबतच प्रशासकीय यंत्रणेला डावलून ठेकेदारासोबत आमदार, खासदारांनी भूमिपूजनाचा कार्यक्र म घाईघाईत उरकण्याचा सपाटा लावला आहे. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही लगीनघाई सुरू असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.\nसार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत मुरबाड तालुक्यात पाच कोटींचा निधी रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, नूतनीकरणासाठी उपलब्ध झाला आहे. सरळगाव काँक्रि टीकरण, सायले, शीळघर, किसळ, झाडघर, कांदळी, पºहे, बंगालपाडा, धसई याअंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन रविवार, २९ आॅक्टोबर रोजी खा. कपिल पाटील व आ. किसन कथोरे यांनी सरकारी ऐवजी भाजपाचा कार्यक्र म या नावाखाली उरकले. केवळ होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर डोळा ठेवून भूमिपूजन आणि सोबत कार्यकर्ता मेळावा आयोजित करून दिखाव्याचा बडेजाव केला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nहिमाचल प्रदेशातील निवडणुकीच्या रिंगणात १५८ उमेदवार करोडपती; ६१ जणांवर खटले, १५५ जण २५ ते ५० या वयोगटातील\nही पॉर्नस्टार लढवणार व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात राष्ट्रपतिपदाची निवडणूक\nनवी मुंबईत 9 नोव्हेंबरला महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक, उमेदवारांचे अर्ज केले दाखल\nशिक्षा झालेल्या आमदार-खासदारांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात मागणी\nऔरंगाबाद अधिसभा निवडणुक रद्द करा- बामुक्टोची मागणी\nमतदार नोंदणीसाठी हवेली तहसीलदारांच्या पत्राचा शिरुरमध्ये गैरवापर\nसोनसाखळी चोरणारी इराणी जोडी गजाआड\nडोंबिवली स्थानकात होणार नवीन पूल\nप्लास्टिक पिशव्यांची जोमाने विक्री, पर्यावरणप्रेमी नाराज\nआयुष्यमान भारत योजनेचा ठाण्यात रविवारी शुभारंभ\nआरटीईच्या १०८०० जागा अद्याप रिक्त\nघरगुती गणेशोत्सवात साकारली क्लस्टरविरोधाची आरास\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Get-funding-for-beautification-minister-Ram-Shinde-Request/", "date_download": "2018-09-22T03:45:36Z", "digest": "sha1:ZTJU7FXHVMKZX7H2YBRK2SZ642KCMH4C", "length": 3721, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘जलयुक्‍त’च्या नवीन निकषाची अट शिथिल करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘जलयुक्‍त’च्या नवीन निकषाची अट शिथिल करा\n‘जलयुक्‍त’च्या नवीन निकषाची अट शिथिल करा\nऐतवडे बुद्रूक : वार्ताहर\nवाळवा तालुक्यातील लाडेगाव, ऐतवडे बुद्रूक, ठाणापुडे, करंजवडेसह वारणा पट्ट्यातील विहीर बागायत गावात नवीन बंधार्‍यांसाठी 28 प्रस्ताव मंजुरीसाठी दिले होते. ते विविध निकष लावून रद्द करण्यात आले. त्या नव्या निकषांची अट शिथिल करून त्या बंधार्‍यांसाठी निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना लाडेगावचे सरपंच रणधीर पाटील यांनी दिले.\nनिवेदनात म्हटले आहे की, ओढ्या-ओघळीवर नवीन सिमेंट बंधारे बांधणे, जुने सिमेंट बंधारे दुरूस्त करणे, ओढे-ओघळी खोलीकरण व रुंदीकरण करणे, पिण्याच्या पाण्याचे दुर्लक्षित आडांची दुरूस्ती व गाळ काढून त्याचे सुशोभिकरण करणे यासाठी निधी मिळावा. लाडेगाव येथील सेवा सोसायटीच्या अध्यक्षा शुभांगी पाटील, नगरसेवक विक्रम पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z160406021436/view", "date_download": "2018-09-22T03:38:28Z", "digest": "sha1:PDNKBRJ74QVPVWZHLGONRXHNPSV2VJXK", "length": 10672, "nlines": 135, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सीमान्तपूजनविधीचा विरोध", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|\nमूत्र व रेत यांवरून पुरुषत्वपरीक्षा\n‘ सीमान्तपूजन ’ विधीवरून प्राचीन रीतीचे ज्ञान\nब्रह्मचर्यसमाप्तीनंतर वधूशोधार्थ वराचा प्रवास\nविवाहकालाच्या कमीत कमी मर्यादा\nस्त्रीजातीचे सोमादी पती, व कन्यादानाचे वय\nस्त्रीपुरुषांच्या वैवाहिक वयांमधील अंतर\nव्यावहारिक व कौटुंबिक वर्तन\nवराची गृहस्थिती व कुटुंबीयांचे पाठबळ\nजावयास मदत, व घरजावई करणे\nवराची बुद्धिमत्ता व विद्वत्ता\nवराच्या पातित्यादी दोषांबद्दल खबरदारी\nदूर ठिकाणच्या वराचा निषेध\nपुरुषाची शुभाशुभ सामुद्रिक लक्षणे\nसामुद्रिकशास्त्राचा दुरुपयोग व सदुपयोग\nकामशास्त्र, ज्योतिषशास्त्र आधारे पाहावयाच्या गोष्टी\nजन्ममासादी दोषाचा निषेध व व्याप्ती\n‘ ज्येष्ठ ’ शब्दावर कोटिक्रम\nवधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे\nअष्टम व द्वादश लग्नांचे दोष\nक्रूरक्रान्तादी दोष व त्याचा अपवाद\nशकुनांचे प्रकार व फ़लांवरून वर्गीकरण\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nसांप्रतच्या पद्धतीचा व सीमान्तपूजनविधीचा विरोध\nप्राचीनकाळचा रिवाज नि:संशय आतच्या या प्रकाराहून निराळा होता. आजच्या स्थितीत कन्येचा विवाह म्हणजे आईबापांच्या मानेवर जड जोखड घातल्याप्रमाणेच असते. यामुळे वरपक्षाच्या बाजूने लग्नाची उचल होते तिजपेक्षा वधूपक्षाकडून ती अधिक होते. या स्थितीचा परिणाम असा झाला आहे की, मुलीचे वय लग्नाचे झाले आहे असे अंमळ कोठे वाटू लागले की आईबापे आपण होऊन वराच्या शोधाच्या तजविजीस लागतात, व ही आतुरता अनेक प्रसंगी त्यांची त्यांस घातुक झाल्याचेही मागाहून त्यांच्या अनुभवास येते.\nकन्याविक्रयच करून पैसे मिळवू इच्छिणार्‍या आईबापांच्या अंगी मात्र ही आतुरता वास करीत नाही, व अशी आईबापे अधिक पैसे मिळविणार्‍या लालचीने आपली कन्या खुशाल मोठी होऊ देतात. परंतु जी आईबापे कन्यविक्रयच्या या नीच मार्गाचे अवलंबन करणारी नसतात, त्यांजकडून मात्र वरशोधनाच्या कामी ही घाई झाल्याचे दृष्टीत्पत्तीस आल्यावाचून राहात नाही. अनेक प्रसंगी विवाह्य कन्येचा बाप, भाऊ, चुलता, मामा वगैरे मंडळीबरोबर मुलीस घेऊन वरशोधासाठी या गावाहून त्या गावाकडे, त्या गावाहून तिसरीकडे, याप्रमाणे एकसारखी भटकत राहून अखेर संधी दिल्याबरोबर मुलीच्या विवाहाचे काम एकदाचे कसेबसे तरी साधून घेतात. मात्र हा जो काही प्रकार होतो तो लोकरीतीत शास्त्रसिद्ध मानिलेल्या ‘ सीमान्तपूजन ’ विधीशी सर्वथा विरुद्ध आहे यात संशय नाही.\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/atal-bihari-vajpayee", "date_download": "2018-09-22T04:25:17Z", "digest": "sha1:ZC5ATTDIIEUTASOSXLHBR6IAZHZRXBZW", "length": 27377, "nlines": 303, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "atal bihari vajpayee Marathi News, atal bihari vajpayee Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nतालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nSurgical Strike: सरकारकडून वादाचा स्ट्राइक...\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\n'राफेल'साठी भारताकडून रिलायन्सचे नाव दिले\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nआशियाई देशांमध्ये ५९ टक्के दहशतवादी हल्ले\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे..\nसर्जिक स्ट्राइक दिन साजरा करण्याच..\n‘अजेय’ भाजपचे ‘बिगर अटल’ डावपेच\nराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनतेला विश्वासात घेण्याऐवजी, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाने विरोधी पक्षांच्या नेतृत्वावर, त्यांच्या विश्वासार्हतेवर टीका करण्यात आणि आरोप करण्यातच धन्यता मानली. या आरोपांचं काय करायचं ते विरोधी पक्ष पाहून घेतील. आपल्यापुरता मुद्दा असा आहे, की लोकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल सत्ताधारी पक्ष बोलत का नाही\nअटल वारसा आणि आजचा भाजप\nभारत-पाक चर्चा अवघड का आहे\nइम्रान खान यांनी द्विपक्षीय चर्चेची तयारी दाखवली असली तरी या दिशेने मार्गक्रमण करणे त्यांना कठीण जाणार आहे. भारत-पाक चर्चेला जागतिक राजकारणातील वातावरण हवे तसे अनुकूल नाही...\nवाजपेयींचा जीवनप्रवास अनुभवा रांगोळ्यांतून...\nराज ठाकरेंनी लाइव्ह रेखाटलं वाजपेयींचं व्यंगचित्र\nमुंबईत वाजपेयींचे स्मारक उभारणार\nभारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी हे मृत्यूवर मात करून जीवन जगणारे नेते होते. त्यांचे जीवन हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आम्हाला ध्येय दाखवले, ध्येयवाद शिकवला. ...\nअटलजी देशासाठी जगले : हजारे\nदिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गीतेत उपदेश केल्याप्रमाणे निष्काम भावनेने देशसेवा केली. अटलजी खऱ्या अर्थाने भगवद्गीता जगले.\nवाजपेयींच्या नावे भाजपतर्फे पाठ्यवृत्ती\nश्रद्धांजली सभेनिमित्त विचारिक विरोधक एकत्र\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचा सहभाग असलेल्या श्रद्धांजली सभेला त्यांच्या वैचारिक विरोधकांना एकत्र आणण्याचे काम सोमवारी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केले.\nvajpayee: वाजपेयींमुळेच जगात दहशतवादावर चर्चा सुरू झाली- मोदी\n'माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी हे देशातील सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे नेते होते, त्यांनी आपल्या कार्याद्वारे देशाला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेले. देशाला एक शक्तिशाली राष्ट्र बनवण्यासाठी जे-जे काही आवश्यक होते ते-ते त्यांनी केले', अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये दिलेले योगदान अमूल्य आहे...\nस्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय पटलावरील उत्तुंग व सर्वमान्य नेतृत्व शुक्रवारी अनंताच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले. कोट्यवधी देशवासीयांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवलेले माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अत्यंत भारावलेल्या वातावरणात दुपारी अखेरचा निरोप देण्यात आला.\nAtal Bihari: पराभूत वाजपेयींना बघायला एवढी गर्दी...\nहा प्रसंग २४ डिसेंबर १९८४ रोजीचा. आणि या दिवशी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या सभेतील उत्सवमूर्ती होते अटलबिहारी वाजपेयी. वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती खरी, मात्र त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल ताजे होते.\nप्रत्येक नदीत प्रवाहित होणार वाजपेयींच्या अस्थी\nमाजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमधील मुख्य नद्यांमध्ये प्रवाहित करण्यात येतील, अशी घोषणा उत्तर प्रदेश सरकारने आज केली. तीन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषविलेले वाजपेयी प्रदीर्घ काळासाठी लखनऊ मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करत होते. वाजपेयी यांचे दीर्घ आजारानंतर एम्स रुग्णालयात गुरुवारी निधन झाले.\nAtal Bihari Vajpayee Live: अटलबिहारी वाजपेयी पंचत्त्वात विलीन\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात वयाच्या ९३व्या वर्षी देहावसान झाले. वाजपेयी यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने २२ ऑगस्टपर्यंत सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, त्यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले आहेत.\nमाधुरीने वाजपेयींकडून असा हिसकावला गुलाबजाम\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आज हजारोंच्या उपस्थितीत दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळी अखेरचा निरोप देण्यात आला. वाजपेयी शरीररुपाने निघून गेले असले तरी आठवणींच्या रुपात ते आपल्यात कायम राहतील अशी त्यांच्या चाहत्यांची भावना आहे. अशीच एक आठवण ज्येष्ठ पत्रकार राशिद किडवई यांनी सांगितली आहे. वाजपेयी यांना गुलाबजाम किती आवडत असत याचा प्रत्यय किडवईंच्या आठवणीतून उघड झाला आहे.\nअटलजी गेल्यानं मी अनाथ झालोः शत्रुघ्न सिन्हा\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झाल्याचं वृत्त ऐकल्यानंतर मला अनाथ झाल्यासारखं वाटत आहे, अशा शब्दांत भाजपचे खासदार आणि बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nवाजपेयी पंचत्त्वात विलीन; मानसकन्येनं दिला मुखाग्नि\nप्रसिद्ध कवी, प्रखर वक्ता, सशक्त पत्रकार आणि जनतेचा नेता अशी ख्याती प्राप्त झालेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आज (शुक्रवार) पंचत्त्वात विलीन झाले. दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळावर त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. वाजपेयी यांनी दत्तक घेतलेल्या त्यांच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांना मुखाग्नि दिला.\n... जेव्हा वाजपेयी भाषणच विसरतात\nमाजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी आपल्या प्रखर, शैलीदार आणि प्रभावी भाषणांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या भाषणाने लाखो श्रोते मंत्रमुग्ध होत असत, मात्र देशातील वक्ता म्हणून प्रसिद्ध असलेले वाजपेयी एकदा भाषण करत असताना नि:शब्द झाले होते हे फारच थोड्यांना माहीत आहे.\nAtal Bihari Vajpayee death: वाजपेयींच्या निधनामुळं बॉलिवूड शोकसागरात\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळं हिंदी सिनेसृष्टीतही शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमध्ये वाजपेयींचे अनेक चाहते होते. हिंदी सिनेसृष्टीतील काही कलाकार नेते म्हणून त्यांचा आदर करत होते. तर, अनेक कलाकारांवर त्यांच्या काव्यप्रतिभेनं गारुड केलं होतं. वाजपेयींच्या निधनाबद्दल या सर्वांनीच तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांनी ट्विटरद्वारे वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nतालिबाननंतर 'CPI-माओवादी' सर्वात खतरनाक: अमेरिका\nनव्या विस्तारात शेलारांवर कृपा, खडसेंचे कमबॅक\n'सर्जिकल स्ट्राइक दिना'वरून वादाचा स्ट्राइक\nमुलासोबत US दौरा, महापौर म्हणाल्या चूक काय\nसिनेरिव्ह्यू: 'मंटो'चा संघर्ष तुम्हाला छळत राहील\nएटीएसला भटकळ कुठे आहे याची माहितीच नाही\nबजरंगचे गुण जास्त असूनही 'खेलरत्न' विराटला\nमुंबईत रेल्वे रुळांवरून तब्बल १०० टन कचरा जमा\n'राफेल'ची किंमत का जाहीर करत नाही: सिन्हा\n अर्धे नाशिक शहर अनधिकृत\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://khagolvishwa.com/2014/09/18/%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-22T03:06:42Z", "digest": "sha1:YKQR3GH2LF54LAYU6726CEEPE3DY2YHV", "length": 7670, "nlines": 100, "source_domain": "khagolvishwa.com", "title": "छोट्या आकाशगंगेपोटी अजस्त्र कृष्णविवर ! | खगोलविश्व", "raw_content": "\nखगोलशास्त्रावर मराठीत माहिती देणारे संकेतस्थळ\nछोट्या आकाशगंगेपोटी अजस्त्र कृष्णविवर \nवॉशिंग्टन – अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञांच्या एका पथकास एका तुलनेने छोट्या असलेल्या आकाशगंगेमधील अजस्त्र कृष्णविवराचा शोध लागला आहे. या पथकामध्ये एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.\nया आकाशगंगेमधून रात्रीच्या वेळी कोणत्याही साधनाशिवाय केवळ डोळ्यांनी पाहिल्यास आकाश कमीतकमी 10 लाख ताऱ्यांनी लखलखताना दिसेल, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. आपल्या आकाशगंगेमधून रात्रीच्या वेळी सुमारे चार हजार तारे दिसतात. याचबरोबर, या कृष्णविवराचे वस्तुमान ‘मिल्की वे‘ या आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराच्या पाचपट इतके प्रचंड आहे. आजपर्यंतच्या सर्वांत घनदाट आकाशगंगेमध्ये हे कृष्णविवर आढळून आले आहे. आपल्या आकाशगंगेच्या व्यासाच्या तुलनेमध्ये या आकाशगंगेचा व्यास 1/500 इतका कमी आहे. नासाच्या हबल या अवकाश दुर्बिणीच्या माध्यमामधून मिळालेल्या माहितीचा वापर करुन या संशोधकांनी हा शोध लावला आहे.\nविश्‍वामध्ये अजस्त्र कृष्णविवरे असलेल्या अनेक छोट्या आकाशगंगाही असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष या संशोधनामधून काढण्यात आला आहे. याचबरोबर, दोन वा अधिक आकाशगंगांच्या धडकेमधून तारकापुंज निर्माण होण्याऐवजी या छोट्या आकाशगंगांचा जन्म झाला असण्याची शक्‍यताही या संशोधनामधून पुढे आली आहे. अनिल सेठ या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाच्या नेतृवाखालील शस्त्रज्ञांच्या पथकाने हे यश मिळविले आहे.\n~ by सागर भंडारे on सप्टेंबर 18, 2014.\n2 प्रतिसाद to “छोट्या आकाशगंगेपोटी अजस्त्र कृष्णविवर \nअंतराळ संशोधनात केलेल्या कामगिरी बद्दल अभिनंदन\nसोनवणे रुपचंद रावसाहेब said this on\tजानेवारी 28, 2015 at 4:00 सकाळी | उत्तर\nछान अंतराळ संशोधनात केलेल्या कामगिरी बद्दल अभिनंदन\nसोनवणे रुपचंद रावसाहेब said this on\tजानेवारी 28, 2015 at 4:01 सकाळी | उत्तर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nजगभरातून भेट देणारे खगोलप्रेमी\nसंदीप कांबळे on सूर्यग्रहणांचे प्रकार\nपत्ता: पुणे , मुंबई आणि बंगळूर\nयोग्य वेळी सर्व माहिती जाहीर करु\nसध्या आम्ही ई-मेलवर उपलब्ध आहोत.\nसंपर्काची भाषा : मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T03:26:10Z", "digest": "sha1:HBFXL6OYOHGL77EVEXMDG2ACVUEBMAV6", "length": 4233, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माणिक्यधारा धबधबा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअब्बे • अरिसीना गुंडी • इरुपु • उंचाल्ली • एम्मेशिर्ला • कलहट्टी • कुंचीकल • कुडुमारी • कूसाल्ली • केप्पा • गोकाक • गोडचिनामलाकी • चुंचनाकट्टे • चुंची • जोग • बरकना • बेन्नेहोल • मागोड • माणिक्यधारा • मुत्याला माडवू • मेकेदाटू • वारापोहा • शिमसा • शिवसमुद्रम • साथोडी • हेब्बे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ एप्रिल २०१४ रोजी ००:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2233", "date_download": "2018-09-22T03:28:42Z", "digest": "sha1:FMIJ6DHJXI73LGSECMK4ATE7EWH6FAAG", "length": 3546, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारतातील सायबर गुन्हे विषयक सर्वेक्षण अहवाल प्रकाशित\nभारतातील सायबर गुन्ह्यांचा आढावा घेणारा सर्वेक्षण अहवाल केपीएमजीने प्रकाशित केला आहे. सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध, ओळख आणि तपासासाठी भारतात पुरेसे कायदे नसल्याचे या सर्वेक्षणातून सूचित होते. या सर्वेक्षणात अभ्यासकांनी या क्षेत्रातील 300 पेक्षा जास्त प्रतिसादकांशी संवाद साधला.\nसायबर सुरक्षा हा आपल्या उद्योगाला असणारा धोका वाटतो, असे मत 79 टक्के संघटनांनी या सर्वेक्षणात नोंदवले. 81 टक्के संघटनांनी सायबर सुरक्षेची खातरजमा करण्यासाठी खर्चाची तरतूद केल्याचे स्पष्ट झाले. तृतीय पक्षाकडून कोणतेही काम करून घेण्यापूर्वी सायबर सुरक्षासंबंधी जोखीम व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे मत 48 टक्के प्रतिसादकांनी व्यक्त केले तर 18 टक्के संघटनांनी आपण कोणत्याही प्रकारच्या सायबर हल्ल्याचा प्रतिकार करण्यास सक्षम असल्याचे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/wari/tukaram-maharaj-palkhi-2017-56737", "date_download": "2018-09-22T03:52:47Z", "digest": "sha1:6QTZ5ZZH2PTV4S2N7MASSHKQF7KEDJA6", "length": 14816, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tukaram Maharaj Palkhi 2017 अश्वाच्या पायाखालची मातीही पांडुरंगाचा आशीर्वाद | eSakal", "raw_content": "\nअश्वाच्या पायाखालची मातीही पांडुरंगाचा आशीर्वाद\n(शब्दाकंन - सचिन शिंदे)\nशनिवार, 1 जुलै 2017\nपालखी सोहळा सकाळी बोरगावहून होणार मार्गस्थ\nमळखांबी येथे सोहळ्याचा दुपारचा विसावा होणार\nतोंडले बोंडलेच्या अलीकडे होणार पांडुरंगाचा धावा.\nसायंकाळी सोहळा पिराची कुरोलीस विसावणार\nकुंडलिक गुरगौड, बेल्लूर, (जि. धारवाड, कर्नाटक)\nतुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभ रिंगण डोळ्यांत साठवण्यासाठी आम्ही रस्त्याच्या कडेला कड केले होते. त्यातून वाऱ्याच्या वेगाने धावलेल्या अश्वाच्या दर्शनाने मी धन्य झालो. माउलीचे अश्व धावताना वारकऱ्यांनी ‘पुंडलिक वरदा’ऽऽ चा केलेला गजर कानात साठून राहिला आहे. तेच बळ घेऊन पुढची वाटचाल करत राहिलो. उभ्या रिंगणात धावलेल्या अश्वाच्या पायाखालची माती मी मस्तकी लावली त्यामुळे जणू पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाल्याचीच माझी भावना झाली. अर्धा तास झालेल्या रिंगणाने पंढरीच्या वाटेकडील ओढ अधिक तीव्रतेने वाढली होती. मजल दरमजल करत किमान पंधरा किलोमीटरचा टप्पा ओलांडून आम्ही बोरगावात पोचलो.\nअकलूज येथील मुक्काम आटोपून सकाळी पालखी सोहळा बोरगावकडे मार्गस्थ झाला. सकाळच्या न्याहरीपूर्वीच रिंगण सोहळा होणार होता. मी रथामागच्या १८६ क्रमांकाच्या दिंडीतून चालतो. बेल्लारीचे दोनशे लोक दिंडीत आहेत. मला जास्त मराठी येत नाही; मात्र अभंग पाठ आहेत. माझ्या गुरूंनी मराठीतले अभंग कन्नड भाषेत लिहिले आहेत. त्यामुळे त्या अभंगाची आम्हाला ओळख आहे. अकलाईमंदिर मार्गे पुढे सरकलेला सोहळा माळीनगरमध्ये आला. तेथे उभे रिंगण होणार होते. त्याची उत्सुकता होती. माळीनगरच्या हद्दीत पालखी एका लिंबाखाली थांबवण्यात आली. तेथून रथापुढच्या व रथामागील दिंड्या रस्त्यात उभा राहिल्या. दोन्ही बाजूने वारकरी व मध्ये अश्व धावण्यासाठी जागा ठेवण्यात आली.\nरथामागील व पुढील दिंड्या असा पद्धतीने उभ्या राहिल्या होत्या, की रथ मधोमध आला होता. चोपदारांसह पालखी सोहळाप्रमुख पूर्ण रिंगण फिरून पाहत होते. रिंगणात येणाऱ्या वारकऱ्यांना बाजूला करत होते. रिंगण लावून झाल्यानंतर काही मुलांनी रिंगणात रांगोळी रेखाटली. लाल, हिरव्या, पांढऱ्या रंगाची उधळण करत पूर्ण दोन किलोमीटरची रांगोळी रेखाटताना त्यांचा वेग मोठा होता. त्याचे वारकऱ्यांनीही कौतुक केले. त्यांनी रांगोळी काढून झाल्यावर माउलींचे अश्व सोडण्यात आले. ‘पुंडलिक वरदा’ऽऽ चा गजर झाला. इशारा करताच अश्व सोडण्यात आले. अश्वही वाऱ्याच्या वेगाने सुमारे दोन किलोमीटरचे उभे रिंगण पूर्ण करून आल्यानंतर पुन्हा मानाचे अश्व सोडण्यात आले. त्यावरील चोपदार होते. तेही अश्व धावले. त्यानंतर रिंगण पूर्ण करून आल्यानंतर मध्ये थांबवलेल्या पालखीतील पादुकांना अश्वाने अभिवादन केले अन्‌ पुन्हा राहिलेले रिंगण ते अश्व धावले. अश्व गेल्यानंतर माझ्यासहित वारकऱ्यांनी अश्व धावलेल्या जागेची माती मस्तकी लावली. तेथे दुपारचा विसावा झाल्यानंतर पालखी पुन्हा पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झाली.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nगणपती व पंजांची एकत्र पूजा (व्हिडिओ)\nवडगाव निंबाळकर येथील घोडके कुटुंबाचा अनोखा उपक्रम वडगाव निंबाळकर (पुणे): गणेशोत्सव आणि मोहरम सण एकाच सप्ताहात आल्यामुळे येथील महादेव घोडके यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.holmbygden.se/mr/2015/11/27/ny-chans-att-bli-forstarkt-medmanniska-712/", "date_download": "2018-09-22T03:55:37Z", "digest": "sha1:ECUQTK6YE5BAOU2SJ6MKG4T4G5O6DNS3", "length": 12978, "nlines": 134, "source_domain": "www.holmbygden.se", "title": "नवीन संधी शेजारी पुनरावृत्ती करणे 7/12! | Holmbygden.se", "raw_content": "\nमेल- आणि टेलिफोन यादी\nगेम सॉफ्टवेअर, परिणाम आणि टेबल\nसमर्थन Holms सुरेश (मोफत) आपण स्वीडिश खेळ खेळू तेव्हा\nHolm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर\nHolm फायबर आर्थिक असोसिएशन\nHolm च्या स्थानिक इतिहास सोसायटी\nDrakabergets सुरेश – मोटरसायकल आणि स्नोमोबाइल\nVike ना-नफा व्याज गट\nबोट, पोहणे आणि जल क्रीडा\nAnund फार्म आणि Vike जॉगिंग ट्रॅक\nHolm वन पासून एक शोध काढूण अहवाल द्या\nHolm मध्ये निवास व्यवस्था जाहिरात\nआम्ही Holm भाग-वेळ रहिवासी\nलॉग इन Loviken मध्ये कॅबिन\nसुंदर सरोवर दृश्य सह व्हिला\nकल मध्ये विलक्षण स्थान\nकार्यशाळा आणि अविवाहित सह व्हिला\nGimåfors व्हिला किंवा सुट्टी पान\nजबरदस्त आकर्षक दृश्ये छान व्हिला\nअत्यंत वसलेले घर मी Anundgård\nधान्याचे कोठार सह घर\nÖstbyn मध्ये आकर्षक शताब्दी\nदीप पाईप मध्ये सुट्ट्यांमध्ये घर\nसाठी Holm आणीबाणी माहिती\nराष्ट्रीय ग्रामीण बातम्या (विकास)\nHolm चर्च आणि Holm तेथील रहिवासी\nHolm चित्रपट – इंग्रजी मध्ये\nतुम्हाला माहीत आहे का…\n← मागील पुढे →\nनवीन संधी शेजारी पुनरावृत्ती करणे 7/12\nवर पोस्टेड 27 नोव्हेंबर, 2015 करून Holmbygden.se\n ते श्रद्धांजली सूचित करा thomas.aslin@sundsvall.se\n(आपण आधीच HBU द्वारे असे केले नसेल तर)\nआज संधी घ्या. 18 (स्थान नंतर जाहीर करणे) प्रशिक्षण जात एक तर म्हणतात विशद शेजारी होण्यासाठी. प्रशिक्षण केल्यानंतर, आपण Holm येथे अपघाती एसएमएस थेट मदतीसाठी केलेला धावा चालकाकडून प्राप्त करू शकता. आपण आणि या नाही विशिष्ट जबाबदाऱ्या किंवा अधिकार आहेत, पण आपल्याला मदत करण्यास आणि सक्षम आहेत तर प्रत्यक्षात आपल्या नातेवाईक किंवा नाही हे फरक करू शकता जे, शेजारी किंवा टिकून जवळील इतर कोणालाही\nप्रकल्प सुरू असल्याने 2013 असे झाले आहे 11 Holm मध्ये गजर आणि जवळजवळ सर्व रुग्णवाहिका आणि तातडीच्या सेवा आधी स्वयंसेवक आहे. तथापि, आम्ही शक्यतो Holmsjön सुमारे थोडे रक्कम सह Holm जिल्ह्यात अधिक असणे आवश्यक आहे, आणि. सध्याच्या परिस्थितीत अशा आहे. Holmsjön किंवा Vike दक्षिण बाजूस एक नाही, Loviken, Sandnäset, Kväcklingen, Österström आणि कल. आपण विचार आणि आवड असलेल्या आणि योग्य असू शकते इतर कोणालाही माहीत आहे का. त्यांना सांगा\nप्रशिक्षण करून Medelpads बचाव असोसिएशन आयोजित आणि मुक्त आहे. Holm विविध अपघात या रीतीने लगेच सतर्क केले जाऊ शकते की काही इतर Medelpad मध्ये फक्त स्वीडन मध्ये ठिकाणी सोबत,.\nमहत्वाचे अनेकदा सोपा क्रिया – मुख्य गोष्ट पटकन केले जाते. ही प्रणाली म्हणून महत्वाचे योग्य Holm p.g.a करते. अपघात सहसा आहे की. 20-60 जवळच्या रुग्णवाहिका आणि बचाव सेवा मिनिटे.\nआपल्याला माहिती आहे Holm त्याच्या स्वत: च्या Defibrillators आहे का\nअधिक वाचा आणि पुनरावृत्ती शेजारी कथा पाहू holmbygden.se/akut (माध्यमातून सहज आढळले “ ” मुख्य पृष्ठ शीर्षस्थानी).\nथॉमस Åslin, फायर निरीक्षक / आतील साखळी\nप्रकल्प अधिक वाचा (फ्रान्स. 2012), येथे क्लिक करा.बंद करा.\nग्रामीण भागात लोक शहरी भागात लोक अपघात संरक्षण समान पातळीवर पोहोचू शकत नाही. नगरपालिका च्या नागरिकांना अपघात विरुद्ध \"समान संरक्षण\" आहे आणि हा प्रकल्प चांगले हे अवलंब करण्यात येणार पाहिजे.\nग्रामीण भागात शहरी भागात जास्त अपघात विरुद्ध कमी संरक्षण जेथे मोठ्या- आणि आणीबाणी सैन्याने उच्च लोकसंख्या घनता असलेल्या भागात आधारित. अधिक प्रतिबंध आणि अपघात प्रतिबंधक कायदा भाग गाठली नाही म्हणून प्रथम पण नागरी समाज क्षमता सक्षम न करता.\nवैयक्तिक समर्थन माध्यमातून शेतात अपघात विरूध्द चांगले संरक्षण.\nग्रामीण अपघात संरक्षण एक संकल्पना विकसित. संकल्पना ग्रामीण आणि मापे अत्यंत लाजीरवाणा अपघात जाणून बसतो (समुपदेशन, माहिती, देखरेख इ) कमी आणि या व्यवस्थापित करण्यासाठी. ऑक्टोबर द्वारे व्यवस्थापन एमआरएफ उपस्थित संकल्पना कल्पना 2012.\nशोध चॅनेल ज्यामुळे शिक्षण आणि माहिती पद्धतशीरपणे ऑपरेट करता येते, आणि या स्थानिक \"सुरक्षा लोक\" होऊ इच्छित असलेल्या लोकांना शोधण्यासाठी माध्यमातून (या लोकांसाठी नाव विचार). संख्या व्याज आणि समुदाय आकार अवलंबून\nऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत 2012, किमान संकल्पनेवर आधारित पायलट अंमलबजावणी 3-5 ग्रामीण भागात शहरी भागात समुदाय.\nजानेवारी-फेब्रुवारी 2013, महानगरपािलका कमर्चारी प्रकल्प आणि एमआरएफ आणि एक चिरस्थायी प्रक्रियेत काम विकसित करण्यासाठी त्याच्या क्षमता मूल्यमापन FIP अपघात संरक्षण पूर्ण करू शकता. मूल्यमापन देखील एसएमएस घंटा शक्यता समाविष्ट नये असे की अनेक ठिकाणी नंतर आवश्यकता निकष यावर सहमती झाली मध्ये परिचय \"सुरक्षा लोक\" तसेच संधी पाठविले जाऊ शकतात (उदा 30 स्थानिक आग सेवा माझे योगदान). काम अहवाल संकलित आणि व्यवस्थापन संघ एमआरएफ गेल्या फेब्रुवारी सादर केले जाते 2013.\nही एंट्री मध्ये नोंदवलेला बातम्या करून Holmbygden.se. बुकमार्क प्रचिती.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/action-against-illegle-construction-in-seena-river/", "date_download": "2018-09-22T03:44:10Z", "digest": "sha1:HS5EB2IQ3O6IPI5HCZXKK6UMPACWTSO2", "length": 4430, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीना पात्रातील नंदनवन लॉनच्या अतिक्रमणावर हातोडा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › सीना पात्रातील नंदनवन लॉनच्या अतिक्रमणावर हातोडा\nसीना पात्रातील नंदनवन लॉनच्या अतिक्रमणावर हातोडा\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या पुढाकारातून महापालिकेने सुरु केलेल्या सीना नदी पात्रातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे.\nनदी पात्रात अतिक्रमण करुन बांधण्यात आलेल्या नंदनवन लॉनचे अतिक्रमण हटविण्यास पोलिस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. मनपातील एका माजी पदाधिकारी व नगरसेवकाशी संबंधित असलेल्या अतिक्रमणावर हातोडा मारण्यात आल्यामुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nसीना नदीपात्रातील नंदनवन लॉनवरील कारवाईला न्यायालयातून स्थगिती आल्याचा जाधव परिवाराने दावा केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या पुढाकारातून महापालिकेने सुरु केलेली अतिक्रमण हटाव मोहिमे थांबविण्याची मागणी केली आहे.\nयाबाबत ऑर्डर हातात आली नसल्याने कारवाई सुरूच राहणार आहे. स्थगितीची ऑर्डर हातात आल्यावर निर्णय घेवू असे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणाची उद्या न्यायालयात सुनावणी असून तोपर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिल्याचे सुरषा इथापे म्हणाले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-archbishop-philip-neri-pherranva/", "date_download": "2018-09-22T04:06:45Z", "digest": "sha1:YJBU5LHFMCVX5RQOQPUBVMYYERN7QI6L", "length": 5803, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शब्दांतून नव्हे तर कृतीतून शांती, एकतेचा संदेश देऊ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › शब्दांतून नव्हे तर कृतीतून शांती, एकतेचा संदेश देऊ\nशब्दांतून नव्हे तर कृतीतून शांती, एकतेचा संदेश देऊ\nआपल्या शब्दांतून नव्हे तर आपल्या कृतीतून शांती, प्रेम आणि एकतेचा संदेश देऊ, असे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी नाताळच्या पूर्वसंध्येला दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणजेच नाताळ सण सोमवारी साजरा होत आहे, त्यानिमित्त गोमंतकीयांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.\nदेव माणसात आहे आणि प्रत्येकात आपण देवाचा पुनःपुन्हा शोध घेतला पाहिजे. खास करून गरीब लोकांना सहकार्य केले पाहिजे. जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण एका नव्या दुनियेत प्रवेश करत असतो. या दुनियेत केवळ प्रेम आहे आणि वर्ण, रंग, पंथ याचा विचारही नाही. यंदाच्या नाताळात आपण प्रत्येक माणसाच्या हृदयात स्थान निर्माण करुया, असे आर्च बिशप फेर्रांव यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.\nदरम्यान, नाताळनिमित्त राज्यभरातील चर्चमध्ये येशू जन्मानिमित्त प्रार्थना सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या प्रार्थना सभांमध्ये धर्मगुरु भाविकांना उपदेशपर संदेश देणार आहेत. नाताळनिमित्त चर्च परिसरामध्ये, सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल आणि घरांघरांत येशू ख्रिस्ताच्या जन्मसोहळ्यावर आधारित लक्षवेधी व आकर्षक गोठे तयार करण्यात आले आहेत. पणजीतील मेरी इमॅक्युलेट चर्चसमोर करण्यात आलेला आकर्षक गोठा यंदाही लक्षवेधी ठरला आहे. चर्चला सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.\n‘मगो’च्या केंद्रीय समितीला 2 वर्षांच्या मुदतवाढीचा ठराव\nशब्दांतून नव्हे तर कृतीतून शांती, एकतेचा संदेश देऊ\nमाजी मंत्री प्रकाश फडते यांचे निधन\nरस्ता अपघातांचे प्रमाण ५० टक्के कमी करणार\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-election-work-tahsildar-against-notice/", "date_download": "2018-09-22T03:31:40Z", "digest": "sha1:QHI2ZQ3AB2YG2CVACMCUPUNBQOHU7HEH", "length": 5983, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला\nनिवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला\nनिवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात बीएलओंकडून कामे करून घेण्यात हलगर्जीपणा केलेल्या पाच तहसीलदारांना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे.\nआगामी 2019 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी मतदार याद्या शुद्धीकरणाचे काम निवडणूक आयोगाने हाती घेतले होते. त्यानुसार जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघात 4 हजार 928 बीएलओंची नेमणूक करण्यात आली होती. या बीएलओंनी घरोघरी जाऊन भेटी देणे अपेक्षित होते. यात नवमतदार नोंदणी, नागरिकांच्या पत्यात व नावात दुरूस्ती करणे, मयत मतदारांची नावे यादीतून वगळणे आदी प्रकारची कामे करायची होती. परंतु, नाशिक पश्‍चिम, मालेगाव मध्य, येवला, निफाड तसेच सिन्नर तालुक्यात अपेक्षेप्रमाणे बीएलओंनी काम केले नसल्याचे उघड झाले आहे. नाशिक पश्‍चिम मतदारसंघात तीन लाख 69 हजार 273 मतदार असताना 1428 मतदारांपर्यंत बीएलओ पोहोचले. येवल्यातील 2 लाख 80 हजार 988 पैकी 2117 मतरांच्या बीएलओंनी भेटी घेतल्या. निफाड, सिन्नर व मालेगाव मध्यची परिस्थिती वेगळी नसल्याचे आढळून आले आहे.\nबीएलओंकडून काम करून घेण्याची जबाबदारी तहसीलदारांची असताना या पाचही तालुक्यांमध्ये मतदार यादी पुनरीक्षणाचे काम सर्वात कमी झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी संबंधित तहसीलदारांना नोटिसा काढल्या असून, खुलासा मागवला आहे. हा खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर जिल्हाधिकारी पुढील कारवाईचा निर्णय घेऊ शकतात.\nचांदवडला मोठा शस्त्रसाठा जप्त\nट्रकच्या धडकेने टोल कर्मचारी ठार\nनाशिक-मुंबई, पुणे विमान फुल्ल\nनिवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला\nनाशिक मनपावर राष्ट्रवादीचा जबाब दो मोर्चा (व्हिडिओ)\nनाशिक : टँम्पोने टोल कर्मचाऱ्याला उडवले; घोटी टोलनाका बंद\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-127250.html", "date_download": "2018-09-22T03:19:50Z", "digest": "sha1:3ACJV3HI4JZWV2IF5S75PWLNSLACJFS6", "length": 16650, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इराकमध्ये 40 भारतीयांचं अपहरण, परराष्ट्र खात्याचा दुजोरा", "raw_content": "\nगांधींचा आदर्श : मध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी.\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nगांधींचा आदर्श : मध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी.\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nइराकमध्ये 40 भारतीयांचं अपहरण, परराष्ट्र खात्याचा दुजोरा\n18 जून : इराकमधली परिस्थिती खूपच चिघळलीय. जी भीती व्यक्त केली जात होती ती अखेर खरी ठरलीय. आयसीस या अतिरेकी संघटनेनं 40 भारतीयांचं अपहरण केलंय. परराष्ट्र मंत्रालयाने या बातमीला दुजोरा दिलाय.\nअपहरण झालेले भारतीय तारिक उर अलहूद या कंपनीत काम करणारे कामगार आहेत. पण त्यांच्या सुटकेसाठी खंडणी मागणारा कोणताही फोन अजून आला नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलंय. अपहरण झालेल्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असंही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलंय.\nदरम्यान, आयसीस संघटनेचे अतिरेकी आता राजधानी बगदादच्या उंबरठ्यावर येऊन पोहचले आहे. इतकंच नाही तर त्यांनी इराकमधल्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण फॅक्ट्रीलाही लक्ष्य केलंय. सुदैवाची बाब म्हणजे आदल्या दिवशीच इराकच्या सरकारने ही फॅक्ट्री बंद करून सर्व परदेशी कर्मचार्‍यांना तिथून बाहेर काढलं होतं.\nसुन्नी अतिरेकी असलेल्या आयसीसच्या बंडखोरांनी तेलशुद्धीकरण केंद्रावर तोफ आणि मशिनगननी मारा सुरू केलाय. इराक सरकारने तेलशुद्धीकरण केंद्र बंद केलेत आणि तिथल्या परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यात आलंय. आयसीस संघटनेचे जवळचे 10 हजार सुन्नी अतिरेकी इराक आणि सिरियाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतायत. आयसीसने ताब्यात घेतलेल्या 44 कैद्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती मिळालीय.\n- आयसीस म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरिया\n- इराक आणि सिरियामध्ये जिहादी कारवाया\n- अल कायदाशी संलग्न संघटना म्हणून काम सुरू केलं\n- अबू बकर अल-बगदादी हा या संघटनेचा प्रमुख\n- 2003 मध्ये अमेरिकेच्या कारवाईनंतर झालेल्या बंडखोरीत बगदादीने भाग घेतला\n- इराक आणि सिरियातल्या सुन्नी भागात इस्लामी राज्याची निर्मिती हा उद्देश\n- सिरियातल्या भूमध्य समुद्र किनारपट्टीपासून दक्षिण बगदादपर्यंत आयसीसचा प्रभाव\n- इराकमध्ये मोठं युद्ध झालं तर तिथल्या 18 हजार भारतीयांना फटका\n- आयसीसने इराकमधील सत्ता ताब्यात घेतली तर जगभरात अल-कायदाला प्रेरणा मिळेल\n- इराकमध्ये दहशतवादाचं नवं नेटवर्क अस्तित्वात येईल\n- संपूर्ण मध्य आशियातच राजकीय अस्थिरतेची भीती\n- इराकमधल्या अराजकतेचा परिणाम तेलाच्या दरावर होईल\n- जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती भडकतील\n- त्याचा भारताला मोठा आर्थिक फटका बसेल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: indiaIndianIndian workersindiansIraqइराकभारतभारतीय नागरीकभारतीयांचं अपहरण\nगांधींचा आदर्श : मध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी.\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nगांधींचा आदर्श : मध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी.\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-hockey/sports-news-india-hockey-50662", "date_download": "2018-09-22T04:04:29Z", "digest": "sha1:SDJSL5OUPLTTVA5Y4IUSFV2PLNFF3J5M", "length": 11790, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news india hockey ऑलिंपिक उपविजेत्यांना भारतीय संघाने हरवले | eSakal", "raw_content": "\nऑलिंपिक उपविजेत्यांना भारतीय संघाने हरवले\nमंगळवार, 6 जून 2017\nमुंबई - भारतीय हॉकी संघाने जोरदार आक्रमक खेळ करीत ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमला ३-२ असे पराजित करीत जर्मनीतील तिरंगी हॉकी स्पर्धा जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. बेल्जियमला स्पर्धेत ही सलग दुसरी हार पत्करावी लागली, त्यामुळे या स्पर्धेतील रंगत वाढली आहे.\nमुंबई - भारतीय हॉकी संघाने जोरदार आक्रमक खेळ करीत ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमला ३-२ असे पराजित करीत जर्मनीतील तिरंगी हॉकी स्पर्धा जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. बेल्जियमला स्पर्धेत ही सलग दुसरी हार पत्करावी लागली, त्यामुळे या स्पर्धेतील रंगत वाढली आहे.\nहरमनप्रीतच्या दोन गोलमुळे भारताने रिओ ऑलिंपिकमधील पराभवाचे उट्टे काढले. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्याच्या लढतीत भारतास १-२ हार पत्करावी लागली होती. त्यावेळी आघाडी घेतल्यावर भारत पराजित झाला होता, पण या वेळी हॉकीत वेगाने प्रगती करीत असलेल्या बेल्जियमविरुद्ध अंतिम टप्प्यात घेतलेली आघाडी भारताने गमावली नाही.\nपहिल्या सत्रात तेराव्या मिनिटास ॲम्युरी केऊस्टर्स याने बेल्जियमचे खाते उघडले, तेव्हा रिओतील उपांत्यपूर्व लढतीप्रमाणेच भारतास हार पत्करावी लागणार असेच वाटत होते. हरमनप्रीतने ३४ व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारतास बरोबरी साधून दिली. हरमनप्रीतनेच ३८ व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारतास तिसऱ्या सत्रात आघाडीवर नेले. बेल्जियमला तॅनगुआय कॉसिन्स याने ४५ व्या मिनिटास बरोबरी साधून दिली खरी, पण रमणदीपने जबरदस्त मैदानी गोल करीत भारतास ४९ व्या मिनिटास आघाडीवर नेले. ही आघाडी भारताने सहज राखली.\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\nदिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)\nभारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-virat-kohli-gave-an-emotional-message-in-support-of-footballer-sunil-chhetri-291720.html", "date_download": "2018-09-22T03:28:51Z", "digest": "sha1:V7PYWCB4JF7QCHHIN3Q3VXY4LEXXOGL7", "length": 13195, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सर्व खेळ सारखेच, फुटबाॅल सामनेही पाहा, कोहलीचंही आवाहन", "raw_content": "\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nसर्व खेळ सारखेच, फुटबाॅल सामनेही पाहा, कोहलीचंही आवाहन\n04 जून : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं भारतीय फुटबॉल संघाचे सामने पाहण्यासाठी स्टेडिअमवर येण्याचे आवाहन केलंय.\nभारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीनं प्रेक्षकांना फुटबॉल सामने पाहण्यासाठी स्टेडियमवर येण्याचे आवाहन केलं होतं. या आवाहनाला पाठिंबा देत प्रेक्षकांना विराट कोहलीनंही विनंती केली आहे.\nभारतीय संघ फिफा रॅँकिंगमध्ये ९७ व्या स्थानी आहे. भारतीय कर्णधार छेत्रीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तीनवेळा हॅट्ट्रिक केली.\nकोहली म्हणतो, ' सुनील माझा चांगला मित्र आहे. आपण सर्वांनी फुटबॉल संघाने घेतलेल्या कष्टाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर यायला हवे. सर्वच खेळांवर प्रेम करणारा देश म्हणून भारताचे नाव जगभर व्हायला हवे़'\nभारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचं आवाहन\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: virat kohaliविराट कोहलीसुनील छेत्री\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/poet-mangesh-padgaokars-name-been-discussed-for-the-presidentship-of-86th-akhil-bharatiya-marathi-sahitya-sammelan/", "date_download": "2018-09-22T03:30:59Z", "digest": "sha1:MFTZ3AIO2J6UJ7SRTWUBOPXWJHEZLCJP", "length": 7127, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "अध्यक्षपदासाठी मंगेश पाडगावकरांचे नाव चर्चेत | Poet Mangesh Padgaokar's Name Been Discussed For The Presidentship of 86th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan", "raw_content": "\nअध्यक्षपदासाठी मंगेश पाडगावकरांचे नाव चर्चेत\nसाहित्य महामंडळाने चिपळून येथे होणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी जारी केल्यानंतर नामवंत साहित्यिकांची नावे बुधवारपासून चर्चिली जात आहेत.\nमंगेश पाडगावकर यांच्यासारखा ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्षपदी असावा व निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काहींचे प्रयत्न सुरु आहेत. पण पाडगावकर या अध्यक्षपदासाठी इच्छूक नसल्याचे समजले जात आहे.\nनागनाथ कोतापल्ले, ह. मो. मराठे, अनंत दीक्षित आदी साहित्यिकांची नावेही चर्चेत आहेत.\nया वर्गातील आणखी काही लेख\nसाहित्य क्षेत्रात संमेलनाध्यक्षपदाची चर्चा\nविश्व मराठी साहित्य संमेलन टोरांटोमध्ये\n११ जानेवारीपासून मराठी साहित्य संमेलन\nसातारा शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०१२\nकोकणात पावसाचा जोर जनजीवन विस्कळीत\nकवी दत्ता हलसगीकर यांचे निधन\nचिंतामणी जयंती समारोह २०१२\nटोरांटो संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यापर्यंत\nबॅडमिंटन प्रशिक्षक वसंत गोरे यांना जीवनगौरव पुरस्कार\nThis entry was posted in घडामोडी and tagged अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अध्यक्ष, चिपळूण, मंगेश पाडगावकर, साहित्यिक, २०१२ on मे 31, 2012 by विराज काटदरे.\n← आमच्यावरचे गुरुंचे छत्र नाहिसे झाले धागेदोरे →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post_80.html", "date_download": "2018-09-22T02:53:04Z", "digest": "sha1:TF2PPOVRBL6BNERZ26S5ZYVEWEXEOUIM", "length": 11098, "nlines": 54, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: दवंडी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nऐका हो ऐका SSSS...... ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक होSSS…. असा हालगीचा आवाज काढीत दवंड्या बोळात शिरून दवंडी द्यायचा. त्याच्या आवाजाची चाहूल लागताच घराघरातली डोकी कान देऊन आणि श्वासाला थांबवून दवंडीचा अंदाज घ्यायची. अरुंद बोळातल्या अंधारातून वाट काढत दवंड्या दुसऱ्या बोळात पुढे निघून जायचा. सोबत मागे फिरणाऱ्या चिलीपिलीना घेवूनच. दवंड्या एखांद्या खिंडाराजळ पाचट पेटवून हलगीला गरम करायचा. मग हलगी पुन्हा घुमू लागायची. सोबत ऐका हो ऐका SSSS.. ही त्याची आरोळी घेऊनच. जाहीर माहिती देण्यासाठी दवंडीची आरोळी सोडली जाई. जनावरांना लसीकरण, चावडीवरीच्या मिटींगा, कर वसुली, सामुदायिक काम, भांडण तंटा, इत्यादीसाठी दवंडी सोडली जायची. या निमित्ताने लोक एकत्र जमायचे. मग चावडी माणसांनी फ़ुलायची. चावडीसमोरची दीपमाळ तेल पीत मध्यरात्रीपर्यंत तेवत राहयची. तिच्या उजेडात गावाच्या भल्याबुऱ्याच्या चर्चा व्हायच्या. अडल्या नडल्याला मदत व्हायची...\nपण माहिती तंत्रज्ञानाचं वारं गावात शिरलं आणि रात्रीच्या अंधारात घुमणारी दंवडीची आरोळी थांबली. सोबत हलगीवरची थापही विसावली. ती कायमची विझली. दंवडी कालबाह्य झाली. गावागावातील दवंडीचा आवाज बंद झाला. चावडीवरच्या गप्पा थांबल्या. गावाच्या भल्याबुऱ्याचे विषय आटले. त्यांना राजकारणाच्या चर्चाचे स्वरूप आले. स्मार्टफोन आणि सोशल नेटवर्किंगवरल्या आभासी जगातल्या विषयांनी आता ही जागा घेतलीय. आता दवंडी देणे आणि ऐकणे कमीपणाचे मानले जात आहे. चोहीकडे ब्रेकिंग न्यूजचा भडिमार होत असताना आता गाव दवंडीला सामावून घ्यायला तयार नाही. बदलत्या काळासोबत दवंड्याने दंवडी देण्यात काही बदल घडवून आणले नाहीत. गावानेही त्याला ते करू दिले नाहीत. दवंडी देत देतच गावातला नाऱ्या वाढला. जगला. थकला. आता त्याची हालगी काळासोबत भिंतीवरच्या खुंटीला अडकून पडलीय. आणि खुंटीखालच्या पोफडे उडालेल्या भुईवर दवंड्या हालगीकडे हताशपणे बघत दिवसभर गरीबीला झेलत डोळे मिचमिच करत पडून राहतो. अंधार झाला की धरपडत उठावे आणि गावातील पाराकडे तोंड करत ‘ऐका हो ऐका.....’ ची आरोळी हलगी बडवीत अजून सोडावी असे त्याला काळजातून वाटत राहते. पण ती साद ऐकणारी जुनी माणसं आता माती होऊन गेलेली असतात. हलगीची आरोळी ऐकणारे कान आता बहिरे झालेले असतात. गावाच्या बोळाबोळात आता डिजिटल पोस्टर लागलेले असतात. नवी पिढी त्यांचा आदर्श घेत आता मेंदू वाढवत राहते. आणि दवंडीला विझवून गावही त्यांना पोसत राहतो.\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:35 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-09-22T04:05:03Z", "digest": "sha1:NBWYEDKGUWXLGBNU3UMICSWEOWOJTIMU", "length": 5196, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धान्य - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविविध प्रकारच्या खाण्यायोग्य झाडाच्या बीया, शेतात लागवड करुन, त्यापासुन मनुष्यास अन्न वा व्यापारासाठी अनेकपटीत उत्पादिलेल्या बीयांना धान्य म्हणतात. जसे-गहु, तांदुळ, मका, ज्वारी बाजरी इत्यादी.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mumbaiganitmandal.com/index.php?option=com_content&view=article&id=85&Itemid=75&lang=mr", "date_download": "2018-09-22T03:27:29Z", "digest": "sha1:B7FJFKCK2QWZ6INIY7Z3UA3JC5JKM7AU", "length": 2443, "nlines": 49, "source_domain": "mumbaiganitmandal.com", "title": "मुखपृष्ठ", "raw_content": "\nबृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळ, मुंबई.\nजी- १ , गंगा निकेतन, तुकाराम सांडम मार्ग, क्रॉस सुभाष सुभाष रोड, रोड, गरवारे च्या मागे , , विलेपार्लेविलेपार्ले ( (पूर्वपूर्व).).\nमुंबई - ४०० ०५७,\nरजि. नं. - इ १९९२४ (मुंबई).\nफोन : ०२२- २६८२७६५१\nईमेल : हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.\nकामाची वेळ : सोम. ते शुक्र. - ११.०० ते ३.००\nशनि. - ११.०० ते १.००\nरविवार व बॅन्क हॉलीडे या दिवशी ऑफिस बंद राहिल.\nविजया चौधरी ( अध्यक्ष) - ९८२०१२३४३७\nवसुधा साठ्ये (कार्यवाह) - ९८१९५३०७७३\nपुणे क्षेत्राबद्दल कोणताही प्रश्न असेल तर कृपया punemathsassociation.com ही वेबसाईट पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2237", "date_download": "2018-09-22T03:28:33Z", "digest": "sha1:OHTKKDDBS2GHZRWQQEXUQWXS2CO7KH3C", "length": 4162, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nडेबिट कार्ड/ भीम यु पी आय/ए ई पी एस द्वारे 2000 रुपयांपर्यंत व्यवहारावरच्या एमडीआर शुल्काची भरपाई करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता\nडेबिट कार्ड/ भीम यु पी आय/ आधार संलग्न प्रणाली ए ई पी एस द्वारे 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर लागू असलेले एमडीआर अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क, 1 जानेवारी 2018 पासून दोन वर्षापर्यंत केंद्र सरकार सोसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या शुल्काची बँकांना भरपाई केली जाणार आहे.\nयामुळे 2000 पेक्षा कमी मूल्याच्या व्यवहारावरच्या एम डी आर च्या रुपातला अतिरिक्त बोजा आता ग्राहक किंवा व्यापाऱ्याला सोसावा लागणार नाही.परिणामी अशा व्यवहारामध्ये डिजिटल व्यवहारांना मोठी चालना मिळणार आहे.अशा व्यवहाराचे प्रमाण लक्षणीय असल्याने रोकड रकमेचा कमी वापर करणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी मदत होणार आहे.\n2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी बँकांना भरपाई करण्यात येणारे एमडीआर शुल्क 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 1,050 कोटी तर 2019 -20 या आर्थिक वर्षासाठी 1,462 कोटी रुपये राहील असा अंदाज आहे.\nसप्रे -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/lucknow-news-gayatri-prajapati-innocent-mulayam-singh-55711", "date_download": "2018-09-22T03:38:10Z", "digest": "sha1:TYJTQ7SRJKUPXVDED43H37FCOC3OX5IZ", "length": 13373, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "lucknow news Gayatri Prajapati innocent Mulayam Singh गायत्री प्रजापती निर्दोष : मुलायमसिंह | eSakal", "raw_content": "\nगायत्री प्रजापती निर्दोष : मुलायमसिंह\nमंगळवार, 27 जून 2017\nभाजप राजकीय सूड उगवत असल्याचा घणाघाती आरोप\nलखनौ: समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी आज त्यांचे माजी सहकारी आणि बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेले मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांची भेट घेतली. या वेळी मुलायमसिंह यांनी प्रजापती निर्दोष असल्याचे सांगितले.\nभाजप राजकीय सूड उगवत असल्याचा घणाघाती आरोप\nलखनौ: समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी आज त्यांचे माजी सहकारी आणि बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेले मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांची भेट घेतली. या वेळी मुलायमसिंह यांनी प्रजापती निर्दोष असल्याचे सांगितले.\nप्रजापती यांना दहशतवादी असल्यासारखी वागणूक दिली जात असून, हा प्रकार पंतप्रधान मोदींच्या कानावर घालणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.\nप्रजापती यांच्याविरोधात पोलिसांकडे पुरावा नाही. तरीही त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे, यामागे राजकीय षड्‌यंत्र आहे, असे सांगत मुलायमसिंह म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडून हा राजकीय सूड उगवला जात आहे. याप्रकरणी आपण पंतप्रधानांची भेट घेणार असून, वेळप्रसंगी राष्ट्रपतींनाही भेटू, असे त्यांनी या वेळी सांगितले. मुलायम यांनी एक तासभर प्रजापती यांच्याशी चर्चा केली.\nप्रजापती यांच्यावर बाल लैंगिक गुन्हे प्रतिबंध कायद्यासह (पॉस्को) इतर सहा प्रकारचे गुन्हे 3 जुलै रोजी न्यायालयात दाखल करण्यात करण्यात येणार आहेत. प्रजापती यांच्यावर 18 फेब्रुवारी 2017 रोजी गौतमपल्ली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने त्यांच्या अटकेचे आदेश निघाले होते. प्रजापती यांनी वारंवार बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने केली होती. तसेच प्रजापती यांनी पीडितेच्या मुलीचाही विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली होती.\n\"त्या' मुलींनाही दहशतवाद्याप्रमाणे वगणूक\nमुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नुकतेच काही मुलींनी काळे झेंडे दाखविले होते. लोकशाहीमध्ये काळे झेंडे दाखविण्याचा अधिकार आहे. मात्र, संबंधित मुलींनाही दहशतवाद्याप्रमाणे वागणूक मिळत असल्याचा आरोप मुलायम यांनी या वेळी केला.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nसायबर गुन्ह्यांतील चार कोटी हस्तगत\nपुणे - डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांची तब्बल ३ कोटी ९३ लाख २२ हजार रुपयांची रक्कम सायबर गुन्हे शाखेने परत...\nGanesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस\nपुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/restaurants", "date_download": "2018-09-22T04:19:09Z", "digest": "sha1:5BTXJJMZA46WRCJLB3W24PCHPPLWZNNZ", "length": 22103, "nlines": 290, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "restaurants Marathi News, restaurants Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nतालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nSurgical Strike: सरकारकडून वादाचा स्ट्राइक...\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\n'राफेल'साठी भारताकडून रिलायन्सचे नाव दिले\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nआशियाई देशांमध्ये ५९ टक्के दहशतवादी हल्ले\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nएशिया कप: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे..\nसर्जिक स्ट्राइक दिन साजरा करण्याच..\nKamala Mills Fire रेस्टॉरंट्सचा हलगर्जीपणा नडला; अहवालात ठपका\nलोअर परळमधील कमला मिल कंपाउंडमधील पबना लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करणाऱ्या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला आहे. रेस्टोबार मालक आणि मिल जमीन मालकांनी बिल्डिंग परवानगीच्या तसेच अग्निशमनच्या अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.\nहॉटेलमधील पाणी वाचवा; ऑनलाइन पिटीशन मोहीम\nतुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाता, त्यावेळेस तुम्ही न मागताच वेटर तुम्हाला सर्वात आधी पाणी आणून देतो. हॉटेलमध्ये थांबेपर्यंत तुम्ही किती वेळा पाणी पिता हे कधी मोजलंय तुम्ही नाही ना तुम्ही अर्धवट टाकलेल्या पाण्याचं काय होतं याचा कधी विचार केलाय याचा कधी विचार केलाय नाही ना मग त्यावर जरूर विचार करा. या संदर्भात एक ऑनलाइन पिटीशन करण्यात आली असून त्याद्वारे या पाण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.\nसीएसएमटीला लवकरच रेल्वे रेस्तराँ\nलांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेसमधून जाताना सहकुटुंब, मित्रांसह भोजनाचा आनंद घेण्याच्या क्षणांचा पुन्हा आनंद घेण्यासाठी रेल्वेनेच नवीन रेस्तराँ सुरू करण्याचे ठरवले आहे. जुन्या एसी डब्यांना रेस्तराँचे....\nकोइम्बतूरमध्ये सुरू झालं अनोखं रेस्टॉरंट\nवांद्रे समुद्रकिनाऱ्यालगत काही महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आलेले 'आर्क डेक बार' हे तरंगते रेस्तराँ शुक्रवारी सायंकाळी भर समुद्रात कलंडले.\nमुंबई: फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरन्ट बोटीला जलसमाधी\nनुकत्याच सुरू झालेल्या फ्लोटिंग क्रुझ रेस्टॉरन्ट अर्थात तरंगत्या क्रूझ हॉटेलला वांद्रे-वरळी सी लिंकजवळ जलसमाधी मिळाली आहे. सुदैवानं या बोटीवरील कामगारांना वाचवण्यात यश आलं असून या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.\nमुंबई: फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरन्ट बोट बुडाली\nकॅनडात भारतीय हॉटेलात स्फोट; १५ जखमी\nकॅनडातील टोरंटो शहर स्फोटानं हादरलं. येथील एका भारतीय रेस्तराँमध्ये गुरुवारी रात्री मोठा स्फोट झाला. त्यात १५ जण जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. रेस्तराँमध्ये आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हा स्फोट घडवून आणल्याचा स्थानिक पोलिसांचा संशय आहे.\nडिलिव्हरी व्हॅन थेट हॉटेलात घुसली, तिघांचा मृत्यू\nकाँग्रेस नेत्याच्या मुलाची बारमधील कर्मचाऱ्यांना मारहाण\nकर्नाटकः रेस्टॉरंटवर धाड, ५ जण ताब्यात\nआयटी पार्कच्या जागी उपाहारगृहे कसे\nलोअर परळमधील कमला मिल कंपाऊंडमध्ये आयटी पार्क झोनचे नियोजन होते, तर मग त्यात बदल कसा करण्यात आला आणि त्याजागी पब, रेस्टॉरंट व उपाहारगृहे कशी उभारण्यात आली बांधकामे होताना नियमांचे उल्लंघन झाले का बांधकामे होताना नियमांचे उल्लंघन झाले का\nबेंगळुरूः पतीनं केली पत्नीची हत्या\n‘वन अबव्ह’ मालकांना ‘पीएफ’प्रकरणीही अटक\nकमला मिल कम्पाऊंडमध्ये २९ डिसेंबरला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी अटक झालेले 'वन अबव्ह' रेस्टोपबचे तीन मालक नव्या प्रकरणात अडकले आहेत. सुमारे शंभर कर्मचाऱ्यांचे भविष्यनिर्वाह निधीचे (पीएफ) पैसे बुडवल्याप्रकरणीही रेस्टोपबचे मालक जिगर संघवी, क्रिपेश संघवी आणि अभिजीत मानकर यांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.\nहॉटेल, अनिवासी इमारती आणि मॉलच्या टेरेसवर हॉटेल सुरू करण्यास परवानगी देणाऱ्या 'रूफटॉप धोरणा'ला महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी आपल्या अधिकारात मान्यता दिल्यानंतर पालिकेने या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे.\nपंतप्रधान मोदींसाठी स्वित्झरलँडमध्ये भारतीय जेवणाची सोय\n'रुफटॉप'वरून शिवसेनेचा भाजपला दे धक्का\n'वन अबव्ह'च्या मालकांना अटक\nलोअर परळ भागातील कमला मिल कंम्पाउंडमधील इमारतीला लागलेल्या आग प्रकरणी पोलिसांनी वन अबब्ह रेस्टॉरंटच्या दोन्ही मालकांना अटक केली आहे. वन अबव्हचे मालक जिगर संघवी आणि कृपेश संघवी या दोघांना पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा मुंबईतून ताब्यात घेतले.\nहुक्क्यामुळे आग लागली: अग्निशमन दल\nमुंबई: 'कमला मिल'मधील आगीच्या घटनेचा साक्षीदार\nतालिबाननंतर 'CPI-माओवादी' सर्वात खतरनाक: अमेरिका\nनव्या विस्तारात शेलारांवर कृपा, खडसेंचे कमबॅक\n'सर्जिकल स्ट्राइक दिना'वरून वादाचा स्ट्राइक\nमुलासोबत US दौरा, महापौर म्हणाल्या चूक काय\nसिनेरिव्ह्यू: 'मंटो'चा संघर्ष तुम्हाला छळत राहील\nएटीएसला भटकळ कुठे आहे याची माहितीच नाही\nबजरंगचे गुण जास्त असूनही 'खेलरत्न' विराटला\nमुंबईत रेल्वे रुळांवरून तब्बल १०० टन कचरा जमा\n'राफेल'ची किंमत का जाहीर करत नाही: सिन्हा\n अर्धे नाशिक शहर अनधिकृत\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/news/1738658/happy-raksha-bandhan-2018-celebration-with-pm-narendra-modi-childrens-and-adivasi-ladies/", "date_download": "2018-09-22T03:46:39Z", "digest": "sha1:TMAZ4I67WNZ3OSOPJMHOCSPDC27TRT37", "length": 7719, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: happy raksha bandhan 2018 celebration with pm narendra modi childrens and adivasi ladies | PHOTOS : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असे साजरे केले रक्षाबंधन | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nPHOTOS : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असे साजरे केले रक्षाबंधन\nPHOTOS : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असे साजरे केले रक्षाबंधन\nआज देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.\nचिमुकल्यांकडून राखी बांधून घेत अनेक गोष्टींची जबाबदारी पंतप्रधानांनी घेतली असेच यातून सूचित करायची नसेल ना.\nमेळघाटातील आदिवासी महिला त्यांना राखी बांधण्यासाठी देशाच्या राजधानीत पोहोचल्या आहेत.\nआपल्याला दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी यानिमित्ताने आदिवासी महिलांनी मांडल्या\nराखी बांधणाऱ्या चिमुकलीला कुतूहलाने पाहताना मोदींच्या चेहऱ्यावरचे भाव नेमके टिपले गेले.\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/gudipadwa-gudipadwa-maharashatratil-gudipadva-116040500021_1.html", "date_download": "2018-09-22T03:28:07Z", "digest": "sha1:OJLKFKGUTYRTI3PBZRPLMRPZBNJEPPWD", "length": 12346, "nlines": 164, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गुढीपाडव्याची महाराष्ट्रातील विविध रुपं | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगुढीपाडव्याची महाराष्ट्रातील विविध रुपं\nप्रत्येक ऋतूची जशी विविध रुपं आहेत तशी या काळात साजर्‍या होणार्‍या सणांची आणि ते साजर्‍या करण्याची पद्धतीची रुपंही वेगवेगळी आहेत. प्रत्येक बारा कोसावर मराठी भाषा बदलते तशी परंपरा बदलत जाते. रुढी-परंपरा बदलतात अर्थात सणवार जरी एकच असले तरी ते साजरे करण्याची पद्धती मात्र बदलत जातात. साडेतीन मुर्हूर्तापेकी एक आणि मराठी नववर्षारंभ असणारा गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात\nविविध पध्दतीने साजरा होतो.\nपुढे बघा महाराष्ट्रातील विविध रुपं\nगुढीचा मुहूर्त 2017 (बघा व्हिडिओ)\nशुभ संकल्पाचा सण : गुढी पाडवा\nयावर अधिक वाचा :\nगणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...\nगणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...\nश्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nशास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...\nगणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )\nसोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\n\"आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/five-losses-due-to-sugar-118090300027_1.html", "date_download": "2018-09-22T04:05:16Z", "digest": "sha1:RDXHQEVSZAFW6JBSOSV2EAAACSTV2GIT", "length": 9398, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साखरेमुळे होणारे पाच नुकसान | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाखरेमुळे होणारे पाच नुकसान\nमधुमेह- आपल्या परिवारात कोणालाही डायबिटीज असल्यास आपण साखर कमी करावी. कारण की अनुवांशिक रूपात याचे सेवन मधुमेहाचे कारण बनू शकतं.\nखाज- साखरेची अतिरिक्त मात्रा सेवन केल्याने गुप्तंगामध्ये खाज सुटण्याची तक्रार होते. याने गुप्तांगाहून अत्यधिक तरल स्त्राव आणि संक्रमण होण्याची शक्यताही असते.\nहृदय रोग- अधिक साखरेमुळे हृदय नलिकेत चरबी जमा होऊन ती ब्लॉक होण्याची शक्यता असते. याने हार्ट अटॅकची शक्यता वाढते.\nइसब- त्वचेवर अधिक साखर सेवन केल्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. एका संशोधनाप्रमाणे साखरेमुळे इसब होण्याची शक्यता वाढते.\nकमजोर हाडं- साखरेमुळे हाडं कमजोर होतात आणि ऑस्टिओपोरोसिस रोग होण्याची शक्यता असते.\nवास्तु दोष दूर करण्यासाठी गणपतीचे 4 सोपे उपाय\nमोड आलेल्या मेथीचे आरोग्यलाभ\nधनदायक फूल नागकेसर बनवू शकतो तुम्हाला मालामाल\nAstro tips : पगार येतात संपून जातो, मग रविवारी करा हे उपाय\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nसंधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.\nअल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय\nजसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...\nआरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा\nआवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...\nप्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2238", "date_download": "2018-09-22T04:11:39Z", "digest": "sha1:H67BK3XRQSIWLUYI42RBTNK6UTGUBD7M", "length": 3663, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nचामडे आणि पादत्राणे क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी विशेष पॅकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता\nचामडे आणि पादत्राणे क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी विशेष पॅकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या पॅकेजनुसार,भारतीय पादत्राणे, चामडे आणि सहाय्य्यक विकास कार्यक्रम या योजनेच्या अंमलबजावणीद्वारे, 2017 -18 ते 2019 -20 या तीन आर्थिक वर्षासाठी 2600 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.\nयामुळे चामडे क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांचा विकास होणार असून या क्षेत्राशी संबंधित पर्यावरणविषयक मुद्द्यांची दखल घेतली जाणार आहे.अतिरिक्त गुंतवणुकीला वाव मिळण्याबरोबर रोजगार निर्मितीही होणार असून उत्पादनातही वृद्धी होणार आहे.\nया विशेष पॅकेजमध्ये तीन वर्षात 3.24 लाख नवे रोजगार निर्माण करण्याची क्षमता असून पादत्राणे, चामडे क्षेत्रात संचयी परिणामाने 2 लाख रोजगाराना औपचारिक स्वरूप प्रदान करण्यासाठी मदत होणार आहे.\nसप्रे -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/badaun-again-ambedkar-colour-change-to-up-government-saffron-to-blue-286672.html", "date_download": "2018-09-22T03:09:07Z", "digest": "sha1:CG7HQSV6JY2VMGJLMS6K3BWMIP6O5BUK", "length": 13146, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उत्तर प्रदेशात आंबेडकरांच्या भगव्या पुतळ्याला बसपा कार्यकर्त्यांनी लावला निळा रंग", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nउत्तर प्रदेशात आंबेडकरांच्या भगव्या पुतळ्याला बसपा कार्यकर्त्यांनी लावला निळा रंग\nया घटनेमुळे भाजपवर हिंदुत्ववादी अजेंडा राबवण्याचा आरोप होऊ लागलाय. या प्रकाराबद्दल आंबेडकरी अनुयायांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.\nदुगरैया,10 एप्रिल : उत्तर प्रदेशात आंबेडकरांच्या नाव बदलाच्या वादानंतर आता भगव्या पुतळ्याचाही वाद समोर आलाय. बदाऊनमधल्या दुगरैय्या गावात हा प्रकार समोर आलाय, त्याचं झालं असं की, या गावातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने तिथं बाबासाहेबांचा चक्क भगव्या रंगातला पुतळा बसवला होता. ही बाब समोर येताच बसपाच्या कार्यकर्त्यांनी याच पुतळ्याला पुन्हा निळा रंग दिलाय.\nपण या घटनेमुळे भाजपवर हिंदुत्ववादी अजेंडा राबवण्याचा आरोप होऊ लागलाय. या प्रकाराबद्दल आंबेडकरी अनुयायांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केली ३ पोलिसांची हत्या; आता पोलिसांमध्येच दहशत\nभारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री न्यूयॉर्कला भेटणार, कोंडी फुटणार का\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/bmc-decleared-hawkers-zone-sufferers-279981.html", "date_download": "2018-09-22T03:07:05Z", "digest": "sha1:LOOIL6SAQUW7TML6I6AWFKC6BGPOVPRP", "length": 15747, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बीएमसीच्या 'फेरी'वाल्यांच्या झोनमध्ये कोण अडकलं, कोण सुटलं ?", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nबीएमसीच्या 'फेरी'वाल्यांच्या झोनमध्ये कोण अडकलं, कोण सुटलं \nमुंबई महापालिकेनं जाहीर केलेल्या यादीनुसार चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दारात फेरीवाले बसणार असल्याचं उघडकीस आल्यानंतर आता, मुंबईतल्या सेलीब्रिटी आणि मोठ्या व्यक्तीच्या घरासमोर फेरीवाले बसणार आहेत का याची महिती घेणं औत्सुक्याचं ठरेल. याचाच हा स्पेशल रिपोर्ट\n17 जानेवारी, मुंबई : मुंबई महापालिकेनं जाहीर केलेल्या यादीनुसार चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दारात फेरीवाले बसणार असल्याचं उघडकीस आल्यानंतर आता, मुंबईतल्या सेलीब्रिटी आणि मोठ्या व्यक्तीच्या घरासमोर फेरीवाले बसणार आहेत का याची महिती घेणं औत्सुक्याचं ठरेल. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याबरोबरचं बॉलीवूडचंही केंद्र आहे. त्यामुळं मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपट सृष्टीतील कलाकार इथं राहतात.\nएक नजर टाकूया बीएमसीच्या यादीनुसार कोणाकोणाच्या दारात फेरीवाले बसणार आहेत आणि कोण फेरीवाल्यांच्या फेऱ्यातून सुटणार आहेत. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे फेरीवाल्यांचं समर्थन करणाऱ्या काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेरच्या रस्त्यावर मात्र 'नो हॉकर झोन' जाहीर करण्यात आलाय.\nयांच्या घरासमोर असतील फेरीवाले\n-संजय दत्त यांच्या पालीहीलच्या घराबाहेर १० फेरीवाले असतील\n- नारायण राणे यांच्या जुहू तारा रोडच्या घरासमोर असतील ३६ फेरीवाले\n- अमिर खान यांच्या 12th रोड,बांद्रा इथल्या घरासमोरच्या रस्त्यावर असतील १० फेरीवाले\n- नाना पाटेकर यांच्या माटूंग्याच्या घराबाहेरच्या सेनापती बापट रोडवप सुमारे १०० फेरीवाले असतील\n-सिद्धार्थ जाधव यांच्या घरासमोर सुद्धा हे फेरीवाले असतील\n- वंदना गुप्ते यांच्या शिवाजी पार्कच्या घरासमोर सुद्धा हे फेरीवाले असतील\n-नीना कुलकर्णी यांच्या माहिमच्या घरासमोरच्या रस्त्यावर\n- सीनियर सोनाली कुलकर्णी यांच्या एस व्ही रोडच्या घराबाहेरही फेरीवाले असती\n- नाना पाटेकरच्या मांटुग्यांच्या घरासमोर फेरीवाले बसणार तर अंधेरीच्या घरासमोर फेरीवाले नसणार\nफेरीवाल्यांच्या फेऱ्यातून हे सेलिब्रिटी मात्र सुटले \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबीएमसीबीएमसीचा फेरासेलिब्रिटी फेराहॉकर्स झोन\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/aamir-khan/news/", "date_download": "2018-09-22T03:34:24Z", "digest": "sha1:UJ4UZQFUMJYRKNZF6EKUTMCTF3ESHSPY", "length": 11738, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aamir Khan- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n'या' बाॅलिवूड कलाकारांसोबत सलमानला राहायचेय बिग बाॅसच्या घरात\nगेल्या वेळची विजेती शिल्पा शिंदे या ग्रँड प्रीमयरला उपस्थित होती. त्यावेळी तिनं सलमानला विचारलं, बिग बाॅसच्या घरात बाॅलिवूडच्या कुणाला पाहायला तुला आवडेल\n75 वर्षांचे अमिताभ बच्चन आमिरला देणार टशन\nहिना खाननं दिल्या ईदच्या पारंपरिक शुभेच्छा\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nइम्रान खान यांच्या शपथविधीला आमिर खान जाणार नाही\nचित्रपट नफा कमवेपर्यंत मी एकही रुपया घेत नाही- आमिर खान\nइम्रान खानच्या शपथविधीचं निमंत्रण ; आमिर,कपील देव,गावस्कर जाणार \nअखेर गुलशन कुमार यांच्यावरच्या सिनेमात काम करायला मिळाला अभिनेता\nआमिर खानच्या 'पाणी फाऊंडेशन'च्या कामातून घडला चमत्कार\nआमिर खान ओशोंच्या भूमिकेत\nबाॅक्स आॅफिसवर पहिल्याच दिवशी 'रेस 3' सर्वात पुढे\nआमिर खाननं शेअर केलं कमल हासनच्या 'विश्वरूपम 2'चं ट्रेलर\nआमिरने शेअर केला मुलीसोबतचा फोटो, लोक म्हणाले - रमजानची तरी आठवण ठेवायची\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/supreme-court/all/page-7/", "date_download": "2018-09-22T03:05:45Z", "digest": "sha1:NCF25GDN6V2UY7IRTLGZGTKWDQAYH25M", "length": 12232, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Supreme Court- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nगर्भपात करण्यासाठी पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही-सुप्रीम कोर्ट\nपंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं तसा निर्णय २०११ सालीच दिला होता. तो निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला. पत्नीला गर्भपाती करायचा असेल, कायद्यात बसत असेल, आणि डॉक्टरांकडून संमत असेल तर गर्भपात करता येईल, त्यात पतीची परवानगी घेण्याची आवश्यकताच नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं.\n18 वर्षांखालील पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कारच-सुप्रीम कोर्ट\nसुप्रीम कोर्टाने ध्वनी प्रदूषणाबाबतची याचिका न्या.अभय ओक यांच्याकडून काढली\nसुप्रीम कोर्टाकडून अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या गर्भपाताला परवानगी\nगोरक्षणाच्या नावावर होणारा हिंसाचार थांबवा -सुप्रीम कोर्ट\n'आता मोदींनी कायदा करावा'\nआता या '2' मार्गांनी मुस्लिम घेऊ शकतील 'तलाक'\nआजपासून तिहेरी तलाकवर बंदी; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\n'नीट'चे निकाल जाहीर करा-सुप्रीम कोर्ट\nजसा रामाचा जन्म अयोध्येत झाला, तसाच तिहेरी तलाक ; कपिल सिब्बलांचा युक्तिवाद\nट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टात सहा दिवस सुरू राहणार सुनावणी\n,न्यायमूर्ती कर्नान यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-193509.html", "date_download": "2018-09-22T03:55:55Z", "digest": "sha1:SGRI4U4N3XVFMQCERSUPTTUQ77YGR6E5", "length": 15044, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'टोलबंदीची अधिसूचना काढणार'", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nमहाराष्ट्र 21 hours ago\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nVIDEO : रडणं वाईट म्हणता... हे पाहा रडण्याचे फायदे\nVIDEO रोहित शर्माने उलगडलं पाकिस्तान विजयाचं रहस्य\nVIDEO : इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली विनंती\nVIDEO नवाझुद्दीनचा मंटो : फाळणीनंतर पाकिस्तानात जाण्याचा मंटोंना होता पश्चाताप\nआॅस्ट्रेलियातील अॅडलेडमध्ये गणेशोत्सवाची धूम\nVIDEO : परतीच्या पावसाचा कहर; गडहिंग्लजकरांना झोडपले\nVIDEO : विज कर्मचाऱ्यांवर गावकऱ्यांचा हल्ला\nVIDEO: गणपतीला राखी बांधते श्रेया बुगडे\nतेलंगणातलं 'सैराट' : त्या जोडप्याचा पोस्ट वेडिंग व्हिडिओ झाला व्हायरल\nअंगावर काटा आणणारा VIDEO, तरुणाने एसटी खाली घेतली उडी\nVIDEO: लता मंगेशकरांच्या घरचा गणपती पाहिलात का\nVIDEO: सुपरवायझरने चेष्टेनं गुदद्वारात सोडली हवा, कामगाराचा मृत्यू\nVIDEO: विषारी सापाला वाचवण्यासाठी केला MRI\nVIDEO: पाहा जेट एअरवेज विमानात नेमकं काय झालं\nVIDEO: कुख्यात डॉनसोबत पोलिसांनी भर चौकात धरला ठेका\nVIDEO : ग्रीन टी पिणं चांगलं की वाईट\nVIDEO : वांद्याच्या जेमिमाने क्रिकेट जगतात असा रचला इतिहास\nVIDEO : आयुष्य पुन्हा जगायला शिकवतील हे 'Life Quotes'\nतरूणीच्या चेहऱ्यावर फेकले अॅसीड, बघा LIVE व्हिडिओ\nआसाममध्ये गणेशोत्सवात रंगला अजिंक्य-शीतलचा डान्स\nVIDEO: ट्रिपल सीट जाताना हटकलं म्हणून दुचाकीस्वारानं पोलिसावरच उचलला हात\nसलमाननं जागवली स्पेशल मुलांमध्ये 'उमंग'\nVIDEO : अन् सभागृहात कोसळला लाकडी ठोकळा; विरोधी पक्षनेते बसले हेल्मेट घालून\nVIDEO : बाप्पासाठी असे बनवा उकडीचे मोदक\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2239", "date_download": "2018-09-22T03:28:21Z", "digest": "sha1:Y56567X2EHTMNPJTSRI3C4PUHDPJKF4X", "length": 4389, "nlines": 62, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकेंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आयुष मिशन योजना 1एप्रिल 2017 पासून 31 मार्च 2020 पर्यंत सुरु ठेवायला मंत्रिमंडळाची मंजुरी\nकेंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आयुष मिशन योजना 1एप्रिल 2017 पासून 31 मार्च 2020 पर्यंत सुरु ठेवायला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासाठी तीन वर्षाकरिता 2400 कोटी रुपये खर्च येणार आहे. 2014 च्या सप्टेंबरमध्ये हे मिशन सुरु झाले आहे.\nवाजवी दरात आयुष सेवा पुरवण्याच्या उद्देशाने आयुष मंत्रालय राष्ट्रीय आयुष मिशन राबवते.आयुष रुग्णालये आणि दवाखान्यांचा दर्जा उंचावणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे,जिल्हा रुग्णालयात आयुष सेवा पुरवणे ही या मिशनची वैशिष्टये आहेत.\nदेशात विशेषतः दुर्गम भागात आयुष आरोग्य सेवा/ शिक्षण पुरवून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना जोड देऊन आरोग्य सेवेतली त्रुटी दूर करण्यासाठी राष्ट्रीय आयुष मिशन हाती घेण्यात आले आहे.मिशन अंतर्गत या विभागातल्या विशिष्ट गरजांवर विशेष लक्ष पुरवण्यात येते.\nया मिशनमुळे आयुष सेवेअंतर्गत आरोग्य सुविधांची संख्या वाढवून आणि उत्तम औषध आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून आयुष आरोग्य सेवांची व्याप्ती वाढणार आहे.\nत्याचबरोबर सुसज्ज आयुष शैक्षणिक संस्थांची संख्या वाढवून त्याद्वारे आयुष शिक्षणात सुधारणा होणार आहे.\nसप्रे -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-LCL-editorial-about-mob-crime-5924547-NOR.html", "date_download": "2018-09-22T03:23:45Z", "digest": "sha1:EOFRGXOIQ4Q6GIDYSGNASGTTFSHJEBB6", "length": 14327, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Editorial about mob crime | झुंडशाहीला रोखणार कसे? (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमोदी सरकारच्या वैचारिक भूमिकेमुळे देशात झुंडशाहीची लाट आल्याची टीका विरोधी पक्षांकडून होत आहे.\nराजस्थानमध्ये गोहत्येच्या संशयावरून आणखी एकाची हत्या झाल्यानंतर लोकसभेत आक्रमक चर्चा झाली. झुंडशाहीवर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केल्यानंतर केंद्र सरकारने दोन समित्या नेमल्या. लोकसभेतील चर्चेला उत्तर देताना, झुंडशाही रोखण्यासाठी आवश्यक वाटल्यास वेगळा कायदा करण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या वैचारिक भूमिकेमुळे देशात झुंडशाहीची लाट आल्याची टीका विरोधी पक्षांकडून होत आहे.\nमोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच हे सरकार नाझी विचारांनी भारलेले आहे, असा प्रचार सुरू झाला. निवडणुका जवळ आल्याने त्या प्रचारात वाढ होत आहे. भारतात पूर्वीही जमावाकडून हत्या होत होत्या, हे राजनाथसिंह यांचे म्हणणे खरे आहे. त्यांनी दिलेला दिल्लीतील शिखांच्या हत्याकांडाचा दाखला योग्य आहे. तथापि, मागील काळातील विकृत घटना थांबवण्यासाठी जनतेने मोदींना सत्तेवर आणले, त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी नाही, हे राजनाथसिंह विसरतात. जमावाकडून हत्या होण्याच्या एक-दोन घटना घडताच केंद्र सरकारने कठोर धोरण का अवलंबले नाही, हत्या करणाऱ्यांचे आडून समर्थन का केले गेले, याची उत्तरे राजनाथसिंह यांनी दिली पाहिजेत.\nजमावाकडून हत्या हा सुसंस्कृत व्यवस्थेवरील कलंक आहे. हिंदू संस्कृती अन्य धर्मीयांपेक्षा अधिक सुसंस्कृत असल्याचा कंठघोष संघ परिवार व भाजपकडून होत असेल तर अशा हत्या थांबवण्याची पहिली जबाबदारी त्यांच्यावरच पडते. यामुळे संसदेत सरकारवर झालेली टीका समर्थनीय ठरते. मात्र, अशी टीका करताना अशा घटना थांबवण्यासाठी काय करता येईल याचा विचार झाला नाही. अशा हत्या होण्याला कारणीभूत ठरणारा पहिला घटक अर्थातच वैचारिक राजकीय आश्रयाचा. मोदी सत्तेवर आल्यानंतर हिंदू धर्मातील कडवी मंडळी कायदा हातात घेऊ लागली. त्याबद्दल मोदींनी एक-दोन वेळा फटकारले असले तरी कडक कारवाई केली नाही. हिंदूंमध्ये गायीबद्दल असलेल्या पवित्र भावनेचा मुस्लिमांनी आदर करावा, गोमांस खाणे वा त्याचा व्यापार करणे बंद करावे, असे संघाचे इंद्रेशकुमार यांनी म्हटले आहे. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गोवधबंदीचा समावेश आहे.\nइंदिरा गांधींनी म्हणूनच ती लागू केली. या पार्श्वभूमीवर इंद्रेशकुमार यांचे म्हणणे बरोबर ठरते. परंतु, गोवधबंदी लागू करण्यासाठी पोलिसांना मदत करणे व प्रसंगी सत्याग्रह करणे हे मार्ग हिंदू संस्कृतीशी अधिक जुळतात. जमावाकडून हत्या होणे हे संस्कृतीचे रानटी रूप आहे, असे इंद्रेशकुमार सांगत नाहीत. संघाने असा सत्याग्रह केला तर अन्य पक्षांनाही सामील व्हावे लागेल. कारण राज्यघटनेच्या विरोधात कोणीच जाणार नाही. अर्थात, वैचारिक राजकीय आधार फक्त भाजपकडून मिळतो असे नाही. काँग्रेस, डावे पक्षही असाच, कधी छुपा, तर कधी उघड आधार, अन्य धर्मातील कडव्या शक्तींना देत असतात. नक्षलवादाला मिळणारा आधार सर्वश्रुत आहे. केरळमध्ये प्राध्यापकाची बोटे कडव्या मुस्लिम संघटनांकडून कापली जातात, पण तेथील डावे व काँग्रेस गप्प बसतात. एका मासिकावरील छायाचित्रावरून केरळमधील चर्च आक्रमक होते व ते मासिक बाजारातून काढून घेतले जाते.\nपश्चिम बंगालमधील निवडणुकीत उघड हिंसाचार होतो, पण स्वत: बंगाली असूनही त्याबद्दल अमर्त्य सेन 'ब्र' काढत नाहीत. देशातील अल्पसंख्याकांची मात्र त्यांना सतत काळजी असते. सलमान रश्दींपासून कन्हैयाकुमारपर्यंत अशी अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा झुंडीकडून येणाऱ्या दबावाबद्दल सरकारला जाब विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षांनाही राहत नाही. मुद्दा बरोबर असला तरी त्यामागे नैतिक बळ नाही.\nजमावाच्या हिंसेला पायबंद घालण्यासाठी खरी गरज आहे ती पोलिस यंत्रणेत सुधारणा करण्याची. ही यंत्रणा अत्याधुनिक करण्याची. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची व तेथे कार्यक्षमतेला वाव देण्याची. अपुरे संख्याबळ, कमी वेतन, तकलादू सुविधा आणि अफाट काम यामध्ये पोलिस पिचले आहेत. सातत्याने होणाऱ्या आंदोलनांमुळे ही यंत्रणा थकली आहे. ही यंत्रणा शक्तिशाली असेल तर जमावावर आपोआप धाक निर्माण होतो. पोलिसांत गुन्हे नोंदवून तड लागत नाही, अशी भावना झाल्याने कायदा हातात घेण्याची ऊर्मी येते आणि राजकीय आश्रयाची खात्री पटल्यामुळे हिंसेत उघड सहभाग घेतला जातो. पोलिस यंत्रणेत कशा सुधारणा करता येतील याचे सखोल अहवाल सरकार दप्तरी धूळ खात पडले आहेत. त्यातील एका तरी अहवालातील शिफारशींवर काम करायला सुरुवात केली तर परिस्थितीत बदल होऊ शकेल. राजनाथसिंह यांच्याकडून याबाबत पुढाकार घेतला गेला असता तर तुमच्या काळात हत्या झाल्या नाहीत का, असले प्रतिसवाल करत फसवे युक्तिवाद करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. जोपर्यंत कायदे राबवणारी पोलिस यंत्रणा कार्यक्षम होत नाही, तोपर्यंत नवे कायदे करून काही बदल होणार नाहीत.\nपुन्हा भडकले व्यापारयुद्ध (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/07/blog-post_83.html", "date_download": "2018-09-22T04:13:11Z", "digest": "sha1:ORL32CVWWTN5B6O5JKU2XBPMAT2BGJIT", "length": 16030, "nlines": 56, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: ग्रामसंस्कृतीतून हद्दपार झालेल्या लोककला", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nग्रामसंस्कृतीतून हद्दपार झालेल्या लोककला\nपूर्वी साऱ्या गावाला पहाटे वासुदेवाची स्वारी येवून जागं करायची. डोक्यावर मोर पिसांची टोपी असलेला वासुदेव हातात चिपळ्या आणि टाळ वाजवत गाणी गात गावात शिरायचा. त्याच्या भजन भूपाळ्याचे स्वर गावागातून घुमू लागायचे. याची चाहूल लागताच काही जेष्ठ मंडळी उठून घागरी घेऊन नदीवर पाणी भरायला जायची. चांगला उजेड पडला की वासुदेवाला घरा घरातील लवकर उठलेल्या म्हाताऱ्या आज्ज्या सुपातुन ज्वारी बाजरी वाढायच्या. वासुदेवाचा मान पान केला जायचा. दिवस उगवून वर आला की हे वासुदेव मिळालेली शिदोरी घेऊन गावातून गायब व्हायचे. मग नंदी बैलवाला झूल पांघरलेल्या बैलासाहित गावात हजर व्हायचा. अडल्या नडल्या लोकांची भविष्ये त्याचा नंदी मान डूलवून सांगायचा. नंदी शंकराचं वाहन. पण नंदीचा बैल इतका गरीब कसा काय असू शकतो हा प्रश्न कित्येक लोकांना पडायचा. गावभर हिंडून झालं कि नंदी वेशीतून बाहेर पडायचा. तोपर्यंत एखाद्या गल्लीतून चाबकाचे “फाट फाट” आवाज काढीत कडकलक्ष्मी गावात यायची. तिच्या गाड्यातील देवीला पूजले जायचे. तिला धान्य अथवा ओटी भरून भाकरी तुकडा दिला जायचा.\nमग कधीतरी दुपारच्या पारी गावच्या वेशीतनं मरतुगंडया घोड्याचा टांगा घेवून डोंबारी त्याच्या समस्त बिराडा सहीत गावात शिरायचा. घोड्याच्या गळ्यातील घंटीच्या आवाजाने भर उन्हाची लहान पोरं त्याच्या मागे मागे धावायची. केसांचा पार चेंदा मेंदा झालेली त्याची चिलिपिली टांग्यात एकमेकांना चिकटून बसलेली असायची. संसाराच्या बोचक्यात बांधलेल्या रंग बिरंगी कोंबड्या भरस्त्यात गचका बसला की वाऱ्यावर डुलायच्या. टांग्याच्या मागे मागे गळ्यात चामड्याचा पट्टा बांधलेला आणि बारा गावचं पाणी प्यालेला त्यांचा कुत्रा शेपूट हलवत मागे मागे धावायचा. गावातली वळु कुत्री त्याच्यावर धावायची. पण हि कुत्री दुसऱ्यांच्या गावात शांत अबोल राह्यची. अंधार पडायला लागला की गावच्या पारासमोर डोंबाऱ्याच्या खेळाचा सेट उभा राह्यचा. तान्हुल्या बाळाला गळ्यात बांधून त्याची धनीण हातात ढोल सदृश्य वाद्ये धरून \"बुग्वूss बुग्वूss बुग्वूss” मोठ्याने वाजवायची. वाजणाऱ्या आवाजाने दिवसभर शेतात दमुन् आलेली गडी माणसे जेवणं उरकुन गावाकडे सरकायची. मोडके खरखर वाजणारे अँलुमिनिअमचे जर्मन सारखे दिसणारे दोन चेपके लाऊड स्पीकर गावाच्या दोन्ही बाजूला लावलेले असायचे. त्याचा स्व:ताच \"इलेक्ट्रिकल इंजिनिअर\" बनलेला थोरला पोरगा आवाजचं सेटिंग करताना कोपऱ्यात दिसायचा. बारकी बाळी दोरीवरून उड्या मारायची. दोरीवरून चालणारी डोंबारीन बाई म्हणजे लोकांना ती जगातील सर्वात शूर स्त्री वाटायची. रिंगेत शिरायची. कुणी उभ्या आडव्या उडया मारायचं. कुत्रा बारक्या चार पायांचे चंपे एकत्र जमवुन डब्यावर एखांद्या स्थितप्रदण्या सारखा उभा राह्यचा. तिची केस विस्कटलेली आई मगाच्या लेकराला आता गुडग्यात धरून \"टान टान \" मोठ्याने वाद्ये वाजवायची. वाट्याला आलेल्या कित्येक सुख दु:खांना बाजूला सारत. त्यांचा खेळ बघता बघता बापाच्या खिश्यातून चोरून नेलेली दौलत लहान पोरं या बिऱ्हाडावर उधळायची. मध्यरात्री खेळ संपला कि लोक आप आपल्या घराकडे पांगायचे.\nकाळ बदलला. खेड्यापाड्यात तंत्रज्ञानाची अफाट प्रगती झाली. घराघरातल्या भिंतीवर एल.सी.डी. टी.व्ही. आले. मोबाईल आले. अशा कार्यक्रमांकडे लोकं फिरकेनाशी झाली. परिणामी वासुदेव, माकडवाला, नंदीबैलवाले, डोंबारी खेड्यातून हळू हळू गायब होत गेले. कुठे लुप्त झाली असतील हि बिऱ्हाडे. खेड्यातून शहराकडे कि आणखी कुठे एकेकाळी खेड्यातल्या दारो दारी सकाळी फिरणारा नंदी बैलवाला राहिला असेल का अजून जिवंत एकेकाळी खेड्यातल्या दारो दारी सकाळी फिरणारा नंदी बैलवाला राहिला असेल का अजून जिवंत गेला असेल का थकुन गेला असेल का थकुन चुकून राहिलाच असेल जिवंत तर त्याचा तो व्रतस्थ मान डोलवणारा बैल आणि त्याच्यावरची रुबाबदार बेगड लावलेली शिंगे चुकून राहिलाच असेल जिवंत तर त्याचा तो व्रतस्थ मान डोलवणारा बैल आणि त्याच्यावरची रुबाबदार बेगड लावलेली शिंगे काय झालं असेल पुढे त्याचं काय झालं असेल पुढे त्याचं की शहरातल्या एखांद्या कत्तलखाण्यात त्याच्या कधी काळी डुलणाऱ्या मानेवर फिरवली गेली असेल सुरी की शहरातल्या एखांद्या कत्तलखाण्यात त्याच्या कधी काळी डुलणाऱ्या मानेवर फिरवली गेली असेल सुरी माणसातल्या हिंस्त्र पशूनी. कुठे हरवली असतील आता ती साऱ्या गावाला रात्रभर उपाशी पोटाने जागून खेळ दाखवणारी डोंबाऱ्याची ती पोरं माणसातल्या हिंस्त्र पशूनी. कुठे हरवली असतील आता ती साऱ्या गावाला रात्रभर उपाशी पोटाने जागून खेळ दाखवणारी डोंबाऱ्याची ती पोरं आणि रात्रीच्या अस्पष्ठ अंधारात कर्र कर्र वाजणाऱ्या साऊंड सिस्टिमचे सेंटिंग करणारा तो मळकट कपडयातला चिमुकला पोरगा आणि रात्रीच्या अस्पष्ठ अंधारात कर्र कर्र वाजणाऱ्या साऊंड सिस्टिमचे सेंटिंग करणारा तो मळकट कपडयातला चिमुकला पोरगा जगाच्या बाजारात कुठे तरी आता श्वास घेत असेल का जगाच्या बाजारात कुठे तरी आता श्वास घेत असेल का कधीकाळी पहाटे गावाला जाग आणणारे वासुदेव आता खेड्यात कधीच येत नाहीत. कुठे हरवले असतील कधीकाळी पहाटे गावाला जाग आणणारे वासुदेव आता खेड्यात कधीच येत नाहीत. कुठे हरवले असतील वार्धक्याने थकले असतील कि झाली असेल त्यांच्या रापलेल्या देहाच्या सापळ्याची माती वार्धक्याने थकले असतील कि झाली असेल त्यांच्या रापलेल्या देहाच्या सापळ्याची माती निदान कुठल्यातरी स्मशानभुमीत त्यांच्या हाड़काचा एखांदा तुकड़ा राहिला असेल का शिल्लक निदान कुठल्यातरी स्मशानभुमीत त्यांच्या हाड़काचा एखांदा तुकड़ा राहिला असेल का शिल्लक पृथ्वीवर अजुन जगण्याची आस शिल्लक ठेवत..…\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:03 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-70-%E0%A4%A6%E0%A4%B9/", "date_download": "2018-09-22T03:39:06Z", "digest": "sha1:VBN5LLTANWMSW2XKA6YMQ3FM7VSOJRVM", "length": 6998, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तुर्कीमध्ये इसिसच्या 70 दहशतवाद्यांना अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतुर्कीमध्ये इसिसच्या 70 दहशतवाद्यांना अटक\nअंकारा – तुर्की पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत इसिसच्या 70 दहशतवाद्यांना अटक केली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी इसिसच्या वरिष्ठ सदस्यासह 10 विदेशी संशयितांनाही अटक केली असून हे अटक केलेले दहशतवादी हे इराकचे नागरीक असल्याचे समोर आले आहे.\nएका वेळी नऊ ठिकाणी तपास अधिकाऱ्यांनी छापे टाकून त्यांना अटक केली. ही कारवाई सिरीया आणि अमेरिकन स्ट्राईक नंतर स्थिरता आणण्यासाठी केल्याचे समजते. इस्तांबूलमधील दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी इसिसच्या 51 संशयितांना अटक केली. पोलिसांनी इस्तंबूलच्या 6 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. त्यामध्ये त्यांच्या हाती काही महत्वाची कागदपत्रे आली आहेत, तसेच तेथून त्यांनी डिजीटल साहित्यही जप्त केले आहे. तुर्कस्तानमध्ये इसिसने केलेल्या हल्ल्‌यात 300 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता. हा हल्ला दहशतवाद्यांनी बॉम्ब, रॉकेट आणि बंदुकीच्या साह्याने केला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे जिल्हा: कचरा समस्या नसून राष्ट्रीय संपत्ती\nNext articleसातारा: जुगार अड्ड्यावर छापा : 5 जण ताब्यात\nदिल्लीतून चीनी हेराला केले गजाआड\nमतदारांना आकर्षित करण्यासाठी गणपतीची आक्षेपार्ह जाहिरात\nफ्लोरिडात जेट विमान चोरणाऱ्या युवकास अटक\nमुंबई बॉंबस्फोट आरोपी खुर्शीद आलमची नेपाळमध्ये हत्या\nमुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील – गुलाबराव पाटील\nबनावट जामीन बॉंड तयार करणारी टोळी गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T02:52:23Z", "digest": "sha1:MNBCFX76ZZFFELUOVIT5KOT2F7ADHS3H", "length": 8375, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शरद पवार नाणारला भेट देणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशरद पवार नाणारला भेट देणार\nसंघर्ष समितीचे नेत्यांनी घेतली भेट\nमुंबई – नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीच्या संदर्भात केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी सामंजस्य करार केल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद कोकणात उमटू लागले आहेत. या प्रकल्पाला विरोध व्हावा यासाठी नाणारच्या संघर्ष समितीने राजकीय नेत्यांना साकडे घालायला सुरूवात केली आहे. समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. या भेटीनंतर समितीचे सदस्य उद्या (शनिवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणार आहेत.\nशिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी यापूर्वीच नाणार प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. कोकणातील जनतेवर नाणार प्रकल्प लादला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असतानाही ग्रामस्थांना अंधारात ठेवून केंद्र सरकारने सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी सामंजस्य करार केला. या करारामुळे स्थानिक नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.\nप्रकल्प हाणून पाडण्यासाठी राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरूवात केली आहे. नाणार रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छीमार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पवार यांची “सिल्वर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. प्रकल्पग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्यानंतर पवारांनी येत्या 10 मे रोजी नाणारला भेट देणार असल्याचे सांगितले. नाणार ग्रामस्थ तसेच शेतकरी, मच्छीमार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच प्रकल्पाच्या संदर्भात आपण भूमिका घेऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअनुसूचित जाती-जमाती कायदा सौम्य होऊ देणार नाही – मोदी\nNext articleअमेरिकेचे सीरियावर हल्ले, फान्स-इंग्लंडचेही सहकार्य\nपोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या मुजोर कार्यकर्त्यांवर होणार कारवाई\nइम्रान खान यांचा खरा चेहरा उघड\nजम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nगीर अभयारण्यात 11 सिंहांचे मृतदेह\nमुंबई बॉंबस्फोट आरोपी खुर्शीद आलमची नेपाळमध्ये हत्या\nअन्‌ प्रिया प्रकाशने लगावली कानाखाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/maratha/news/page-6/", "date_download": "2018-09-22T03:46:35Z", "digest": "sha1:HZMFTBX434Z5536SKCVFTS3CUGF7XAOV", "length": 12071, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maratha- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nआता आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर आंदोलनं : मराठा संघटनांचा एल्गार\nआमदार आणि खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येईल असा निर्णय लातुरच्या बैठकीत मराठा संघटनांनी घेतला आहे.\nमराठा आरक्षण : कशी राहील शिवसेनेची भूमीका\nएका महिन्यात मागास आयोगाचा अहवाल येईल- देवेंद्र फडणवीस\n'मराठा क्रांती मोर्चाचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत'\nमराठा आरक्षण : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार\nमराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...\nमराठा आरक्षणासाठी आंदोलकाने अंगावर रॉकेल ओतून घेतलं पेटवून\nमराठा आरक्षण : पुन्हा एका आंदोलकाने घेतली नदीत उडी\nमराठ्यांना आरक्षण द्या, घटनादुरुस्तीसाठी आमचा पाठिंबा - शरद पवार\nमुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांनी मराठा आंदोलनात तेल ओतलं - शरद पवार\nआज आरक्षणाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याच्या फक्त वावड्या-नितीन गडकरी\nराज ठाकरेंनी बोलू नये आणि राणेंचीही मध्यस्थी नको,मराठा कार्यकर्त्यांनी बजावले\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/dhule/the-touch-of-the-talent-with-literature-says-dr-nagnath-kotapalle-in-jalgaon-sammelan/articleshow/65464080.cms", "date_download": "2018-09-22T04:23:47Z", "digest": "sha1:XHNFLEPBDJDUTLEF4JT4LHEZKQXKLL62", "length": 14378, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "dhule News: साहित्याला व्हावा प्रतिभेचा स्पर्श - साहित्याला व्हावा प्रतिभेचा स्पर्श | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nसाहित्याला व्हावा प्रतिभेचा स्पर्श\nसाहित्याला व्हावा प्रतिभेचा स्पर्श\nसूर्योदय संमेलनात प्रा. डॉ. कोतापल्ले यांचे प्रतिपादन\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nज्याप्रमाणे चिंतनशील कविता समाजाला अंतर्मुख करीत असते. त्याचप्रमाणे कथा व कादंबरीदेखील अंतर्मुख करण्याचे काम करीत असते. मात्र, त्यासाठी साहित्याला प्रतिभेचा स्पर्श व्हावा लागतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले.\nसूर्योदय सर्व समावेशक मंडळ आयोजित आणि दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय राज्यस्तरीय चौदावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी (दि. १९) आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले होते. संमेलनाचे उद्घाटन २१ व्या अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा नामवंत लेखिका डॉ. विजया वाड यांच्या हस्ते करण्यात आले.\nयाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवादास दलुभाऊ जैन, नामवंत कथा कादंबरीकार भारत सासणे, तेरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे समारोपीय अध्यक्ष खान्देशातील डॉ. संजीवकुमार सोनवणे, कवी प्रा. वा. ना. आंधळे उपस्थित होते. १९४५ नंतरचा कालखंड तर मराठी कथेच्या दृष्टीने अतिशय भरभराटीचा होता, त्यामुळेच हा काळ कथेच्या नावाने ओळखला जात होता. मात्र, आताच्या कालखंडात एकूणच साहित्याचीच चर्चा होत नसल्याची खंत या वेळी प्रा. डॉ. कोतापल्ले यांनी व्यक्त केली.\nभाषा टिकविण्यासाठी वाचनसंस्कृती गरजेची\nसध्याच्या काळात मराठी भाषा टिकवायची असेल तर लहान मुलांमध्ये वाचनसंस्कृती वाढविणे आवश्यक आहे. साहित्यिक साहित्य लिहित असले तरी ते वाचणारे कोणी राहतील की नाही, अशी शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले.\nसाहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात लेखक सुबोध जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात सुबोध जावडेकर, नीलम माणगावे, प्रा. डॉ. संजीव गिराशे, प्रा. डॉ. सतीश म्हस्के यांनी ‘कथा कशी स्फुरते’ यावर आपले मनोगत व्यक्त केले. तिसरे कथाकथन सत्र लेखिका विनीता ऐनापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यामध्ये विलास मोरे, गोपीचंद धनगर, भास्कराव चव्हाण यांनी कथांचे सादरीकरण केले. यानंतर कविसंमेलन हे खान्देशकवी पांडूरंग सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यामध्ये सहभागी झालेल्या कवींनी शब्द झंकार याविषयावर कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली.\nडॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्य रत्न पुरस्कार प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना तर दलुभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार भारत सासणे यांना देण्यात आला. तसेच लेखिका डॉ. विजया वाड, विनीता ऐनापुरे, लेखक सुबोध जावडेकर, गझलकार प्रदीप निफाडकर, लेखिका नीलम माणगावे, लेखक ऐश्वर्य पाटेकर यांनाही यावेळी साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच सूर्योदय साहित्य पुरस्कार शशिकांत हिंगोणेकर, जगदीश पाटील, पौर्णिमा हुंडीवाले, ल. सि. जाधव, किरण सोनार, माया धुप्पड, रावसाहेब कुंवर यांना देण्यात आले.\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nखान्देशकन्या ‘क्रांती’ची बर्लिनमध्ये विक्रमी धाव\nएटीएम कार्ड बदलून वृद्धाची फसवणूक\nदरोड्यातील टोळीस गुजरातहून अटक\nचेक न वटल्याने सभासदास शिक्षा\nधुळ्यात काँग्रेसचा आज मोर्चा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1साहित्याला व्हावा प्रतिभेचा स्पर्श...\n2आंदोलनस्थळीच साजरी दीप अमावास्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.bestwaytowhitenteethguide.org/mr/terms-and-conditions/", "date_download": "2018-09-22T03:31:19Z", "digest": "sha1:ZRGG6YQWQ2W2Y7FKC3XSRGQ7RMYVSAVI", "length": 10498, "nlines": 52, "source_domain": "www.bestwaytowhitenteethguide.org", "title": "नियम आणि अटी | पांढरा करणे किंवा होणे दात मार्गदर्शक सर्वोत्तम मार्ग", "raw_content": "पांढरा करणे किंवा होणे दात मार्गदर्शक सर्वोत्तम मार्ग\nपांढरा करणे किंवा होणे दात , दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड , दात चमकवण्याची उत्पादने\nमुख्यपृष्ठ पांढरा करणे किंवा होणे दात आधारित\nपांढरा करणे किंवा होणे दात टिपा\nआमच्या साइटवर आपले स्वागत आहे. आपण ब्राउझ आणि आपण पालन करणे आणि खालील अटी आणि वापर अटी बांधील असल्याचे देत आहात या वेबसाइटवर वापर करणे सुरू ठेवा तर, आमचे गोपनीयता धोरण एकत्र जे ह्याच संकेतस्थळावर संबंधात आपण आमच्या साइटच्या संबंध विनियमित.\nटर्म आमच्या साइटवर किंवा 'आम्हाला’ किंवा 'आम्ही’ वेबसाइट मालक संदर्भित. टर्म 'आपण’ आमच्या वेबसाइटवर वापरकर्ता किंवा दर्शक संदर्भित. या वेबसाइट वापर वापर खालील अटींच्या अधीन आहे:\nया वेबसाइटची पृष्ठांची सामग्री आपल्या सामान्य माहिती आणि फक्त वापरासाठी आहे. तो सूचना न देता बदलल्या जाऊ आहे.\nम्हणून आम्ही किंवा कोणत्याही तृतीय पक्ष अचूकता म्हणून कोणतीही हमी किंवा हमी प्रदान, वेळेत, कामगिरी, सांगता किंवा माहिती आणि साहित्य कोणत्याही विशिष्ट कारणासाठी आढळले नाही किंवा या वेबसाइट वर देऊ च्या अनुकूलता. आपण स्वीकार करता अशी माहिती आणि सामग्री inaccuracies किंवा त्रुटी असू शकतात आणि आम्ही स्पष्टपणे कायद्याने परवानगी दिलेल्या अशा कोणत्याही inaccuracies किंवा िततकी त्रुटी दायित्व वगळण्याची.\nया वेबसाइट वर कोणतीही माहिती किंवा साहित्य वापर आपल्या स्वत: च्या जोखमीवर संपूर्णपणे आहे, आम्ही जबाबदार नाही. तो कोणत्याही उत्पादने याची खात्री करण्यासाठी आपल्या स्वत: च्या जबाबदारी असेल, या वेबसाइटद्वारे उपलब्ध सेवा किंवा माहिती आपली विशिष्ट गरजा पूर्ण.\nया वेबसाइट आम्हाला मालकीचे किंवा परवाना आहे अशी सामग्री. हा साहित्य समावेश, परंतु इतकेच मर्यादित नाही, डिझाइन, मांडणी, दिसत, देखावा आणि ग्राफिक्स. पुनरुत्पादन कॉपीराइट सूचना नुसार पेक्षा इतर प्रतिबंधित आहे, या अटी व शर्ती भाग अर्ज.\nया वेबसाइट मध्ये पुन सर्व ट्रेडमार्क, मालमत्ता नाहीत, किंवा ऑपरेटर परवाना, वेबसाइटवर पोच.\nया वेबसाइटची अनधिकृत वापर नुकसान दावा वाढ देऊ आणि / किंवा फौजदारी गुन्हा असू शकते.\nवेळोवेळी या वेबसाइटवर अन्य वेबसाइटवर दुवे देखील समाविष्ट करू शकतो. हे दुवे अधिक माहितीसाठी प्रदान करण्यासाठी आपल्या सोयीसाठी प्रदान केले आहेत. ते आम्ही वेबसाइट मान्यता देणे की ठळक नाही(च्या). आम्ही लिंक वेबसाइटवर सामग्री कोणतीही जबाबदारी आहे(च्या).\nआपण आमच्या साइटवर च्या अग्रिम लिखित मंजूरी न करता इतर वेबसाइट किंवा दस्तऐवज या वेबसाइटवर दुवा तयार करू शकत नाही.\nपांढरा करणे किंवा होणे दात मार्गदर्शक द्वारा पोस्ट केलेले -\nआपल्या स्मित आणि व्हाइट दात विश्वास असू\nकाम करते, तेव्हा आपण आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे इच्छिता सल्ला\nदात चमकवण्याची टिपा आपण आज करू शकता\nसोपे, आपल्या स्मित उजळणे स्वस्त मार्ग\nपिवळा विकट हास्य दूर आणि एक तेजस्वी स्मित मिळवा\nमुख्यपृष्ठ पांढरा करणे किंवा होणे दात आधारित\nपांढरा करणे किंवा होणे दात टिपा\nडाग लक्ष वेधून घेणे बेकिंग सोडा सौंदर्य स्मित दात पांढरा करणे किंवा होणे सर्वोत्तम मार्ग आपल्या स्मित प्रकाशित आपल्या स्मित चकाकी तेजस्वी हसा झगझगाट हसा दंत cleanings दंतवैद्य खोलीत एक तेजस्वी स्मित मिळवा घर दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड घर रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड दात कसे पांढरा करणे किंवा होणे दात कसे पांढरा करणे किंवा होणे लेसर दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड दात लेझर चमकवण्याची दात पांढरा करणे किंवा होणे नैसर्गिक मार्ग जांभळट काढा दात डाग काढा स्मित झगझगाट छोटी दात ब्लिचिंग उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच दात उजळ दात काळजी निरोगी दात दात डाग दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड दात पिवळा दात डाग टाळण्यासाठी टिपा दात स्वच्छ करण्याची पेस्ट दात चमकवण्याची उत्पादने व्हिटॅमिन सी दात चमकवण्याची टिपा आपण आज करू शकता दात चमकवण्याची माझे दात पांढरा करणे किंवा होणे पांढरा करणे किंवा होणे दात घरी पांढरा करणे किंवा होणे दात दात पांढरा करणे किंवा होणे आपले दात सोपे पांढरा करणे किंवा होणे शुभ्र स्मित पांढरा फसफसणारी दारु दात पांढरा दात पांढरा दात टिपा पिवळा विकट हास्य\nमुलभूत भाषा सेट करा\nवर्डप्रेस थीम द्वारे HeatMapTheme.com", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/hemadpant-sai-the-guiding-spirit-3/", "date_download": "2018-09-22T03:34:01Z", "digest": "sha1:W3SHEPTSOLFNYC5ZDIASSXHX76ATPY75", "length": 9031, "nlines": 103, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Hemadpant - Sai the guiding spirit)", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२\nसंत आरंभि उग्र भासती तरी त्यापोटी लाभेवीण प्रीति अल्प धीर पाहिजे चित्ती अल्प धीर पाहिजे चित्ती करितील अंती कल्याण\nसपटनेकरांची (Sapatnekar) गोष्ट सुरु करण्या अगोदर ही ओवी येते. इथे बघितल तर हयात स्पष्टपणे आपल्याला हेमाडपंत(Hemadpant) सांगतात की जेव्हा बाबा (Sai baba)रागावले असतात तेव्हा वरकरणी जरी ते रागावलेले दिसत असले तरी त्यांच्या अंतरंग मात्र पूर्णपणे प्रेमानेच भरलेले असते, त्यावेळी ते रूप बघून घाबरून न जाता त्या रूपा कड़े पण प्रेमाने बघून त्याही रूपावर आपल्याला प्रेम करता आले पाहिजे. हा धीर धरल्यावर शेवटी कल्याणच होणार हे निश्चित\nह्याच एक उदाहरण म्हणजे प्रसन्नोत्सवाच्या वेळी रक्त्दंतिका आईचे रूप. मातृवात्सल्याविन्दान्म(Matruvatsalya) मधे ह्या आइचे स्वरुप आपल्याला बाप्पाने खुप सुंदर वर्णन करून दिले आहे.\nआणि प्रसंनोत्सावाबद्दल सांगताना सुद्धा बाप्पने हे रूप कसे असेल हे डोळ्यासमोर आणून दिले. आणि अक्षरश: जेव्हा हे रूप बघितले तेव्हा जसे वर्णन केले होते अगदी तसच्या तस रूप होत ते\nपण ती आपली आईच असल्यामुळे तिची भीती न वाटता, ते उग्र पण त्याच वेळी प्रेमळ असलेले रूप बघताना जरा देखिल मन कचरल नाही., उलट प्रेम अधिक वाढलेल होत.\nआईचा राग, सद्गुरुचा कोप हा तिच्या बाळांवर नसतो तर त्यांच्या आड येणार्या वाईट लोक आणि वाईट वृत्तिंसाठी असतो. आणि हे जो समजतो तोच सुखी होतो.\nसपटनेकरांच्या गोष्टीमधे ही हेच बघतो की त्याना समजत की आधी आपण अविश्वास दाखवला, मानले नाही म्हणून बाबा सतत चल हट करत होते. हे चल हट त्याना नसून त्यांच्या त्या अविश्वासु वृत्तीला होते. आणि सपटनेकर जेव्हा सम्पूर्ण शरान्याने त्यांचे पाय धरतात तेव्हा बाबा सुद्धा प्रेमाने त्यांच्या डोक्यावरुन हात फिरावातात, एवढेच नाही तर पुढे बाबांच्या आशिर्वादाने , त्याना पुत्रप्राप्ति होते व त्याना त्यांचा पुत्र गेल्याचे दुःख झालेले ते बाबांच्या कृपेने नाहीसे होते.\nअसे हे सद्गुरुप्रेम व अकारण कारुण्य काहीही होवो तो त्याच्या लेकराना कधीच त्याच्यापासून दूर होउ देत नाही.\nइथे आपल्या बापाच्या पणजीने लिहिलेला एक अभंग व त्यातल्या ओळी आठवतात..\nज्याने धरिले हे पाय आणि ठेविला विश्वास..\nहे पाय कैसे तुमचे\nहे तर आमुच्या सत्तेचे\nव त्याच बरोबर आठवतात त्या मीना वैनींच्या अभंगातिल काही ओळी व त्या अगदी मनोमन पटतात…\nजे आले ते तरुनी गेले जे न आले ते तसेच राहिले\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-175805.html", "date_download": "2018-09-22T03:46:58Z", "digest": "sha1:ECCYG6JGO6GDJIZREUAURHOM2LPLYFEN", "length": 13131, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आम्ही वारकरी !, पाठवा वारीतले सहभागाचे फोटो", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n, पाठवा वारीतले सहभागाचे फोटो\n07 जुलै : भेटी लागी जीवा लागलीस आस... ज्ञानोबा माऊली तुकाराम, बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम या जयघोषानं आता पंढरपूरच्या पालखी मार्गावरचा आसमंत दुमदुमून निघणार आहे. लाखोंच्या संख्येनं वारकरी या पारंपरिक आषाढी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत.\nएकदा तरी वारीत सहभागी व्हावं असं स्वप्न प्रत्येक वारकरी उराशी बाळगून असतो. आता वारीला सुरुवात झालीय आणि वारकर्‍यांना वेध लागले आहेत ते विठुरायाच्या नगरीचे. तुम्हीही या वारीमध्ये वारकरी होऊ शकता आमच्या फेसबुक वारीमध्ये. तुम्हाला एवढंच करायचंय... तुमच्या शहरातून, गावातून निघालेल्या वारीचे फोटो, व्हिडिओ किंवा तुम्ही सहभाग घेतलेल्या वारीतले सेल्फी फोटो आम्हाला पाठवा. आम्ही ते प्रसिद्ध करू आमच्या वेबसाईटवर आणि https://www.facebook.com/bhetilagijiva2015 या आमच्या फेसबुक पेजवर. चला, तर मग साजरी करूया फेसबुक वारी...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2018-09-22T03:56:29Z", "digest": "sha1:UF3JA77BGW5DLCR4T3WJPT5RCB5J7WAH", "length": 10932, "nlines": 273, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केंटकी - विकिपीडिया", "raw_content": "\nटोपणनाव: ब्लूग्रास स्टेट (Bluegrass State)\nअमेरिकेच्या नकाशावर चे स्थान\nक्षेत्रफळ अमेरिकेत ३७वा क्रमांक\n- एकूण १,०४,६५९ किमी²\n- रुंदी २२५ किमी\n- लांबी ६१० किमी\n- % पाणी १.७\nलोकसंख्या अमेरिकेत २६वा क्रमांक\n- एकूण ४३,३९,३६७ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता ४१.५/किमी² (अमेरिकेत २४वा क्रमांक)\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १ जून १७९२ (१५वा क्रमांक)\nकेंटकी (इंग्लिश: Commonwealth of Kentucky) हे अमेरिकेच्या मध्य-दक्षिण भागातील एक राज्य आहे. केंटकी हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २६व्या क्रमांकाचे राज्य आहे.\nकेंटकीच्या उत्तरेला ओहायो व इंडियाना, वायव्येला इलिनॉय, दक्षिणेला टेनेसी, नैऋत्येला मिसूरी तर पूर्वेला व्हर्जिनिया व वेस्ट व्हर्जिनिया ही राज्ये आहेत. फ्रँकफोर्ट ही केंटकीची राजधानी असून लुईव्हिल हे सर्वात मोठे शहर आहे. लेक्सिंग्टन हे देखील येथील एक मोठे शहर आहे.\nजगातील सर्वात जास्त लांबीच्या गुहांचे जाळे असलेले मॅमथ केव्ह राष्ट्रीय उद्यान केंटकी राज्यातच आहे. येथील घोड्यांच्या शर्यती तसेच ब्लूग्रास नावाचे एक विशिष्ट प्रकारचे गवत प्रसिद्ध आहेत.\nकेंटकीमधील एक घोड्यांचा तबेला.\nकेंटकीमधील प्रमुख रस्ते व महामार्ग\nकेंटकी राज्य संसद भवन\nकेंटकीचे प्रतिनिधीत्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिका देशाचे राजकीय विभाग\nअलाबामा · अलास्का · आयडाहो · आयोवा · आर्कान्सा · इंडियाना · इलिनॉय · ॲरिझोना · ओक्लाहोमा · ओरेगन · ओहायो · कनेक्टिकट · कॅन्सस · कॅलिफोर्निया · कॉलोराडो · केंटकी · जॉर्जिया · टेक्सास · टेनेसी · डेलावेर · नेब्रास्का · नेव्हाडा · नॉर्थ कॅरोलिना · नॉर्थ डकोटा · न्यू जर्सी · न्यू मेक्सिको · न्यू यॉर्क · न्यू हॅम्पशायर · पेनसिल्व्हेनिया · फ्लोरिडा · मिनेसोटा · मिशिगन · मिसिसिपी · मिसूरी · मॅसेच्युसेट्स · मेन · मेरीलँड · मोंटाना · युटा · र्‍होड आयलंड · लुईझियाना · वायोमिंग · विस्कॉन्सिन · वेस्ट व्हर्जिनिया · वॉशिंग्टन · व्हरमाँट · व्हर्जिनिया · साउथ कॅरोलिना · साउथ डकोटा · हवाई\nअमेरिकन सामोआ · गुआम · उत्तर मेरियाना द्वीपसमूह · पोर्तो रिको · यू.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\nबेकर आयलंड · हाउलँड आयलंड · जार्व्हिस आयलंड · जॉन्स्टन अटॉल · किंगमन रीफ · मिडवे अटॉल · नव्हासा द्वीप · पाल्मिरा अटॉल · वेक आयलंड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/driveit-news/patent-importance-225475/", "date_download": "2018-09-22T03:41:01Z", "digest": "sha1:HQH6SBMINJUFY353SJ3SRCB4SG5CW6NE", "length": 19870, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आहे पेटंट तरी.. | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nतुम्ही कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसला आहात आणि तुम्हाला मागच्याशी गप्पा मारायच्या आहेत.. पण, सारखी सारखी मान वळवून त्रास होतो आहे.. तुमची सीटच गर्रकन वळवून\nतुम्ही कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसला आहात आणि तुम्हाला मागच्याशी गप्पा मारायच्या आहेत.. पण, सारखी सारखी मान वळवून त्रास होतो आहे.. तुमची सीटच गर्रकन वळवून तुम्हाला गप्पा हाणता आल्या तर..\nतुम्ही कार भाडय़ाने दिली आहे.. तुमच्या विश्वासातला ड्रायव्हर असला तर ठीक.. पण समजा तो तुमच्या फारसा विश्वासात नसला आणि त्याने पेट्रोल कमी भरून चुकीची पावती तुमच्या हातात ठेवून जास्तीचे पसे उकळले तर.. पेट्रोलच्या टाकीला लावलेल्या सेन्सरच्या माध्यमातून तुम्हाला इंधन किती व कुठं भरलं, त्यासाठी किती पसे लागले, वगरेची माहिती मिळाली तर..\nएखादी व्यक्ती वाहतुकीचे नियम डावलून ड्रायिव्हग करीत असेल तर.. त्याच्या गाडीचा वेग जरा जास्त असेल तर.. त्याने गाडी चांगली चालवावी यासाठी तुम्हाला काही करता आलं तर.. तुमच्याकडे ड्रायिव्हग कॅरॅक्टरिस्टिक डिटेक्टर असले तर..\nएखादा बाइकस्वार हेल्मेट न घालताच बाइक चालवायला जात असेल आणि त्याने हेल्मेट घातलं नसल्याने त्याची गाडीच सुरू झाली नाही तर..\nआता या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्पी आहेत. सुरक्षित ड्रायिव्हगसाठी हे सर्व आवश्यकच आहे. त्यामुळे वरील सर्व गोष्टी कोणाला नको आहेत. त्यामुळे तुमचं वरील प्रत्येक प्रश्नाला ‘हो’ असंच असणार यात शंका नाही. मात्र, हे सर्व कसं शक्य आहे, असा प्रश्नही पडणं स्वाभाविक आहे. याचं उत्तर विज्ञान आणि तंत्रज्ञानात दडलंय.\nआपल्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने गेल्या साठ दशकांत अचाट प्रगती केली आहे. अनेकदा गरजेतूनच तंत्रज्ञानाची निर्मिती होत असते. त्यामुळे गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हटलं जातं; परंतु असंही होतं अनेकदा की, जे तंत्रज्ञान तयार होतं ते साधारणत: समाजातल्या एखाद्या विशिष्ट वर्गापुरतंच ते मर्यादित राहतं. मात्र यालाही काही सन्माननीय अपवाद आहेतच. पण असं असतं हेही तितकंच खरं. मग इथंच तर सर्जनशीलतेला वाव असतो. ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालंय त्यांच्याकडे लक्ष देऊन त्याचा विकास करणं हेच सर्जनशीलतेचं मुख्य काम असतं. तर मुख्य मुद्दा असा की, वरील जी काही प्रश्नावली आहे त्याच्या प्रत्येकाला उत्तर आहे. आणि त्या उत्तराचं श्रेय जातं तंत्रज्ञान विकासाला.\nम्हणजे असं की, तुम्हाला तुमच्या कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला असलेली सीट गर्रकन वळवून मागच्याशी गप्पा मारता येऊ शकणारी खुर्ची तयार आहे.\nपेट्रोल किती प्रमाणात कुठं आणि किती रुपयांचं भरलं गेलं याची इत्थंभूत माहिती मिळू शकणारं तंत्रज्ञान तयार आहे.\nतसेच ड्रायिव्हग कॅरॅक्टरिस्टिक डिटेक्टरचीही यशस्वी चाचणी झाली आहे. आणि हेल्मेटशिवाय बाइक सुरू करण्याचा प्रयत्नही विफल झाल्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.\nया सर्वाचं श्रेय जातं राजेश गंगर या इन्व्हेंटरला. ऑटो क्षेत्राला वरदान ठरू शकेल असं काही तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं आहेत. त्यांचे बौद्धिक हक्कही (पेटंट्स) त्यांनी राखून ठेवली आहेत. इण्डस्ट्रियल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या गंगर यांनी आतापर्यंत अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या कामगिरी पार पाडल्या आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याच्या कालावधीत प्रोजेक्ट दिले जातात. या प्रोजेक्ट्ससाठी त्यांना औद्योगिक क्षेत्रात फिरून एखाद्या कंपनीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवावा लागतो. नेमकी इथंच गंगर यांनी संधी शोधली. आयआयटी विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोजेक्ट दिले. स्वत: त्यांच्यासोबत काम करून वरीलप्रमाणे उत्पादनं गंगर यांनी तयार केली आहेत. यानिमित्ताने केवळ आयआयटीच नाही तर अभियांत्रिकीची पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वत: काहीतरी तयार केल्याचं समाधान तर मिळतंच, शिवाय त्याचा उपयोग जनसामान्यांच्या हितासाठीही होतो, असं या प्रयोगशीलतेमागील साधं तत्त्व गंगर सांगतात. ग्रामीण भागात पाणी आणण्यासाठी अनेकांना दूर दूपर्यंत पायपीट करावी लागते. त्यांच्यासाठी गंगर यांनी वॉटर ट्रॉली विकसित केली आहे. तसेच रेल्वेरुळांवर किंवा रस्त्यांवर काम करणाऱ्या मजुरांचं रक्षण व्हावं यासाठी एक खास जाकीटही त्यांनी तयार केलं आहे. या जॅकेटला एलईडी लाइट्स लावण्यात आले असून ते सौरऊर्जेवर चालणारे आहेत. तसेच गोरेगाव स्थानकात एक महिना गंगर यांनी विनाअपघात अभियान चालवलं होतं. त्यालाही अभूतपूर्व यश आलं होतं. ऑटो क्षेत्रातील पेटंट्सना मूर्त रूप यावं एवढीच त्यांची प्रामाणिक इच्छा आहे.\nगाडी हा तसा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. स्वत:च्या, दुचाकी असो वा चारचाकी, गाडीला जो तो तळहातावरील फोडासारखा जपत असतो. त्यामुळेच गाडीला काही खुट्ट झाले तरी काळजात चर्र होते. गाडी सुरक्षित राहावी, तिला काहीही होऊ नये यासाठी प्रत्येक जण काळजी घेतच असतो. मागच्या वेळी आपण थंडीत गाडीची काळजी कशी घ्यावी याची माहिती घेतली. आता गाडी धुताना नेमकी काय खबरदारी घ्यावी याची ही माहिती. अखेरीस कारवॉश ही एक कलाच आहे.. सांगताहेत केतन लिमये..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआर टी ओ अंतरंग : वाहन चालवण्याचे विधिग्रा नियम\nविद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागास फेरो इलेक्ट्रिक संयुगाचे पेटंट\nन्युट्रल व्ह्य़ू : बेफिकीरीचे प्रदूषण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/chandrapur-news-marathi-news-sakal-news-forest-news-56873", "date_download": "2018-09-22T03:43:14Z", "digest": "sha1:AGYJTVYN2VCCWHS75J3NPNTAFG44W7JI", "length": 10172, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "chandrapur news marathi news sakal news forest news चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार | eSakal", "raw_content": "\nचंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार\nरविवार, 2 जुलै 2017\nचंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार झाल्याची घटना समोर आली आहे.\nमूल (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार झाल्याची घटना समोर आली आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील जानाळा गावामधील रोपवाटिकेजवळ एक सांबर मृतावस्थेत आढळून आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या हद्दीतील परिसरात ही घटना घडली. अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. पी. आत्राम, वनरक्षक ढोले, कावळे, वन्यजीव अभ्यासक उमेश झिरे यांनी शनिवारी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. आज (रविवार) सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर सांबरास जाळण्यात आले. यावेळी प्राणीमित्र मनोज रणदिवे, कांबळे, घोटे, बावनकुळे आदी उपस्थित होते.\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/einreihen", "date_download": "2018-09-22T03:42:02Z", "digest": "sha1:WDKUQ62MWFB7RHD57F6WBYMWDQZ4RUQE", "length": 7111, "nlines": 139, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Einreihen का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\neinreihen का अंग्रेजी अनुवाद\nक्रिया टेबल सकर्मक क्रिया\nक्रिया टेबल कर्मकर्त्ता क्रिया\nउदाहरण वाक्य जिनमे einreihenशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nकभी कभी इस्तेमाल होने वाला einreihen कोलिन्स शब्दकोश के 30000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\neinreihen के आस-पास के शब्द\n'E' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'einreihen' से संबंधित सभी शब्द\nसे einreihen का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Determiners' के बारे में अधिक पढ़ें\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/icc-u-19-world-cup-new-zealand-2018-these-10-records-were-made-and-broken-in-final-match-prithvi-shaw-equals-with-virat-kohli-1626358/", "date_download": "2018-09-22T04:15:01Z", "digest": "sha1:2X2TZ2OWZMHJ6QN523CNCEDVIX7BQWSS", "length": 15135, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ICC U 19 World Cup New Zealand 2018 These 10 records were made and broken in Final match Prithvi Shaw equals with Virat Kohli | विराटच्या विक्रमाशी पृथ्वी शॉची बरोबरी अंतिम फेरीत भारतीय संघाकडून तब्बल १० विक्रमांची नोंद | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nविराटच्या विक्रमाशी पृथ्वी शॉची बरोबरी, अंतिम फेरीत भारतीय संघाकडून तब्बल १० विक्रमांची नोंद\nविराटच्या विक्रमाशी पृथ्वी शॉची बरोबरी, अंतिम फेरीत भारतीय संघाकडून तब्बल १० विक्रमांची नोंद\nअंतिम सामन्यात भारत विजयी\nपृथ्वी शॉ (संग्रहीत छायाचित्र)\nन्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली. या विजयासह U-19 विश्वचषक चौथ्यांदा जिंकणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. अंतिम फेरीत भारताचा डावखुरा सलामीवीर मनजोत कालराने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. भारतीय संघाने केलेल्या अष्टपैलू खेळासमोर ऑस्ट्रेलियाचा संघ तग धरुच शकला नाही.\nया खेळाच्या जोरावर भारतीय संघाने अंतिम सामन्यात तब्बल १० विक्रमांची नोंद केली आहे.\n१ – अंतिम सामन्यात २ बळी घेत अनुकूल रॉय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत अनुकूल रॉय हा एकटा भारतीय खेळाडू आहे. अनुकूलने या स्पर्धेत १४ बळी मिळवले आहेत.\n१ – अर्धशतक व्हायच्या आत बाद होण्याची या स्पर्धेतली शुभमन गिलची ही पहिलीच वेळ ठरली.\n४ – आजच्या विजयासह भारत U-19 विश्वचषक सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताने आतापर्यंत ४ वेळा १९ वर्षाखालील विश्वचषत स्पर्धा जिंकली आहे. तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ३ वेळा हा बहुमान पटकावला आहे.\n५ – U-19 विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया ५ वेळा समोरासमोर आले आहेत. यापैकी भारताने पाचही सामने जिंकले आहेत.\n१५ – U-19 क्रिकेटमध्ये गेल्या १७ वन-डे सामन्यांपैकी १५ सामने भारतीय संघ जिंकला आहे.\n१८ – १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकणारा पृथ्वी शॉ हा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या नावावर हा विक्रम जमा होता.\n१०० – विजयाच्या बाबतीत पृथ्वी शॉची यंदाच्या विश्वचषकात सरासरी १०० टक्के राहिलेली आहे. यासह पृथ्वीने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.\n१२४ – संपूर्ण स्पर्धेत शुभमन गिलने १२४ च्या सरासरीने धावा काढल्या. यात ६ सामन्यांमध्ये एक शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.\n२६१ – कर्णधार या नात्याने १९ वर्षाखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पृथ्वी शॉ अव्वल स्थानी पोहचला आहे. पृथ्वीने उन्मुक्त चंद आणि विराट कोहली यांचा विक्रम मोडीत काढला आहे.\n३७२ – २०१८ सालच्या १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या स्पर्धेत शुभमन गिलची ३७२ धावांची खेळी ही भारतासाठी दुसरी खेळी ठरली आहे. याआधी शिखर धवनने ५०५ धावा काढून अव्वल स्थान पटकावलं होतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभारताच्या सिनिअर संघाकडून खेळण्याची हीच ती वेळ – पृथ्वी शॉ\nआयपीएलच्या लिलावाचा आठवडा माझ्यासाठी कसोटीचा काळ ठरला – राहुल द्रविड\nविजय हजारे चषक – मुंबईची धडाकेबाज सुरुवात, बडोद्यावर ९ गडी राखून मात\nInd vs Eng : पृथ्वी शॉचं कसोटी पदार्पण लांबणार\nInd vs Eng : मुंबईकर पृथ्वी शॉ ला ‘टीम इंडिया’त संधी; उर्वरित कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्ता, सरकार आणि सत्य..\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/final-process-to-make-yarn-1121167/", "date_download": "2018-09-22T03:42:26Z", "digest": "sha1:XUQLTHLZASMUUXI2XU7ZJLAUXQTRZVY5", "length": 18068, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कुतूहल – वात साचा किंवा पंखाच्या चात्याचा साचा | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nकुतूहल – वात साचा किंवा पंखाच्या चात्याचा साचा\nकुतूहल – वात साचा किंवा पंखाच्या चात्याचा साचा\nखेचण साच्यामधून बाहेर पडणारा पेळू हा सूत बनविण्यासाठी योग्य प्रकारे तयार झालेला असतो. आता या पुढे या पेळूची जाडी कमी करून त्याला पीळ दिला की\nखेचण साच्यामधून बाहेर पडणारा पेळू हा सूत बनविण्यासाठी योग्य प्रकारे तयार झालेला असतो. आता या पुढे या पेळूची जाडी कमी करून त्याला पीळ दिला की सूत तयार होते. पेळूची जाडी ही त्यापासून तयार करावयाच्या सुताच्या जाडीपेक्षा २०० ते ५०० पटीने अधिक असते. त्यामुळे सूत बनविण्यासाठी अंतिम खेचण साच्यामधून बाहेर पडणाऱ्या पेळूची जाडी ही २०० ते ५०० पटीने कमी करणे गरजेचे असते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जाडी कमी करणे एकाच टप्प्यात शक्य नसते म्हणून ती दोन टप्प्यांत केली जाते. पहिला टप्पा हा वात साचा हा होय आणि दुसरा किंवा शेवटचा टप्पा हा बांगडी साचा हा होय. वात साच्याला गिरणीमध्ये भिंगरी साचा असेही संबोधले जाते.\nपूर्वीच्या काळी जेव्हा वात साच्याची पेळू बारीक करण्याची क्षमता कमी होती त्या वेळी एकामागोमाग एक असे तीन वात साचे वापरले जात असत. त्यांना प्राथमिक साचा (स्लबर फ्रेम), अंतरिम साचा (इंटरमिडिएट फ्रेम) आणि अंतिम किंवा वात साचा (रोविंग फ्रेम) असे म्हणत असत. वात साच्यातील आधुनिकीकरणामुळे आज वात साच्याची खेचण क्षमता वाढली आहे त्यामुळे आज एकच वात साचा वापरला जातो आणि त्याला वात साचा, पंखाच्या चात्याचा साचा किंवा गती साचा असे म्हटले जाते. या साच्यावर पेळूची जाडी सुमारे ८ ते १४ पटीने काम केली जाते.\nअंतिम खेचण साच्यातून बाहेर पडणारा पेळू डब्यामध्ये भरून ते डबे वात साच्याच्या मागे ठेवून वात साच्याला पुरविला जातो. हा पेळू पुढे खेचण रुळांमधून पाठवून, या रुळांच्या साहाय्याने त्याची जाडी ८ ते १४ पटीने कमी केली जाते. जाडी कमी केल्यानंतर त्या पेळूला वात असे म्हणतात. या वातीची जाडी इतकी कमी असते की तिची ताकद अगदी कमी असते. म्हणून तिला थोडासा पीळ देऊन ती बॉबिनवर गुंडाळावी लागते. हा पीळ देण्यासाठी आणि वात बॉबिनवर गुंडाळण्यासाठी पंखाच्या चात्याचा वापर केला जातो. या यंत्रावर तयार होणाऱ्या बॉबिनला वातीची बॉबिन असे म्हणतात.\n– चं. द. काणे (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org\nसंस्थानांची बखर – धर्मेद्रसिंह यांचे कुशासन\nगुजरातमधील राजकोट येथील जडेजांचे राज्य १८०७ मध्ये कंपनी सरकारच्या अंकित झाल्यावर आलेल्या शासकांनी राज्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विशेषत बावाजीराजसिंहजी आणि त्यांचे पुत्र लाखाजीराजसिंहजी द्वितीय यांच्या कारकीर्दीत राजकोट हे एक वैभवसंपन्न संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.\nबावाजीराज यांची कारकीर्द इ.स. १८६२ ते १८९० अशी झाली. यांच्या काळात राजकोटमध्ये विविध विषयांच्या शिक्षण संस्था स्थापन होऊन ते देशातील महत्त्वाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विख्यात झाले. त्या काळात कॅनाट हॉल, लांग लायब्ररी, वॅटसन म्युझियम, राजकुमार कॉलेज इत्यादी प्रसिद्ध संस्था आणि त्यांच्या इमारती उभ्या राहिल्या. कृषि, शैक्षणिक, कलाविषयक नागरिकांची सल्लागार मंडळे स्थापन झाली.\nपरंतु या सर्व उत्कर्षांवर बोळा फिरविणारी कारकीर्द लखाजीराजचा मुलगा धर्मेद्रसिंहजी यांची झाली. ब्रिटिशांनी, खरेतर त्याच्या शिक्षणाची, संस्काराची उत्तम व्यवस्था केली; परदेशातही शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. परंतु वडील आणि आजोबांविरुद्ध प्रवृत्ती असलेल्या, गुंडगिरी, खूनशी स्वभावामुळे धर्मेद्रला ब्रिटिशांनी एक वर्षभर सत्तेपासून दूर ठेवले.\nवर्षभराने सत्तेवर आल्यावर त्याने सामान्य जनतेला डोईजड होतील असे कर वाढविले. अरेरावी, कुशासनामुळे धर्मेद्रसिंहने राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात आणली. अन्नधान्य, जीवनोपयोगी वस्तू स्वतच उतरत्या किमतीत घेऊन टंचाई निर्माण करून मग चढय़ा किमतीत विकू लागला. राज्याचा निम्माअधिक महसूल स्वतच्या उधळपट्टीत घालवू लागला.\nधर्मेद्रच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध लोकांनी मोच्रे, संप करून निषेध व्यक्त केला. राष्ट्रीय काँग्रेसने आंदोलन उभे केले, महात्मा गांधींनी उपोषण केले. राजकोटच्या जनतेची राजाच्या छळवादातून अद्भुतरीत्या सुटका झाली १९४० साली सासनगीरच्या जंगलात सिंहाची शिकार करताना धर्मेद्रसिंहजीचा मृत्यू झाला\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकुतूहल – विलायती चिंच\nनागर आख्यान : बर्लिनची भिंत\nकुतूहल : परीक्षण-नमुना काढण्याच्या पद्धती\n‘नवनीत’च्या प्रवर्तकांची ‘स्कूलवेअर’मध्ये गुंतवणूक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.vicharyadnya.com/2017/10/blog-post.html", "date_download": "2018-09-22T04:16:53Z", "digest": "sha1:UYVFXK7MVY4FAXM7JDEUXZZGCRSXXJC2", "length": 8837, "nlines": 53, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "विवेकज्योत", "raw_content": "\nविचारयज्ञाच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावली हा विचारयज्ञाचा जन्मदिन.\nविवेकयुक्त तर्करूपी अग्नीमध्ये अज्ञानमूलक विचारांची आहुति देउन ज्ञानामृत प्राप्तिसाठीचा हा विचारयज्ञ सात वर्षांपूर्वी गुरुकृपेने आजच्याच दिवशी दीपोत्सवात सुरू केला.\nया यज्ञाने स्तोत्र, कविता व प्रार्थनांचा प्रसाद दिला.\nआपल्याला अस्वस्थ करणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधण्यास मदत केली.\nवाढदिवशी आपण उत्तम स्वास्थ्यासह दीर्घ आयुष्याची कामना, प्रार्थना करतो. त्याप्रमाणेच आज विचारयज्ञाच्या स्वस्थ व प्रदीर्घ व्यापक, यशस्वी वाटचालीसाठी सद्गुरुचरणी व ईश्वरचरणी ही प्रार्थना. यात आपण ही माझ्यासमवेत आहात या विचाराने ही एक प्रकारे सामूहिक प्रार्थना आहे.\n\"हा विचारयज्ञ अव्याहतपणे सुरू राहो. आपल्या विचारांचा वेळोवेळी यज्ञ करावा. त्यात आपल्या वैचारिक, सामाजिक, नैतिक, आत्मिक प्रगतीला बाधक विचारांची आहुती द्यावी आणि प्रगतीला पोषक विवेक रूपी अमृत सतत प्राप्त होत राहावे.\nजुन्या चांगल्या परंपरा कालांतराने बदलत्या परिस्थितीत कालबाह्य ठरू शकतात. एखादा विचार अत्यंत नावीन्यपूर्ण, सुंदर आणि उपयुक्त असला तरी तो ही वेगळ्या परिस्थितीत अनुपयुक्त किंवा अविवेकी ठरू शकतो हे मानवी मन व समाजाचे वास्तव आहे. याचे भान सतत जागृत राखणारा हा विचारयज्ञ ठरो.\nविचारांचा दुराग्रह इथे नाही. पुढेही नसावा. उजवी विचारसरणी माझी, डावी माझी किंवा माझीच विचारसरणी निर्भेळ माझ्या विरुद्ध मत असणाऱ्यांची हानिकारक पूर्ण चुकीची असे तट इथे नाहीत. जे जे मंगल, पवित्र, आणि व्यापक हितकारी ते विचार विवेकी. जेव्हा जिथे विरोध आवश्यक ठरतो तेव्हा तो तर्क व विवेकानेच. विचारांचा यज्ञ सोडून दुर्भावनेचे अविवेकी द्रव्य या यज्ञात कधीही असू नये. किंबहुना दुर्भावनेचा स्पर्शही या यज्ञास नसावा.\nया विचार यज्ञाच्या अमृताने आपले विचार आणि जीवन समृद्ध व्हावे व अधिकाधिक जनांनी यात सहभागी व्हावे.\nत्यामुळेच विचारयज्ञ हा केवळ ब्लॉग न राहता आपल्या जीवनाचा, आपल्या मनाचा स्वभाव व धर्म व्हावा. विचारयज्ञ आपली ज्ञानमार्गाची वाटचाल पूर्ण करणारा ठरो.\"\nवाचकांचे स्नेह व लेखनावर दाखवलेला विश्वास लेखनास प्रेरणा ठरते. आपल्या सहभागास नमन. खूप खूप धन्यवाद.\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकाल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता \"कविता हृदयात वसणारी\"\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगसंग्रहातून\nमी कविता तुझ्या हृदयात वसणारी\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8/page/2/", "date_download": "2018-09-22T04:16:09Z", "digest": "sha1:P3CHEGUPP55QIAMUBAIR7WXAMQVVECVO", "length": 5074, "nlines": 135, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२० जून | मराठीमाती - Part 2", "raw_content": "\n१९२१ – पुणे येथे टिळक महाराष्ट्र विद्यापिठाची स्थापना.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत सिध्दार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.\n१८६९ – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म दिन.\n१९८७ – प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली स्मृतिदिन.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, २० जून on जुन 20, 2011 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/palghar-lok-sabha-by-poll-congress-MP-ashok-chavan-criticize-on-BJP-Shivsena/", "date_download": "2018-09-22T03:16:53Z", "digest": "sha1:MXTJJL4LSEF253PXEIKLSWIHS3OIZ5QJ", "length": 7944, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जनशक्ती भाजपच्या धनशक्तीचा पराभव करेल : अशोक चव्हाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › जनशक्ती भाजपच्या धनशक्तीचा पराभव करेल : अशोक चव्हाण\nजनशक्ती भाजपच्या धनशक्तीचा पराभव करेल : अशोक चव्हाण\nसत्ता आणि पैशाचा गैरवापर करून अनैतिक मार्गाने निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, पण पालघरची स्वाभिमानी जनता भाजपच्या धनशक्तीचा पराभव करून प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार दामू शिंगडा यांना विजयी करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे.\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दामू शिंगडा यांच्या प्रचारासाठी खासदार अशोक चव्हाण आज (दि.२४) पालघर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. डहाणू तालुक्यातील वानगाव येथे सभेला संबोधित करताना ते बोलत होते. स्व. चिंतामन वनगा यांच्या नावाने भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष भांडत आहेत. भाजपने वनगा यांच्या मृत्यूनंतर वनगा परिवाराची उपेक्षा केली. भाजपला उमेदवार मिळत नव्हता म्हणून गावितांना पळवून नेऊन उमेदवारी दिली. गावितांचा पराभव समोर दिसत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री मंडळातील डझनभर मंत्री पालघर जिल्ह्यात फिरत आहेत.\nगेल्या चार वर्षात सत्तेत आल्यापासून भाजपने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदी आणि फडणविसांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आदिवासींच्या विकास योजनांच्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. समृध्दी महामार्ग आणि बुलेट ट्रेनच्या नावाखाली गरीब शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. फडणवीसांना पालघरच्या विकासापेक्षा मोदींच्या गुजरातच्या विकासाची जास्त चिंता आहे. फडणवीसांच्या भाषणबाजीला आता जनता भुलणार नाही. पालघर जिल्हा काँग्रेसला मानणारा जिल्हा असून माजी खासदार दामू शिंगडा हेच आदिवासींच्या समस्यांची जाण असणारे प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार आहेत. भाजपकडे पैसा आहे तर काँग्रेसकडे माणुसकी आहे. दामू शिंगडा यांना विजयी करून भाजपच्या धनशक्तीला पराभूत करा असे आवाहन खासदार चव्हाण यांनी केले.\nया सभेला मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई म्हणाले की, काँग्रेसशिवाय देशाला भविष्य नाही. संविधान आणि पर्यायाने देश वाचवायचा असेल तर भाजपला पराभूत करून काँग्रेसला विजयी करा.\nया सभेला पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार दामू शिंगडा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री शंकर नम, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार शरद रणपिसे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Municipal-commissioner-munde-on-backfoot-on-issues-of-tax-increase/", "date_download": "2018-09-22T03:54:29Z", "digest": "sha1:JMGU3FQIONJEOOLFGWGVNNSF3KHBBDM4", "length": 9515, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपा आयुक्‍त मुंढे करवाढीवरून बॅकफूटवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मनपा आयुक्‍त मुंढे करवाढीवरून बॅकफूटवर\nमनपा आयुक्‍त मुंढे करवाढीवरून बॅकफूटवर\nमोकळे भूखंड व शेतजमिनीवर करयोग्य मूल्य लादण्याच्या भूमिकेवर ठाम असलेले मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे शुक्रवारी (दि.14) काही अंशी बॅकफूटवर आले. ग्रीन झोनमधील शेतीवर कर न लावण्याचा निर्णय आयुक्‍तांनी घेतला असला तरी मोकळे भूखंड व पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीवर 40 ऐवजी 20 पैसे कर ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. आपल्या या लवचिक भूमिकेमुळे संतप्‍त शेतकर्‍यांच्या आंदोलनाची धार कमी होईल, असे प्रशासन गृहीत धरत असले तरी संघर्ष कायम ठेवण्याचा इरादा शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे.\nपंधरा दिवसांपासून महापालिका आणि शहरातील मिळकतधारक व शेतकरी यांच्यात करवाढीच्या निर्णयावरून धुसफुस सुरू आहे. मनपाविरोधातील वाढता असंतोष तत्काळ लक्षात घेता शहरातील नागरिक, शेतकरी, मनपा पदाधिकारी तसेच नगरसेवकांच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी मनपा आयुक्‍तांनी पत्रकार परिषद घेत करयोग्य मूल्य निश्‍चित करण्याच्या निर्णयावरून एक पाऊल मागे घेतले. त्यानुसार शहरातील ग्रीन झोनमध्ये असलेल्या शेतीवर कोणत्याही प्रकारचा कर लावला जाणार नसल्याचे आयुक्‍त मुंढे यांनी स्पष्ट केले.\nपरंतु, मोकळे भूखंड आणि पिवळ्या पट्ट्यात असलेल्या शेतजमिनीला 20 पैसे प्रतिचौ. फूट प्रमाणे करयोग्य मूल्य आकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे केवळ प्रमाण कमी करून कर आकारणीवर मात्र, आयुक्‍त आजही ठाम आहेत. ग्रीन झोनमध्ये शेतीव्यतिरिक्‍त इमारत असेल किंवा एखादा उद्योग (दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन सोडून) सुरू असेल तर त्यावर कर आकारणी केली जाईल, असे आयुक्‍तांनी सांगितले. त्याचबरोबर इमारतींचे सामासिक अंतर आणि पार्किंगसह इतरही मोकळ्या भूंखडांवरदेखील 20 पैसे प्रति चौ. फूट इतका दर आकारला जाणार आहे. यामुळे शहर तसेच परिसरातील नागरिक व शेतकर्‍यांच्या डोक्यावरील कराचा बोजा मनपाने कायम ठेवला आहे.\nकरासाठी शेती विकायची का\nशहर विकास आराखड्यानुसार शेती क्षेत्र (हिरवा पट्टा) केवळ 16.98 टक्के म्हणजे 4542.59 हेक्टर इतके असून, त्या तुलनेत रहिवास (पिवळा पट्टा) क्षेत्र 47.99 टक्के म्हणजेच 12,835.78 हेक्टर इतके आहे. यामुळे हिरवा पटट्ट्याचे प्रमाण पाहता करयोग्य मूल्य न लावण्याच्या निर्णयाचा लाभ अत्यंत अल्प शेतकर्‍यांना होणार आहे. तर सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पिवळ्या पट्ट्यात आजही हजारो शेतकरी शेतीव्यवसाय करत आहेत. मग असे शेतकरी 20 पैसे प्रतिचौ. फूट प्रमाणे एकरी 60 ते 70 हजार रुपये कोठून भरणार त्यासाठी त्यांनी शेती विकायची का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nशहरात करवाढीवरून सुरू असलेले रामायण पाहता सत्ताधारी गटाच्या अनेक पदाधिकारी व नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या तसेच माहिती पोहोचती केली. नागरिकांचा असंतोष पाहता पक्षाला फटका बसू नये यासाठी मंत्रालयातूनच सूत्रे फिरली आणि मनपाकडून काहीशी तीव्र झालेली धार कमी करण्याच्या उद्देशाने प्रशासनाला निर्णय जाहीर करावा लागला, अशी चर्चा आता सुरू आहे.\nआयुक्‍त म्हणतात, मीच खरा\nविशेष म्हणजे हे पाऊल मागे घेताना आयुक्‍तांनी त्याचा ठपका इतरांवरच ठेवला. नागरिक, पदाधिकारी व प्रसारमाध्यमे चुकीचा अर्थ घेत असल्याने त्यात आपल्याला काही बदल करावे लागल्याचे सांगत आयुक्‍तांनी आपलेच खरे करून सांगितले. तुम्ही माझे परिपत्रक वाचा, मी तसे म्हणालोच नव्हतो, तुमचा गैरसमज झाला आहे अशा प्रकारचे अनेक मुद्दे उपस्थित करत आयुक्‍त करवाढीच्या मुद्यावरून काहीसे लवचिक झाले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-HDLN-arun-kukde-write-on-farming-loan-5891084-NOR.html", "date_download": "2018-09-22T03:51:27Z", "digest": "sha1:RRFHRHS4RXX5QUBIFHRW4LZKOLK6HUWD", "length": 21677, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "arun kukde write on farming loan | सध्याचे वांधे, पीक कर्जाचे !", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसध्याचे वांधे, पीक कर्जाचे \nप्रोजेक्ट लोन स्वरूपांत पीक कर्जे देण्याचा विचार केला गेला पाहिजे. याशिवाय एखादी बँक/बँका, तिच्या/त्यांच्या अडचणींमुळे प\nप्रोजेक्ट लोन स्वरूपांत पीक कर्जे देण्याचा विचार केला गेला पाहिजे. याशिवाय एखादी बँक/बँका, तिच्या/त्यांच्या अडचणींमुळे पीक कर्जे देऊ शकत नसतील तर तेथे राष्ट्रीयीकृत बँकांना विशेषतः जिल्ह्याच्या अग्रणी बँकांनी संबंधित कर्जदारांची जुनी सारी कर्जे अडचणीतल्या बॅँकांना परत करून कर्जदारांना पीक कर्जासह सर्व कर्जपुरवठा केला पाहिजे. यासाठी नाबार्डने प्रोत्साहक मार्गदर्शन केले पाहिजे.\nमे उकाड्याचा पण शेतकऱ्यांना खरिपासाठी मशागतीचा. कोणाचे काही असो, बहुसंख्य शेतकरी पेरणीपूर्व तयारी करण्यात मग्न असतात. त्यात या वर्षी पाऊस नेहमीसारखा ९५ टक्क्यांच्या वर व वेळेवर येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह आलाय. पीकवाढीच्या टप्प्याटप्प्यावर लागतो तशा पावसाची अपेक्षा यंदा पुरी होण्याची आशा आहे. प्रश्न (नेहमीप्रमाणे) आहे वेळेवर बी-बियाणे, खते औषधे मिळण्याचा व त्यातही ते घेण्यासाठी वेळेवर व पुरेशी पीक कर्जे मिळण्याचा. पीक कर्जे मेच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यांत मंजूर व वितरित झाली तर पीकपेरणी व नियोजन नीट करता येते. पण पीक कर्जासाठी सामान्य शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल चालू आहे.\nराज्य सरकार व स्वतः मुख्यमंत्र्यांनी पीक कर्ज वितरण व्यवस्थित होईल अशी ग्वाही दिली होती, पण ती व्यवस्था सुधारायचे नाव घेईल असे दिसत नाही. राज्यात १ कोटी ३६ लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी ६७ लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज सुविधा प्राप्त होते व सुमारे ४० लाख, गरीब, अल्पभू, शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहतात. यात या वर्षी कर्जमाफी लाभाने पात्र झाल्याने अजून २० लाखांची भर पडण्याची अपेक्षा आहे. तरीही एकूणच शासनाचे, कृषी खात्याचे व बँकांचे अधिकारी, पीक कर्ज वितरणाचा भरपूर प्रचार करीत असले तरी प्रत्यक्षात पुरेशांना पुरेशी पीक कर्जे दिली जात नसल्याची वस्तुस्थिती उरतेच.\nपीक कर्जे ही नियमित परतफेड करणाऱ्यांना किंवा नवीन शेतकऱ्यांना दिली जातात, म्हणून बाहेरून भारी व्याजदराने कर्ज घेऊन ती रक्कम बँकेची कर्ज खाती परतफेडीसाठी वापरली जाते. एकूणच अशी परतफेड करणाऱ्यांना व्याजाचा मोठा भुर्दंड पडतो. नेमके कर्जमाफीत अशा प्रकारे किंवा स्वतःच्या/शेतीच्या अन्य गरजा बाजूला ठेवून कर्जफेड करणाऱ्यांच्या वाट्याला फक्त २५ हजार आले. अशी मदत प्रथमच झाली हे मान्य. पण ती अपुरी व अन्यायी असून त्यातून संबंधितांच्या मनात नाराजी व रोष आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.\nतसेच अशा प्रकारे कर्जमाफीच्या परतफेड वृत्तीवर ठीक परिणाम होत नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. याऐवजी सरसकट सर्वांना, पण पीक क्षेत्रानुसार जास्तीत जास्त १.५० लाख रु. कर्जमाफी सर्वन्यायी झाली असती. दुसरीकडे १.५० लाख रु. पर्यंत कर्जमाफी दिली तरी एकूण कर्जबाकीत अल्पही थकबाकी उरून कर्जखाते एनपीए राहिलेल्यांना बँका पीक कर्जे देऊ शकत नाहीत. अशा हतबल वंचितांना पीक कर्जे कशी मिळणार हा आजचा अनुत्तरित प्रश्न आहे. पीक कर्जे न मिळाल्याचे दुसरे कारण म्हणजे ज्या बँकांनी पीक कर्जे द्यायची त्यांचीच परिस्थिती ठीक नाही. राज्यांत पीक कर्ज वितरणाचा मुख्य, जवळजवळ ७० टक्के भार हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका वाहतात . त्यांना त्यांच्या कामांना नावे ठेवणे सोपे (व फॅशन) आहे. त्या मोठे काम करतात. पण त्यांचीच परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यांची नवी व वाढीव कर्ज देय क्षमता कुंठित झाली आहे. त्यांना नाबार्ड सरकारने पुरेसा व वेळेवर निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यांचे काय बरोबर, काय चूक याचा किस काढत बसावे, पण पीक कर्जे गरजूंना आता लागतात ती देण्यासाठी निधी पुरवठा, पुनर्वित्तपुरवठा लवकर केला पाहिजे.\nबँकांच्या पीक कर्जांची परतफेड ही पीक उत्पादनाच्या विक्री उत्पन्नातून अपेक्षित असते. पण काही वेळा अपेक्षेप्रमाणे परतफेड होत नाही. कित्येक वेळा शेतकऱ्यांच्या अाटोक्याबाहेरील परिस्थितीमुळे कर्जे थकतात. अशा वेळी बँकांनी पीक कर्जांचे रूपांतर वेळेवर, पुनर्गठित कर्जात करून त्यांना ३ ते ५ वर्षे मुदतवाढ दिली पाहिजे. पण असे होत नाही व वेळेवर होत नाही. यातून व्याजावर व्याज, दंडव्याज चढत जाते. काही नैसर्गिक आपत्ती, काही वेळा सरकारी धोरणे म्हणजे अस्मानी व सुलतानी संकटांनी शेतकरी मेटाकुटीस येतात. अशांना पाऊस चांगला झाला तरी पीक कर्जे मिळत नाहीत. मग ती मंडळी हातउसने किंवा खासगी सावकारांची कर्जे भारी व्याजाने उचलून पिके घेतात. पण मग अजून त्रासांत येतात. अशा प्रामाणिक व गरजू शेतकऱ्यांना त्यांची कर्जे थकीत असली तरी त्या कर्जांना वेळीच परतफेड मुदतवाढ देऊन चालू खरीप/रब्बी हंगामासाठी पीक कर्जे देऊन प्रश्न मार्गाला लावणे शक्य आहे. पण आजच्या व्यवस्थेत एवढा विचार केला जात नाही.\n८० लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रु.ची कर्जमाफी करावी लागेल असा सरकारी अंदाज होता. प्रत्यक्षांत ४१ लाख शेतकऱ्यांना २४ हजार कोटी रु.ची कर्जमाफी झाली असावी. चाळणी/गाळणीत काही गळाले तर अल्पभू, अत्यल्पभू व लहान शेतकरी सुमारे ४० टक्क्यांपर्यंत कर्जमाफी पोहोचली नाही असा अंदाज आहे. नाबार्डच्या स्टेट फोकस पेपरप्रमाणे २०१६-१७ मध्ये विदर्भात कापूस पीक उत्तम आले, भाव चांगला आला, पण शेतकऱ्यांनी पुरेशी परतफेड केली नाही. तसेच २०१६-१७ वर्षी तुरीचे बंपर पीक आले, पण आधारभूत किंमत कमी होती. परिणामी शेतकरी पीक कर्जे पुरेशी भरू शकले नाहीत. तसेच पीक विम्याची भरपाई अनेकांना मिळाली पण त्यांतून कर्जफेड झाली नाही. या सर्वांमुळे थकबाक्या व त्यांतून एनपीए वाढले. तूर उत्पादकांची तर खूप धावपळ व परवड झाली. एकूण काय की, कर्जमाफीने वित्तीय तूट वाढली, राज्याची आर्थिक शिस्त बिघडली. पण शेतकऱ्यांना लाभ झाला असला तरी कृषी प्रश्न फारसे मार्गाला लागले नाहीत. या कर्जमाफीचा लाभ गेल्या रब्बी हंगामात पीक कर्जे मिळण्यास फारसा झाला नाही. आता निदान खरिपासाठी तरी तो जास्तीत जास्त व्हावा म्हणून उपाय/तरतुदी केल्या पाहिजेत.\nआधीचे कर्ज नसणाऱ्यांना पीक कर्ज मिळते हे एक, कर्ज असले तरी सारी कर्जखाती नियमित असणाऱ्यांना पीक कर्जे मिळतात हे दुसरे, थकीत किंवा एनपीए झालेल्या कर्जदारांना मुदतवाढ देऊन कर्जखाती नियमित केली तर पीक कर्ज मिळते हे तिसरे व एकूण थकबाकी १.५० लाख रु.च्या आत असणाऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वेळेवर व्यवस्थित विनागळती जमा दिली तर पीक कर्जे मिळतात. उर्वरित कुणाला पीक कर्जे मिळणे/देणे होत नाही. मग अशा परिस्थितीत पेरणी करायची असलेले म्हणजे काही नसलेले/तुटपुंजे असलेले खासगी सावकारांच्या भारी व्याजदराने पैसे उभारतात. अशांना जी परिस्थिती आहे ती तशीच गृहीत धरून परतफेडीला मुदतवाढ व अन्य व्यावसायिकांना दिले जाते. प्रोजेक्ट लोन स्वरूपात पीक कर्जे देण्याचा विचार केला गेला पाहिजे. याशिवाय एखादी बँक/बँका, तिच्या/त्यांच्या अडचणींमुळे पीक कर्जे देऊ शकत नसतील तर तेथे राष्ट्रीयीकृत बँकांना, विशेषतः जिल्ह्याच्या अग्रणी बँकांनी संबंधित कर्जदारांची, जुनी सारी कर्जे अडचणीतल्या बॅँकांना परत करून, कर्जदारांना, पीक कर्जासह सर्व कर्जपुरवठा केला पाहिजे. यासाठी नाबार्डने प्रोत्साहक मार्गदर्शन केले पाहिजे. केवळ व्याज भरून घेणे किंवा रकमेत वाढ करून पीक कर्जे देणे म्हणजे प्रश्न पुढे ढकलणे आहे.\nपीक कर्जासाठी, पीक विमा योजना उत्तम उपयोगी आहे. तिच्यात काही सुधारणा/बदल मात्र आवश्यक आहेत. सरकार योजना कार्यवाहीत आणण्याचे प्रयत्न करीत आहे. चांगले आहे. फक्त पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याने त्याच्या पेरीत क्षेत्राची नोंद व बँकेने पाहणी केली की पीक कर्जे देताना पीक विमा आपोआप मिळाला पाहिजे. त्यासाठी रांगा, धावपळीची वेळच येऊ नये. तसेच जिराईत/बागाईत/विहीर/पाटबागाईत /खरीप/रब्बी/उन्हाळी/आंतरपीक/फळबाग या व जमीनप्रत क्षेत्रानुसार प्रतिहेक्टरी सरासरी उत्पन्नाचे, हमीभावानुसार (उत्पादन खर्च नफा आधारित) होण्याच्या रकमेचे विमा संरक्षण दिले व ते वेळेवर, विनाविलंब मिळाले तर पीक कर्जासाठी वसुली व्यवस्थित होण्याची हमी मिळेल व पीक कर्ज व्यवहार नियमित होतील. पीक कर्जासाठी हांजी हांजी करावी लागणार नाही. परिणामी पीक कर्जे त्यातून उत्पादन रोजगार, उत्पन्न वाढतील.\nन मिटवता येणारा नेहरूंचा वारसा\nमिझो ब्रू शरणार्थींचा प्रश्न ऐरणीवर...\nराष्ट्रहिताच्या मुद्द्यावर एकजूट का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-UTLT-jayashree-bokil-writing-atul-pethes-interview-5876487-PHO.html", "date_download": "2018-09-22T03:55:06Z", "digest": "sha1:Y3ZF3ZLUA4MAHUFXX2QK2Z5WMQY3DPTP", "length": 110627, "nlines": 199, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jayashree Bokil Writing atul pethe's Interview | तें नावाचे कोडे उलगडताना...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतें नावाचे कोडे उलगडताना...\nआताचा काळ हा, अपेक्षाभंगाचा काळ आहे. सत्ताधारी व्यवस्थेच्या सत्शील समर्थकांच्या आणि विरोधकांच्या सैरभैर समर्थकांच्याही\nआताचा काळ हा, अपेक्षाभंगाचा काळ आहे. सत्ताधारी व्यवस्थेच्या सत्शील समर्थकांच्या आणि विरोधकांच्या सैरभैर समर्थकांच्याही जाती-धर्माच्या सीमारेषांची नव्याने आखणी होण्याचीसुद्धा हीच घातक वेळ आहे. हिंसा जितकी प्रत्यक्षात दिसतेय, त्याहीपेक्षा अधिक ती मनामनांत दडून आहे. समाज म्हणून आपण सर्रास मुखवटे घालून वावरण्यात तरबेज झालो आहोत आणि राजकीय संस्कृतीने तळ गाठलेला आहे. या पार्श्वभूमीवर समाजमनाचा उभा-आडवा छेद घेणाऱ्या नाटककार विजय तेंडुलकरांची (१९ मे २०१८) दशकस्मृती पाळताना त्यांच्या नाटकांत दिसलेली हिंसा आणि न दिसलेल्या राजकारणाचा शोध घेण्याच्या उद्देशाने घेतलेली नाट्यलेखक-दिग्दर्शक-अभिनेता अतुल पेठे यांची ही संग्राह्य मुलाखत...\nप्रश्न : केवळ मराठीच नव्हे भारतीय नाटककार म्हणून तेंडुलकरांचं महत्व या घडीला कशाप्रकारे विशद करता येईल\nउत्तर : १९४७ मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य अनेक पातळ्यांवरचे स्वातंत्र्य होते. ‘भारतीय’ म्हणून आपली स्वत:ची नेमकी ओळख काय, असा प्रश्न तेव्हा सर्वांनाच पडला होता. एक समाज म्हणून आपण जेव्हा पारतंत्र्यात जगत होतो, तेव्हा वेगवेगळे प्रभाव आपल्यावर लादले गेलेले असतात, किंवा लादले जात असतात - यालाच प्रभुत्ववाद (हेजिमनी) म्हणतात - हे प्रभाव, दबाव झुगारून देऊन, आपल्या मुळाशी जात आपले सत्व काय, आपले स्वत्व काय याचा शोध तो समाज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घ्यायला लागतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपणही असा शोध घ्यायला लागलो. आपण भारतीय आहोत, म्हणजे नेमके काय आहोत - ही उलथापालथ होऊ लागली. नाटक, चित्रपट, साहित्य, कविता, चित्रकला या माध्यमातून आपले आणि आपल्या समाजाचे भारतीयत्व नेमके कशात आहे, हे प्रत्येक जण शोधण्याचा प्रयत्न करू लागला. हेच ‘भारतीयत्व’ चार वेगळ्या नाटककारांनी शोधले, त्यामध्ये बादल सरकार, मोहन राकेश, गिरीश कर्नाड आणि विजय तेंडुलकर यांचा समावेश होता. आपल्या मुळांचा शोध घेण्याच्या प्रयत्नांतील ‘गोइंग बॅक टु रूट्स’ अशी चळवळच स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झाली होती, त्यातील विजय तेंडुलकर हे अतिशय महत्वाचे नाटककार मानले जातात.\nअर्थात, नाटककार तेंडुलकरांनी असे काय वेगळे केले, ज्यामुळे त्यांच्या नाटकांना ‘भारतीय नाटक’ मानले जावे, याचा विचार करताना प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे, की तेंडुलकरांची नाट्यसंपदा प्रचंड मोठी आहे. या अस्सल नाटककाराची जवळपास ४० नाटके आज उपलब्ध आहेत. तेंडुलकरांनी नाटकांप्रमाणेच कथा, कादंबरी, ललित लेखन, पटकथा-संवादलेखनही विपुल प्रमाणात केले. बहुआयामी, बहुप्रसवा असा हा लेखक होता. अशा तेंडुलकरांचे महत्व वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला अधोरेखित करता येते. मुळात, एखाद्या नाटककाराने ४०-४५ वेगळी नाटके लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड दमसास लागतो. त्यामुळे विलंबित ख्याल गायल्यासारखी ही तेंडुलकरांची ‘लेखन गायकी’ आहे, असेच म्हणावे लागते.\nतेंडुलकरांच्या नाट्यलेखनात पाच महत्त्वाची सूत्रे आहेत, जी खऱ्या अर्थाने भारतीय मूल्यं जपणारी, मुळांचा शोध घेणारी ठरतात. एक - ज्या नाटकाचा तत्कालीन समाजाशी आणि काळाशी असतो, ते नाटक लिहिण्याचा तेंडुलकरांनी प्रयत्न केला. त्यांच्या कुठल्याही नाटकात आपल्याला तो - तो काळ लखलखीतपणे दिसतो. तेंडुलकरांचे कुठलेही नाटक आपण घेतले, तर तत्कालीन समाजाला नेमके कोणते सामाजिक - राजकीय प्रश्न भेडसावत होते, ते सोडविण्याच्या प्रयत्नात ते समाजघटक कुठल्या मार्गाने जात होते, याचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. त्यांच्या नाटकांतून त्या काळाचा राजकीय - सामाजिक पट अभ्यासता येतो. दोन - तेंडुलकरांच्या नाटकात दोन मूल्यं महत्त्वाची ठरतात - त्यातले एक म्हणजे, तत्कालीन नाटक पाहणारा जो मध्यमवर्गीय प्रेक्षक होता - आणि जो असतोच - त्याला संपूर्ण तडा, त्याच्या चौकटींना तेंडुलकरांनी नाटकांतून तडा दिलेला आढळतो. दोन - तेंडुलकर मराठी लेखक होते, त्यामुळे त्यांच्या नाटकांतून येणारे मराठी, भाषेचा वापर, आशय, शैली ही संपूर्णत: इथे उगवलेली आहे. अर्थात या शैलीलाही परंपरा आहे - ती परंपरा वरेरकर, देवल, दि. बा. मोकाशी यांसारख्या पूर्वसूरींमध्ये शोधता येते आणि तेंडुलकरांचे जे समकालीन लेखक होते, म्हणजे भाऊ पाध्ये, दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे आदी, यांच्यामध्येही दिसते. तेंडुलकरांच्या नाटकाचे तिसरे सूत्र म्हणजे, त्यांच्या नाटकातील भाषा नेहमीच त्या त्या समाजाची असते. ओढूनताणून ती संभावित किंवा प्रमाण भाषा नसते. चौथे सूत्र - सेक्स (लैंगिकता) आणि व्हायोलन्स (हिंसा किंवा क्रौर्य) यांचा तेंडुलकरांनी सातत्याने नाटकांतून शोध घेतलेला दिसतो आणि पाचवे सूत्र म्हणजे, तेंडुलकरांच्या नाटकांतील विषय तुरळक अपवाद वगळता मेटॅफर (रूपक) बनण्याची प्रक्रिया घडते. यामुळे तेंडुलकरांनी मराठी भाषेत लिहिलेली नाटके अखिल भारतीय स्तरावर पोचली. भारतीय ठरली. \"घाशीराम कोतवाल' नाटकाचे उदाहरण इथे घेता येईल. मुळात घाशीराम हे स्थानिक गोष्टीविषयीचे नाटक आहे. पण ती गोष्ट, त्यातील आशय ‘स्थानिक’ न राहता, त्यात मांडलेला पॉवर गेम किंवा सत्ताखेळ हा कालातीत आणि वैश्विक आहे - जो तेंडुलकर मांडतात. त्यामुळे घाशीराम हे रूपक बनते आणि केवळ मराठीच नव्हे तर भारतीय नाटककार म्हणून तेंडुलकर महत्त्वाचे ठरतात. तेंडुलकरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ज्याला पॅराडाईम शिफ्ट म्हणतात - एखाद्या गोष्टीचे संपूर्ण केंद्रच बदलणे, परिमिती बदलणे, डायमेन्शन पालटणे, हे त्यांच्या नाटकांतून त्यांनी केले आहे, त्यामुळेही ते अखिल भारतीय स्तरावरचे महत्त्वाचे आणि आधुनिक नाटककार या स्थानी आहेत.\nप्रश्न : तुम्ही तेंडुलकरांवर ‘तेंडुलकर अँड व्हायोलन्स' नावाची फिल्म तुम्ही तयार केली. त्यांच्या नाटकातून दिसणाऱ्या शारिरिक आणि शाब्दिक हिंसेचा , त्यांच्या नाट्यलेखन प्रेरणांचा, आशय, आकृतीबंध आणि नाट्यलेखन शैलीचा कसोशीने शोध घेतला. त्या प्रसंगी तुम्हाला दिसलेले-जा‌णवलेले तेंडुलकर कसे होते\nउत्तर : ‘तेंडुलकर आणि हिंसा - काल आणि आज’ या नावाचा माहितीपट आम्ही तयार केला. आपल्या नाट्यलेखन संस्कृतीमध्ये किंवा नाट्यलेखनप्रवासात तेंडुलकरांचे योगदान मान्य करुन तेंडुलकरांनाच काही प्रश्न विचारावेत, या हेतूने तयार केलेला तो एक अभ्यासपूर्ण असा माहितीपट आहे. तेंडुलकरांच्या नाटकांत सातत्याने येणारे क्रौर्य आणि लैंगिकता यांचा मुळातून शोध घ्यावा, असाही यामागचा हेतू होता. तेंडुलकरांनीच म्हटल्याप्रमाणे, ‘मानव कितीही सुशिक्षित झाला, तरी हिंसा आणि क्रौर्य ही लपलेल्या श्वापदाप्रमाणे त्याच्यात असतातच. संस्कारित झाल्याने मेंदूवर त्यांच्या संयमाच्या काही मर्यादा निर्माण करता येत असल्या, तरी मूळ प्रवृत्ती हिंसकच असतात. आपण प्राणीच आहोत, असे तेंडुलकरांचे ठाम मत होते आणि ते त्यांनी ठिकठिकाणी मांडलेही आहे.\nखरं तर तेंडुलकरांसारख्या लेखकाला कोणते अनुभव आले, त्याचा विचार त्यांच्यातील लेखकाने कसा केला, हिंसा आणि लैंगिकता यांनी ते इतके पछाडलेले का बरं होते, हे शोधण्यासाठीच तो माहितीपट होता आणि त्यादृष्टीनेच मी माझा समकालीन लेखक मित्र मकरंद साठे - आम्ही मिळून त्याची संहिता तयार केली होती. या माहितीपटात मकरंदचे योगदान फार महत्त्वाचे होते. आम्ही काही मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. ‘इंटेलेक्च्युअल डिबेट’ असे त्याचे स्वरूप होते. साधारणपणे माहितीपटात प्रामुख्याने त्या व्यक्तीचे गुणगौरवगान असते. लेखकाचा जन्म कुठे झाला, शिक्षण, कुटंुब, भोवताल, अगदी कपडे, छंद यांची माहिती देणे, असे त्यांचे स्वरूप दिसते. पण आमच्या माहितीपटात तेंडुलकरांना महत्वाच्या वाटणाऱ्या हिंसा आणि लैंगिकता या दोन केंद्रबिंदूंचा शोध होता. तेंडुलकरांना या विषयी आडवेतिडवे प्रश्न विचारणारा हा माहितीपट होता. प्रा. राम बापट यांच्यासारखे महत्त्वाचे विचारवंत या माहितीपटात होते. गो. पु. देशपांडे होते. तेंडुलकरांची नाटके दिग्दर्शित केलेल्या विजया मेहता, डॉ. जब्बार पटेल, पं. सत्यदेव दुबे होते आणि तेंडुलकरांची पाच महत्त्वाची नाटके आम्ही त्यासाठी निवडली होती. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर, गिधाडे, कन्यादान आणि शांतता कोर्ट चालू आहे. या नाटकांतून दिसणारे तेंडुलकरांचे हे केंद्रबिंदू, तत्कालीन समाज कसा होता, तेंडुलकरांना त्यावर अशी नाटके का बरे लिहावीशी वाटली, याचा शोध घेण्याचा तो प्रयत्न होता. एकच उदाहरण देतो - ‘घाशीराम’मध्ये दिसणारी हिंसा तुम्हाला कुठे दिसली, असा प्रश्न विचारल्यावर तेंडुलकरांनी वसंतराव नाईक आणि शिवसेनेचा उदय याविषयीचे अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले. ‘कन्यादान’मधून संपूर्ण दलित चळवळ पुढे आलेली दिसते. नामदेव ढसाळांसारखा बंडखोर, क्रांतिकारी कवी आला. ‘मला उध्वस्त व्हायचंय’ यासारखे मल्लिका अमरशेख यांचे आत्मचरित्र आले - याचा संबंध ते काय लावत होते आणि माणूस म्हणून ते काय भोगत होते . त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू माणूस हाच होता आणि चांगुलपणासोबत वाईटपणा, हिस्रता, क्रौर्य, लबाडी हे सारे सामावलेले होते, त्या माणसाचे अनेक पदर, पापुद्रे उलगडून दाखवण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला, त्याचा शोध माहितीपटातून घेण्याचा प्रयत्न होता. यात एकेक नाटक घेऊन तेंडुलकरांना प्रश्न विचारले गेले आणि काही प्रमाणात तेंडुलकर या माहितीपटातून गवसत गेले, असे वाटते.\nया माहितीपटाच्या निमित्ताने मला तेंडुलकरांशी खूप गप्पा मारता आल्या. तेंडुलकर नसते तर मराठी नाटक खऱ्या अर्थाने भारतीय स्तरावर जसे आज मानले जाते, ते झालेच नसते असे मला ठामपणे समजले. एलकुंचवारांनी म्हटले आहे, की तेंडुलकर नसते तर आम्हीच नसतो, ते खरे आहे. तेंडुलकरांनी नाटक, जगणं आणि भाषा खुली करून दिली. तोवरच्या नाटकात जे संकुचितपण आणि संकोचलेपण होते, ते तेंडुलकरांनी घालवून दिले - हा मान नि:संशय तेंडुलकरांनाच अनेक पिढ्या देतात आणि देत राहतील.\nमाहितीपटाच्या निमित्ताने तेंडुलकर जे दिसले ते खुले, निर्भयपणे बोलणारे, बिनधास्तपणे मते मांडणारे, मुलाहिजा न ठेवणारे, अत्यंत वेगळ्या नजरेने जग पाहणारे असे दिसले. त्यांच्याशी मैत्री आधीपासून होती. अनेकदा मी त्यांना आणायला - सोडायला गेलो होतो आणि खूप गप्पाही झाल्या होत्या. अत्यंत वेगळा पण मानवीय दृष्टीकोन ठेवणारा, कायम पाय जमिनीवर असणारा हा लेखक मला कायमच आकर्षित करत आला होता. एखादा नाटककार नाटक नावाच्या गोष्टीकडे, जगणं नावाच्या गोष्टीकडे कसा पाहतो, माणूस नावाच्या गोष्टीला समजून घेण्यासाठी कसा ‘तयार’ होतो, त्यासाठी स्वत:मध्ये किती उलटपालट करवून घेतो - हा माझ्यासाठी तर ‘दृष्टान्त’च होता. त्यामुळे माझे जीवन अधिक समृद्ध, संपृक्त झाले. लेखक म्हणजे काय, अस्सल कलावंत म्हणजे काय, नाटकवाला असणं म्हणजे काय, याचा साक्षात्कारच या माहितीपटाच्या निमित्ताने झाला आणि माझे जगणे अधिक व्यापक, विस्तीर्ण होण्यास या माहितीपटामुळे मदत झाली.\nप्रश्न : घाशिराम कोतवाल असेल, वा सखाराम बाइंडर वा कन्यादान, शांतता कोर्ट चालू आहे किंवा बेबी... तेंडुलकरांची ही सगळी नाटकं सामाजिक गुंतागुंत, स्त्री-पुरुष नातेसंबंध याचा वेध घेणारी होती, सुसंस्कृत-असंस्कृत विचारांचा पिच्छा पुरवणारी होती. या सर्व नाटकांवर विशेषत: सामाजिक दृष्टिकोनातून लिहून आले. पण ना त्यांच्या \"दंबद्विपचा मुकाबला' या एकमेव राजकीय म्हणता येईल, अशा नाटकाची फारशी चर्चा झाली, ना त्यांच्या नाटकांतल्या राजकीय अंत:प्रवाहाकडे कुणी लक्ष वेधले. तुमचे याबाबतचे निरीक्षण काय आहे तेंडुलकरांची नाटकं केवळ सामाजिक आहेत तेंडुलकरांची नाटकं केवळ सामाजिक आहेत त्यात राजकारणाचा पदर नाही\nउत्तर : मला वैयक्तिक असे वाटत नाही. केवळ सामाजिक वा केवळ राजकीय, अशी स्पष्ट रेषा काढणे अवघड आहे. तेंडुलकरांच्या नाटकांवर जे हल्ले झाले, ते केवळ सामाजिक नाटक म्हणून नाही झाले. त्यांची काही नाटके दुर्लक्षित राहिली असेही मला वाटत नाही. एखाद्या नाटककाराने ४० हून अधिक नाटके लिहिली असतील, त्यातील काही प्रचंड गाजली असतील तरी इतर नाटके दुर्लक्षित राहिली, असे म्हणता येणार नाही. तेंडुलकरांच्या नाटकांकडे एकूणच गांभीर्याने पाहिले गेले, असे माझे मत आहे. दंबद्विपचा मुकाबला हेही त्यांचे गाजलेले नाटकच आहे. त्यातील इंदिरा गांधी, महत्वाचा राजकीय परिप्रेक्ष्य यावर चर्चा झाली आहे. त्याचे अनुवादही झाले आहेत. ते दुर्लक्षित अजिबात नाही.\nअनेकदा काय घडते - घाशीराम कोतवाल हे राजकीय नाटक म्हणूनच प्रसिद्ध झाले. ‘कन्यादान’ नाटकही अत्यंत महत्त्वाचे होते. त्याला केवळ सामाजिक म्हणता येत नाही. याविषयी खूप मोठ्या लोकांनी लेखन केले आहे. कुमुद मेहता, कमलाकर सारंग, पुष्पा भावे. अनेक नावे घेता येतील. या नाटकांवर समर्थन करणारे आणि विरोध करणारे, प्रचंड लेखन झाले आहे. जाहीर वादही झडले आहेत. ज्याला अॅकॅडेमिक चर्चा म्हणावे, असेही बरेच झाले आहे. अन्य भाषांतही झाले आहेत. आक्षेप घेणारे लेखन तर प्रचंड आहे. तत्कालीन समीक्षकांनी तेंडुलकरांच्या जवळपास प्रत्येक नाटकावर झोड उठवली होती. त्यांच्यावर प्रेमही केले, आदरही दाखवला. तत्कालीन वर्तमानपत्रांत तेंडुलकर ही हॉट लाइन असे. ‘गिधाडे’वर अमाप चर्चा, वाद झाले आहेत. त्यांची नाटके दुर्लक्षित राहिलेली नाहीत. तेंडुलकरांच्या नाटकांतून दिसणाऱ्या राजकीय अंत:प्रवाहाकडे अनेकांनी वारंवार लक्ष वेधले आहे. ‘घाशीराम’ हे त्याचे ठणठणीत व ठसठशीत उदाहरण आहे. शिवसेनेने घेतलेले आक्षेप, तत्कालीन ब्राह्मण समाजाने केलेली टीका - हा संपूर्ण लढा, संघर्ष पुस्तकरुपातही आपल्यासमोर आहे. कमलाकर सारंग, दीपक घारे, अनेकांनी पुस्तके लिहिली आहेत. आज हे सारे एखाद्या दंतकथेप्रमाणे वाटते. पण ते वास्तव होते. आपण त्यातील दोन राजकीय प्रवाहांची नोंद घेऊया. सर्वश्रुत म्हणून \"घाशीराम' घेतले तर, नाटक आले तेव्हा तत्कालीन ब्राह्मण समाज ख‌वळून उठला होता. कर्तारसिंग थत्ते नावाच्या माणसाने तेंडुलकरांच्या कार्यालयात जाऊन त्यांना छड्या मारल्या होत्या, त्यांना बाहेर फिरणे अवघड झाले होते, खुद्द त्यांच्या घरातही ‘हे काय लिहिले तुम्ही’ अशी प्रतिक्रिया होती. पण, केवळ नाटकांपुरता हा विचार नव्हता.\nतेंडुलकरांनी लिहिलेले सामना, सिंहासन, आक्रोश, अर्धसत्य... हे चित्रपट म्हणजे त्यांची राजकीय िवधानेच होती-आहेत. \"आक्रोश'मध्ये दलितांवरील अत्याचार किती धारदारपणे तेंडुलकरांच्या लेखणीतून व्यक्त झाला आहे. किंबहुना, तेंडुलकरांना वगळून हे चित्रपट पाहणे शक्य होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘सामना’मध्ये तत्कालीन साखर कारखानदार आणि एक गांधीवादी माणूस यांच्यातील युद्ध हे काय होते, हे सणसणीतपणे समोर येते. तसेच काँग्रेसी खाक्या काय होता यावरही ‘कॉमेंट’ करणारा हा तेंडुलकरांचा चित्रपट होता. तो नाटकाच्या अंगानेच लिहिला होता. त्यावर हा चित्रपटच नाही, हे तर नाटकच शूट केले आहे, अशा शब्दांत टीका झाली होती, पण त्यामुळे त्यातील तेंडुलकरांची भाषा आणि त्यांची राजकीय विधाने झाकोळू शकली नाहीत. त्यातील राजकीय अंत:प्रवाह स्पष्ट राहिलेले दिसतात. ‘एक हट्टी मुलगी’ ‘अशी पाखरे येती’ मधील राजकीय गंमत विसरता येत नाही. त्यातील बंडा आरएसएसचा आहे. त्याचा चित्रपट झाला, तेव्हा तो कम्युनिस्ट केला गेला. राजकीय टप्पल मारणे, थोबाडीत मारणे, हल्ला चढवणे हे सारे तेंडुलकरांच्या नाटकांतून दिसते. कधी बोल्डली दिसते,तर कधी सूक्ष्म पातळ्यांवर. बाईंडरमधील पुरुष, त्याची बाईला वागवण्याची पद्धत, अधिसत्ता हे ‘जेंडर पॉलिटिक्स’च आहे. एक प्रकारे पुरुषसत्ताक मानसिकतेची त्यांनी उडवलेली ती टिंगलटवाळीच आहे. पॉलिटिक्स म्हणजे, थेट तत्कालीन राजकारणावर बोलणे इतका मर्यादित अर्थ न घेता, वेगवेगळ्या पातळ्यांवर या राजकारणाचे संदर्भ काय असू शकतात, याचा वेध आणि शोध तेंडुलकर घेताना दिसतात. ‘शांतता’मध्ये बेणारेबाईंवर हल्ला करणारी माणसे कोण आहेत त्यात जज्ज आहेत, शिक्षक आहेत. ज्या प्रकारे ही माणसं त्या बाईचा धच्चा उडवतात, तिला पकडतात, हे सारे अभिरूप न्यायालयाच्या चौकटीत घडवतात, ही सारी माणसे मध्यमवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात आणि मध्यमवर्गीय समाजावर टीका करणे, हीच तेंडुलकरांची कायमची भूमिका राहिलेली दिसते. मध्यमवर्गीय चौकटी मोडणे, त्यावर प्रहार करणे, मध्यमवर्ग कसा आणि किती ढोंगी, लबाड, खोटारडा आहे, हे दाखवून त्याच्या चौकटी, मुखवटे फाडणे... हे तेंडुलकरांनी केले आहे. गिरीश कर्नाड म्हणत, की एखादा बॉम्ब पडावा तशी तेंडुलकरांची नाटके आपल्याला हादरवून टाकतात, सोलवटून काढतात. तेंडुलकर म्हणजे, अशा चौकटी मोडून काढणारा बॉम्बच होता. तीच त्यांची राजकीय भूमिका होती.\nइथे राजकीय म्हणजे पक्षीय नव्हे, हे मी पुन्हा सांगू इच्छितो. या अर्थाने राजकीय व सामाजिक नाटके ही हातात हात घालूनच जात असतात. चांगले सामाजिक नाटक असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा अभ्यासाच्या सोयीसाठी काही वर्गीकरण केलेले असते. देवलांचे \"शारदा' हे वर्गीकरणात सामाजिक असले तरी त्यातील राजकीय भाग महत्त्वाचा आहे. त्या नाटकातील व्हिलन ब्राह्मण समाजच आहे. शारदेचा बाप तिला विकायला निघाला आहे. भद्रेश्वरशास्त्री त्यातला दलाल आहे. एका परीने संपूर्ण अवनत झालेला समाज देवलांनी \"शारदा'मध्ये दाखवला आहे. त्याला राजकीय पदर ठळकपणे आहेत. फारतर सामाजिक संदर्भ असलेले राजकीय नाटक असे म्हणता येईल. या अर्थाने तेंडुलकरांची परंपरा ही वरेरकर प्रभृतींशी जवळीक दाखवते. साधी मराठी लिहिणे हाही राजकीयपणाचाच भाग असतो. अनलंकृत भाषा ही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. याही अर्थाने तेंडुलकरांच्या सर्व नाटकांना राजकीय-सामाजिक नाटके असे म्हणता येते.\nप्रश्न : मूल्यभ्रष्ट मध्यमवर्गीय माणूस हाच मुख्यत: तेंडुलकरांच्या नाट्यलेखनाचा (उदा. कन्यादान, बेबी, माणूस नावाचं बेट, मित्राची गोष्ट इ.) मध्यवर्ती विषय होता. नाटककार तेंडुलकरांना, या मध्यमवर्गीय माणसाच्या जगण्यातल्या विसंगतीवर केवळ बोट ठेवयाचं नव्हतं, तर त्याला उघडंनागडं करायचं होतं, असं म्हणता येईल का आणि अशा व्यक्तिरेखांबद्दल नाटककार तेंडुलकरांच्या मनात कशा भावना होत्या आणि अशा व्यक्तिरेखांबद्दल नाटककार तेंडुलकरांच्या मनात कशा भावना होत्या या व्यक्तिरेखांबद्दल त्यांच्या मनात दुस्वास, तिरस्कार तुम्हाला कधी जाणवला होता का\nउत्तर : या प्रश्नाच्या उत्तरासाठी थोडे मागे जावे लागेल. तेंडुलकरांच्या आधी मराठी रंगभूमीवर काय होते, याचा मागोवा घेतला तर प्रामुख्याने व्यावसायिक रंगभूमीवर कानेटकर, कालेलकर, बाळ कोल्हटकर यांची नाटके सुरू होती. सात्विकतेचा मुखवटा घेतलेली, उपदेशात्मक. ज्यात संस्कार नावाचा एक अपरिहार्य भाग होता. उच्च संस्कृती नावाचा बडिवार माजवणारी, नातेसंबंधांमधला फक्त गोडवाच असणारी, अशी ती नाटकं होती. अशी नाटके वर्षानुवर्षे पाहणाऱ्या मध्यमवर्गीय आत्ममग्न प्रेक्षकांना तेंडुलकरांनी तडा दिला.तेंडुलकरांच्या नाटकांचा कालखंड १९६० नंतरचा आहे, हे इथे लक्षात घ्यायला हवे. त्याच काळातील भाऊ पाध्येंच्या ‘वासूनाका सांगोपांग’ या कादंबरीने असाच मध्यमवर्गीयांचा धज्जा उडवला होता. आपल्या आसपासची, चाळीतली ही मुले नाक्यावर काय बोलतात - ती मुले तशीच भाषा बोलत होती, बायकांविषयी लैंगिक संदर्भ असलेले काही तसेच बोलले जात होते - पण ते मात्र लपवून ठेवायचे, ही मध्यमवर्गीय मानसिकता होती. नाटक पहायला गेल्यावरही कुठल्याही वास्तवाला न भिडता एका कल्पनारम्यतेला भिडायचे आणि खोटी भ्रामक सृष्टी उत्पन्न करायची, याला तेंडुलकरांनी संपूर्ण तडा दिला. तेच लेखनातून चित्रे, नेमाडे, पाध्ये करत होते.\nआपल्या पिढीचे रखरखीत वास्तव काय आहे, आपल्या पिढीची भाषा काय आहे, माणसे नेमकी काय बोलतात, त्यांच्या जळलेल्या आशाआकांक्षा, वास्तवाचे चटके यांचे प्रखर दर्शन जेव्हा तेंडुलकरांच्या नाटकांनी घडवले, तेव्हा बघणाऱ्या प्रेक्षकांची गोची झाली. त्यांना गोड, मधुर नाटके पाहण्याची सवय होती. त्यांच्यासमोर एकदम हे मुखवटा फाडणारे, तुम्ही जसे आहात तसे उघडेनागडे स्वरूप दाखवणारे नाटक आल्यावर कसे आवडणार आपल्यात काही चांगल्या गोष्टी आहेत पण तितक्याच कमी अधिक प्रमाणात वाईट, कुटिल, घाणेरडे, भ्रष्ट असेही आपणच आहोत..त्याची मात्रा कमी-अधिक प्रमाणात असू शकते. याची धक्कादायक जाणीव तेंडुलकरांनी दिली.\nतेंडुलकर म्हणत - मूलत: कुणीच व्यक्ती राम वा रावण नसते. रामातही रावण असतो आणि रावणातही राम असतो. केवळ कृष्णधवल चित्राएेवजी माणसांमधले हे ‘ग्रे एरिया’ (करडे अवकाश) असतात, हे पहायला तेंडुलकरांनी शिकवले, हे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अधिक समजून घ्यायचे, तर तेंडुलकरांची नाटके कधीच एका रंगात रंगवलेली नसतात. ‘मी माणूस समजून घ्यायला बसलो आहे. त्याची टिंगल करायला, त्याचे कॅरीकॅचर करायला, त्याचे व्यंग करायला नाही, ही त्यांची भूमिका होती. ‘घाशीराम कोतवाल’मध्ये मोहन आगाशे जे किंचित व्यंगात्मक काम करायचे, ते तेंडुलकरांना फारसे रुचत नसे. घाशीरामचे संगीतही ‘जास्त’ होत आहे, त्यातून एक गुंगी येते, असेही त्यांचे मत होते. स्वत:च्या सर्वाधिक गाजलेल्या, जगभरात त्यांना ओळख देणाऱ्या, गुणवंत नाटकाविषयी हे तेंडुलकरांचे मत होते, ही फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट, इथे लक्षात घ्यायला हवी. त्याऐवजी तेंडुलकरांना बी. व्ही. कारंथ यांचे ‘घाशीराम’ आवडायचे. त्यांना अपेक्षित सत्तेचा खेळ (पॉवरगेम) त्यात अधिक चांगला समोर येतो, असे ते म्हणत. पेशवाईच्या उतरत्या काळात पंचमकाराधीन झालेला समाज अन्य समाजघटकांचे कसे शोषण करत होता, सामूहिक अवनत अवस्था कशी आली होती, याचे दर्शन तेंडुलकरांना घडवायचे होते. टिंगल करायची नव्हती, तर वास्तवाचे रखरखीत दर्शन अपेक्षित होते - पण बघणाऱ्या प्रेक्षकाला याची सवय नव्हती. सवय नसतेच - कारण अचानक नवे समोर येते, नवी भाषा येते, साधीसोपी वाक्यरचना येते, अनलंकृत भाषा येते - ‘मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना’ अशी भाषा आपण कुणीच वास्तवात वापरत नाही. साधी, छोटी, अल्पाक्षरी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पॉजेस - विराम (शांतता) हा तेंडुलकरांच्या नाटकांचा महत्त्वाचा भाग होता - त्याचे अंत:स्वर फक्त बोललेल्या वाक्यांतून जसे पोचायचे, तसेच ते न बोललेल्या विरामांमधूनही पोचायचे. या विरामांमधून त्यांची नाटके प्रेक्षकांपर्यंत पोचायची. त्या विरामांचा त्या शांततेचा लोकांना त्रास व्हायचा. त्या त्रासावर लोक आरडाओरडी करायचे. कारण असे काही समोर यायचे की त्याची अपेक्षाच त्यांनी केलेली नसायची. त्यांच्या परिचयाच्या त्या चौकटीत, त्या रंगभूमीवर पवित्र असे काहीतरी बघायची सवय झालेली असताना, हे असे अपवित्र काय घडतेय, सारे घर भांडतेय, गिधाडांसारखे एकमेकांचे लचके तोडतेय. तोवर भाऊबहिणींची नाटके पाहणाऱ्यांना तेंडुलकरांचे भाऊबहीण नवीनच होते. त्या नाटकात त्या गरोदर बाईला लाथ मारली जाते, तिचा गर्भपात होतो हे बघणे आणि समजावून घेणे अशक्यच होते. अर्थात हे ‘त्या’ काळात होते. आज त्या काळाचा पुढचा टप्पा आपण कधीच गाठला आहे. हिंसा, भ्रष्टाचार, अत्याचार, लैंगिकतेची कित्येक रूपे आपल्या सवयीची झाली आहेत, पण त्या काळी हे वास्तव पाहण्याची सवय प्रेक्षकांना तेंडुलकरांनी लावली. त्यांच्या \"कन्यादान'मधली मुलगी त्यातील समाजवादी माणसाला स्पष्ट सांगते, की बस झालं, तुम्ही माझ्या पिढीला जे शिकवलं ते बास, आता मला माझं जगणं शोधू दे, मला तो लाथ घालत असेल, पण प्रेमही तेवढंच करतो. तुम्ही लाथ घातली नाहीत हे खरं, पण अशा उत्कट प्रेमाचंं दर्शनही कधी मला घडलं नाही. त्या मुलीचा तो शोध आहे. तिच्या रुपाने अरुण आठवलेच्या पदरात दिलेलं हे दानच म्हणावे लागेल. तेंडुलकर त्यांच्या व्यक्तिरेखांचा तिरस्कार, दुस्वास करत नाहीत. ते व्यक्तिरेखा समजून घेत राहतात. आपल्या व्यक्तिरेखांविषयी ते किती व्यापक विचार करतात, याचे दर्शन त्यांच्या नाटकांतून घडते.\nप्रश्न : तेडुंलकरांच्या नाटकांची भाषा, दृश्यं, निवेदनशैली, पात्रांची रचना, देहबोली (उदा. गिधाडे, सखाराम बाइंडर इ.) हे सारं ओबडधोबड स्वरुपात आलेलं आहे. असं करताना नाटककार तेंडुलकर काही हिशेब मनात ठेवून गिमिक करतात, असं कधी तुम्हाला वाटलं का त्यांच्या या मांडणीचा एक अभ्यासक, एक नाट्यकर्मी म्हणून तुम्ही कसा अर्थ लावत गेलात\nउत्तर : अनेकदा एखाद्या मोठ्या माणसाच्या कामाविषयी प्रश्न पडतात आणि ते पडावेतच - अनेक प्रसंगी शंका घ्यायला जागाही असते. तेंडुलकरांच्या नाटकांत काहीएक गिमिक असायचे पण ते लक्ष वेधले जावे, या अपेक्षेपुरतेच असायचे. आमच्या माहितीपटामध्ये विजया मेहता म्हणाल्या आहेत, की त्यांची नाटके वर्तमानपत्रातील हेडलाइन्ससारखी असायची - विजयाबाईंनी केलेलं, हे अतिशय महत्त्वाचे विधान आहे. आम्ही त्यांना विचारले, की तेंडुलकर, तुम्हाला आमच्या नाटकात काय कमतरता जाणवते त्यावर ते म्हणाले आहेत, की तुम्ही ओचकारला-बोचकारायला पाहिजे. ओचकारले-बोचकारले की, लोकांचे लक्ष वेधले जाते - त्यांच्या या विधानात फार महत्त्वाचे अर्थ दडले आहेत. माझा वैयक्तिक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. काही विशिष्ट काळात अशी आरडाओरडी करणे गरजेचे असते, हे मी समजू शकतो, पण ती सर्वकाळ करावी का त्यावर ते म्हणाले आहेत, की तुम्ही ओचकारला-बोचकारायला पाहिजे. ओचकारले-बोचकारले की, लोकांचे लक्ष वेधले जाते - त्यांच्या या विधानात फार महत्त्वाचे अर्थ दडले आहेत. माझा वैयक्तिक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. काही विशिष्ट काळात अशी आरडाओरडी करणे गरजेचे असते, हे मी समजू शकतो, पण ती सर्वकाळ करावी का याविषयी माझे उत्तर नाही असे आहे.\nगरज असेल तर लक्ष वेधले जाण्यासाठी असे करणे ओके, पण ज्या बाजारात तुम्ही उभे आहात, तो बाजार जर बजबजपुरीने भरलेला असेल तर तुम्हाला अशी काही कृती करावी लागते की, तुमच्या मालाकडे लक्ष वेधले जावे. ही ट्रिक करणारी खूप माणसे आहेत. प्रश्न असा आहे, की तुमचा ‘माल’ कसा आहे आज सोशल मीडियावर तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रचंड ट्रिक्स केल्या जातात, मी त्याकडे ट्रिक्स म्हणूनच पाहतो, पण तेंडुलकरांच्या काळात नेमके काय घडत होते, याचा विचार केला, तर ती कदाचित काळाची गरज असू शकते आणि ती महत्त्वाची असते, हे लक्षात येईल. त्याच काळात लिहिणाऱ्या नेमाडेंनी अशी उडव पद्धती (भावगीतात काही अर्थ नाही वगैरे) वापरली - ज्या पद्धतीने अनियतकालिकांच्या त्या टोळीने (नेमाडे, शहाणे, चित्रे इत्यादी) ‘सत्यकथा’ उडवले. त्यावर जी टीका, चेष्टा, टिंगल केली (काही वेळा अधिकच केली, असे आज म्हणता येते) ती त्या काळाची गरज होती - अन्यथा ती उद््ध्वस्तच झाली नसती. त्यांना ते उद््ध्वस्त करायचे होते, कारण ते इमले उद््ध्वस्त केल्याशिवाय पुढचे बांधताच येत नाही. आधीच्या बांधकामावर हे नवे बांधकाम करता येत नाही- ते मोडून - तोडून टाकणे हीदेखिल काळाची गरज असू शकते.\nहे पार्श्वभूमीला ठेवून तेंडुलकरांच्या नाटकांत गिमिक असायची (सगळ्याच नाटकात ती नाहीत, हेही खरे), त्यातही काही दडलेले अर्थ असू शकतील. माणूस असे का करतो - याचा शोध घेण्याचा अवसर नव्वदीनंतरच्या माझ्या पिढीला मिळाला आणि आमची पिढी समंजस, शहाणीपण आहे. त्यांना काय उध्वस्त करायचे होते, काय उडवायचे होते, हे समजून घेता येते. त्यांनी जी बंडखोरी केली, जे उडवले, उध्वस्त केले, त्याच्याच बळावर आज आम्हाला आमची बंडखोरी करता येते, यात शंकाच नाही. नव्या गोष्टी, नवी नाटके. आमच्यासाठी सगळा समाजच नवीन आहे, वेगळा आहे. तेंडुलकरांच्या साहित्याचे अन्वयार्थ आज २०१८ मध्ये लावत असताना काळच बदलला, हे आपण लक्षात घ्यायला हवे. तेंडुलकरांनी स्वत:ही कल्पना केली नसेल इतका वेगाने काळ बदलला. मोबाइल, इंटरनेट, चॅनेल्स, समाजमाध्यमे, यांनी माणसामाणसांतले संबंधच बदलून टाकले, एकूणच जगाचे स्वरूप आणि जगण्याचे अर्थ कधी नव्हे इतक्या अल्पावधीत वेगाने बदलले - असे असूनही तेंडुलकरांची नाटके आऊटडेटेड झालेली नाहीत, हे महत्त्वाचे. कदाचित आज ती बटबटीत वाटू शकतात, पण आपण २०१८ मध्ये वावरतो आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. आज जे लेखक लिहीत आहेत, नाटके करत आहेत, करू शकत आहेत, ती दृष्टी तेंडुलकरांनी दिली होती, जी घेऊन आपण पुढे जात आहोत. त्यांचे हे योगदान मान्य करायला हवे. त्या काळाची ती गरज होती, म्हणूनच तेव्हा तेंडुलकरांची नाटके आली. आज सुमारे ६० वर्षांनंतरही ठिकठिकाणी त्यांच्या नाटकांचे प्रयोग नवनव्या पिढ्यांचे कलाकार करतात, त्यांची नाटके रि इंटरप्रिट होतात. यात त्यांचे वेगळेपण आहे. मला ती गिमिक वाटत नाहीत. ती काळाची गरज होती, असेच मी म्हणेन.\nप्रश्न : तेंडुलकरांच्या नाटकांत बऱ्याचदा आशयापेक्षा विषयाला अधिक महत्व दिलं जायचं, किंबहुना तेंडुलकर लोकांना दचकवून टाकणारे विषय जाणीवपूर्वक निवडायचे आणि आशयाच्या बाबतीत तडजोड करायचे, असे आक्षेप त्यावेळी नोंदले गेले होते. त्या अंगाने तुम्ही तेंडुलकरांच्या नाटकांकडे पाहिलं का या आक्षेपांबाबत एक लेखक-नाटककार म्हणून तुमचं काय मत आहे\nउत्तर : तेंडुलकरांच्या नाटकात आशयालाही महत्त्व असायचे, तो आशय ते दचकवून टाकणाऱ्या विषयातून मांडायचे किंवा दचकवणाऱ्या विषयातून आशयाला भिडायचे. ते हे जाणीवपूर्वक करायचे, त्यांचे हे करणेही व्यामिश्र, गुंतागुंतीचे, गमतीदार असायचे. एखादा नाटककार एकाच मार्गाने समजून घेता येत नाही. पिकासोची चित्रे पहा. त्यात कित्येक गमतीजमती आहेत. त्याने त्याच्या आयुष्यात कुणाचे शोषण केले, कुणाला वापरले, फेकून दिले, हे त्याच्या चित्रांतून कळते - पण त्याची चित्रे यापलीकडे जातात आणि उरतात - जी आपल्याला संपूर्ण चित्रकलेच्या इतिहासात महत्त्वाची मानावी लागतात. त्या चित्रांनी दृष्टी दिली, असे म्हणावे लागते. याचा अर्थ पिकासोने लबाड्या केल्या नाहीत का प्रचंड केल्या, कल्पना ढापल्या. स्वत:च्या नावावर खपवल्या. तेंडुलकरांनीही असे काही केले, पण तरीही तंेडुलकर याच्या वरती उरतात, हेही महत्त्वाचे ठरते. आमच्या माहितीपटात आम्ही तेंडुलकरांचे विच्छेदन केले आहे. एवढा हिंसाचार तुम्हाला कुठे दिसला - इतका बरबटलेला समाज, इतकी शिवीगाळ, वस्त्रहरणे, खून... हे दिसले कुठे प्रचंड केल्या, कल्पना ढापल्या. स्वत:च्या नावावर खपवल्या. तेंडुलकरांनीही असे काही केले, पण तरीही तंेडुलकर याच्या वरती उरतात, हेही महत्त्वाचे ठरते. आमच्या माहितीपटात आम्ही तेंडुलकरांचे विच्छेदन केले आहे. एवढा हिंसाचार तुम्हाला कुठे दिसला - इतका बरबटलेला समाज, इतकी शिवीगाळ, वस्त्रहरणे, खून... हे दिसले कुठे तेंडुलकरांमध्ये हाही एक घटक होता, की एखाद्याची जास्त रेवडी उडवायची, एक टप्पल जास्त मारायची. जरा झोबंले की लोकांचे जास्त लक्ष जाते. हे ते करायचे, पण यापलीकडेही जायचे.\nतरीही मी मर्यादित अर्थाने तेंडुलकरांकडे पाहात नाही. तडजोड म्हणता येणार नाही पण एका मर्यादेपलीकडे ते आशयाच्या खोल जायला, ते स्वत:ला उद्युक्तच करायचे नाहीत, असे वाटते. मी हा लहान तोंडी मोठा घास घेत असेन, पण नाटकातून मेटॅफिजिकल-अधिभौतिक-तत्त्वज्ञानात्मक असा व्यापक विचार मांडण्याआधीच, ते थांबतात. माणूस क्रूर असतो, हिंसक असतो - मान्य - पण तो असा असण्यामागे समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय किंवा सामाजिक-राजकीय-आर्थिक घटना आहेत का, या शोषणाची, हिंसेची मुळे काय आहेत, हे ते पहात नाहीत. आज समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय पद्धतीने या साऱ्यांची कारणे शोधता येतात, ते शास्त्रीय पद्धतीने शोधता येतात, त्यावर उपाय करता येतात आणि ते बरे करता येतात. इकडे तेंडुलकरांनी दुर्लक्ष केलेले दिसते का, असा प्रश्न मनात येतो. तेंडुलकरांनी ‘गहराई’ चित्रपट लिहिला, तेव्हा अंधश्रद्धेवर कसा विश्वास ठेवता, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्या काळात असे होते, मी पाहिले होते, असे ते म्हणतात. धक्का देण्याचे त्यांचे तंत्र कधी आपल्याला बुचकळ्यात टाकणारे असते. असो. तरीही जगण्याचे, नाटकाचे भान, समज आणि जाण इतर कुठल्याही तत्कालीन नाटककारांपेक्षा तेंडुलकरांमध्ये व्यापक होती, ती अधिक व्यापक असती तर बरे झाले असते... परंतु तरीही तेंडुलकरांचे श्रेय महत्त्वाचे आहे, हे पुन्हापुन्हा सांगावेसे वाटते.\nप्रश्न : डॉ. लागूंनी \"गिधाडे' नाटकाचे वर्णन करताना, प्रेक्षकांवर नेमका, प्रांजळ आणि रांगडा घाव घालणारे नाटक - असा उल्लेख केला होता. तेंडुलकरांकडे भोगलोलुप, मनोविकृत माणसांचा शोध घेण्याची निराळी दृष्टी होती का सांस्कृतिक ऱ्हासाचं त्यांना वाटणारं वैषम्य याच्या मुळाशी होतं, असं तुम्हाला वाटतं का\nउत्तर : भोगलोलुप - मनोविकृतपणाचे काही अंश प्रत्येकात असतात, असेच तेंडुलकरांचे मत होते. त्यांनी फक्त नाटकांतून प्रेक्षकांमधील माणसांना तुम्हीही असे आहात, हे उघडेनागडे करून दाखवले. समाजातील कुणा विशिष्ट भोगलोलुप वा मनोविकृत व्यक्तींना सुधारण्याचा त्यांचा हेतू नव्हता आणि केवळ यामुळेच सांस्कृतिक ऱ्हास होतो, असेही त्यांना वाटत नसावे.किंबहुना वेड्या, मनोविकृत माणसांचा शोधही त्यांना अपेक्षित नव्हता. या विकृतींचे काही अंश कमीअधिक प्रमाणात प्रत्येक माणसात दडलेले असतात, हाच त्यांचा शोध होता. ज्या शोधाचे दर्शन त्यांनी आपल्या नाटकांतून घडवण्याचा प्रयत्न केला.\nप्रश्न : ‘तें आणि आपण’ या पुस्तकात भास्कर चंदावरकर म्हणतात - ‘घाशीराम’मध्ये संगीत असावे ही कल्पना तेंडुलकरांना प्रारंभापासून होती. मात्र गिधाडे, श्रीमंत, मित्राची गोष्ट, मधल्या भिंती, दंबद्विप लिहिणारे तेंडुलकर संगीतात उतरत नाहीत. तुम्ही कधी संगीत, संगीतिका या प्रकारांबद्दल तेंडुलकरांशी बोलला होत का या प्रकारापासून ते दूर का राहिले, याचा तुम्हाला म्हणून काही अंदाज आला का\nउत्तर : ‘घाशीराम’ तेंडुलकरांना सुचले ते संगीतातूनच. त्यांनी पाहिलेले, ऐकलेले, अनुभवलेले मेळे, खेळे, दशावतार, जत्रा, रात्रीच्या प्रवासात कामगार वस्त्यांतून कानावर पडणारे संगीत आणि त्यांनी अनुभवलेले तेव्हाचे जग, यांच्या एकत्रित परिपाकातून घाशीरामचा आशय, शैली, संगीत परस्परांशी एकजीव होऊन एकजिनसी स्वरुपातच बाहेर पडले. तेंडुलकरांचे बालनाट्य - राजाराणीला घाम हवा, हेही संगीतक होते. त्या त्या नाटककाराचे हे वैशिष्ट्य मानायला हवे, की सुचलेली कल्पना नाट्यरूप घेताना, कोणता घाट घेऊन प्रकटते. तेंडुलकरांनी अन्य नाटके संगीतके नाहीत. संगीत, संगीतिका याविषयी तेंडुलकरांशी अनेकदा चर्चा झाली आहे. आपल्याकडे जी संगीत नाटके प्रसिद्ध आहेत (सौभद्र, मानापमान वगैरे) तीही मुळात संगीत नाटके नाहीतच. ‘एकच प्याला’ हे संगीत नाटक नाहीच आणि नव्हतेही. त्यातील पदे वेगळ्याच व्यक्तीची आहेत. ती गडकऱ्यांची नाहीतच. त्यातील पदे ही नंतर लोकांच्या रंजनासाठी घातली गेली. तत्कालीन नट हे गायकनट होते, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय १९१८ च्या सुमारास जे प्रचलित शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत होते, त्याच्याशी नाते सांगण्याचाही हेतू होता. पारशी रंगभूमीचा प्रभाव होता, ऑपेराचे आकर्षण होते - यातून आपल्या तत्कालीन संगीत नाटकांत संगीत येत गेले - मुळात ती संगीत नाटके अशी नव्हती. डॉ. लागू यांनी संगीताशिवाय ‘एकच प्याला’ या नाटकाचे दमदार सादरीकरण केले होते. मात्र नाट्यपदांच्या गोडव्याची भूरळ आपल्यावर होती, पदे खूप गाजली, त्यांच्या चाली उत्तम होत्या आणि ती गाणारे गायकही उत्तम होते, यात शंकाच नाही.\nअसे नाटक जे संगीतातच बोलते, अभिव्यक्त होते - ते तेंडुलकरांना अभिप्रेत होते. यमक, अनुप्रास, अलंकार... हे सारे ‘घाशीराम’च्या लेखनातच आहेत. ते कुठेही जोडलेले नाहीत, त्यांचे कलम केलेले नाही, की ते घुसडण्यात आलेले नाहीत. संगीत हा त्या नाटकाच्या आशयाचाच एक भाग आहे. घाशीरामचे संगीत यावर श्यामला वनारसे यांनी फार चांगले पुस्तक लिहिले आहे. ज्या पद्धतीने यामध्ये संगीत येते, ते तसेच आणण्यातही तेंडुलकरांची लेखकीय दृष्टी दिसते आणि त्याचवेळी तोडमोड करण्याचीही वृत्ती दिसते. त्यामध्ये कीर्तन आले, खेळे आले, मेळे आले, दशावतार आले, लावणी आली - लोकसंगीतातले हे प्रकार आले, पण ते ‘लोकसंगीत’ म्हणून नाही आले. लोकसंगीतातल्या फक्त चाली आल्या - बाकी भाषा आधुनिक बोलली जाणारी होती. इंग्रजीत याला ‘सबवर्ड’ करणे म्हणतात. हा प्रकार तेंडुलकरांनी या नाटकात मुळातच लिहिला होता. असे दुसरे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे, ‘महानिर्वाण’. त्यात कीर्तन आहे, पण ते आधुनिक आहे. असे लिहिणे अतिशय अवघड असते. तसा विषय सुचणे आणि तो विशिष्ट घाट, चपखलपणे उपयोजणे ही दुर्मिळ बाब आहे. तेंडुलकरांनाही पुन्हा असे संगीत ऐकू आले नसावे, किंवा एक यशस्वी ठरले, की त्याच त्याच प्रकारे स्वत:ला रिपीट करण्याचा धोका किंवा भीती वाटली असावी, पण संगीतापासून ते नंतर दूरच राहिलेले दिसतात.\nप्रश्न : तेंडुलकरांची नाटके जितकी थेट असतात, तितकीच ती पलायनवादीही (उदा. कन्यादान, चिमणीचं घर मेणाचं) असतात, असाही एक सूर त्याकाळी समीक्षकांमध्ये उमटला होता. तुम्हाला असे कधी जाणवले होते का यालाच जोडून दुसरा प्रश्न - सत्यदेव दुबेंनी \"बेबी' हे तेंडुलकरांचे सर्वश्रेष्ठ नाटक आहे, असं म्हटलं होतं. तुमच्या दृष्टीने तेंडुलकरांचे सर्वश्रेष्ठ नाटक कोणतं आणि का\nउत्तर : तेंडुलकरांच्या नाटकांवर जी आणि जशी चर्चा, समीक्षा झाली, तेवढी अन्य कुणाचीही झाली नाहीत. हे सद््भाग्य फक्त तेंडुलकरांच्याच वाट्याला आले. अर्थात, हे योग्यच झाले. कारण त्यांची योग्यता आणि नाटकांचे महत्त्व मोठे होते. तत्कालीन समीक्षकांना सतत त्यावर लिहावेसे वाटावे - इतकी ती उचकवणारी होतीच. त्यांच्या नाटकांतील पलायनवादी भागाचीही खूप चर्चा झाली. लोकांना आदर्शवाद आवडायचा, तर तेंडुलकरांना वास्तववाद प्रिय... नियतीला रोमँटिक अवास्तव करणं, हे तेंडुलकरांच्या प्रकृतीला न मानवणारे... त्यांची नाटके तेंडुलकरी शैलीनुसार थेट जगण्यातून उगवलेली होती. त्यांचा नायक शेवटी खून करायचा, पळून जायचा. पण तो कधीच आदर्शवादी झालेला दिसत नाही. त्यांची अनेक नाटकं मला वेगवेगळ्या कारणांसाठी आवडतात, घाशीराम हेही मला अतिशय आवडणारे नाटक आहे. तरीही ‘शांतता कोर्ट चालू आहे’, हे नाटक मला थक्क करणारे वाटते. त्या नाटकाचा जो विषय आहे, त्याच्यात आढळणारी जी पात्रे आहेत, ती आदी किती साधी वाटतात आणि हळुहळू ती कशी आणि किती क्रूर होत जातात. या नाटकाच्या प्रस्तावनेत तेंडुलकरांनी फार सुंदर गोष्ट लिहिली आहे. ती मी परत परत वाचत राहतो. तेंडुलकरांची नेमकी दृष्टीच त्यातून उलगडत जाते.\nसुटीचे दिवस आहेत. मुले खेळायला बाहेर पडली आहेत. थोड्या वेळाने जेवायला या, असे आई सांगते. मुले खेळ सुरू करतात. त्यांच्या लक्षात येते की, एक चिमणी एका खोलीत अडकली आहे. मग मुले त्या चिमणीशी हळुवारपणे खेळायला लागतात. तिला उडवायला लागतात. चिमणी थकते, दमते, घाबरते, मग कुणी जाऊन तिचे पीस उपटतात, होता होता ती चिमणी रक्तबंबाळ होते आणि एका जागी निपचित पडते. तेवढ्यात आईची हाक ऐकू येते आणि ती मुले जेवायला जातात. त्या खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या त्या चिमणीचे चित्र तेंडुलकरांच्या नजरेसमोर सतत असायचे. तोच या नाटकाचा विषय आहे. आधी निष्पाप वाटणारी ती मुले हळुहळू कशी क्रूर होत जातात. त्या क्रूरतेचे विविध पदर आहेत. खेळ खेळणे, खेळवणे, अडकवणे, सर्व वाटा बंद करणे, हल्ला करणे, पिसे उपटणे, रक्त येवू लागल्यावर त्याचा आनंद घेणे, हतबलतेचा आनंद घेणे, हे सारे त्या निष्पापपणापासून सुरू होते. मुले निष्पाप असतात आणि मराठी मध्यमवर्गीय समूह सज्जन असतो, हे आपले गोड गैरसमज इथे गळून पडतात. ज्या मध्यमवर्गीयांचा सज्जनपणा आपण गृहीत धरतो, पण तो क्षण आणि ती वेळ येताच हीच माणसे निर्लज्ज, निर्घृण आणि टोकाची कसी होऊ शकतात - याचे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे दर्शन तेंडुलकर या ‘रूपका’तून घडवतात. त्यांची बेणारेबाई विलक्षण आहे. बाई म्हणूनही तिचे वेगळे पदर आहेत. त्या खेळाचे जे दर्शन तेंडुलकर घडवतात, ते मला अद्भुत वाटते. त्यातील भाषा, संवाद, माणसे, त्यांचे स्वभाव. यामुळे मला हे फार महत्त्वाचे नाटक वाटते.\nप्रश्न : घाशीराम - सखाराम वादाच्या वेळी तेंडुलकर आणि त्यांच्या कुटंुबियांची जी अवहेलना झाली, त्यातून एखादा लेखक आयुष्यातून उठला असता. पण तेंडुलकर संयमी आणि शांत वृत्तीने परिपूर्ण होते, असे निरीक्षण सतीश आळेकरांनी एके ठिकाणी नोंदवले आहे. तेंडुलकरांच्या स्वभावाबाबत तुमचा अनुभव कशा प्रकारचा होता\nउत्तर : अवहेलनेला तेंडुलकर ज्या पद्धतीने सामोरे गेले, ते ग्रेट आहे. अनेक हल्ले झाले, अतिशय वाईट लिहून आले. अर्थात, हे सारे तेंडुलकरांप्रमाणेच खानोलकर, पाध्ये, मर्ढेकर या प्रतिभावंतांच्याही वाट्याला आलेले दिसते. थोड्याफार फरकाने त्यांचा काळही समान होता. त्या साऱ्यांनाच फटकारे बसले. ‘संस्कृतीवरचा हल्ला’ अशा अस्मितेचे लेबल घेऊन माणसे भांडायची. मात्र एक गोष्ट आवर्जून नोंदवायला हवी, की तेंडुलकरांशी भांडणारी, हल्ले करणारी जशी मंडळी होती, तशीच तेंडुलकरांच्या बाजूने लढणारी, पण काही मंडळी होती. तेंडुलकरांना स्वत:ला मात्र त्यांच्या नाटकांनीच लढण्याचे बळ पुरवले असावे. पण त्याच काळात त्यांची नाटके गाजत होती, त्यांचे प्रयोग हाऊसफुल होते. समाज त्यांच्या विरोधात होता, ते कोर्टातही लढले. पण ते एकटे होते, असे वाटत नाही. आज, मात्र दुर्दैवाने तशी परिस्थिती आहे की नाही, याविषयी माझ्या मनात शंका आहे. या काळात तेंडुलकर अत्यंत खुल्या दिलाचे वाटले. प्रतिभावान, ताकदवान लेखक असल्याने त्यांनी भाबडेपणाने काहीच लिहिलेले नाही. त्यामुळे या लेखनाचे काय होणार याचा त्यांना अंदाज होता. त्याला तोंड देण्याची तयारी लिखाण सुरू असतानाच त्यांनी केली असावी, आपल्याला कशाला सामोरे जायचे आहे, याची खूणगाठ त्यांच्या मनात असावी. त्यांच्या सहवासात त्यांचा संयमीपणा जाणवला. ते हिशेबी होते आणि धीरोदात्त पण होते…\nप्रश्न : २००२ च्या गुजरात दंगलीनंतर उद्विग्न होऊन तेंडुलकरांनी केलेल्या ‘मला बंदूक मिळाली तर मी मोदींना गोळ्या घालीन’ या आशयाच्या विधानाने खूप वादंग माजले होते. त्यावेळी त्यांच्या या विधानाबाबतची तुमची प्रतिक्रिया काय होती आज तुम्ही या विधानाकडे कसे पाहता\nउत्तर : गुजरातमध्ये जे घडले ते ठरवून केलेले होते, ठरवून केलेला तो नरसंहार होता, त्यातील उद्वेगातूनच तेंडुलकरांनी उपरोक्त उद््गार काढले होते, यात मला तरी शंका वाटत नाही. ट्रम्प यांचा नग्न पुतळा असे शिल्प केल्याचे मी नुकतेच वाचले. कुठल्याही समाजात असा मोकळेपणा, खुलेपणा असायला हवा, असे मला वाटते. तेंडुलकर जेव्हा, असे म्हणाले, तेव्हा काही ते लगेच बंदूक घेऊन निघणार नव्हते, पण झाल्या घटनेचा राग इतका पराकोटीचा होता, की त्यांनी असे उद््गार काढले. शिवाय हे एका श्रेष्ठ लेखकाचे उद््गार होते, हेही लक्षात घेतले पाहिजे. मात्र, ही गोष्टसुद्धा इथे स्पष्ट केली पाहिजे की, तेंडुलकरांनी असे विधान करणे तत्वत: मला मान्य नाही. कारण, हिंसेच्या बाबतची उक्ती आणि कृती याच्या पूर्णपणे मी विरोधात आहे. अर्थात, गेल्या पाच - आठ वर्षांत आपल्या देशाचे नेमके काय झाले आहे, त्याला जबाबदार कोण आहे याचेही अर्थ आपण समजून घेतले पाहिजेत. आज २०१८मध्ये आपण त्याची फळे भोगतो आहोत. एका अर्थाने तो समाज कुठून कुठे न्यायचा होता, त्याची नांदी तेंडुलकरांना त्याच वेळेस जाणवली होती, त्यामुळे ‘सावध एका पुढल्या हाका’ असेच त्या श्रेष्ठ लेखकाला म्हणायचे होते. त्यांचा त्या वेळेचा उद्वेग मला समजून घेता येतो, एवढेच मी म्हणेन.\nप्रश्न : तेंडुलकर गेल्यानंतरच्या दहा वर्षांत सामाजिक-राजकीय आणि सांस्कृतिक पातळ्यांवर मोठीच उलथापालथ झालेली आहे. तेंडुलकरांनी एकेकाळी बघितलेली अनुभवलेली हिंसा अधिक गडद आणि सर्वव्यापी होत चाललीय. अशा वेळी हल्लीच्या नाटकांत या वातावरणाचे फारच त्रोटक प्रतिबिंब उमटताना दिसतेय. त्या अर्थाने, तेंडुलकरांचा लेखनवारसा समर्थपणे पेलला गेला नाही, असं म्हणता येईल का\nउत्तर : तेंडुलकर गेल्यानंतरच्या या दहा वर्षांत सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक-आर्थिक सर्वच पातळ्यांवर प्रचंड उलथापलथ झाली आहे. समाजात दरी पडते आहे. आहे रे - नाही रे या गटापुरती ती मर्यादित न राहता, ती अनेक पातळ्यांवर ही दरी रुंदावते आहे. आपली जी बहुसांस्कृतिक भारतीय भूमी आहे, तिलाच तडा देण्याचे काम गेल्या दहा वर्षांत जास्त होऊ लागले आहे. वेगवेगळ्या अस्मितांनी जोर पकडला आहे. कधी नाही, एवढी आज लोकं पेटल्यासारखे वागायला लागली आहेत. अगदी साधी साधी माणसेसुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरुन ज्या पद्धतीनं भडकतात. हे सारे कठीण आहे.\nअसे म्हटले जाते की, २०२० मध्ये जगाला कुठला आजार त्रस्त करेल, तर तो आहे मानसिक आजार. आपल्याला सतत कुठल्या तरी भीतीने, शंकेने ग्रासलेले आहे. ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत आपण कुणीच नाही. सगळेजण इंपेशंट(अधीरे) झाले आहेत. हा मानसिक आजारच आहे आणि तो सामाजिक-राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक घडामोडींतून, बदलांतून तयार होतो. त्याचे वेगवेगळे पदर आपल्या मनावर आघात करतात, आपल्यात प्रतिबिंबित होतात. एका बाजूने प्रचंड तांत्रिक प्रगती, पण त्या प्रमाणात माणसाची बौद्धिक, मानसिक प्रगती झाली का, मला तेवढे पचवता येतेय का, हा प्रश्न आहे. आजचा जो अनाकलनीय स्पीड आहे, अनाकलनीय जागेतून वेगवेगळे घटक माझ्यावर आदळत आहेत - त्यांचा अर्थ मी कसा लावू तो अर्त इतका धूसर व्हायला लागलाय, की तेंडुलकरांचा ९० च्या पूर्वीचा समाजही एकजिनसी वाटावा. त्या समाजात गुंतागुंत नव्हती का तो अर्त इतका धूसर व्हायला लागलाय, की तेंडुलकरांचा ९० च्या पूर्वीचा समाजही एकजिनसी वाटावा. त्या समाजात गुंतागुंत नव्हती का तर प्रचंड होती, पण ती व्यामिश्रता समजून घ्यायला, त्यांच्याजवळ वेळ, काळ होता. लोकांना समजून सांगण्यासाठी, संवादासाठी कुठलाही अवसरच आज नाही. आज हा अवसरच इतक्या गोष्टींनी व्यापून टाकला आहे. सर्वांजवळ मोबाइल आहेत - त्याचा रोग जडलाय, पण अटेंशन स्पॅन कमी झालाय किंवा उरलेलाच नाहीये. आज आम्ही मानसिक आरोग्यासंदर्भात काम करतो, तेव्हा लक्षात येते की, माणसाला विविध समस्यांनी घेरलेले आहे. त्या समस्या अन्न, वस्त्र, निवारा, पाणी यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत - त्याही पलीकडे तुम्हाला कसलीतरी भीती वाटते - कॉम्पिटिशनमध्ये राहण्याची, अपडेटेड राहण्याची, आऊटडेटेड न होण्याची, जगातली सर्व माहिती बदाबदा तुमच्यावर कोसळत असताना आपण त्याच्यात कुठे आहोत, आपले स्थान नेमके कुठे आहे. याच्याविषयी माणूस आज चाचपडतो आहे. ही व्यामिश्रता तेंडुलकरांच्या काळात आढळत नाही. आपला समाज आज अनेक रेषीय स्वरुपात समोर येत आहे. माणसांचे प्रश्न अधिक गहिरे, अधिक व्याकूळ करणारे दिसतात. माणूस नावाचा केंद्रबिंदू परिघाबाहेर ढकलला जाताना दिसतोय आणि त्याची कृत्य अत्यंत वेडसर, बेधुंद, बेफाम होताना दिसत आहेत. लोकांना खरेच काय करायचे ते कळेनासे झाले आहे. या परिस्थितीत आपले शहाणपण (व्हिस्डम) टिकवायचे कसे, हा खरा प्रश्न दिसतो.\nक्रौर्य, हिंसा पूर्वीही होतीच, पण आजकाल जास्त लोकांना ती संधी मिळायला लागली, की वचपा काढायचा, या अर्थाने याचा विचार करायचा एका अर्थाने तेंडुलकर जे म्हणायचे, की संधी मिळण्याचा अवकाश सामान्य लोकसुद्धा तितकीच क्रूर झालेली आपल्याला दिसतात - त्याचेच प्रत्यंतर येताना दिसतेय की काय एका अर्थाने तेंडुलकर जे म्हणायचे, की संधी मिळण्याचा अवकाश सामान्य लोकसुद्धा तितकीच क्रूर झालेली आपल्याला दिसतात - त्याचेच प्रत्यंतर येताना दिसतेय की काय फक्त माणूस हा मूलभूत तसाच असतो, असे म्हणण्यापेक्षा या माणसाच्या भोवतीची परिस्थिती, व्यवस्था कसी बदलली आहे, याचा शोध घेणे गरजेचे वाटते. आज दिसणारी हिंसा अधिक सर्वव्यापी होत चालली आहे का, असा प्रश्न सतावत आहे. उत्तर कोरिया, सिरिया येथे जे चालले आहे, ते हादरवून टाकणारे वाटते. कदाचित हे आधीही घडत असेल, घडले असेल, पण आज मला ते प्रत्यक्ष दिसते. ते पाहण्यामुळे माझ्या मनावर विलक्षण परिणाम होतात. काल निदान वाचल्यावर कळायचे किंवा कळायचेच नाही (न कळण्यातले सूख) आज एका सेकंदात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातही लहानशीही घटना मला क्षणात दिसू शकते - पण यातून माझे दु:ख अधिक गहिरे, सर्वव्यापी होऊ लागते. उत्तर व दक्षिण कोरियांचे प्रमुख एकत्र आले, की पुण्यातल्या कोथरूडमधल्या मला बरे वाटते, ही वस्तुस्थिती मला नाकारता येत नाही. कारण माझा जगाशी असलेला संपर्क त्यातून स्पष्ट होत असतो.\nअशा वेळेस जिवंत कलांचे काय होते नाटक नावाच्या कलेचे काय होते नाटक नावाच्या कलेचे काय होते सिनेमा, संगीताचे काय होते सिनेमा, संगीताचे काय होते हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. काळाच्या प्रवाहात काही कला निघूनही जातील - जशी शिल्पकला गेली.माणसाची शेपूट गेली. माणसाची उत्क्रांती सुरूच आहे. आज आपण काहीही न करण्याच्या पातळीपर्यंत उदासीनतेपर्यंत आलोय. माणसाचे वय वाढतेय. सहज नैसर्गिक मरणापेक्षा अनैसर्गिक मरण येतेय, लोक सहज ८० - ९० वयापर्यंत उड्या मारत आहेत. या सगळ्यात माणूस नावाच्या प्राण्याचे काय होणार, हे बघणे फार गमतीदार आहे. नाटक हे चिमुकले माध्यम आहे. या फुफाट्यात ते माणसाशी जिवंत संवाद साधू शकत आहे, हे महत्त्वाचे आहे.\nतेंडुलकरांनंतरच्या नव्वदीनंतरच्या पिढीचे आम्ही तेंडुलकरांपेक्षा वेगळे बघायला निश्चित लागलो आहोत. तेंडुलकरांसारखे आज आम्हाला बघता येत नाही. तेंडुलकरांचा चष्मा लावून आज आम्ही जगाकडे, नाटकाकडे पाहू शकत नाही. वेगळ्या नाटकांचे प्रयोग जयंत पवार, संजय पवार, मकरंद साठे, राजीव नाईक, प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, अजित दळवी करून पाहात आहेत. माझ्यासारखा दिग्दर्शक दुबे, पटेल, विजयाबाईंपेक्षा वेगळा असेल, जो त्याच्या जीवनाचा अर्थ लावून बघण्याचा प्रयत्न करतो. आजचे नाटक हे ठिकठिकाणी जाऊन करणे अधिक कठीण, गमतीदार होत असताना, तेच नाटक टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही वेगळे मांडायचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अधिक समंजस, अधिक शहाणपणाची भूमिका घेतो आहोत. त्यात ओरबाडलेले, ओचकारलेले नसते - पण अधिक खोलवर जाण्याचे प्रयत्न मात्र या नाटककारांनी केलेले दिसतील. आज जयंत पवार कथांतून जी उडी मारतो, ती मला लोकविलक्षण वाटते. वारसा चालवणे, याचा अर्थ तेंडुलकरांचे महान योगदान मान्य करून आपल्या नव्या वाटा, आजच्या काळाला आणि जगण्याला अनुसरून शोधत राहणे - हे मात्र आमची पिढी नक्कीच करते आहे, असे मला ठामपणे म्हणता येते.\nआमच्या पुढच्या पिढीतले मोहित टाकळकर, आशुतोष पोतदार, धर्मकीर्ती सुमंत, इरावती कर्णिक यांची नाटके पाहताना - ते ‘पॅन इंडियन’ होत आहेत . ते फक्त मराठीत काम करत नाहीत, ते वेगवेगळ्या भाषांत काम करतात, हे अत्यंत महत्त्वाचे वाटते. धर्मकीर्तीची नाटके या अर्थाने पाहता येतील. ते बहुप्रसवा लेखक असतील वा नसतील - ते काळ ठरवेल, पण त्यांचे प्रयत्न मला मोलाचे वाटतात, हे आवर्जून सांगायाला हवे.\nमुलाखतीचे लेखन : जयश्री बोकील - इ मेल - jayubokil@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/nutzbringend", "date_download": "2018-09-22T04:05:07Z", "digest": "sha1:BVNUJITFTIA6ALVLXS2G2KPNREC244LW", "length": 6701, "nlines": 136, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Nutzbringend का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nnutzbringend का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे nutzbringendशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nकभी कभी इस्तेमाल होने वाला nutzbringend कोलिन्स शब्दकोश के 30000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nnutzbringend के आस-पास के शब्द\n'N' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे nutzbringend का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Irregular verbs' के बारे में अधिक पढ़ें\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/node/1058", "date_download": "2018-09-22T02:54:43Z", "digest": "sha1:EIVXW3NE4DOCDBQXYU47IGGEVYJJLI2S", "length": 12147, "nlines": 149, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " ये तू मैदानात : शेतकरी गीत | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nमुखपृष्ठ / ये तू मैदानात : शेतकरी गीत\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी सोम, 14/11/2016 - 01:51 ह्यावेळी प्रकाशित केले.\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nये तू मैदानात, ये तू मैदानात\nये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात\nबिगूल फुंकण्या हो तय्यार\nउलवून फेकू गुलाम बेड्या\nजगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात\nजगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||\nगोरे गेले, काळे आले\nकाळी आई खितपत पडली\nविझल्या अंधारात, विझल्या अंधारात\nविझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात, तेवण्या ये तू मैदानात ||१||\nकंठाचा गळफास, कंठाचा गळफास\nकंठाचा गळफास सोडण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात, सोडण्या ये तू मैदानात ||२||\nहात बांधती, पाय बांधती\nआणिक म्हणती स्पर्धा कर तू\nविद्वानांची जात, ‘ती’ विद्वानांची जात\n‘ती’ विद्वानांची जात ठेचण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात, ठेचण्या ये तू मैदानात ||३||\nनांगी रोवून स्वार, नांगी रोवून स्वार\nसरावलेली नांगी चेचण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात, चेचण्या ये तू मैदानात ||४||\nदे ललकारी अभय पाईका\nहाती घेत मशाल, हाती घेत मशाल\nमशाल हाती घेत झुंजण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात झुंजण्या, ये तू मैदानात ||५||\n- गंगाधर मुटे ’ अभय’\nहे काव्यफ़ूल युगात्म्याच्या चरणी वाहून शेतकरी संघटनेला अर्पण करून दिलेल्या वचनमुक्तीतून उतराई होण्याचा प्रयत्न.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/interview/raazi-a-pleasant-experience/articleshow/64213189.cms", "date_download": "2018-09-22T04:27:11Z", "digest": "sha1:73EURVOABUC4VW7O2DYPJYM6MOEDNBWK", "length": 15736, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "interview News: raazi ... a pleasant experience - ‘राझी’...एक आनंददायी अनुभव | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\n'राझी' या चित्रपटानं देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच काहीतरी दिलं. सिनेमाला मिळालेल्या भरभरुन यशाच्या निमित्तानं झालेल्या एका पत्रकार परिषदेत सिनेमातले कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार यांनी सर्वांशी संवाद साधला. 'हा सिनेमा म्हणजे आमच्यासाठी एक आनंददायी अनुभव होता', अशी भावना सर्वांनी यावेळी व्यक्त केली.\nप्रभावी कथा, व्यक्तिरेखा, देशभक्तीपर गाणी यांचा समावेश असलेल्या 'राझी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. आलिया भटच्या अभिनयाचं कौतुक होतंय. सेहेमतची ही भूमिका प्रभावीपणे साकारून आलियानं तरुण अभिनेत्री म्हणून आपली चांगलीच छाप पडली आहे. 'राझी' चित्रपटाला मिळालेल्या या जोरदार यशानंतर नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत आलिया, विकी कौशल, अमृता खानविलकर, दिग्दर्शक मेघना गुलजार, संगीतकार शंकर-लॉय आणि गीतकार गुलजार तसंच अन्य कलाकारांच्या उपस्थितीत ही परिषद पार पडली. जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शननिर्मित 'राझी'चं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. विनीत जैन, करण जोहर, हिरु यश जोहर आणि अपूर्व मेहता हे चित्रपटाचे निर्माते असून, प्रीती शहानी या सहनिर्मात्या आहेत.\nदिग्दर्शक मेघना गुलजार, चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते त्याला मिळालेल्या यशापर्यंतचा प्रवास सांगताना अगदी भारावून गेल्या होत्या. त्या म्हणाल्या की, 'माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे एक स्वप्नच होतं. सर्वात आनंददायी अनुभव मला 'राझी'ने दिला आहे. चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकानं दिलेल्या पाठींब्याशिवाय हे स्वप्न सत्यात उतरलं नसतं. सर्वात चांगली टीम मला लाभली. कोणाच्या काही तक्रारी नाही. चित्रपटातल्या पात्रांनी तर स्वतःला अगदी त्यांच्या भूमिकेमध्ये झोकून दिलं होतं आणि ते प्रेक्षकांच्या कमेंट्सवरून कळून येतंय. एक कलाकार म्हणून आलिया आणि विकी उत्तम आहेतच. पण त्यापलीकडे पाहिलं तर माणूस म्हणूनही ती दोघं खूप चांगली आहेत.'\nयावेळी गीतकार गुलजार म्हणाले, की 'तुमच्या मुलीनं केलेल्या कामासाठी प्रेक्षकांमध्ये राहून तिला पाहणं यापेक्षा समाधान देणारं असं काहीच नाही. मुलीचं कौतुक होतंय हे पाहण्याची संधी पालकांना फार कमी मिळते. चित्रपटासोबत जोडलेली आताची पिढी चित्रपट एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवताहेत. यावेळी असं वाटलं की त्यांचा हात पकडून त्यांना मार्ग दाखवू. पण त्यांची वाटचाल पाहता त्यांच्या मागोमाग जायचा निर्णय घ्यावा, असं मला वाटलं.'\nमेघनासोबतचा प्रवास मी खरंच शब्दांमध्ये सांगू शकत नाही. या चित्रपटामधली माझी भूमिका अगदी महत्त्वाची होती. जेव्हा आपला दिग्दर्शक आपल्या कामासाठी पाठीशी असतो, तेव्हा एक आधार असल्यासारखं वाटत. सेहेमतची भूमिका कॅमेरासमोर आणि कॅमेराच्या मागे साकारताना खूप घाबरल्यासारखं वाटलं. पण, एवढ्या सगळ्यात कुणीतरी आपल्या पाठीशी असणं गरजेचं असतं, जी मेघना नेहमी असायची.\nमी पहिल्यांदाच गुलजार साहेबांना भेटलो. मेघनाने माझी ती इच्छा आज पूर्ण केली आहे. एवढंच नाही तर चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी तिने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली की, 'आपल्याला एकत्र काम करायचंय, वेलकम' तिच्या एका मिठीने मला खूप आत्मविश्वास दिला.\nगुलजार यांच्यासोबत काम करणं हे प्रत्येक संगीत दिग्दर्शकाचं स्वप्न असतं. जेव्हा ते स्टुडिओमध्ये येतात तेव्हाच एक ऊर्जा आमच्यामध्ये येते. चित्रपटातील 'ए वतन' हे गाणं आम्ही त्यांच्याच घरी चहा पिताना बनवलं होत. त्यांनी ते गाणं दहा मिनिटांमध्ये तयार केलं होत. आज इथवर पोहोचल्यावर खरंच आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होतोय.\nमिळवा गप्पाटप्पा बातम्या(interview News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninterview News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\n‘रिस्क’ घेऊन काम करणं आवडतं\nहत्तींशी जुळलं अनोखं नातं\nप्रेक्षकांमुळे वाढलं अभिनेत्रींचं मानधन\nदीड वर्षाची भरपाई करायचीय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2मेघनानं दिले उर्दूचे धडे...\n3तंत्रज्ञांच्या कामाकडे दुर्लक्ष होतंय\n4'राझी'चं संगीत आमचं भाग्य\n6होऊ द्या पुस्तकांवर सिनेमे\n8जे घडतं, तेच दाखवतो\n9आहोत आम्ही सुंदर, मग काय\n10कलाकार खूप सहन करतात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/46777", "date_download": "2018-09-22T04:14:28Z", "digest": "sha1:XCLX6QYFD65FXJH2NEPYGYNTPL4UA74R", "length": 11939, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हिंजवडीजवळ (मारुंजे, मान, रिहे) जमिनीत गुंतवणुक - काय वाटते? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हिंजवडीजवळ (मारुंजे, मान, रिहे) जमिनीत गुंतवणुक - काय वाटते\nहिंजवडीजवळ (मारुंजे, मान, रिहे) जमिनीत गुंतवणुक - काय वाटते\nसध्या हिंजवडीजवळ जमिनीत गुंतवणुक हे एक \"नो ब्रेनर\" समजले जातेय. हिंजवडीजवळ मान, मारुंजे गावाजवळ शेत जमिनी ९ ते १० लाख प्रति गुंठ्याने विकल्या जात आहेत. (एक दोन वर्षात हिंजवडीसह जवळपासची १०-१५ गावे पीसीएम्सी मधे येउन या जमिनी आपोआप एन ए होतील आणि किंमत दुप्पट होइल हे कारण सांगत आहेत.)\nहिंजवडी फेज ३ जवळ रिहे (घोटावडे फाटा) हे जरा लांब आहे पण तिथेही जमिनीचा भाव ४-५ लाख प्रतिगुंठा सांगत आहेत. ५-६ वर्षापुर्वी याच जमिनींचा भाव १ ते १.५ लाख प्रतिगुंठा होता.\nही गुंतवणुक कितपत चांगली आहे कृपया आपले मत्/अनुभव शेअर कराल का\nजमिनीतली गुंतवणूक केव्हाही चांगली पण इथे थोडा उशीर झाला आहे.\nपरतावा फार चांगला मिळण्यासाठी थांबावे लागेल असे वाटते.\nआर झोन मधे येइल पण आपोआप कसे\nआर झोन मधे येइल पण आपोआप कसे काय एन ए होईल.\nत्या मारुंजी जवळ एक १३ आरचा\nत्या मारुंजी जवळ एक १३ आरचा डेव्हलप्ड प्लॉट माझ्या बायकोकडे विकायला आहे. तुम्ही म्हणता तसेच रेट तिथे आहेत. गुंतवणूक कितपत चांगली हा प्रश्न सापेक्श आहे. पण एवढी मोठी गुंतवणूक करणार्‍याला निर्णय घेणे कठीण जाते. पण जमिनीच्या बाबत घेणार्‍याला आपल्याला महाग लागला व देणार्‍याला आपण स्वस्त विकला असे वाटत राहते. अजुन थोडे थांबलो असतो तर जास्त भाव मिळाला असता असे त्याला वाटते. तर उगीचच सोडला असे घेणार्‍या व्यक्तिला संधी हुकल्यावर वाटते. पण मानवी स्वभाव आहे तो. रिअल इस्टेट मधे गुंतवणूक करताना थोडासा महाग लागला तरी चालेल पण कागदपत्राबाबत सतर्क राहणे योग्य.\nमनस्मी, हिंजवडी / मान / जवळचा\nहिंजवडी / मान / जवळचा पट्टा ते पिरंगूट (मागिल रस्त्याने) हे सर्व ऑलमोस्ट विकले गेले आहे. मी ह्या भागात खूप भटकलो आहे जमीनी करता.\nमला कळालेले काही पॉब्लेम्स.\n१. तुम्ही तर मोठ्या प्रकल्पात ( जिथे २०० ते ४००) एकर जमीन विकायला आहे. घेतला तर तो NA होईपर्यंत विकला जात नाही, डेड इन्वेस्टमेंट. ते म्हणतात की आम्ही परत विकत घेऊ, पण परत तेच विकत घेताना किंमत फार कमी मिळते.\n२. NA हे R होईल असे काही नाही. NA IT झाले की मग तिथे जमीन असूनही केवळ उद्योग काढता येईल.\n३. जमीनी दोनदा विकल्या गेल्याच्या केसेस नवीन नाहीत.\nमान मध्ये मी त्या नवीन होणार्‍या ब्रिज (अजून झाला नाही, प्लान मध्येच आहे फक्त) जवळ जमीन बघितली, तिथेही तेंव्हा २००० भाव होता व जावे मात्र मान गावातून लागत होते. तिथे २००० भाव देण्यापेक्षा मी बाणेर मध्ये ३५- ४००० च्या आसपास जमीन बघत होतो. मग ते ड्रॉपच केले.\nऑफकोर्स हिंजवडी मध्ये रेसिडेंशिल फ्लॅट अजूनही वाकडच्या तुलनेत खूप स्वस्त आहेत. म्हणून मग फ्लॅट घेतला. पुढील ५ वर्षात हिंजवडी हा रेसिडेंशिल हब होणार. अनेक नवीन रस्ते ( ८० ते १०० फुट) तिथे येत आहेत, त्यामुळे हिंजवडी कधीही वाढतच जाणार.\nगेल्या आठवड्यात आम्ही पण गेलो होतो तिथे काहीच शिल्लक नाही. हे दोनदा वगैरे विकले जाण्याच्या भानगडीत पडणे डोकेदुखीच म्हणायची. आणि ते एन ए होणे इ. बद्दल फार काही माहिती नाही त्यामुळे नको ती भानगड असे वाटते.\nपुढील ५-१० वर्षात तु म्हणतोस तसे तो भाग चांगला विकसित झालेले चित्र दिसत आहे त्यामुळे रिस्क टु रीवॉर्ड चांगला असेल असे वाटते. पण ३ गुंठे प्लॉट साठी ३-५ लाखाऐवजी २५-३० लाख खुपच जास्त आहेत. (कदाचित १० वर्षाने मी परत पोस्ट करेन की १० वर्षापुर्वी २५ लाखाला प्लॉट मिळत होता )\nकदाचित १० वर्षाने मी परत\nकदाचित १० वर्षाने मी परत पोस्ट करेन की १० वर्षापुर्वी २५ लाखाला प्लॉट मिळत होता >>> लोल. मी आज दोनच वर्षाने स्वस्त होता असे लिहितोय. जर २० एक लाख विसरायची ताकद असेल तर मात्र खरच ती गुंतवणूक योग्य ठरेल. कारण तेच रिस्क रिवॉर्ड रेशो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 13 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65488", "date_download": "2018-09-22T03:34:37Z", "digest": "sha1:R2V3JV7I5ITW7AFDZA5UDTA5LTNHZXEE", "length": 8453, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बहुकोणी व्यक्तिमत्व | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बहुकोणी व्यक्तिमत्व\nमला बरेच दिवस ह्या विषयावर लिहू असं वाटत होत . “ व्यक्तित्व “ ह्या वर आपले काही “ माईंड सेट “ असतात, उदाहरण स्वरूप जर एखादी व्यक्ती धार्मिक प्रवचन करत असेल तर ताबडतोप डोळ्या समोर एक संत येतो, राजकारणी व्यक्ती म्हटलं तर खादी वस्त्रधारी, व्यापारी/ उंच पदावर असेल तर सूट घातलेला. तसच एखादी महिला जर जीन्स- शोर्ट इत्यादी वस्त्रधारी असेल तर “ मॉड “ असं समजलं जातं. तसच एखादी बाई–मनुष्य केसात तेल लाऊन वेणी घातलेतली असेल तर “ मागसलेली’ समजली जाते. खर बघितलं तर बाहेरून दिसणाऱ्या व्यक्तित्वाच त्या व्यक्तीच्या वैचारिक किंवा मानसिक पातळी चा काहीच संबंध नसतो, अगदी मागसलेली दिसणारी व्यक्ती वैचारिक आणि मानसिक पातळी वर पुढारलेली असू शकते.\nअश्या विभिन्न व्य्क्तीत्वांच आपल्या मनात एक ठराविक चित्र असल्या कारणानी जर ह्या व्यक्तींना आपण कुठे दुस-याच रुपात बघितलं तर ताबडतोप आपल्या मनात अनेक प्रश्न येऊ लागतात तर हाच प्रश्न माझ्या ही मनात सारखा येतो कि असं कां असत जर कां धार्मिक प्रवचन करणारा व्यक्ती संसारी असेल आणि त्याला आपण नाईट क्लब मध्ये बघितलं तर आपल्याला हे विसंगत कां वाटावं जर कां धार्मिक प्रवचन करणारा व्यक्ती संसारी असेल आणि त्याला आपण नाईट क्लब मध्ये बघितलं तर आपल्याला हे विसंगत कां वाटावं देव-धर्म करणाऱ्या व्यक्तींनी अगदी सात्विक जीवन जगावं, आणि त्यांनी जीवनातल्या इतर गोशींचा आस्वाद न घ्यावा अशी अपेक्षा कां केली जाते देव-धर्म करणाऱ्या व्यक्तींनी अगदी सात्विक जीवन जगावं, आणि त्यांनी जीवनातल्या इतर गोशींचा आस्वाद न घ्यावा अशी अपेक्षा कां केली जाते . काही वेळा तर अश्या व्यक्तींना “ दुतोंडी “ ही समजलं जातं. दुतोंडी असणं आणि बहुकोणी व्यक्तित्व ह्यात पुष्कळ फरक आहे.\nआपल्या संस्कृती मध्ये तर आपल्याला बहुकोणी व्यक्तित्वाच महत्व शिकवलं गेलं आहे. योग्य वेळी योग्य ‘टोपी’ घालून जो ह्या संसारात वावरतो, तो पुष्कळ उंच झेप घेतो आणि जीवनात सफल होतो .\n‘नीतीसार‘ मध्ये एक पद्ध आहे :\nकार्येषु दासी , कारणेशु मंत्री , भोजनेषु माता, शैय्येशु रंभा, रुपेषु लक्ष्मि ,क्ष्म्ये शु धरित्री षट धर्म युक्त, कुलधर्म पत्नी.\nह्या सहा-कोणी व्यक्तित्व असलेली पत्नी सर्व श्रेष्ठ असते. तर ह्या वर जर विचार केलात तर आताच्या काळ मध्ये हे नीती सार पुरुष आणि बाई दोघांवर लागू होतं, आणि बहु –कोणी व्यक्तित्व आपल्याला यश मिळवून देतो.\nकुणाच्या ही विचारसरणी वर कटाक्ष करण्याचा ह्या लेखाचा उद्धेष्य नाही मात्र ह्या दिशेत विचार करायला काहीच हरकत नाहीये.\nमराठी कल्चर एंड फेस्टिवल्स\nबहुतेक आपल्याला बहुकोनी म्हणायचं असावं. तरी मराठीत असा शब्द पहिल्यांदाच वाचला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/ensure-vijay-mallya-attends-hearing-44375", "date_download": "2018-09-22T03:32:47Z", "digest": "sha1:7CQRII2QANCRCLISPMB3ZTF2G32XQQ5V", "length": 11838, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "ensure vijay mallya attends hearing विजय मल्ल्याला हजर करण्याची शाश्‍वती द्या- न्यायालय | eSakal", "raw_content": "\nविजय मल्ल्याला हजर करण्याची शाश्‍वती द्या- न्यायालय\nबुधवार, 10 मे 2017\nन्यायालयाच्या अवमानप्रकरणी जास्तीत जास्त सहा महिणे कारावास किंवा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे.\nनवी दिल्ली : विजय मल्ल्या मल्ल्या याला 10 जुलैला शिक्षा सुनावण्याआधी त्याला ब्रिटनमधून भारतात सुरक्षितपणे आणण्याची शाश्‍वती द्यावी, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्या. मल्याला न्यायालयाचा अवमानप्रकरणी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.\nमल्ल्याने संपत्तीची माहिती न्यायालयाला दिली नाही, तसेच कोणताही व्यवहार परस्पर न करण्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाचे आदेश असताना ब्रिटीश कंपनी दिएगोकडून 40 दशलक्ष डॉलर परस्पर मुलांना हस्तांतरीत केले. या कारणास्तव मल्ल्याने न्यायालयाचा अवमान केला असून त्याला न्यायालयाने दोषी मानले असून 10 जुलै शिक्षा सुनावली जाणार आहे.\nमल्ल्याला सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला सूचना दिल्या असून मल्ल्याच्या सुनावणीची एक प्रतही मंत्रालयाला पाठविण्यात आली आहे, असे सर्वोच्च न्यायलयाने सांगितले.\nसर्वोच्च न्यायालयाच्या न्या. आदर्श कुमार गोएल आणि उदय उमेश यांच्या खंडपीठाने या सूचना गृहमंत्रालयाला दिल्या आहेत. न्यायालयाच्या अवमानप्रकरणी जास्तीत जास्त सहा महिणे कारावास किंवा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली बॅंक संघटनांनी मल्ल्याच्या कर्जबुडवेगिरी प्रकरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/tubelight-emoji-twitter-45535", "date_download": "2018-09-22T03:32:20Z", "digest": "sha1:YHK3354DKOHLRM5IIBDL33USERP4JEBE", "length": 10977, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tubelight emoji is on twitter सलमानच्या ट्युबलाईटचा ट्‌विटर इमोजी | eSakal", "raw_content": "\nसलमानच्या ट्युबलाईटचा ट्‌विटर इमोजी\nमंगळवार, 16 मे 2017\nमुंबई सलमान खानची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याच्या आगामी ट्युबलाईट या सिनेमासाठी ट्विटरने खास इमोजी आणला आहे. यात सलमानचा चेहरा असून, या सिनेमातली त्याची सॅल्यूटची पोज येथे वापरण्यात आली आहे. ट्युबलाईटचा दिग्दर्शक कबीर खान याने ही माहिती ट्विटरवरुन दिली. विशेष बाब अशी की, एखाद्या हिंदी सिनेमातलं कॅंरेक्‍टर उचलून इमोजी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nमुंबई सलमान खानची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याच्या आगामी ट्युबलाईट या सिनेमासाठी ट्विटरने खास इमोजी आणला आहे. यात सलमानचा चेहरा असून, या सिनेमातली त्याची सॅल्यूटची पोज येथे वापरण्यात आली आहे. ट्युबलाईटचा दिग्दर्शक कबीर खान याने ही माहिती ट्विटरवरुन दिली. विशेष बाब अशी की, एखाद्या हिंदी सिनेमातलं कॅंरेक्‍टर उचलून इमोजी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nअभिनेता सलमान खान यानेही ट्विटरच्या या नव्या इमोजीबद्दल आनंद व्यक्त केला असून,अब यह इमोजी ट्विटर को लाइट कर देगा असं ट्विट केलं आहे. हा सिनेमा ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. सलमानसह या सिनेमात सोहेल खानची भूमिका असून, यात शाहरुख खाननेही एक छोटी भूमिका साकारली आहे. हा सिनेमा बाहुबलीला टक्कर देणारा ठरु शकतो, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत आहे.\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nतब्बल 5.66 लाख कोटी रुपयांचा चुराडा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त कंपन्यांच्या (एनबीएफसी) शेअर्समध्ये तुफान विक्रीमुळे शुक्रवारी (ता.21) दुपारच्या सत्रात सेन्सेक्‍स 1 हजार 127.58 अंशांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-GADN-IFTM-infog-use-whatsapp-without-showing-your-phone-numbe-5801872-PHO.html", "date_download": "2018-09-22T04:04:22Z", "digest": "sha1:GOQ3F7BI6VESKF2XCHO4PVQA2CGPVMMR", "length": 7580, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Use Whatsapp Without Showing Your Phone Numbe | TRICK: WhatsApp वर कोणालाही करा मॅसेज, दिसणार नाही तुमचा नंबर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nTRICK: WhatsApp वर कोणालाही करा मॅसेज, दिसणार नाही तुमचा नंबर\nजर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मुळ नंबर न दाखवता चॅटिंग करायची आहे. तर आता हे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणा\nयुटिलिटी डेस्क- जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मुळ नंबर न दाखवता चॅटिंग करायची आहे. तर आता हे शक्य होणार आहे. आज तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत. ज्याने असे केले जाऊ शकते. या ट्रिकचा वापर केल्यानंतर तुमचा नंबर तर दिसेल पण ओरिजनल नंबर नाही. कारण तो नकली नंबर असेल. जाणून घ्या ही ट्रिक वापर करण्याची प्रोसेस...\nपुढील स्लाइडवर जाणून घ्या, कशी वापरायची आहे ही Trik...\n- असे करण्यासाठी तुम्हाला पहिले गुगल प्ले स्टोअरवरुन Primo नावाचे अॅप इंन्टॉल करावे लागेल.\n- यामध्ये अकाऊंट क्रिअट करावे लागेल. येथे मोबाईल नंबर टाकून साईन अप करावे.\n- 6 डिजीटचा व्हेरिफिकेशन कोड तुमच्या मोबाईलवर सेंड केल्या जाईल. तो प्रेस करा.\n- व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे नाव, युजरनेम, पासवर्ड टाकावे लागेल. सर्व माहिती तुम्हाला ईमेलवर सेंड केली जाईल.\n- प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर प्रोफाइलवर जा आणि Primo फोननंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा. यामध्ये दोन ऑप्शन मिळेल. तुम्ही पॅकेज परचेस केल्यानंतर फ्री ट्रायल ऑप्शनवर जाऊ शकतात. फ्री ट्रायल ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला या नंबरवरुन व्हॉट्सअॅपवर नवीन अकाऊंट क्रिएट करावे लागेल.\n- यानंतर call me ऑप्शनला अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी निवडा. कॉलने तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड मिळेल.\n- अकाऊंटला ऑथेटिंक करण्यासाठी कोड टाका. अकाऊंट क्रिएट झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर तुमचा ओरिजनल नंबर दिसणार नाही.\nकॉम्पिटीशन : iPhone च्या महागड्या किमतीची Xiaomi ने उडवली खिल्ली, तेवढ्यात किमतीत दिली बंडल ऑफर\nपोलिस वॉर्निंग : या 3 चुका केल्यास व्हॉट्सअॅपच्या या यूजर्सला जावे लागेल तुरुंगात\nAlert: लिफ्टमध्ये होती महिला.. हातात होता सॅमसंगचा स्मार्टफोन.. बॅगमध्ये ठेवताच झाला ब्लास्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JJM-UTLT-dhan-prapti-che-upay-in-marathi-5858055-PHO.html", "date_download": "2018-09-22T03:42:47Z", "digest": "sha1:VU26GVKHWCXHBDV5WL6D5TFWWDV3YT4C", "length": 7775, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dhan Prapti che Upay In Marathi | तांदळाचे 21 दाणे हळदीने पिवळे करून करा हा उपाय, खिशात येईल पैसा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतांदळाचे 21 दाणे हळदीने पिवळे करून करा हा उपाय, खिशात येईल पैसा\nदेवी-देवतांच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जातो. यामध्ये तांदुळाचे विशेष महत्त्व आहे.\nदेवी-देवतांच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जातो. यामध्ये तांदुळाचे विशेष महत्त्व आहे. यालाच अक्षता असेही म्हणतात. प्रत्येक पूजेमध्ये गुलाल, हळद, कुंकू, अबीर अर्पण केल्यानंतर अक्षता अर्पण केल्या जातात. अक्षता नसल्यास पूजा अपूर्ण मानली जाते. अक्षता पूर्णतेचे प्रतीक आहे. येथे जाणून घ्या, तांदळाचे खास उपाय. हे उपाय उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांनी सांगितलेले आहेत.\n- कोणत्याही शुभ दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. देवघरात महालक्ष्मीसमोर आसनावर बसावे.\n- तांदळाचे 21 दाणे हळदीमध्ये थोडेसे पाणी मिळसून पिवळे करून घ्यावेत. सर्व दाणे अखंडित (न तुटलेले) असावेत.\n- त्यानंतर हे दाणे एखाद्या लाल रंगाच्या रेशमी कपड्यात बांधून घ्यावेत.\n- त्यानंतर हे रेशमी वस्त्र लक्ष्मीसमोर ठेवून लक्ष्मीची आणि याची विधिव्रत पूजा करावी.\n- पूजा झाल्यानंतर ही सामग्री घराच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवावी.\n- या उपायाने धन संबंधित अडचणी दूर होण्यास मदत होईल.\nइतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\n- रोज सकाळी मूठभर तांदूळ मासे असलेल्या तलावामध्ये टाकावेत.\n- यासोबत कुलदेवतेकडे सर्व बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. धन प्राप्तीचे योग जुळून येतील.\nखूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल किंवा ऑफिसमध्ये वारंवार अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर काही दिवस गोड भात तयार करून गायीला खाऊ घालावा.\nजिवंतपणीच्या पापाची नरकात कशी मिळते शिक्षा, पाहा या नरक मंदिरात\nया 10 दिवसांमध्ये घरातील गणपती सजवा विगवेग्ळ्या पानांनी, पूर्ण होईल प्रत्येक इच्छा\nया सोप्या टिप्स फॉलो करून स्वतः घरातच शाडूची गणेश मूर्ती बनवा आणि स्थापन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/abhishek-bachchan-follow-wife-aishwarya-rai-special-advice-5956344.html", "date_download": "2018-09-22T04:10:39Z", "digest": "sha1:NBAQBFKOKZPSB3IHSK6OFILMNSEBG4RR", "length": 7597, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Abhishek Bachchan Follow Wife Aishwarya Rai Special Advice | 18 वर्षांपासून पत्नी ऐश्वर्याची एक खास टिप फॉलो करतोय अभिषेक बच्चन", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n18 वर्षांपासून पत्नी ऐश्वर्याची एक खास टिप फॉलो करतोय अभिषेक बच्चन\nअभिषेक बच्चन 2 वर्षांच्या ब्रेकनंतर चित्रपटांमध्ये पुन्हा एकदा झळकणार आहे. 2016 मध्ये आलेल्या 'हाउसफुल'नंतर आता तो 'मनमर\nमुंबई: अभिषेक बच्चन 2 वर्षांच्या ब्रेकनंतर चित्रपटांमध्ये पुन्हा एकदा झळकणार आहे. 2016 मध्ये आलेल्या 'हाउसफुल'नंतर आता तो 'मनमर्जिया'मध्ये दिसणार आहे. अभिषेक सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान अभिषेकने सांगितले की, त्याची पत्नी ऐश्वर्याने 18 वर्षांपुर्वी त्याला एक खास टीप दिली होती. जी तो आजही फॉलो करतो.\nअभिषेकनुसार - \"आम्ही दोघं तेव्हा पति-पत्नी नव्हतो. पहिल्यांदाच आम्ही 'ढाई अक्षर प्रेम के' करत होतो, तेव्हा मला ऐश्वर्याने सल्ला दिला होता.ऐश्वर्या म्हणाली होती- जेव्हाही तुम्ही फिल्मच्या सेटवर असता किंवा कॅमेरासमोर असता, तेव्हा आपले नाक आणि दात नेहमी स्वच्छ असायला हवे. मला वाटते की, हा सर्वात चांगला सल्ला आहे आणि मी हे नेहमी फॉलो करतो.\"\nमुलीलाही नॉर्मल बालपण देण्याचा प्रयत्न करते ऐश्वर्या\nएवढेच नाही तर अभिषेकने सांगितले की, ऐश्वर्या मुलगी आराध्याला नॉर्मल बालपण देण्याचा प्रयत्न करते. अभिषेक म्हणाला - \"आराध्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की, तिचे आई-वडील अॅक्टर्स आहेत आणि चित्रपटांमध्ये दिसतात. परंतू तिला हे माहिती नाही की, तिचे आजी-आजोबा किती प्रसिध्द आहेत. आराध्याने नॉर्मल आयुष्य जगावे यासाठी ऐश्वर्या नेहमीच प्रयत्न करते.\" अभिषेक-ऐश्वर्याने 20 एप्रिल, 2007 ला लग्न केले. लग्नाच्या 4 वर्षांनंतर नोव्हेंबर 2011 ला मुलगी आराध्याचा जन्म झाला.\nईशाच्या होणा-या सासरी आहेत 5 सदस्य, फॅमिली मेंबर्सविषयी जाणुन घ्या\nइटलीतील या नयनरम्य ठिकाणी होणार ईशा अंबानीचा साखरपुडा, 3 दिवस चालणार जल्लोष\nMBA ग्रॅज्यूएट आहे ईशा अंबानी, जगातील टॉप यूनिव्हर्सिटीमध्ये घेतले आहे शिक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/100", "date_download": "2018-09-22T03:54:50Z", "digest": "sha1:RRLEVQUFO3R5QUOIHFIIM4AME4YV46JM", "length": 10356, "nlines": 137, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "sub_categories_articles", "raw_content": "\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n'जय भीम' या दोन शब्दांत जग बदलण्याची जादू\nदेशातल्या प्रत्येक पुरोगामी विचारांच्या व्यक्तीला बाबासाहेबांशी जोडून घ्यावंसं वाटतं, हे महत्त्वाचं आहे. सर्व प्रकारच्या सत्ताधीशांना वैचारिक विरोध करण्याची ताकद अनेकांना फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवातून मिळते. 'जय भीम' या दोन शब्दांत जग बदलण्याची काय जादू आहे, हे समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला चैत्यभूमीवर यावंच लागेल. अन्यथा तुम्ही 'इंडियन'च रहाल, 'भारतीय' नाही\n६ डिसेंबरला मुंबईबाहेर जाण्याची गरज नाही\nपूर्वी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कचा परिसर सहा डिसेंबरनंतर पूर्ववत व्हायला, स्वच्छ व्हायला किमान तीन-चार दिवस लागायचे. म्हणून इथले अनेक जण या गर्दीला नाक मुरडून मुंबईबाहेर जाऊन राहायचे, पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सात डिसेंबरला सकाळी मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्कवर येणार्‍यांना कचराच दिसत नाही. त्यामुळे सहा-सात डिसेंबरला आता मुंबईबाहेर जाण्याचा प्रश्न येतोच कुठे\nचैत्यभूमीवर आंबेडकरी साहित्य विक्रीचा भीमपराक्रम\nसहा डिसेंबरला शिवाजी पार्कमध्ये जे स्टॉल्स असतात त्यातील किमान १०० स्टॉल्स हे पुस्तक विक्रीचे असतात. याशिवाय, रस्त्यावर किंवा समुद्राच्या वाळूत जिथं जागा मिळेल, तिथं दैनिकांचे कागद किंवा सतरंजी अंथरून पुस्तक विक्री करणारे वेगळेच. चैत्यभूमी परिसरातली महापरिनिर्वाण दिनानिमित्त (दीड-दोन दिवसांत) होणारी पुस्तक विक्री ही तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुप्पट असते, असं माझं निरीक्षण आहे. ...\nपुस्तकाला आणि प्रेमाला... दोघांनाही जात नसते\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा प्रत्येक जण, मग तो त्यांच्या जाती-धर्मात जन्माला आलेला असो वा त्यांना वैयक्तिक पातळीवर विचारवंत म्हणून आदर्श मानणारा असो, तो पुस्तकप्रेमी असतोच असतो. सहा डिसेंबर हा दिवस त्याच्यासाठी जसा ‘महापरिनिर्वाण दिन’ असतो, तसा पुस्तक खरेदीचाही दिवस असतो....\nडॉ. आंबेडकरांचं आद्य चरित्र तुमची वाट पाहतंय\nडॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच सहा डिसेंबरला तुम्ही चैत्यभूमीवर किंवा खास शिवाजी पार्कवर भरलेल्या पुस्तक जत्रेत जाणार असाल तर एक पुस्तक तुमची वाट पाहत असेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे पुस्तक तुम्हाला विकत घ्यावं लागणार नाही. या पुस्तकाचं नाव आहे, ‘डॉक्टर आंबेडकर​’. या पुस्तकाचे लेखक आहेत तानाजी खरावतेकर. तब्बल ७२ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे डॉ. बाबासाहेब आ...\nचैत्यभूमी : माझं विद्यापीठ\nमहाराष्ट्रातली अशी एकही चळवळ नसेल, ज्या चळवळीचा प्रतिनिधी मला चैत्यभूमीला कोणत्या ना कोणत्या ६ डिसेंबरला भेटला नसेल. खरं तर ते आमचं गेट-टुगेदरच असतं. ‘गेल्या वर्षभरात काय झालं, पुढच्या वर्षभरात काय काय करायचं’, याचं खरं प्लॅनिंग, त्या संदर्भातले संकल्प इथली जनता १ जानेवारी या नववर्षाच्या पहिल्या दिवशी न करता बाबासाहेबांच्या विचारांचं स्मरण करत सहा डिसेंबरला सर्वांशी चर्चा करून, एकमेकांचा अंदाज घेत करते. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/eight-states-hindus-are-given-minority-status-supreme-court-refused-hear-petition/amp/", "date_download": "2018-09-22T04:20:08Z", "digest": "sha1:HCDXCM74OOCIVBNPAHTM5ZHITQI32LFP", "length": 7210, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In the eight states, Hindus are given minority status, Supreme Court refused to hear the petition | आठ राज्यांत हिंदूंना हवा अल्पसंख्याक दर्जा, सुप्रीम कोर्टाने याचिका ऐकण्यास दिला नकार | Lokmat.com", "raw_content": "\nआठ राज्यांत हिंदूंना हवा अल्पसंख्याक दर्जा, सुप्रीम कोर्टाने याचिका ऐकण्यास दिला नकार\nआठ राज्यांमध्ये हिंदुंना अल्पसंख्य दर्जा देण्याचा केंद्र सरकारला आदेश द्यावा, या याचिकेवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला\nनवी दिल्ली : आठ राज्यांमध्ये हिंदुंना अल्पसंख्य दर्जा देण्याचा केंद्र सरकारला आदेश द्यावा, या याचिकेवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने निर्णय घ्यावा, असा हा विषय असून, याचिकाकर्त्याने त्याच्याकडे हा विषय उपस्थित करावा. या याचिकेत जम्मू-काश्मीर, पंजाब, लक्षद्वीप, मिझोराम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या आठ राज्यांत हिंदुंना अल्पसंख्याकाचा दर्जा दिला जावा, अशी विनंती केली. अश्विनीकुमार उपाध्याय यांच्या या याचिकेत वरील राज्यांत हिंदू हे अल्पसंख्य आहेत. केंद्र सरकारने अल्पसंख्य विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासाठी २० हजार शिष्यवृत्ती उपलब्ध केल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लीम ६८.३० टक्के असून, सरकारने ७५३ शिष्यवृत्यांपैकी ७१७ मुस्लीम विद्यार्थ्याना दिल्या आहेत, परंतु एकाही हिंदू विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती नाही, असे याचिकेत म्हटले आहे. केंद्र सरकारने १९९३मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मुस्लीम, ख्रिश्चन्स, शिख, बौद्ध आणि पारसी यांना भारतात अल्पसंख्याकाचा दर्जा दिला गेला आहे व २०१४ मध्ये या यादीत जैनांचाही समावेश केला गेला. कोणत्या राज्यात किती प्रमाण सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेचा हवाला देऊन याचिकेत म्हटले आहे की, ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्य आहेत. लक्षद्वीप २.५ टक्के, मिझोराम २.७५, नागालँड ८.७५, मेघालय ११.५३, जम्मू व काश्मीर २८.४४, अरुणाचल प्रदेश २९, मणिपूर ३१.९० व पंजाब ३८.४० टक्के.मुस्लीम लक्षद्वीपमध्ये ९६.२०, जम्मू व काश्मीरमध्ये ६८.३०, आसाम ३४.२०, पश्चिम बंगाल २७.५, केरळ २६.६०, उत्तर प्रदेश १९.३० आणि बिहार १८ टक्के आहेत.\nउच्च न्यायालयात चार नवे न्यायाधीश\n‘डीबीए’च्या जबाबदाऱ्या निवडणूक समितीकडे हस्तांतरित\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : शरद कळसकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nनालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : आरोपी सुजीत कुमारला पोलीस कोठडीत मारहाण, न्यायालयात केला दावा\nसुपारी देऊन तरुणाचा खून करणाऱ्याला जन्मठेप\nकर्नाटक : कुमारस्वामी - येडियुरप्पा यांच्यात खडाजंगी\nपोलिसांच्या हत्येमागे रियाज नायकूचा हात\nJammu and Kashmir : अपहरण केलेल्या तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या\nJet Airways Flight : नुकसान भरपाई म्हणून प्रवाशाची जेट एअरवेजकडे 30 लाख रुपयांची मागणी\nहायफा; भारतीय सैनिकांनी रक्त सांडलेली पावनयुद्धभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/apple-can-launch-three-new-phones-5953077.html", "date_download": "2018-09-22T03:52:55Z", "digest": "sha1:MOYDDPS3YUFSTWQKWDMIGS5NV5RAS5CN", "length": 10376, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Apple can launch three new phones | अॅपल तीन नवे फोन लाँच करण्याची शक्यता; प्रीमियम मॉडेलमध्ये ४-जीबी रॅम, वायरलेस चार्जिंग", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअॅपल तीन नवे फोन लाँच करण्याची शक्यता; प्रीमियम मॉडेलमध्ये ४-जीबी रॅम, वायरलेस चार्जिंग\nतंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपल त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात (१२ सप्टेंबर) आयफोनचे नवीन तीन मॉडेल लाँच\nकूपरटिनो (कॅलिफोर्निया)- तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपल त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात (१२ सप्टेंबर) आयफोनचे नवीन तीन मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. हे नवीन फोन ५.८ इंच आणि ६.५ इंच ओएलईडी डिस्प्लेसह येण्याचा दावा करण्यात येत आहे. तर तिसरा फोन ६.१ इंच एलसीडी स्क्रीनसह लाँच होण्याची शक्यता आहे.\n९ टू ५ मॅकच्या अहवालानुसार, ५.८ इंच तसेच ६.५ इंच डिस्प्लेच्या माॅडेलना आयफोन-एक्स या नावाने लाँच करण्याची शक्यता आहे. तर ६.१ इंच मॉडेलला आयफोन -९ नावाने बाजारात आणले जाऊ शकते. या फोनची किंमत मागील वर्षी लाँच झालेल्या आयफोन - एक्सपेक्षाही कमी असू शकते.\nसाइटवर गोल्ड मॉडेलचे छायाचित्र देखील जारी करण्यात आले आहे. यानुसार ५.८ इंच मॉडेलची किंमत सुमारे ४८,००० - ५४,७०० रुपये अाणि ६.५ इंच मॉडेलची किंमत सुमारे ६८,३०० रुपये राहण्याची शक्यता आहे. तर आयफोन-९ स्वस्तातले मॉडेल असू शकते, ज्याची किंमत ४१,००० ते ४८,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते.\nमीडियामध्ये आलेल्या रिपोर्टसनुसार, १२ सप्टेंबर रोजी लाँचिंग नंतर १४ सप्टेंबरपासून या फोनची प्री-बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे. वास्तविक आयफोन-९ ची बुकिंग सुरू होण्यासाठी अद्याप थोडा वेळ जावा लागणार आहे. नवीन फाेनमधील फीचर्ससंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा झालेला नाही. मात्र, कंपनीच्या ६.५ इंच प्रीमियम मॉडेलमध्ये फोर-जीबी रॅम असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वास्तविक दोन्ही मॉडेल थ्री-जीबी रॅममध्ये मिळतील अशी चर्चा आहे.\nनवीन आयफोनचा ६.१ इंचाचे मॉडेल ड्युएल सिमसह येण्याची शक्यता असून, हा भारतात लाँच करण्याची शक्यता कमी असल्याचे मत यात व्यक्त करण्यात आले आहे. तर ५.८ इंच आणि ६.५ इंच स्क्रीन असलेल्या मॉडेल्समध्ये ड्युएल रिअर कॅमेरा मिळेल, तर ६.१ इंच मॉडेलसह सिंगल रिअर कॅमेरा देण्यात येण्याची शक्यता आहे.\nतिन्ही आयफोन आयओएस १२ सोबत लाँच होतील\nया कार्यक्रमात आयफोनव्यतिरिक्त दोन नवीन आय पॅड, नवीन मॅक बुक, अॅपल वॉच सिरीज-४ आणि वायरलेस चार्जिंग मॅट देखील लाँच होण्याची शक्यता अाहे. या वृत्तानुसार नवीन आयफोन-९ चा प्रीमियम मॉडेल (६.५ इंच) वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. उर्वरित दोन्ही मॉडेलमध्ये हे फीचर मिळेल किंवा नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तिन्ही आयफोन नवीन ऑपरेटिंग सिस्टिम आयओएस -१२ सह लाँच होतील. जुन्या मॉडेलमध्ये आयओएस-१२ अपडेट येण्यास अद्याप काही काळ जाण्याची शक्यता आहे. जे आयओएस-११ चा सपोर्ट करतात, त्या सर्व फोनमध्ये आयओएस १२ चे अपडेट मिळणार आहे. म्हणजेच आयफोन-५ एसच्या वरच्या सर्व मॉडेल्सचा आयओएस - १२ अपडेट मिळेल.\n तर मग हे तुमच्यासाठीच आहे.. वाचल्यानंतर बदलून जातील तुमचे विचार\nइराणवर निर्बंध लादणे बंधनकारक केल्यास भारत करणार विरोध\nकुमारिका मातेचा राक्षसी मुलगा, 13 वर्षे वयातच केले खतरनाक कारनामे, मग स्वत:ला घोषित केले ईश्वराचा अवतार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/67292", "date_download": "2018-09-22T04:13:06Z", "digest": "sha1:SCKRHUQEVF6TNY3IR2PMVRNPCIZBDNIL", "length": 11517, "nlines": 166, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हुंडा (शतशब्दकथा) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हुंडा (शतशब्दकथा)\n“परांजपे, समीरलाही राधिका पसंत आहे, आमचा आधीपासूनच होकार होता”\n तैयारीला सुरूवात करावी लागणार..”\n“आपण देण्याघेण्याबद्दलही आताच चर्चा करून घ्यायला हवी.”\n मी हुंड्याच्या ठाम विरोधात आहोत. हुंडा आमच्या तत्वात बसत नाही”\n“हेच की, भीक मागणार्याच्या घरात माझी मुलगी सून म्हणून जाणार नाही.”\n“दुपारच्या व्यवहाराबद्दल माफी मागतो. परंतू समीर त्याच्या हुंडाविरोधी तत्त्वांवर ठाम होता आणि त्याला त्याच तत्त्वांवर ठाम असणार्याद घरातली मुलगी पत्नी म्हणून हवी होती. त्याच्या ह्या अटीमुळे मला तुमच्याशी असं विचित्रपणे वागावं लागलं. तैयारीला आता जोरदार सुरूवात करा आणि पुन:श्च एकदा, अभिनंदन\nकथा १०० शब्दांत लिहिण्याचे सर्व श्रेय: टकमक टोक. धन्यावाद सर\nअजुन एक व्हर्जन अंबज्ञ कडूनः\n“ राधिकासाठी आमचा आधीपासूनच होकार होताच आणि समीरलाही राधिका पसंत आहे.”\n म्हणजे आता लवकरच पुढच्या तैयारीला सुरूवात करावी लागणार..”\n“पण एक अडचण आहे, देण्याघेण्याबद्दलही जरा चर्चा करून घेवुया का \n म्हणजे तुम्हालाही हुंड्याची अपेक्षा आहे तर \nहे पहा, आम्ही हुंड्याच्या ठाम विरोधात आहोत. तुमच्यासाठी आम्ही आमच्या तत्त्वांचं बलीदान करू शकत नाही.”\n“भीक मागणाऱ्याच्या घरात आमची मुलगी सून म्हणून जाणार नाही.”\n“समीरही हुंडाविरोधी आहे आणि त्याला तशीच कट्टर मताची मुलगी पत्नी म्हणून हवी होती. त्याच्या ह्या अटीमुळेच मला तुमच्याशी असं विचित्रपणे वागावं लागलं.\nलवकरच पुढल्या तयारीला लागूया सगळे\nकाही शब्द गाळले की छान शशक\nकाही शब्द गाळले की छान शशक झालं....\n“परांजपे, समीरलाही राधिका पसंत आहे, आमचा आधीपासूनच होकार होता”\n तैयारीला सुरूवात करावी लागणार..”\n“आपण देण्याघेण्याबद्दलही आताच चर्चा करून घ्यायला हवी.”\n मी हुंड्याच्या ठाम विरोधात आहोत. हुंडा आमच्या तत्वात बसत नाही”\n“हेच की, भीक मागणार्याच्या घरात माझी मुलगी सून म्हणून जाणार नाही.”\n“दुपारच्या व्यवहाराबद्दल माफी मागतो. परंतू समीर त्याच्या हुंडाविरोधी तत्त्वांवर ठाम होता आणि त्याला त्याच तत्त्वांवर ठाम असणार्याद घरातली मुलगी पत्नी म्हणून हवी होती. त्याच्या ह्या अटीमुळे मला तुमच्याशी असं विचित्रपणे वागावं लागलं. तैयारीला आता जोरदार सुरूवात करा आणि पुन:श्च एकदा, अभिनंदन\nविपु पहा, अजून एक वर्जन दिलीय शशकची\nपण तुमच्या शब्दांतही वाचण्याची ईच्छा आहे. शक्य असल्यास ती सुद्धा टाका ना\nधन्यवाद गोल्डफिश, अंबज्ञ &\nधन्यवाद गोल्डफिश, अंबज्ञ & किल्ली\n@पद्मः माझ्या शब्दातली कथा सेव्ह केली नव्हती, सॉरी\nतुमचेही व्हर्जन अ‍ॅड करतोय.....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/102", "date_download": "2018-09-22T03:55:29Z", "digest": "sha1:NZETZDJTQP7ND5CXZ6HIIV335GSZF6OJ", "length": 28638, "nlines": 233, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "sub_categories_articles", "raw_content": "\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘द वुमन इन द विंडो’ : ‘फिल्म न्वार’चा जन्मदाता\n‘पेस्ट’ या ऑनलाइन नियतकालिकानं ऑगस्ट २०१५ मध्ये ‘फिल्म न्वार’ या शब्दप्रयोगाला ७० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त १०० सर्वोत्कृष्ट न्वार चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली, त्यात ‘द वुमन इन द विंडो’ पहिल्या क्रमांकावर होता. कदाचित त्याविषयी मतभेद होऊ शकतील. पण ‘फिल्म न्वार’ ही सिनेमाची स्वतंत्र शैली म्हणून ओळख निर्माण करण्याचं या सिनेमाचं श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकत नाही...\nद टेस्टफुल एट्थ : शंभर नंबरी व्हिंटेज टॅरँटिनो, टॅरँटिनोचा आठवा सिनेमा\nटॅरँटिनोचा सिनेमा त्याचा स्वत:चा असतो. ‘द हेटफुल एट’ त्याचा आठवा सिनेमा आहे. आणि आठपैकी आठही चित्रपटांनी ठसा उमटवणं किंवा इम्पॅक्ट सोडणं हे येरागबाळ्याचं काम नाही. यू लव्ह हिम, यू हेट हिम, बट यू कॅन नॉट इग्नोर हिम ‘द हेटफुल एट’नं टॅरँटिनोच्या अन्य चित्रपटांइतका म्हणजे रिझर्व्हायर डॉग्ज, पल्प फिक्शन, किल बिल यांच्याइतका हंगामा केला नाही. बॉक्स ऑफिसवरही त्यानं बक्कळ कमाई केली अशातला भाग नाही...\nविशेष सूचना : ‘फ्रॉम डस्क टिल डॉन’ बघण्यापूर्वी इंटरनेटवर त्याचं सविस्तर कथानक शोधून किंवा त्याचे रिव्ह्यू वाचण्याच्या भानगडीत पडू नका. थेट चित्रपटच बघा. ताजा कलम : हा चित्रपट बघण्यापूर्वी किमान तासभर काहीही खाऊपिऊ नका...\nआखिर बाप बाप होता हैं\nएखाद्याकडून फसवली गेलेली व्यक्ती त्याचा बदला घेण्यासाठी एक मोठी बोगस यंत्रणा उभी करते, मग त्याच्यावर जाळं फेकून त्या यंत्रणेत त्याला खेचते आणि त्याला फसवते... ओळखीची वाटते ना ही कल्पना हिंदी चित्रपटसृष्टीत या मध्यवर्ती कल्पनेवर दोन महत्त्वाचे सिनेमे आले. पहिला ‘ब्लफमास्टर’, दुसरा ‘खोसला का घोसला’...\nडर्टी हॅरी : मॅन विथ द नेम\n‘डर्टी हॅरी’च्या यशानंतर याच मालिकेतील ‘मॅग्नम फोर्स’, ‘द एन्फोर्सर’, ‘सडन इम्पॅक्ट’ आणि ‘द डेड पूल’ हे चार चित्रपट आले. पण त्यातल्या एकाचंही दिग्दर्शन सिगलनं केलं नाही. हे चारही चित्रपट उतरत्या क्रमानं निष्प्रभ ठरत गेले. ईस्टवूडनं ‘द डेड पूल’नंतर वयाचं कारण देत डर्टी हॅरी न साकारण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर या चित्रमालिकेची अखेर झाली...\nद वर्ल्ड इज अॅन इव्हिल प्लेस\nल्यूमेटला त्याच्या ५० वर्षांच्या कारकीर्दीत पाच वेळा ऑस्करचं नॉमिनेशन मिळालं. चार वेळा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून आणि एकदा सर्वोत्कृष्ट पटकथाकार म्हणून. प्रत्येक वेळी ऑस्करनं त्याला हुलकावणी दिली. अखेरीस स्वत:चीच शरम वाटून की, काय ऑस्कर अकॅडमीनं त्याला २००५ साली जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. जणू ऑस्करच्या लेखी ल्यूमेट आता संपला होता. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत त्याने ऑस्करला सणसणीत चपराक दिली...\nनथिंग ‘डर्टी’ अबाउट इट\nरूसो म्हणजे हॉलिवुडमधलं बडं प्रस्थ. रूसो खुर्चीतनं उठला आणि ‘चित्रपटाच्या निगेटीव्ह्ज जाळून टाका आणि इन्शुरन्सचे मिळतील तेवढे पैसे घेऊन गप्प बसा’ असं म्हणून तिथून निघून गेला. रूसोच्या या शब्दांनी त्या एग्झिक्युटीव्ह्जचा उरलासुरला धीरही खचला. स्टुडिओतल्या कोणालाच चित्रपट फारसा आवडला नव्हता. या चित्रपटाचं काही खरं नाही, असाच सगळ्यांचा सूर होता. पहिलीच निर्मिती आणि इतकी अवलक्षणी निघावी\n‘रनअवे ट्रेन’ - आज झालो मुक्त मी\nनिव्वळ थरारपट म्हणून ‘रनअवे ट्रेन’मध्ये नेहमीच्या ट्रिक्स आहेतच. चित्तथरारक कसरती आणि ते पाहून प्रेक्षक म्हणून आपली ताणली जाणारी उत्कंठा, हे सगळे नेहमीचे प्रकार ‘रनअवे ट्रेन’मध्ये आहेतच; पण हे प्रसंग म्हणजे हा चित्रपट नव्हे हॉलिवुडच्या थरारपटात असतात तशा तांत्रिक करामती यात नाहीत. शक्य तितकं वास्तव चित्रीकरण केलंय. त्यामुळेच हा थरार देखील वरवरचा न राहता मनाला भिडतो...\n‘फ्रेन्झी’ : मास्टर ऑफ सस्पेन्सचा अखेरचा मास्टरपीस\n‘फ्रेन्झी’च्या नंतर हिचकॉकने ‘फॅमिली प्लॉट’ हा अवघा एक चित्रपट केला. त्यानंतर पुढच्या चित्रपटाची जुळवाजुळव करत असतानाच, १९८० साली वयाच्या ८०व्या वर्षी त्याचं निधन झालं. त्यामुळेच हिचकॉकच्या या ‘अखेरच्या मास्टरपीस’चं सिनेइतिहासातलं स्थान मोलाचं आहे. ‘फ्रेन्झी’चा अनाहूतपणे एका गाजलेल्या मराठी चित्रपटाशी संबंध आहे. तो मराठी चित्रपट म्हणजे सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘एकापेक्षा एक’...\nएक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे...\n‘क्यू अँड ए’मध्ये वंशद्वेष कधी उघड, तर कधी अप्रत्यक्ष आहे. व्हाइट सुप्रीमसिस्ट्सच्या अरेरावी आणि अतिरेकीपणावर थेट बोट ठेवण्याचं धाडस ल्युमेट दाखवतो; पण दुर्दैवाने क्राइम थ्रिलरसारख्या सवंग ज्यॉनरच्या आवरणाखाली ल्युमेटचा हा मास्टरपीस दुर्लक्षित राहतो. कथेच्या पातळीवर थ्रिलर असलेला हा सिनेमा निव्वळ थ्रिलर न राहता त्यातून वर्चस्ववाद, वर्णश्रेष्ठत्व, वंशभेद, अहंकार यांचा जीवघेणा आविष्कार बघायला मिळतो...\nपाल्माचं झिंग झिंग झिंगाट\nत्याचा शेवटचा धो धो चाललेला सिनेमा १९९६ साली प्रदर्शित झालेला ‘मिशन इम्पॉसिबल’ होता. त्यानंतर गेल्या २० वर्षांत त्याने यशाचं तोंड पाहिलेलं नाही. २००२ साली प्रदर्शित झालेला ‘फेम फटॅल’देखील बॉक्स ऑफिसवर सडकून आपटला होता. पण आज ‘फेम फटॅल’ कल्ट सिनेमा म्हणून ओळखला जातो. पाल्माला आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर यदाकदाचित संधी मिळालीच तर आपल्या चित्रपटांच्या बाबतीत तो काही सुधारणा करेल की नाही, कल्पना नाही....\nसरळसोट चोरीचा ‘उलटसुलट’ मामला\n‘द किलिंग’ हा फिल्म न्वारमधला एक महान चित्रपट समजला जातो. त्याच्या दिग्दर्शकाचा हा तिसरा चित्रपट. त्या आधीच्या दोन चित्रपटांमध्ये तो स्वत:ची शैली आणि स्वत:चा आवाज शोधण्यासाठी धडपडत होता. ‘द किलिंग’मध्ये त्याला तो सापडला. त्यामुळेच हा चित्रपट त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट समजला जातो. चित्रपटात जशी प्रसंगांच्या उलटसुलट क्रमाची गंमत आहे, तसंच काहीसं दिग्दर्शकाच्या प्रत्यक्ष आयुष्यात घडलं....\nनॉट सो सिंपल : ब्लड सिंपल\nजोएल आणि एथन या कोएन ब्रदर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या द्वयीचा हा पहिलाच चित्रपट. चित्रपट बनवायला पैसे नव्हते म्हणून दोघांनी आधी या चित्रपटाचं एक ट्रेलर बनवलं आणि जवळपास वर्ष-दीड वर्षं विविध लोकांना ते ट्रेलर दाखवून कसेबसे १५ लाख डॉलर उभे केले. पण दोघांची मेहनत फळाला आली. बॉक्स ऑफिसवर त्यावेळी हा चित्रपट फारसा चालला नाही, पण सनडान्स चित्रपट महोत्सवात चित्रपटाला ग्रँड ज्यूरी प्राइज मिळालं. ...\nतुम्ही क्वांटिन टॅरँटिनोचे डायहार्ड फॅन आहात त्याच्या सिनेमातली हिंसा, विक्षिप्त व्यक्तिरेखा, गमतीशीर संवाद, त्याचं अफलातून टेकिंग, स्वत:ची अशी खास व्हिज्युअल स्टाइल, एडिटिंग पॅटर्न यावर तुम्ही फिदा आहात त्याच्या सिनेमातली हिंसा, विक्षिप्त व्यक्तिरेखा, गमतीशीर संवाद, त्याचं अफलातून टेकिंग, स्वत:ची अशी खास व्हिज्युअल स्टाइल, एडिटिंग पॅटर्न यावर तुम्ही फिदा आहात मग तुम्ही त्याचा ‘जॅकी ब्राउन’ अजिबात बघू नका मग तुम्ही त्याचा ‘जॅकी ब्राउन’ अजिबात बघू नका कारण यातलं काहीच ‘जॅकी ब्राउन’मध्ये नाही....\nहिचकॉकच्या रहस्यदालनाची टोपी उडवणारी गोष्ट\nनिर्माता-दिग्दर्शक-अभिनेता मेल ब्रुक्स याचा हा चित्रपट म्हणजे आल्फ्रेड हिचकॉकच्या गाजलेल्या चित्रपटांची भन्नाट पॅरडी आहे. ‘नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट’, ‘व्हर्टिगो’, ‘सायको’, ‘द बर्ड्स’, ‘डायल एम फॉर मर्डर’, ‘द 39 स्टेप्स’, ‘मरीन’, ‘फॉरेन करस्पाँडंट’, ‘रीअर विंडो’, ‘रेबेका’, ‘स्पेलबाउंड’ अशा हिचकॉकच्या असंख्य गाजलेल्या, चित्रपटकलेत मापदंड ठरलेल्या चित्रपटांवर आधारित ही पॅरडी आहे. पण या खिल्लीत कुठलाही विखार नाही....\n‘इन अ लोनली प्लेस’ : न्वार शैलीतली अटळ शोकांतिका\n‘इन अ लोनली प्लेस’ बघताना हिचकॉकच्या ‘शॅडो ऑफ अ डाउट’ची आठवण येते. एखाद्याविषयी खात्री नाही, पण नुसताच पराकोटीचा संशय आहे. आणि या संशयानंच त्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं. बरं ज्याच्याविषयी संशय आहे त्याला सगळं कळूनसवरूनही तो पुन्हा पुन्हा आत्मनाशाकडे झेपावत राहतो. त्यामुळे त्याचं यश आणि व्यक्तिगत आयुष्य झाकोळून जातं. पण तो स्वभावापुढे हतबल आहे आणि नायिका परिस्थितीपुढे....\nथरार, रहस्य, विनोदाची अफलातून भेळ\n‘स्टॅलाग 17’ हा बिली वाइल्डरचा हा भन्नाट सिनेमा कमाल आहे. म्हटलं तर तो युद्धकैद्यांचं आयुष्य दाखवणारा, त्यांची कुतरओढ, घालमेल दाखवणारा चित्रपट आहे, म्हटलं तर कॉमेडी आहे, म्हटलं तर सस्पेन्स देखील आहे. ‘स्टॅलाग 17’ला कुठल्याच एका मापात बसवता येत नाही. मुळात युद्धकैद्यांवर आधारित इतका तुफान हास्यस्फोटक सिनेमा करण्याची कल्पनाच भारी आहे...\nड्रेस्ड टु किल : व्हिंटेज ब्रायन ड पाल्मा\n‘ड्रेस्ड टु किल’ हा ड पाल्माच्या थ्रिलर मालिकेतला धमाल चित्रपट आहे. टिपिकल ‘हू डन इट’ पद्धतीचा हा चित्रपट नाही. त्यामुळेच रहस्यमय असूनही पुन्हा पुन्हा पाहताना कुठली अडचण येत नाही. उलट ड पाल्माने आता जवळपास निवृत्ती घेतल्यासारखी परिस्थिती असताना हा चित्रपट व्हिंटेज ड पाल्माचा पुनःप्रत्यय देणारा आहे. प्रेक्षकांचे फारसे लाड न करता, तरीही त्यांचं उत्तमपैकी मनोरंजन करेल, अशा चित्रशैलीत ड पाल्माचा चित्रपट उलगडतो....\nकेवळ हिंसा दाखवणं एवढाच ‘कॅलिफोर्निया’चा हेतू नाही. संस्कृतीची पुटंच्या पुटं चढल्यामुळे आपल्या मूळ प्रेरणांपासून दुरावलेला आजचा सोफेस्टिकेटेड मनुष्य आणि आजही या आदिम प्रेरणेला चिकटून असलेल्या त्या आदिमानवाचा प्रतिनिधी यांच्यातला हा सामना आहे. थ्रिलर, सस्पेन्स, अॅक्शन, रोड मूव्ही अशा विविध ज्यॉनरमध्ये हा चित्रपट फिरतो, पण त्याचा गाभा हा फारच उच्च दर्जाचा, मानवी वर्तणुकीच्या गुंत्याचा आहे. ...\nकळसुत्री बाहुला अर्थात ‘द माँचुरियन कँडिडेट’\nराजकीय पटलावर एखाद्या नव्या ताऱ्याचा अनपेक्षितपणे उगम झाला की, त्याच्याकडे संशयाने बघितलं जातं. सध्याचा ‘माँचुरिअन कँडिडेट’ आहे डोनाल्ड ट्रम्प. ट्रम्प रोजच्या रोज वादग्रस्त ट्विट्स करून ही खळबळ शमू न देण्याची खबरदारी घेत आहेत. निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर किती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली हे सर्वश्रुत आहे. ट्रम्प हे ‘मांचुरियन कँडिडेट’ आहेत, असा रश्दींचा दावा होता. आता बोला\n‘द केन म्युटिनी’ : अपरिहार्य बंडाची करुण कहाणी\n‘द केन म्युटिनी’ प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांत बोगार्टने मृत्यूला कवटाळलं. सिगरेट आणि दारूचा शौकीन असलेल्या बोगार्टला कॅन्सर झाला होता, पण पडद्यावरच्याच बेदरकारपणाने प्रत्यक्ष जीवनातही वागण्याची सवय त्याला बहुधा जडली असावी. डॉक्टरकडे जाण्याच्या फंदात न पडता तो काम करत राहिला. ‘द केन म्युटिनी’तलं बंड तो जिंकू शकला नाही, तसंच मृत्यूविरुद्धचं बंड जिंकणंही त्याला शक्य झालं नाही\n‘द थर्ड मॅन’ : युद्धोत्तर ऱ्हासपर्व\nक्लायमॅक्सप्रमाणेच प्रदीर्घ असा प्री क्लायमॅक्सही चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेणारा ठरला. संपूर्ण व्हिएन्ना शहराचं सांडपाणी ज्या ठिकाणी येतं, त्या भुयारी गटारात अखेरीस लाइमची नाकाबंदी होते. शहराचा होत असलेला ऱ्हास, माणसांचं अवमूल्यन, समाजाचं अध:पतन, ढासळणारी नैतिक मूल्य या सर्वांचा अपरिहार्य शेवट अखेरीस गटारगंगेतच व्हायचा, हेच जणू यातून रीड आणि ग्रीनला दाखवायचं होतं. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/673", "date_download": "2018-09-22T04:28:52Z", "digest": "sha1:RRTAQJZ5DXIQULJ4ST6ZHO7SYZZGHD54", "length": 6911, "nlines": 125, "source_domain": "www.maayboli.com", "title": "BMM : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\n\"उदाहरणार्थ एक\" नाटक- मराठी कला मंडळ, वॉशिंग्टन डीसी.\nमराठी कला मंडळ - वॉशिंग्टन डीसी सादर करीत आहे.\nशनिवार दिनांक ६ जुलै २०१३ रोजी दुपारी ४:३० वाजता.\nRead more about \"उदाहरणार्थ एक\" नाटक- मराठी कला मंडळ, वॉशिंग्टन डीसी.\nउभ्या उभ्या विनोदः ५ जुलै सकाळी\nकार्यक्रमाबद्दल आता बरेचसे येईलच.\nRead more about उभ्या उभ्या विनोदः ५ जुलै सकाळी\n\"दिवसा तु रात्री मी\" : ४ जुलै सुयो्गचं नाटक\n\"दिवसा तु रात्री मी\" नाटकावरच्या प्रतिक्रिया.\nRead more about \"दिवसा तु रात्री मी\" : ४ जुलै सुयो्गचं नाटक\nबॄ. म्. म. मध्ये सुधारता येण्याजोग्या गोष्टी/सूचना..\nफिलाडेल्फियाचे अधिवेशन तर खूप छान झाले. ५००० लोकांना एकत्र करून कोणताही कार्यक्रम करायचा म्हणजे सोप्पे नाही. तेव्हा त्यांचे कौतुक.\nRead more about बॄ. म्. म. मध्ये सुधारता येण्याजोग्या गोष्टी/सूचना..\nहास्यपंचमी: ३ जुलै, 2009 रात्री सुयोगचा कार्यक्रम.\n३ जुलै, 2009 रात्री मराठी रंगभूमीवरचे २१ आघाडीचे कलाकार घेऊन सुयोग ने सादर केलेला कार्यक्रम : हास्यपंचमी त्याबद्दलच्या प्रतिक्रीया.\nRead more about हास्यपंचमी: ३ जुलै, 2009 रात्री सुयोगचा कार्यक्रम.\nबृहन्महाराष्ट्र अधिवेशनात मायबोलीकरांच गटग २००९\nहा बातमी फलक उघडण्याचे कारण असे की, जे मायबोलीकर बृहन्महाराष्ट्राच्या फिलाडेल्फिया येथे जुलै २, ३, ४, ५ - २००९ या दिवशी भरणार्‍या अधिवेशनाला येणार असतील त्यांनी आपली नावे, आपल्याबरोबर कोण कोण असतील, तसेच कुठल्या गावाहून किंवा रा\nRead more about बृहन्महाराष्ट्र अधिवेशनात मायबोलीकरांच गटग २००९\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-mega-food-park-3498", "date_download": "2018-09-22T04:12:08Z", "digest": "sha1:OPFOPF6Q6BPLQ2DYGKRKFJRGGAGJD7NS", "length": 22375, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, mega food park | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआधुनिक, पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मेगा फूड पार्क\nआधुनिक, पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मेगा फूड पार्क\nगणेश शिंदे, बालाजी रुद्रवार\nशुक्रवार, 1 डिसेंबर 2017\nऔद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगारनिर्मिती करणाऱ्या आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी मेगा फूड पार्कला सुरवात झाली. ही योजना औद्योगिक पार्क मॉडेलवर संकलित केली आहे आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार निश्‍चित करण्यात अाली अाहे.\nअन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकरी, प्रक्रिया उद्योजक आणि किरकोळ विक्रेत्यांना एकत्र आणून कृषी उत्पादन बाजारपेठेशी जोडण्यासाठी मेगा फूड पार्कची निर्मिती करण्यात अाली अाहे.\nऔद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगारनिर्मिती करणाऱ्या आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी मेगा फूड पार्कला सुरवात झाली. ही योजना औद्योगिक पार्क मॉडेलवर संकलित केली आहे आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार निश्‍चित करण्यात अाली अाहे.\nअन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकरी, प्रक्रिया उद्योजक आणि किरकोळ विक्रेत्यांना एकत्र आणून कृषी उत्पादन बाजारपेठेशी जोडण्यासाठी मेगा फूड पार्कची निर्मिती करण्यात अाली अाहे.\nसंकलन केंद्र, प्राथमिक प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून शेतीपासून प्रक्रियेपर्यंत आणि नंतर ग्राहक बाजारपेठेपर्यंत थेट संबंध जोडण्यासाठी मेगा फूड पार्क या योजनेची निर्मिती करण्यात अाली अाहे.\nअन्न व प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे भारत सरकार ४२ मेगा फूड पार्क उभारत आहे त्यापैकी ३५ मंजूर झालेले आहेत. पायाभूत सुविधांसह या उद्यानात १,२०० विकसित भूखंड (सुमारे १ एकरचे प्रत्येक) आहेत, जे उद्योजक अन्न प्रक्रिया आणि सहायक युनिट स्थापन करण्यासाठी त्यांना लागणारी जमीन ही त्यांना भाडे करार तत्त्वावर मिळू शकते. सध्या ३५ मंजूर मेगा फूड पार्क पैकी ८ मेगा फूड पार्क कार्यरत असून बाकीचे २७ मेगा फूड पार्क सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.\nअन्न प्रक्रियेसाठी आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करणे - कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन वाढविणे.\nअपव्यय कमी करणे(सध्याचा अपव्यय होण्याचा स्तर - सीआयजीएचईटी अभ्यासानुसार ९२,६५१ कोटी रु. अाहे)\nउत्पादक आणि प्रक्रिया उद्योजकांची क्षमता वाढवीणे.\nउत्पादनात वाढ करणे. विशेषतः ग्रामीण भागातील रोजगार वाढविणे.\nग्रेडिंग, पॅकेजिंग, वेअरहाउस, कोल्ड स्टोरेज, आयक्यूएफ, रायपनिंग चेंबर्स, क्यूसी लॅब इ. ची निर्मिती करणे.\nऔद्योगिक भूखंड, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, पाण्याची उपलब्धता विजेची गरज भागविणे इ. पायभूत सुविधा उपलब्ध करणे\nट्रेनिंग सेंटर, कॅंटीन, वर्कशॉप हॉस्पिटल इ. ची निर्मिती करणे.\nमेगा फूड पार्कची उद्दीष्टे\nपुरवठा साखळीमधील पायाभूत सुविधा, ज्यामध्ये संकलन केंद्रे, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, केंद्रीय प्रक्रिया केंद्रे, शीत साखळी आणि उद्योजकांसाठी ३०-३५ पूर्ण विकसित प्लॉटसहित अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याची सोय असते.\nमेगा फूड पार्क प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेकल (एसपीव्ही) द्वारे लागू करण्यात आला आहे जो कंपनी कायदा अंतर्गत नोंदणीकृत आहे.\nमेगा फूड पार्क प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार, राज्य सरकारची संस्था आणि सहकारी समित्यांसाठी स्वतंत्र एसपीव्ही तयार करणे आवश्यक नाही. योजना मार्गदर्शक तत्त्वांच्या अटींची पूर्तता करण्याच्या अधीन राहून, एसपीव्हीला निधी दिला जातो.\nप्रकल्प व त्यातील महत्त्वाचे घटक\nसंकलन केंद्र, प्राथमिक प्रक्रिया केंद्र (पीपीसी), मुख्य प्रक्रिया केंद्र (सीपीसी) आणि शीत साखळी सुविधा यांचा समावेश असलेल्या कार्यक्षम पुरवठा साखळीद्वारे अन्नप्रक्रिया उद्योगाची स्थापना करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.\nसंकलन केंद्र आणि प्राथमिक प्रोसेसिंग सेंटर (पीपीसी) ः या घटकांमध्ये स्वच्छता, वर्गीकरण, क्रमवारी आणि पँकिंग सुविधा, कोरड्या गोदामासाठी, थंड चेंबर्स, पिकविण चेंबर्स, रियर व्हॅन, मोबाइल प्री-कूलर, मोबाईल कलेक्शन व्हॅन्ससह विशेष थंड दुकानांसाठी सुविधा आहे.\nसेंट्रल प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी) : यामध्ये चाचणी प्रयोगशाळा, स्वच्छता, ग्रेडिंग, क्रमवारी आणि पॅकिंग सुविधा, ड्राय वेअरहाउस, प्रेशर वेंटिलेटर, वेरिएबल आर्मी स्टोअर्स, प्री-कूलिंग चेंबर, रायपनिंग चेंबर, कोल्ड रियर व्हॅन, पॅकेजिंग युनिट, इरॅडिएशन सुविधा, स्टीम स्टरिलाइझेशन युनिट्स, स्टीम जनरेटिंग युनिट्स, फूड इनक्यूबेशन व डेव्हलपमेंट सेंटर्स इत्यादीसह चेन इन्फ्रास्ट्रक्चरची उपलब्धता असते.\nसीपीसी स्थापन करण्यासाठी ५० ते १०० एकर जमीन आहे, तरीही जमिनीची वास्तविक गरज व्यवसाय योजनावर अवलंबून असेल, जी प्रत्येक विभागात बदलू शकते. वेगवेगळ्या ठिकाणी पीपीसी आणि सीसीची उभारणी करणारी जमीन सीपीसी उभारण्यासाठी जमीन आवश्यक असेल.\nप्रत्येक प्रोजेक्टमध्ये सुमारे ३०-३५ फूड प्रोसेसिंग युनिट असतील आणि २५० कोटी रुपयांची सामूहिक गुंतवणूक असेल ज्यामुळे अखेरीस ४५० ते ५०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होऊ शकेल आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष उद्दीष्ट सुमारे ३०,००० व्यक्तींची संख्या एवढे आहे.\n(संदर्भ: अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्रालय)\nसंपर्क : गणेश शिंदे, ८३२९१२८४०४\n(अन्न व्यापार व व्यवसाय व्यवस्थापन विभाग, के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)\nविकास पायाभूत सुविधा infrastructure शेती व्यवसाय व्यापार\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nप्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...\nटोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nविविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....\nप्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nरोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...\nशेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...\nप्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...\nप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता...\nपाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूधसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nमसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...\nगिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्...जळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका...\nभोंगळेंचा शुद्ध नीरेचा ‘कल्पतरू' ब्रँडमाळीनगर (ता. माळशिरस, जि.सोलापूर) येथील नीलकंठ...\nमका उत्पादनवाढ अन् प्रक्रियेलाही संधीमका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व...\nउत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते...गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/104", "date_download": "2018-09-22T03:56:05Z", "digest": "sha1:PFCPTQGHVFIQF26PZTQNUAPYXFDH2FZS", "length": 5449, "nlines": 113, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "sub_categories_articles", "raw_content": "\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n“आम्ही गावाची सुबत्ता रस्त्यावरून नव्हे तर शाळेच्या मैदानावरून ठरवतो”\nचीनमधील दहा महिन्यांच्या फेलोशिपच्या काळात तिथली इथली खेडी, रस्ते, माणसे, खानपान, संस्कृती, जीवन, स्त्री-पुरुष संबंध, एकाच अपत्याची सक्ती, छोटी कुटुंबे, छोटी घरे, श्रीमंत-गरिबांमधील भेद, तंत्रज्ञानाचा प्रभाव, अमेरिकेचे आकर्षण, रात्रजीवन सारे काही जवळून अनुभवता आले. चिनी मातीतले हे अनुभव आधुनिक, बदललेल्या, बदलू पाहणाऱ्या चीनचे आहेत... नवं साप्ताहिक सदर...दर शुक्रवारी......\nचीनमधील दहा महिन्यांच्या फेलोशिपच्या काळात तिथली इथली खेडी, रस्ते, माणसे, खानपान, संस्कृती, जीवन, स्त्री-पुरुष संबंध, एकाच अपत्याची सक्ती, छोटी कुटुंबे, छोटी घरे, श्रीमंत-गरिबांमधील भेद, तंत्रज्ञानाचा प्रभाव, अमेरिकेचे आकर्षण, रात्रजीवन सारे काही जवळून अनुभवता आले. चिनी मातीतले हे अनुभव आधुनिक, बदललेल्या, बदलू पाहणाऱ्या चीनचे आहेत... नवं साप्ताहिक सदर...दर शुक्रवारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.harkatnay.com/p/blog-page_24.html", "date_download": "2018-09-22T03:10:03Z", "digest": "sha1:HRVFU55SHMUPHGLEM67SSTNIZ7SJ4NZ2", "length": 27762, "nlines": 230, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: न्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\nमराठी ब्लॉगरांचा - किंवा हेरंब ओक यांच्या शब्दांत ‘ब्लॉगु-ब्लॉगिनींचा’ मेळावा दादरला पाच जूनच्या रविवारी होऊन गेला. त्याबद्दल ब्लॉगांवर काही लिहिलं जाईल, अशा अपेक्षेनं गेल्या दोन रविवारी काही लिहिलं नाही, पण आता मात्र थांबण्यात अर्थ नाही..\nमराठी ब्लॉगरांचा - किंवा हेरंब ओक यांच्या शब्दांत ‘ब्लॉगु-ब्लॉगिनींचा’ मेळावा दादरला पाच जूनच्या रविवारी होऊन गेला. त्याबद्दल ब्लॉगांवर काही लिहिलं जाईल, अशा अपेक्षेनं गेल्या दोन रविवारी काही लिहिलं नाही, पण आता मात्र थांबण्यात अर्थ नाही.. पाच जूनच्या त्या आठवणी नंतर वाचायला जून वाटतील दादरच्या मेळाव्याचं हे दुसरं वर्ष होतं. मे 2010 मध्ये झालेल्या पहिल्या मेळाव्यात, एकमेकांच्या ओळखी करून घेण्याचंच अप्रूप होतं. त्यानंतर होणा-या यंदाच्या मेळाव्याची माहिती ब्लॉगवरून देताना अपर्णा ( http://majhiyamana.blogspot.com/) यांनी 30 मे 2011 रोजी जुन्या आठवणीही काढल्यात- ‘‘या मेळाव्यामुळे कित्येक चेहरे आजवर फक्त ब्लॉगमुळे माहीत होते त्यांच्याशी ओळख झाली. इतरही चर्चा तिथे झाल्या आणि ब्लॉगिंगविषयी जास्त माहिती मिळाली’’ असं ‘जय हो ब्लॉगिंग’ या पोस्टमध्ये त्या म्हणतात. सुहास झेले ( http://suhasonline.wordpress.com/2010/05/10 ) हे गेल्या वर्षी कार्यकर्ते म्हणून, तर यंदा आयोजक म्हणून या मेळाव्यांत सहभागी होते. त्यांनी गेल्या वर्षीच त्या मेळाव्याबद्दल जी नोंद केलीय तिच्यातला आत्ता वाचनीय ठरणारा भाग असा..\n‘‘आत शिरताच आप, साबा, भामुं, श्रीमंत, कांचन ताई, अपर्णा, आर्यन (सोनाली) गप्पा मारत उभे होते. मग भेटी झाल्या. हळूहळू सगळेजण येऊ लागले. मी आणि सचिन त्यांची नाव पडताळून त्यांना बॅच देत होतो. एक उत्साह होता सगळ्यांच्या चेह-यावर. सगळ्यात आधी त्याची ओळख आम्हालाच होत होती आणि आम्ही अरे तू काय झकास लिहितोस / अरे या काका/ काकू.. असं स्वागत करू लागलो. ट्रेनचा गोंधळ असल्याने कार्यक्रम 30 मिनिटे उशिरा सुरू झाला आणि कांचन ताईने माइक चा ताबा घेऊन छोटं प्रास्ताविक केलं. मग सगळे ब्लॉगर्स एक एक करून आपली थोडक्यात ओळख करून देऊ लागले’’.\nया लिखाणातली आपुलकी जाणवल्याशिवाय राहात नाही. मेळाव्याचे पहिल्या वर्षीपासूनचे आयोजक महेंद्र कुलकर्णी यांनी गेल्या वेळी ओळख करून घेण्याचा उत्साह अधिक होता आणि यंदा ओळखी घट्ट झालेल्या आहेत, असा मुद्दा त्यांच्या ‘काय वाट्टेल ते’ या ब्लॉगवर (दुस-या मेळाव्याबद्दलच्या पोस्टमध्ये) मांडला आहे, तो वाचताना सुहास, अपर्णा यांच्या नोंदींची आठवण येतेच.\nयंदाच्या मेळाव्यात काय झालं, याचा छोटेखानी अहवाल श्रेया यांनी ‘माझीमराठी’ (http://majhimarathi.wordpress.com/2011/06/06 ) या ब्लॉगवर ठेवला आहे. पोस्टचं नाव ‘मराठी ब्लॉगर्स मेळावा- 2011’ इतकंच असल्यानं हा अहवाल आहे, मुद्देसूदपणे कुणीतरी माहिती लिहायलाच हवी होती ते काम श्रेया यांनी संवेदनशीलतेनं केलंय, याबद्दल बरं वाटतं. ब्लॉग-कॉपीराइटचा आदरच ‘ब्लॉगार्क’ हे सदर करत असल्यानं एकाच ब्लॉगवरल्या एकाच नोंदीमधला 30 टक्क्यांहून अधिक मजकूर जसाच्यातसा ‘प्रहार’मध्ये उद्धृत करू नये, असा शिरस्ता एरवी पाळला जातो. मात्र इथे श्रेया यांनी शब्दांत टिपलेला मेळावा कसा होता, हे सांगण्यासाठी ‘ब्लॉगार्क’च्या नियमाला अपवाद केला जाणार आहे. मेळाव्याला ‘‘मिडीयावाल्यांची गरज नव्हती. कारण वेगवेगळ्या माध्यमांद्वारे ब्लॉगर्सच्या लिखाणाची दखल मिडीया घेत असतंच.’’ असं त्यांनी म्हटलं असल्यानं, ब्लॉगार्कच्या माध्यमाद्वारे मेळाव्याची दखल घेणं त्यांना नापसंत असणार नाही, असं गृहीत धरता येईल.\nश्रेया यांच्या अहवालातला काही भाग असा :\n‘‘बहुतेकांचे ब्लॉग आधीच माहीत असल्याने प्रत्येकाने आपल्या ब्लॉगची ओळख थोडक्यात करून दिली. लीना मेहेंदळे यांनी एक महत्वाचा मुद्दा असा मांडला की, प्रत्येक ब्लॉगरने आपला एक फोटो आणि ईमेल आयडी आपल्या ब्लॉगवर अवश्य लावावा ज्यामुळे आपण कोणाचा ब्लॉग वाचतो आहोत हे कळेल आणि त्या व्यक्तिशी खाजगी संपर्क करायचा झाल्यास ईमेल द्वारे करता येईल. 2010 च्या ‘स्टार माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या त्या एक परीक्षक असल्याने त्यांची ही सूचना निश्चितच उपयुक्त आहे असे मला वाटते. आलेली सगळीच मंडळी काही ब्लॉगर्स नव्हती. खास गोव्याहून हेमंत दाभोळकर म्हणून एक वाचक आले होते. त्यांनी त्यांच्या अपघाताच्या काळात बरेचसे मराठी ब्लॉग्स वाचले आणि तो एक मोठा विरंगुळा त्यांना त्या काळात होता असे नमूद केले. सुनील सामंत, सुभाष इनामदार यांच्यासारखे प्रकाशन माध्यमाशी निगडीत असणारे ब्लॉगर्स देखील इथे उपस्थित होते. नेटभेटच्या सलील चौधरींनी; ब्लॉगर्सच्या मदतीकरता नेटभेट नावाने सुरू केलेल्या ब्लॉगला आता वेब डिझायिनग,ई कॉमर्ससारखी फळे लागल्याचे सांगितल्यावर एका मराठी माणसाचा या क्षेत्रात बसलेला जम पाहून अभिमान वाटला.’’\nदुस-या सत्रात ब्लॉगरांचे कॉपीराइट आणि अन्य कायद्यांची चर्चा झाली, तेव्हा कायदेतज्ज्ञ राजीव फलटणकर यांनी ब्लॉगर्सना वेळोवेळी आवश्यक ती मदत विनामूल्य करण्याचे मान्य केल्याचं श्रेया लिहितात. सुभाष इनामदारांनी मराठी ब्लॉगर्सचा एखादा संघ स्थापून सध्या अस्तित्वात असलेल्या ब्लॉग्जना क्रमवारी देण्याचा मानस व्यक्त केला, असा उल्लेख श्रेया यांनी केला आहेच, शिवाय, ‘‘‘एकाच ठराविक विषयावरचे ब्लॉग्ज फारच कमी असतात. अशा वेळी त्यांना कोणत्या क्रमवारीत स्थान द्यायचे ते योग्य की अयोग्य हे कोण ठरवणार ते योग्य की अयोग्य हे कोण ठरवणार ’ असे काही मुद्दे विशाल रणदिवे यांनी उपस्थित केले आणि ही गोष्ट अशक्य असल्याचे म्हटले.’’ हा चर्चेतला तपशीलही दिला आहे.\n‘‘लीना मेहेंदळे यांनी याचसंदर्भात. ‘अजूनही बहुतेक ब्लॉग्जवर प्रेमकविता, प्रेमकथा यांनाच स्थान दिलं जातं. वेगळ्या विषयावरचं काही लिहिलं जात नाही’, अशी खंत व्यक्त केली.’’ असं श्रेया आवर्जून लिहितात, पण -\n‘‘रामदास यांनी मात्र.. ‘या मेळाव्याला चळवळ असे म्हणू नये. काळाच्या ओघात जे काही टिकून रहायचे ते राहिलंच असे सांगून; गेल्या तीन वर्षातल्या काही दिवाळी अंकांनी त्यांच्या अंकाकरता घेतलेले साहित्य हे ब्लॉ्गर्सचे होते’ हे निदर्शनास आणून दिले.’’\n‘‘देवकाकांनी ‘‘बझ ग्रुप’च्या मदतीने निर्मिलेल्या ‘जालरंग प्रकाशना’चा आणि त्यायोगे प्रकाशित केलेल्या ई अंकांचा उल्लेख करून ‘केवळ लिखित साहित्य हेच साहित्य न धरता.. लिहिता न येणा-यांनी. आपले अनुभव ध्वनीमुद्रित/ध्वनीचित्रमुद्रित करून मांडले तरी देखील ती साहित्य सेवाच होईल’ असा दिलासा दिला.’’ ही त्यापुढली चर्चा सकारात्मक ठरते.\nविशेषत: प्रमोद देव (देवकाका) यांची सूचना मननीय आहे. ब-याच ब्लॉगरना ‘काय लिहू’ असा प्रश्न पडतो - काहीजण हा प्रश्न पडल्याची कबुलीच देतात, काही ब्लॉग महिनोन्महिने निष्क्रिय झाल्यानं हा प्रश्नच अधोरेखित होतो. त्यापेक्षा तुमच्याकडे सांगण्यासारखे- लोकांपर्यंत जावेत असे अनुभव आहेत की नाही’ असा प्रश्न पडतो - काहीजण हा प्रश्न पडल्याची कबुलीच देतात, काही ब्लॉग महिनोन्महिने निष्क्रिय झाल्यानं हा प्रश्नच अधोरेखित होतो. त्यापेक्षा तुमच्याकडे सांगण्यासारखे- लोकांपर्यंत जावेत असे अनुभव आहेत की नाही असल्यास ते ‘लिहिले’च पाहिजेत असं कुठेय, हा मुद्दा देव यांनी मांडला असावा, असं श्रेयाचं लिखाण वाचून वाटू लागलं.\nसांगण्याजोगा अनुभव आणि ते सांगण्यासाठीचा लेखकीय ‘प्रेझेन्स ऑफ माइंड’ यांमुळे वाचनीय ब्लॉग लिहिणा-या हेरंब ओकचंच http://www.harkatnay.com/2011/06/blog-post.html) उदाहरण पाहा : न्यूजर्सीत राहिल्यानं मेळावा मिस करणा-या हेरंबकडे .. भारतात आणि मेळाव्यालाही जाण्यासाठी निघता-निघता रोहन (चौधरी) त्याच्याकडे एक रात्र राहून गेला, तेवढय़ा भेटीचा वृतान्त रोहननं ‘मराठी ब्लॉगर्स मेळावा- न्यूजर्सी शाखा’ अशा नावाच्या नोंदीत दिला आहे) त्याच्याकडे एक रात्र राहून गेला, तेवढय़ा भेटीचा वृतान्त रोहननं ‘मराठी ब्लॉगर्स मेळावा- न्यूजर्सी शाखा’ अशा नावाच्या नोंदीत दिला आहे वाचता-वाचता कळतंच की, हा मेळावा वगैरे काही नव्हता- दोन ब्लॉगर मित्र भेटले, इतकंच. ऊनोक्ती आणि अतिशयोक्ती (न्यूजर्सी शाखा वगैरे) हे दोन्ही अलंकार या पोस्टमध्ये दिसतात, नाही दिसले तरी लिखाण आवडतंच.\nअसो. कुणा एकाच्या स्तुतीसाठी हे लिखाण नाही. सर्वजण मिळून काही करताहेत, याचं कौतुक आहे आणि न आलेले अनेक जण यात सहभागी आहेतच. दादरच्या दुस-या मेळाव्याच्या निमित्तानं एक गोष्ट फारच चांगली झाली ती म्हणजे ‘मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्या’चा सर्वसमावेशक ब्लॉग सुरू झाला (http://marathibloggersmeet.blogspot.com/ ) सर्वसमावेशक ब्लॉग .. ही प्रस्तावना जशीच्यातशी वाचा :\nमराठी ब्लॉगर्स केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात व भारताबाहेरही आहेत. 2010 साली पुणे व मुंबई येथे दोन ब्लॉगर्स मेळावे झाले, त्यानंतर महाराष्ट्रातील इतर शहरांमधेही ब्लॉगर्स मेळावे भरवले जावेत, अशा आशयाचे प्रस्ताव येऊ लागले. भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात व भारतातील प्रत्येक राज्यात मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा आयोजित केला जाऊ शकतो, या गोष्टीची जाणीव ठेवून हा ब्लॉग बनवला आहे. जेणेकरून सर्व शहरातील मराठी ब्लॉगर्स मेळाव्याची माहिती एकाच ठिकाणी संकलित होईल व इतर शहरांतील ब्लॉगर्सनाही त्याची इत्यंभूत माहिती मिळू शकेल. ब्लॉग मेळाव्याच्या आयोजकांना या ब्लॉगचे व्यवस्थापक म्हणून त्या-त्या वर्षी काम पाहता येईल. यापूर्वी भरलेल्या दोन ब्लॉगर्स मेळाव्यांची सचित्र महिती काही दिवसांतच संकलित करून इथे प्रकाशित करण्यात येईल.\nते काही दिवस कधी उलटणार, याची वाट पाहणंच आपल्या हाती आहे. तूर्तास या मजकुरासोबतचा फोटो सुहास झेले यांनी पिकासावर टाकला होता, तो इथं ढापलाय.. अगदी ‘आतल्यासहित माणूस’कार नीरजा पटवर्धन म्हणतात त्याप्रमाणे, ब्लॉगरांनाही आपण कुणाचा तरी फोटो उचलून कॉपीराइटचा अवमान करतोच आहोत याची कल्पना नसते, तसंच\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/inadequate-shrubs-critical-illness-118090500023_1.html", "date_download": "2018-09-22T03:03:17Z", "digest": "sha1:RMCYQKJJ32NY7KLNVJGAQ6K6M3XGGAAJ", "length": 10852, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सावधान! अपुर्‍या झोपेुळे गंभीर आजार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n अपुर्‍या झोपेुळे गंभीर आजार\nझोप पूर्ण न झाल्यामुळे फक्त दुसर्‍या दिवशी आळस व थकलेचेच वाटत नाही तर एका व्यापक दृष्टीने ते लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांसाठीही कारणीभूत ठरू शकते. एका ताज्या अध्ययनातून हा दावा करण्यात आला आहे. सायन्स डव्हान्सेस जर्नलमध्ये प्रसिद्ध या अध्ययनानुसार झोप पूर्ण न झाल्याने डीएनएच्या कार्यप्रणालीमध्ये बदल होतो. त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात चरबी जमा होऊ लागते. एका रात्री पुरेशी झोप मिळाली नाही तर स्नायू छोटे होऊ लागतात आणि चरबी वेगाने जमा होऊ लागते. दुसरीकडे अनेकजण रात्री उशिरा जेवण करणे सकाळी थकव्यामुळे व्यायाम न करणे यास लठ्ठपणाचे कारण समजतात. शास्त्रज्ञांनी या आधीही अपुर्‍या झोपेचा वजनवाढीसोबत संबंध जोडला होता. मात्र त्यामागील मूळ कारण ते स्पष्ट करू शकले नव्हते. आता त्यास शरीराच्या जैविक घड्याळासोबत जोडून सहजपणे समजले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्यावेळी शरीर थकलेले असते, तेव्हा ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकत नाही. अशा स्थितीत टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. या संशोधनामुळे भविष्यात गंभीर आजारांपासून सुटका करण्याचा रस्ता खुला होईल. लठ्ठपणामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो. यामुळे कर्करोग व पक्षघाताचीही शक्यता वाढते. शरीरात वाढलेली चरबी जगभरात मृत्यूचे कारण ठरत आहे व अपुरी झोप चरबीस आमंत्रण देते.\nआपण डाउनलोड तर नाही केले हे अॅप\nखास मान्सूनसाठी फॅशन टिप्स\nBeauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा\nसाखरेमुळे होणारे पाच नुकसान\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nसंधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.\nअल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय\nजसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...\nआरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा\nआवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...\nप्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/105", "date_download": "2018-09-22T03:56:44Z", "digest": "sha1:SD2QKCFXPKRH63ZUX6MZELDFDO5VOBHU", "length": 10256, "nlines": 137, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "sub_categories_articles", "raw_content": "\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\n२०१६मधल्या राजकीय-सामाजिकदृष्ट्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटनांबाबत भाष्य होतच राहील. ते व्हावंच. माझ्यासाठी हे वर्ष माझा आंतरिक प्रवास अधिक वेगाने सुरू होण्याचं वर्ष होतं. ‘ज्ञान अमर्याद आहे, जाणीव प्रवाही आहे आणि त्यामुळे आपण कायमच प्रवासात असणार आहोत’, हे या वर्षातलं माझं मुख्य शिक्षण होतं\n२०१६ या वर्षाने हतबल केलं असं असं की...\n२०१६ या वर्षानं जितकं हतबल केलं, तितकं कोणत्याच वर्षाने केलं नाही. सर्वसामान्यांपासून ते उच्च स्थानावर असणाऱ्या सर्व लोकांपर्यत या वर्षानं थेट प्रश्न उभे केले आहेत. या वर्षाची नोंद कायम इतिहासात घेतली जाईल, इतकी व्यवस्था या वर्षाने निश्चितच केली आहे. मध्यपूर्वेतील परिस्थितीत आणि आज आपल्या अवतीभवती जे काही चाललंय, त्यात काय वेगळं आहे तिथं जी स्थिती आहे तशीच कमी-अधिक आपल्या देशातही आहे....\nपोप फ्रान्सिस : जगातला सर्वाधिक वंदनीय धर्मगुरू\nरोमन कॅथॉलिक चर्चचे २६६वे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी रोमन कॅथॉलिक पंथामध्ये जी सुधारणांची नि:शब्द क्रांती सुरू केली आहे, तिची प्रसारमाध्यमांनी पुरेशी दखल घेतलेली नाही. जगभर धार्मिक उन्माद वाढत असताना पोप फ्रान्सिस रोमन कॅथॉलिक पंथाच्या धर्मगुरू-परंपरेला फाटा देत धर्मसुधारणा करू पाहत आहेत, नवे बदल घडवू पाहत आहेत. पूर्वसुरींच्या चुकांबद्दल माफी मागत आहेत...\nखरे स्वातंत्र्य हे स्खलनाचे स्वातंत्र्य असते\nस्वातंत्र्ये दोन प्रकारची असतात. आपले किंवा इतरांचे आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी धडपड करण्याच्या मोकळिकीला ‘उन्नतीचे स्वातंत्र्य’ म्हणता येईल. गांधीजींची स्वराज्याची कल्पना अशा प्रकारची होती. त्याउलट, गर्हणीय किंवा स्वतःला हानिकारक कृत्ये करण्याच्या मोकळिकीला ‘स्खलनाचे स्वातंत्र्य’ म्हणता येईल. आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यांना शिक्षा न देण्याची मागणी हा या प्रकारच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार आहे....\n१०० कोटीच्या ‘सैराट’साठी पॉपकॉर्न भाजताना...\nपुस्तकी ज्ञान घेऊनच किंवा पदव्या घेऊनच चांगला फिल्ममेकर बनतो असं नाही, पण इतरांची कामं पाहून, सल्ले घेऊन, सराव करून संपूर्ण ज्ञानाकडे किमान वाटचाल तरी करणं आपल्या हातात आहे. नाहीतर प्रदर्शित होऊन आपटलेल्या सिनेमांच्या रांगेत नव्हे, तर चित्रीकरण सुरू असतानाच गुंडाळलेल्या चित्रपटांचा इतिहास आपल्या खात्यावर जमा होईल... आणि स्वप्नातल्या १०० कोटीच्या सिनेमाचे पॉपकॉर्न कच्चेच राहतील....\nआता न्यायसंस्थेबद्दलही संशय निर्माण होऊ लागला आहे\nएक दिवस संपून दुसरा सुरू होतो. एक महिना संपून दुसरा सुरू होतो. तसंच एक वर्ष संपून दुसरं सुरू होतं. त्याला शके म्हणा नाही तर इसवी सन म्हणा काळ त्याच्या गतीनं बदलत असतो. त्यामुळे नववर्षाचं स्वागत करताना आपल्या मनाशी मागील वर्षातलं काय काय ठेवायला हवं आणि काय काय विसरायला हवं याची (ढोबळ का होईना) यादी करणं आवश्यक आहे. तशी ती करता आली तर आपण काही एक निष्कर्षापर्यंत येऊ शकतो. त्यासाठीचं हे अल्पकालीन सदर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-09-22T03:13:18Z", "digest": "sha1:AJLLOBFGLZJY5Z5CDXS6WCKHFT6MDH4T", "length": 10843, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रिन्स हॅरी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nप्रियांकाच्या आई आणि सासूनं केला डान्स, व्हिडिओ व्हायरल\nआता तर एक व्हिडिओ बाहेर आलाय. त्यात दोघी विहिणी डान्स करतायत. म्हणजे निकची आई आणि प्रियांकाची आई मधू चोप्रा पंजाबी गाण्यावर नाच करतायत.\nप्रियांका चोप्राच्या लग्नात सामील होणार 'ही' शाही जोडी\nमुंबईच्या 'या' एनजीओला मिळालं ब्रिटनच्या शाही लग्नाचं गिफ्ट\nप्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम लोकांच्या भेटीला\n#RoyalWedding : प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही विवाहाची लगीनघाई\nप्रिन्स हॅरीच्या लग्न सोहळ्याचा आनंद लुटणार मुंबईचे डबेवाले, देणार हे खास गिफ्ट\nशाही जोडप्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/asian-games-2018-indonesia-day-2-live-updates-1734566/", "date_download": "2018-09-22T03:41:17Z", "digest": "sha1:RDYT7GPIOB3FW4QCGIWLJHORF5YWKGNR", "length": 21820, "nlines": 273, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Asian Games 2018 Indonesia Day 2 Live Updates| विनेश फोगटला सुवर्णपदक कुस्तीत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nAsian Games 2018 : कुस्तीपटू विनेश फोगाटला सुवर्ण; नेमबाजपटू दिपक कुमार, लक्ष्यची ‘रौप्य’कमाई\nAsian Games 2018 : कुस्तीपटू विनेश फोगाटला सुवर्ण; नेमबाजपटू दिपक कुमार, लक्ष्यची ‘रौप्य’कमाई\nदुसऱ्या दिवसाच्या खेळाचे लाईव्ह अपडेट्स\nविनेश फोगटची इंडोनेशियात ऐतिहासिक कामगिरी\nआशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत विनेशने जपानच्या युकी आईरीवर मात केली. या विजयासह विनेश आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली. पहिल्या डावात विनेशने बेसावध असलेल्या जपानच्या आईरीला चितपट करण्याचा प्रयत्न केला. विनेशचा हा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरीही यातून तिने ४ गुणांची कमाई करत आघाडी मिळवली. मात्र दुसऱ्या डावात अखेरच्या सेकंदांमध्ये विनेशने जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चीतपट करत सामना आपल्या नावावर केला. याआधी कुस्तीत भारताला बजरंग पुनियाने सुवर्णपदक मिळवून दिले होते.\nआशियाई खेळांच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय नेमबाजांनी पदकं मिळवण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीत भारताच्या लक्ष्य शेरॉनने रौप्य पदकाची कमाई केली आहे. आजच्या दिवसातलं भारताचं नेमबाजीतलं हे दुसरं पदक ठरलं आहे. भारताच्या मानवजीत सिंह संधूने ट्रॅप नेमबाजीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र पदकांच्या शर्यतीमधून त्याला बाहेर पडावं लागलं. लक्ष्यने मात्र संयमी खेळ करत अंतिम दोघांमध्ये आपलं स्थान कायम राखत, भारताला आणखी एका पदकाची कमाई करुन दिली. आजच्या दिवसातलं नेमबाजीमधलं भारताचं हे दुसरं रौप्यपदक ठरलं आहे. आज सकाळी दिपक कुमारने १० मी. एअर रायफल प्रकारात भारताला रौप्य पदकाची कमाई करुन दिली होती.\nत्यामुळे भारताची पदकांची संख्या एकूण ५ झाली असून त्यात २ सुवर्ण आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे.\nभारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर\nट्रॅप नेमबाजीत भारताच्या लक्ष्य शेरॉनने रौप्य पदकाची कमाई केली. अंतिम फेरीत भारताच्या मानवजितसिंह संधूनेही स्थान मिळवलं होतं, मात्र उत्तरार्धात संंधूची कामगिरी खालावल्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेला. आजच्या दिवसातलं भारताचं नेमबाजीमधलं हे दुसरं पदक ठरलं आहे.\nनेमबाजी - १० मी. एअर रायफल\nभारताच्या दिपक कुमारची १० मी. एअर रायफल प्रकारात रौप्य पदकाची कमाई. रवी कुमार चौथ्या स्थानावर\nभारताने इंडोनेशियाविरुद्ध १७-० असा धडाकेबाज विजय मिळवला. आशियाई स्पर्धांमधील हा भारताचा सर्वात मोठ्या फरकाचा विजय ठरला.\nमहिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिला कांस्य पदकाच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर कोरियाच्य रिम जोंग सिंग हिने साक्षीचा ४-१ ने पराभूत केले. त्यामुळे साक्षीचे कांस्यपदक हुकले\n५७ किलो वजनी गट महिला कुस्ती\nकांस्यपदकाच्या लढतीत पुजा धांडा पराभूत\nविनेश फोगाटला सुवर्णपदक, एशियाडमध्ये कुस्तीत सुवर्णपदक मिळवणारी विनेश पहिली भारतीय महिला\nअंतिम फेरीत विनेशने जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं आहे.\nभारतीय पुरुष संघाची हाँगकाँगवर २७-२५, २५-२२, २५-१९ ने केली मात\nएकेरीच्या सामन्यात भारताच्या प्रंजेश गुणशेखरनची इंडोनेशियाच्या रफिकीवर ६-२, ६-० ने मात. महिला दुहेरीत भारताच्या अंकिता रैना-प्रार्थना ठोंबरेची पाकिस्तानच्या जोडीवर ६-०. ६-० ने मात\nउपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाची भारतावर ३-१ ने मात. भारताकडून एच. एस. प्रणॉयने जिंकला एकमेव सामना\nकुस्ती पुरुष - सुमीत मलिक कांस्यपदकासाठी खेळणार\n१२५ किलो वजनी गटात सुमीत मलिकने आपला सामना जिंकलेला असून तो आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे.\nकबड्डी पुरुष - दक्षिण कोरियाकडून भारत पराभूत\nआशियाई खेळांच्या साखळी सामन्यात माजी विजेत्या भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. दक्षिण कोरियाने भारतावर अटीतटीच्या लढाईत २४-२३ अशी मात केली. भारतीय संघासाठी हा धक्कादायक निकाल मानला जातो आहे.\nभारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर\nट्रॅप नेमबाजीत भारताच्या लक्ष्य शेरॉनने रौप्य पदकाची कमाई केली. अंतिम फेरीत भारताच्या मानवजितसिंह संधूनेही स्थान मिळवलं होतं, मात्र उत्तरार्धात संंधूची कामगिरी खालावल्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेला. आजच्या दिवसातलं भारताचं नेमबाजीमधलं हे दुसरं पदक ठरलं आहे.\nमहिला कुस्ती - विनेश फोगट अंतिम फेरीत दाखल\n५० किलो वजनी गटात विनेश फोगटने भारतासाठी एक पदक निश्चीत केलं आहे. उपांत्य फेरीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर १०-० ने मात करत विनेश अंतिम फेरीत दाखल\nभारताला धक्का, साक्षी मलिक उपांत्य सामन्यामधून बाहेर\nसुवर्णपदकाच्या शर्यतीत असलेल्या साक्षी मलिकला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अखेरच्या काही सेकंदांमध्ये बचाव न करता आल्यामुळे साक्षी कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडून पराभूत\n- विनेश फोगट, पुजा धांडा आपापल्या वजनी गटात उपांत्य फेरीत दाखल. पिंकीला मात्र पराभवाचा धक्का. साक्षी मलिक उपांत्य फेरीत दाखल. - उपांत्य फेरीत पुजा धांडा पराभूत\nभारताच्या सीमा तोमरचा निराशाजनक खेळ, अंतिम फेरीतून सीमा बाहेर\n५७ किलो वजनी गटात भारताच्या पुजा धांडाची थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर १०-० ने मात. ५३ किलो वजनी गटात भारताच्या पिंकीलाही पराभवाचा धक्का\n१२५ किलो वजनी गटात भारताचा सुमीत इराणच्या परवेझकडून १०-० ने पराभूत\nभारताच्या विनेश फोगटची ५० किलो वजनी गटात चीनच्या सुन यानवर मात.\nभारतीय पुरुष संघाची मलेशियावर ४५-१९ ने मात\nबॅडमिंटन - महिला सांघिक\nआश्विनी पोनाप्पा - पी. व्ही. सिंधूचा दुहेरी सामन्यात पराभव. उपांत्यपूर्व सामन्यात जपानकडून भारतीय महिलांचा संघ ३-१ ने पराभूत\n१० मी. एअर रायफल - महिला\nभारताची अपुर्वी चंदेला अंतिम फेरीतून बाहेर. नेमबाजीत आणखी एका हक्काच्या पदकाला भारत मुकला\nभारताच्या अंकिता रैनाचा पुढच्या फेरीत प्रवेश\nभारतीय महिलांची साखळी सामन्यात थायलंडवर ३३-२३ ने मात\n'फुलराणी' सायना नेहवालला सलामीच्या सामन्यात पराभवाचा धक्का\nसायना नेहवालला जपानच्या नोझुमी ओकुहाराने २१-११, २३-२५, २१-१६ अशा सेट्समध्ये पराभव केला.\nनेमबाजी - १० मी. एअर रायफल\nभारताच्या दिपक कुमारची १० मी. एअर रायफल प्रकारात रौप्य पदकाची कमाई. रवी कुमार चौथ्या स्थानावर\nनेमबाजी - १० मी. एअर रायफल\nभारताचे दिपक कुमार आणि रवी कुमार हे नेमबाज अंतिम फेरीत दाखल. भारताची पदकाची आशा वाढली\nभारताचा दुष्यंत सिंह लाईटवेट स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत दाखल\n५० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात भारताच्या श्रीहरी नटराज प्राथमिक फेरीत यशस्वी, ८०० मी. फ्रिस्टाईल प्रकारात भारताचा अद्वैत पहिल्या फेरीत तिसऱ्या स्थानावर\nभारताच्या पी. व्ही. सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीवर सरळ दोन सेट्समध्ये मात करत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. सिंधूने यामागुचीचा २१-१८, २१-१९ असा पराभव केला.\nAsian Games 2018 : नोकरी टिकवायची असल्यास कामगिरी सुधारा; हॉकी इंडियाची प्रशिक्षकांना तंबी\nAsian Games 2018 : ओडीशा सरकारकडून ४ महिला हॉकीपटूंना १ कोटींचं बक्षीस\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://nmm.co.in/price-year2.php", "date_download": "2018-09-22T02:51:00Z", "digest": "sha1:H3XKOWTUTEWQ2265URHB26XHP7RQ6W77", "length": 4383, "nlines": 82, "source_domain": "nmm.co.in", "title": "Naik Maratha Mandal Mumbai NMM", "raw_content": "इ १२ वी पुढिल शिक्षणाकरीता शिश्यवृत्ती दाते\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nश्री. विलास रोहिदास कुमठेकर\nश्री. दिलीप विश्वनाथ पालकर\nपिताश्री स्व. विश्वनाथ पालकर\nश्री. विजया अ. मांजरेकर\nस्व. वसंत शंकर वेंगुर्लेकर\nश्री. संतोष मधुकर रेडकर\nस्व. मधुकर डी. रेडकर\nव स्व. सुनिती म. रेडकर\nश्रीम. चारुशीला विठ्ठल आरोंदेकर\n१२ वी नंतर इंजी / मेडिकल प्येरामेडिकल / सी.ए / प्रोफेन्को\nडॉ. अनिल वसंतराव पैगणकर\nमावशी स्व. शांताबाई अ. रेडकर इंजी / डिग्री / मेडिकल\nश्री. किशोर गोविंदराव सातोसकर\nइंजी / फार्मा / वैध्यकीय / सी.ए.\nश्री. उषा शरदराव वेंगुर्लेकर\nस्व. पदमश्री विठ्ठलराव रामकृष्ण वेंगुर्लेकर वैध्यकीय / इंजी.\nश्री. शैलेश रमेश पेडणेकर\nपिताश्री स्व. रमेश वसंत पेडणेकर इंजी.\nश्री. प्रवीण राजन नाईक बंधू\nस्व. मातोश्री उषा रा. नाईक\nश्री. किशोर गोविंदराव सातोसकर\nस्व. सुखदा सुभाष सातोसकर\nश्री. सुभाष गोविंदराव सातोसकर\nवहिनी स्व. सुखदा सुभाष सातोसकर\nश्रीम. सुलभा सु. सातोसकर (बाडकर)\nस्व. सुखदा सुभाष सातोसकर\nडॉ. आरती एस. संख्ये (सातोसकर)\nस्व. रमेश कृष्णराव आरोंदेकर तांत्रिक/ वैद्यकीय/ व्यावसायिक\nश्रीम. सविता रमेश आरोंदेकर\nस्व. रामचंद्र सुंदरराव सातोसकर तांत्रिक/ वैद्यकीय/ व्यावसायिक\nश्री. वसंत रामचंद्र सातोसकर\nस्व. सीताबाई रामचंद्र सातोसकर तांत्रिक/ वैद्यकीय\nश्री. वसंत रामचंद्र सातोसकर\nभांस्व. पिताश्री विष्णु विठोबा नाईक\nमुखपृष्ठ|संस्थेविषयी|उपक्रम|आर्थिक उलाढाल|वधु वर सूचक|चित्रसज्जा|कार्यकारी मंडळ|वधु वर सूचक मंडळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/the-mother-loves-her-child/", "date_download": "2018-09-22T03:52:38Z", "digest": "sha1:BD2NGWWU4GCGLXYST2WNWFWKUM4UAJZX", "length": 6406, "nlines": 87, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "आईला आपले बाळ प्रियच असते (The mother loves her child) - Aniruddha Bapu‬", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nपरमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘आईला आपले बाळ प्रिय असतेच’ याबाबत सांगितले.\nमानवाने स्वत:ची बुद्धी बाजूला ठेवायची नसते तर ती वापरायची असते, पण कशी, तर हृदयाला धरून. जशी आई आपल्या बाळावर प्रेम करते त्याप्रमाणे. बुद्धी असतेच तिला, तिला कळत असते की आपलं बाळ इतरांपेकक्षा दिसायला, बुद्धीने कमी आहे. तिच्या बुद्धीला कळत असतेच पण म्हणून तिच्या अत:करणाला पटणारे नसते. तिच्यासाठी तिचे बाळच सगळ्यात जास्त आवडते असते. तेथे दुसरे काही आड येत नाही. दुसर्‍याच्या मुलाला आपल्या मुलापेक्षा जास्त मार्कस्‌ मिळाले त्याबद्दल चांगल्या बाईला कौतुक वाटेल परंतु तरीदेखील स्वत:च्या मुलावरच प्रेम जास्त असते.\nस्वत:चे मूल कितीही वाईट, डॅंबिस, लबाड असलं तरी त्या मुलावर आईचे प्रेम असतेच, असायलाच पाहिजे. हे लक्षात ठेवा ही प्रत्येक आई ची गोष्ट आपल्या मोठ्या आई (आदिमाता)च्या बाबतीतही खरी आहे. तिलासुद्धा आपली बाळे कशीही असली तरी प्रियच असतात, असे आपल्या बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Ha...\n‘न्हाऊ तुझिया प्रेमे – २’ बाबत सूचना...\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-government-idea-use-andhra-pattern-55171", "date_download": "2018-09-22T03:40:21Z", "digest": "sha1:QWAEEKIF4HCDUOM5JXNFHPANNENHAJXK", "length": 12394, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news Government idea to use Andhra Pattern आंध्र पॅटर्नचा अवलंब करण्याचा सरकारचा विचार | eSakal", "raw_content": "\nआंध्र पॅटर्नचा अवलंब करण्याचा सरकारचा विचार\nसोमवार, 26 जून 2017\nदोन वर्षांत शेतकऱ्यांना दिलेली मदत\nपीक नुकसान भरपाई - 11,684.79 कोटी\nपीक विमा दावा - 6905.45 कोटी\nमनरेगा अंतर्गत मजुरी - 2349.45 कोटी\nमुंबई - कर्जबाजारी राज्याच्या महसुली उत्पन्नाच्या तब्बल पन्नास टक्‍के निधी सरकारी कर्मचारी आणि कर्जाच्या व्याजावर खर्च होत असतानाच राज्य सरकारने शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे. पैशांचा हा ताळमेळ बसविण्यासाठी आंध्र प्रदेश पॅटर्नचा सरकार गांभिर्याने विचार करत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. येत्या तीन वर्षांत तीन समान हप्त्यांत ही रक्कम व्याजासह बॅंकांना दिली जाईल, म्हणजेच प्रत्येक वर्षी किमान 15 हजार कोटींची सरकारला तरतूद करावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा लागणार आहे. त्याचा 18 हजार कोटींचा बोजा तिजोरीवर पडणार असल्याने सरकारचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून पडणार आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. या वर्षअखेर 4 लाख कोटींचा टप्पा पार होईल. एकीकडे महसूलवाढीचे स्रोत वाढविण्यासाठी अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. महसुलात वाढ करण्यासाठी सरकार अनेक पर्यायांचा अभ्यास करत असले, तरी त्यात अद्याप प्रगती झालेली नाही. दुसरीकडे 1 जुलै 2017 पासून राज्यात जीएसटी लागू होत आहे. केंद्राच्या निर्णयामुळे एलबीटीची नुकसानभरपाईही मिळणार नाही. त्यामुळे मुंबईची जकात आणि अन्य 26 महापालिकांसाठी तब्बल 15 ते 16 हजार कोटींचे अनुदान राज्याच्या तिजोरीतूनच द्यावे लागणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची 34 हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. हा निधी सरकार बॅंकांना देणार आहे. मात्र, रक्कम मोठी असल्याने आंध्र प्रदेशच्या पॅटर्नचा सरकार विचार करत आहे.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sci-tech/instagram-information-download-113132", "date_download": "2018-09-22T04:12:44Z", "digest": "sha1:PJ75O6IAIC7JLU5PXTWUHTYAQYYRKT35", "length": 11000, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "instagram information download इन्स्टाग्रामवरील सर्व माहिती डाउनलोड करा! | eSakal", "raw_content": "\nइन्स्टाग्रामवरील सर्व माहिती डाउनलोड करा\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nफेसबुकच्या माध्यमातून केंब्रिज ॲनालिटिकाने केलेल्या डेटाचोरीचे प्रकरण उघड झाल्यानंतर यूजरच्या वैयक्तिक माहितीसंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यास सुरवात झाली आहे. तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल तर आता तुम्हाला हवे तेव्हा तुमची सर्व वैयक्तिक माहिती, शेअर केलेले सर्व फोटो, व्हिडिओ, प्रोफाइल, कॉमेन्ट, डायरेक्‍ट मेसेजसह अशा बऱ्याच गोष्टी डाउनलोड करून अकाउंट डिलिट करण्याचा पर्याय या ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. व्हॉट्‌सॲपसाठीही ही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्‌सॲपची मालकी फेसबुककडे आहे.\nफेसबुकच्या माध्यमातून केंब्रिज ॲनालिटिकाने केलेल्या डेटाचोरीचे प्रकरण उघड झाल्यानंतर यूजरच्या वैयक्तिक माहितीसंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यास सुरवात झाली आहे. तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल तर आता तुम्हाला हवे तेव्हा तुमची सर्व वैयक्तिक माहिती, शेअर केलेले सर्व फोटो, व्हिडिओ, प्रोफाइल, कॉमेन्ट, डायरेक्‍ट मेसेजसह अशा बऱ्याच गोष्टी डाउनलोड करून अकाउंट डिलिट करण्याचा पर्याय या ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. व्हॉट्‌सॲपसाठीही ही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्‌सॲपची मालकी फेसबुककडे आहे.\nGanesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस\nपुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी...\nतब्बल 5.66 लाख कोटी रुपयांचा चुराडा\nमुंबई - बिगर बॅंकिंग वित्त कंपन्यांच्या (एनबीएफसी) शेअर्समध्ये तुफान विक्रीमुळे शुक्रवारी (ता.21) दुपारच्या सत्रात सेन्सेक्‍स 1 हजार 127.58 अंशांनी...\nप्लॅटीनम पाठोपाठ एम्बायोत आता 15 लाखाची पॅलॅडियम कार्बनची चोरी\nमहाड - महाड औद्योगिक क्षेत्रामधील एम्बायो लिमिटेड या कारखान्यातील प्लॅटीनम चोरीचे प्रकरण गाजत असतानाच पुन्हा याच कारखान्यातून 15 लाख रूपये किमतीचे 15...\n#ChowkidarChorHai ट्रेंड टॉप टेनमध्ये\nनवी दिल्लीः ''गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा...\nसेन्सेक्स 1000 अंशांनी कोसळला\nमुंबई : बिगर बँकिंग वित्त संस्थांच्या संदर्भातील बातम्यांमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी बाजारात जोरदार विक्री केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/sara-ali-khan-birthday-celebration-at-sandeep-khosla-house-5937145.html", "date_download": "2018-09-22T03:16:50Z", "digest": "sha1:EQZIOPONQ2XIC4NNWTUYEFJTCC6EC3RF", "length": 5825, "nlines": 55, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Sara Ali Khan Birthday Celebration At Sandeep Khosla House | लेक साराच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये विना मेकअप स्पॉट झाली आई अमृता सिंह", "raw_content": "\nलेक साराच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये विना मेकअप स्पॉट झाली आई अमृता सिंह\nसैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान 25 वर्षांची झाली आहे(12 ऑगस्ट).\nएन्टटेन्मेंट डेस्क: सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान 25 वर्षांची झाली आहे(12 ऑगस्ट). डिझायनर संदीप खोसलाच्या घरी रविवारी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनमध्ये आई अमृताही सहभागी झाली. अमृता पार्टीमध्ये विना मेकअप स्पॉट झाली. अमृता यांनी डार्क ग्रे कलरचा सूट घातला होता. साराचा लहान भाऊ इब्राहिम अली खानही बहिणीच्या बर्थडेपार्टीमध्ये दिसला. पार्टीमध्ये सारा आणि इब्राहिम एकाच कारमधून पोहोचले.\nया सेलेब्सनेही एन्जॉय केली पार्टी\n- लेक साराच्या बर्थडेमध्ये वडील सैफ दिसला नाही. तर तिची सावत्र आई करीना कपूरही सेलिब्रेशनमध्ये दिसली नाही.\n- साराने 'केदारनाथ'च्या स्टार्ससोबतही बर्थडे सेलिब्रेट केला. सारा याच चित्रपटातून आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अॅक्टर सुशांत सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'केदारनाथ' व्यतिरिक्त सारा डायरेक्टर रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंहसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.\n- साराचा जन्म 12 ऑगस्ट, 1993 मध्ये झाला होता. साराने कोलंबिया यूनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पुर्ण केले आहे. आई-वडिलांप्रमाणे सारालाही बॉलिवूडमध्ये करिअर बनवायचे आहे.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://cipvl.org/33-", "date_download": "2018-09-22T03:54:42Z", "digest": "sha1:JN3MGA3EP4NQCIPXDE6BJBRFHDUYH7EB", "length": 9104, "nlines": 25, "source_domain": "cipvl.org", "title": "आर्टिकल लिविंग सर्व्हिस चा वापर वाढते का?", "raw_content": "\nआर्टिकल लिविंग सर्व्हिस चा वापर वाढते का\nआपल्या ग्राहकांनी आपल्या व्यवसायासाठी लेख विपणन वापरून फायदे असल्याची पुष्टी केली आहेकिंवा ई-कॉमर्स वेबसाइटने त्याची किंमत पटकवली आहे जेव्हा आपला लेख प्रकाशित झाला की तो बनतोइंटरनेटवर कायम वस्तू जो नेहमीच आपल्याला परत निर्देश देतो एक अचूकपणे स्पष्टसामग्री ही एक मौल्यवान कमोडिटी आहे जी आपल्याला महत्वाची स्पर्धात्मक फायदे देते.\nआपण आपल्या वैयक्तिक, व्यवसाय शोध इंजिन रँकिंग सुधारण्यासाठी इच्छित असल्यास,किंवा ई-कॉमर्स वेबसाइट, एक लेख लेखन सेवा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. उपयोग करणेया प्रकारची सेवा, आपण शोध, संपादन, लेखन,आणि च्या मजकूर सामग्री पूर्ण करण्यासाठी आवश्यक पुरावा आवश्यक माहिती वाचनउच्च दर्जाचे\n- इवान कोंवलोव, (1 9) Semaltेट चे प्रमुख ग्राहक यशस्वी व्यवस्थापकडिजिटल सेवा, आपल्या व्यवसायासाठी लेख लेख सेवा कोणत्या फायदे देते यावर अंतर्दृष्टी शेअर करते.\nजेव्हा आपण व्यावसायिक सेवा वापरता, तेव्हा आपल्यासाठी उत्कृष्ट गुणवत्ता निर्माण केले जाईल - ssd vps server.हे आपल्या ब्रॅंडमध्ये वाढ करते आणि संभाव्य ग्राहकांना एक चांगली छाप देतेआपल्या साइटच्या. व्यावसायिक लेखक आपल्या भाषेत स्पष्ट, संक्षिप्त सामग्री कशी लिहायची हे जाणून घेतात.\nलेख लिहीण्याची सेवा मूळ काम हमी. मूळ काम अतिशय महत्वाचे आहेशोध इंजिन रेंकिंग म्हणून संबंधित आहेत कारण शोध इंजिने आपल्याला दंड होईल तरत्यांनी असे ठरवले की आपण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्या लेख किंवा त्या लेखातील काही भाग कॉपी आणि पेस्ट केला आहे..\nव्यावसायिक लिखित लेख देखील गुणात्मक सामग्री प्रदान करण्यासाठी वापरले जाऊ शकतेआपले वेब पृष्ठे ग्राहकास आपल्याकडील प्रारंभीचा (केवळ एकमात्र) परिणाम मिळतोआपल्या साइटवर हे समजून घेणे, आपण निश्चितपणे आपल्या सर्वोत्तम पाऊल पुढे क्रम लावू शकताजो ग्राहक आपल्या खरेदी-विक्रीच्या पानावर नेईल त्या लिंकवर क्लिक करेल.\nव्यावसायिक लेखक आपल्या वेबसाइटवर अनुकूल करण्यासाठी प्रशिक्षित केले जातात, जे चांगले संरक्षण देतेशोध इंजिन रँकिंगमध्ये. शोध इंजिन ऑप्टिमायझेशन हे शक्य आहेआपण शिकण्यासाठी, परंतु आपला वेळ खूप मौल्यवान आहे, आणि आपण कदाचित आपल्या केंद्रित करू इच्छित असालआपल्या साइटची वैशिष्ट्ये असलेल्या व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यावर ऊर्जा.\nआपण जवळजवळ प्रत्येक संभाव्य विषयासाठी लेख विकत घेऊ शकालकिंवा व्यवसाय कोनाडा ग्राहकांना प्रदान करण्यासाठी आपण व्यावसायिक लिखित लेख वापरू शकताकोण आपल्या साइटवर विशेषज्ञ माहिती भेट, किंवा आपण व्यावसायिक मंच पोस्ट करू शकता,प्रकाशने, लेख साइट्स, सामाजिक मीडिया साइट्स आणि ब्लॉग हे आपल्याला मदत करेलआपल्या क्षेत्रातील किंवा निख्यांमधील तज्ञ म्हणून आपली विश्वासार्हता तयार करा.\nव्यावसायिक लेखक क्रमवारीत बर्याच भिन्न शैलीमध्ये लिहिण्यास सक्षम असतीलचांगले आपले लक्ष्य प्रेक्षकांशी संबंधित लक्षात ठेवा आपल्या लेखात असेलआपल्या लक्ष्यित ग्राहकाशी एखाद्या भाषेत थेटपणे संवाद साधण्यासाठी जे ती किंवा तिलासमजेल. जर आपल्याला याद्वारे स्पष्ट, संक्षिप्त संदेश प्राप्त करण्यास सक्षम नसाल तरआपले लक्ष्यित ग्राहक, आपण त्याच्या किंवा तिच्या व्यवसायात कधीही विजय मिळवू शकणार नाही.\nआपण आपला लेख सुव्यवस्थित करण्यासाठी व्यावसायिक लेखांच्या लेखांचा देखील वापर करू शकताआपल्या लक्ष्य प्रेक्षकांमधे खूपच मर्यादित प्रेक्षकांशी बोलणे. ही एक डावपेच आहेजे लेख लेखकाचे व्यावसायिक घेतात ते पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्यास सक्षम असतील.\nलक्षात ठेवा आपण इंटरनेटवरील लाखो इतर वेबसाइट मालकांशी स्पर्धा करीत आहात.आपण व्यवसाय फायदा मिळविण्यासाठी प्रत्येक संभाव्य संधी वापरण्याची गरज आहे. सरासरीजर ग्राहक खरेदी करण्यास इच्छुक असतील तर ग्राहक अनेक वेबसाइट्स पाहतील. दअनुभव Semaltेट तज्ञ सिद्ध करतात, की थकबाकी असलेल्या वेबसाइट्स नेहमी जिंकतातलढाई, पुढील स्तरावर आपला व्यवसाय घेऊन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/punetheatre-issue-120527", "date_download": "2018-09-22T04:12:07Z", "digest": "sha1:UHG3CBC5OKXBAKUZ7A4XG6URWWHIUISE", "length": 14213, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "PuneTheatre issue नाटक सरले मेळावे उरले | eSakal", "raw_content": "\nनाटक सरले मेळावे उरले\nगुरुवार, 31 मे 2018\nसांस्कृतिक नगरी अशी ओळख असणाऱ्या पुण्याचा विकास चौफेर झाला. पण, रसिक पुणेकरांची सांस्कृतिक गरज बनलेल्या नाट्यगृहांकडे दुर्लक्षच झाले आहे. महापालिकेने नाट्यगृह म्हणून ज्यांची उभारणी केली, त्यात अनेक त्रुटी राहिल्याने त्यांचा वापर प्रामुख्याने राजकीय कार्यक्रमांसाठी होऊ लागला आहे. शहरातील या नाट्यगृहांचा आजपासून घेतलेला वेध.\nपुणे - पुणे शहराच्या पूर्व भागातील प्रेक्षकांना नाटके पाहायला मिळावीत. या उद्देशाने गंज पेठेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आले. परंतु, नाट्यकर्मींनीच पाठ फिरविल्याने तेथे नाटकाचे प्रयोग होत नाहीत. मात्र, सवलतीच्या दरात उपलब्ध होत असल्याने सामाजिक, शैक्षणिक संस्था व राजकीय पक्षांच्या मेळाव्यांसाठी स्मारकाचा वापर होत आहे.\nस्मारकातील नाट्यगृह ४७५ आसनक्षमतेचे आहे. तेथेच कलादालन असून, नागरवस्ती विभागाचे कार्यालयदेखील आहे. मेकअप रूम, उपाहार गृह, प्रशस्त वाहनतळाची सोय आहे. पण, तेथे नाटकाचे प्रयोग होत नाही. कलादालनाच्या सुशोभीकरणाचे काम दोन-अडीच महिन्यांपासून चालले आहे.\nतीन तासांसाठी खासगी संस्थांना अठरा हजार रुपये भरावे लागतात. धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्या परवानगीने ४१३० रुपये एवढ्या सवलतीत तीन तासांसाठी नाट्यगृह वापरायला मिळते. त्यामुळे नाट्यगृहाचा वापर नाटकाऐवजी अन्य कार्यक्रमांसाठी अधिक होतो. त्यातच तेथे वर्षभरापासून पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम प्रलंबित आहे. महिन्याला लाखो रुपयांचे वीजबिल येते. त्या तुलनेत म्हणावे तसे उत्पन्न नाही. बहुतांश वेळेला नाट्यगृह रिकामेच असते. याबाबत व्यवस्थापक साईनाथ केंगार म्हणाले, ‘‘पाइपलाइनबाबत महापालिकेला कळविले आहे. मात्र, येथे नाटकांचे प्रयोग होत नाहीत. आसपासच्या लोकवस्तीमुळे नाटक कंपन्या येथे प्रयोग करण्यात उत्सुक नसाव्यात. सुरक्षारक्षकांपैकी पाच पुरुष आहेत, तर सहा महिला आहे. दोन महिन्यांपूर्वी महिला सुरक्षारक्षक नेमले आहेत.’’\nबालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे नाटकांचे प्रयोग होतात. कारण त्या नाट्यगृहांच्या आसपास नाटकांना पसंती दर्शविणारा प्रेक्षकवर्ग आहे. परंतु, काही नाट्यगृहांच्या आसपास नाटकाला पोषक असा प्रेक्षकवर्ग नसतो. प्रेक्षकवर्ग नसेल म्हणून त्या ठिकाणी नाटकांचे प्रयोग होत नसावेत.\nस्थानिक नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि कलाकारांनी पुढाकार घेतला, तर पूर्व भागातील नाट्यगृहांमध्येही दर्जेदार नाटके होतील. परंतु, त्यासाठी कलाकारांची राहण्याची सोय, नाट्यगृहाची देखभाल दुरुस्ती, नियमित पुरवायच्या सेवासुविधांची पूर्तता महापालिकेने करावी.\nवानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवनाची काय आहे अवस्था\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा\nबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/satara-wai-bank-of-the-river-krushna-river-dholya-ganpati-mahaganpati-historical-place-newa-304733.html", "date_download": "2018-09-22T04:03:47Z", "digest": "sha1:VEHSQXUVB5N2DRFVV5RHUDKLCY7IMB6J", "length": 21795, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गावाकडचे गणपती : कृष्णा नदी तीरावरील वाईचा 'ढोल्या' गणपती", "raw_content": "\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nगावाकडचे गणपती : कृष्णा नदी तीरावरील वाईचा 'ढोल्या' गणपती\nसंथ वाहणारी कृष्णा नदी... पुरातन मंदीर... सुंदर आणि रेखीव कळस... इतका सुंदर नजारा असेल आणि बाजूला गणपतीचं मंदीर... म्हणजे भारून टाकणारं वातावरण... हे आहे वाईचं ग्रामदैवत अर्थात ढोल्या गणपतीचं मंदिर.\nविकास भोसले, सातारा, 11 सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असलेले ढोल्या गणपतीचे मंदिर हे सर्व आबालवृद्ध गणेशभक्तांचे आवडते स्थान आहे. दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात. वाईकरांसाठी तर हा आध्यात्मिक ठेवा आहे.\nसंथ वाहणारी कृष्णा नदी... पुरातन मंदीर... सुंदर आणि रेखीव कळस... इतका सुंदर नजारा असेल आणि बाजूला गणपतीचं मंदीर... म्हणजे भारून टाकणारं वातावरण... हे आहे वाईचं ग्रामदैवत अर्थात ढोल्या गणपतीचं मंदिर. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये हे मंदीर उभारलं. एकाच दगडातून सलगपणे घडविलेली ही मूर्ती असून, पाहताक्षणी तिची भव्यता जाणवते. कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एके काळी ते इथल्या वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध होते. वाईमध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिर येथे आहेत.\nगणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला महागणपती किंवा ढोल्या गणपती असे संबोधले जाते. मंदिराचे आवार चतुरस्र असून, वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची रेखीव बैठी एक मीटर ८० सेमी उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे.\nन्यूज18 लोकमतशी बोलताना वाईच्या महागणपती ट्रस्टचे विश्वस्त विश्वास गोखले म्हणाले की, या महागणपतिची स्थापना वैशाख शु. १३ शके १६९१ ला करण्यात आली. मूर्तीचे स्वरूप बाळसेदार असल्याने कदाचित त्याला महागणपती; ढोल्या गणपती असे नामाभिधान प्राप्त झाले असावे. मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून, हा दगड कर्नाटकातून आणला आहे. सध्या मूर्तीला भगवा रंग दिला आहे. त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही. हा गणपती उकिडवा दोन्ही मांड्या रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीस यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यात गळ्यातील हार, बाजूबंद व पायातील तोडे स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या मागील प्रभावळ अर्धचंद्राकृती ३ मीटर ६३ सेमी इतकी उंच आहे. गर्भगृहाचे छत ही जणू तत्कालीन स्थापत्यशैलीची किमयाच म्हणावी लागेल.\nवाई कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक धार्मिक क्षेत्र आहे. काही जण वाईला दक्षिण काशी मानतात. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये एकाच दगडातून सलगपणे घडविलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे. सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती, त्‍याच्या खुणा आजही जागोजागी पहायला मिळतात. कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एके काळी ते इथल्या वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध होते. वाईतल्या सिद्धेश्वर मंदिरात श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी आहे, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान आदी मंदिरे येथे आहेत.\nगणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला महागणपती अथवा; ढोल्या गणपती असे परिचित नाव आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले. मंदिराचे विधान चतुरस्र असून, वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होतो आणि मंदिर सुरक्षित राहतं.\nगर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची रेखीव बैठी एक मीटर ८० सेमी उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. गर्भगृहाचे छत ही जणू तत्कालीन स्थापत्यशैलीची किमयाच म्हणावी लागेल. चुना आणि फरशीचा समन्वय साधून वास्तु शास्त्रज्ञांनी छताच्या पाषाणाला खाचा पाडून त्यात दुसऱ्या दगडांना अणकुचीदार टोके करून ती त्यात बसविली आहेत. महागणपतीचे शिखर हे वाईतील्या सर्व मंदिरांत सर्वांत उंच असून, त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची २४ मीटर असल्याची माहिती वाई महागणपती ट्रस्ट विश्वस्त विश्वास गोखले यांनी दिली. वाईसह राज्यातल्या भाविकांची या गणपतीवर मोठी श्रद्धा आहे. तुम्ही वाईला गेला नसाल तर कृष्णाकाठच्या या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी नक्की जा.\nPHOTOS : गणरायाच्या परीक्षेत विठुमाऊली होणार का पास\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-124893.html", "date_download": "2018-09-22T03:33:29Z", "digest": "sha1:2AG77ANI3VQTTSTD5J2L6EE7XQNFOYPH", "length": 13381, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोलापुरात आ.दिलीप मानेंच्या पुतळ्याचं दहन", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nसोलापुरात आ.दिलीप मानेंच्या पुतळ्याचं दहन\n24 मे : सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या पराभवाचं खापर परस्परांच्या माथ्यावर फोडण्यावरुन काँग्रेसतंर्गत वाद उफाळून आलाय. शुक्रवारी चिंतन बैठकीतल्या तोडफोडीनंतर आज नई जिंदगी चौकात आमदार दिलीप मानेंच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशाराही मुस्लिमांनी दिला आहे.\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या बैठकीत शिंदेंच्या पराभवाची कारणं देताना आमदार दिलीप माने यांनी मुस्लिमांनी काँग्रेसला मत दिली नाहीत. असं मत मांडलं होतं. मानेंच्या या वक्तव्याचे सोलापुरात पडसाद उमटले.\nशिंदेंच्या पराभवाला मुस्लिमांना जबाबदार धरण्यात येत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी मुस्लीम बहुल नई जिंदगी चौकात आमदार मानेंच्या पुतळ्याचं दहन केलं. त्यानंतर काँग्रेसच्या मुस्लीम पदाधिकार्‍यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: solapursolapur newsदिलीप मानेनई जिंदगी चौकपुतळ्याचं दहनसुशीलकुमार शिंदेसोलापूर\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/rishi/", "date_download": "2018-09-22T04:11:33Z", "digest": "sha1:ROQOMSMVPA27CBZVANNIS4IC635FCAQ4", "length": 11624, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rishi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : गणपतीची आरती करताना रणधीर कपूर झाले इमोशनल\nआर. के. स्टुडिओच्या अनेक आठवणी आहेत. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरकेचा गणेशोत्सव. आता हा स्टुडिओ विकायला काढलाय, म्हणजेच यावेळचा गणेशोत्सव शेवटचा.\nलाडकी लेक मीराच्या आयुष्यात आणखी एक ट्विस्ट\nजाने कहाँ गये वो दिन, आता उरल्या फक्त आठवणी\nPHOTOS : आरके स्टुडिओच्या या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nहिना खाननं दिल्या ईदच्या पारंपरिक शुभेच्छा\nब्रिटिश एअरवेज वर्णव्देषी,त्यांच्यावर बहिष्कार टाका : ऋषी कपूरचा संताप\nबाॅलिवूड स्टार घेऊन येतोय मराठी 'ट्रकभर स्वप्न'\nरणबीर आणि आलियाच्या नात्याबद्दल काय म्हणाले ऋषी कपूर\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nसोनमच्या रिसेप्शन पार्टीत रंगला ऋषी कपूर आणि सीमा खानचा वाद\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nपहाटे 3:30 वाजता बीग बींनी गायल 'हे' रॅप साँग\n'माझ्या काळात तू का आली नाहीस' ; ऋषी कपूर प्रिया वारियरवर फिदा\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/communicate-advertising/articleshow/65442919.cms", "date_download": "2018-09-22T04:20:28Z", "digest": "sha1:J7BZPXLQPTWUWINPKAONOF67G3B4HGJG", "length": 10060, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: communicate advertising - संवाद जाहिरात | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nप्रश्नांचे आसूड उगारणारा लेखक\nनोबेलपुरस्कार विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल आपल्या लेखनामुळे सतत वादग्रस्त राहिले. कोणत्याही अस्मितेशी किंवा आदर्शवादाशी बांधून घेणं, जणू त्यांना मंजूर नव्हतं… परंतु त्यामुळेच नायपॉल यांचं साहित्य आणि आयुष्य पाहता त्यांना माणसाविषयी सहृदयता होती का, असा प्रश्न पडतो\nउत्तम अनुवाद संस्कृतीच्या दिशेने…\n'इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्ह' या संस्थेने भारतीय भाषांतील निवडक शंभर कादंबऱ्यांचा इंग्रजी अनुवाद करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. याच धर्तीवर मराठीतील प्रकाशक, विद्यापीठे आणि सरकार यांनी एकत्र येऊन मराठी साहित्यासाठी कालबद्ध आणि पद्धतशीर योजना आखून अनुवादाचे काम हाती हाती घ्यायला हवे… संजय भास्कर जोशी\n'मॅन बुकर' या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी यंदा पहिल्या फेरीत १७१ पुस्तकांमधून ज्या तेरा पुस्तकांची निवड करण्यात आली आहे, त्यातले चार लेखक तीस वर्षांखालचे आहेत, तर चौघांच्या पहिल्याच कादंबऱ्या आहेत, हा लक्षणीय बदल आहे… गणेश मतकरी\nयाशिवाय 'पडद्यामागे'मध्ये अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी , 'स्मृति'गीतेमध्ये विजय शिंगोर्णीकर आणि 'दुर्मीळ' या पुस्तकांसंबंधीच्या सदरात अंजली कीर्तने.\nमिळवा मटा संवाद बातम्या(samwad News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nsamwad News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nमटा संवाद याा सुपरहिट\n‘अजेय’ भाजपचे ‘बिगर अटल’ डावपेच\nप्रेम हेच शेवटी खरं\nकायद्याने मान्यता मिळाली, समाजमान्यता कधी\nमेहनतीला लाभले पुरस्काराचे कोंदण\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n4क्रोध आणि माधुर्याचं संमीलन...\n6संशोधनातील अनीती आणि अनर्थ...\n9व्यक्त आणि ‌अव्यक्तही ‘मुल्क’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/msrdc", "date_download": "2018-09-22T04:26:43Z", "digest": "sha1:UF63HQ6D67RIB7RZQ2WTAUQZFLI376VM", "length": 27651, "nlines": 302, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "msrdc Marathi News, msrdc Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nतालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nSurgical Strike: सरकारकडून वादाचा स्ट्राइक...\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\n'राफेल'साठी भारताकडून रिलायन्सचे नाव दिले\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nआशियाई देशांमध्ये ५९ टक्के दहशतवादी हल्ले\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे..\nसर्जिक स्ट्राइक दिन साजरा करण्याच..\nआणखी १२ वर्षे टोलवसुली\nमहाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन २०१४मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी देणाऱ्या भाजप-शिवसेना युती सरकारने प्रत्यक्षात अनेक टोलनाक्यांसमोर गुडघे टेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात मंगळवारी मुंबई व पुण्यादरम्यानच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि दररोज एक लाखापेक्षा अधिक वाहनांची वर्दळ राहत असलेल्या 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चीही भर पडली.\nवांद्रे-वर्सोवा सीलिंकचे काम अखेर मार्गी लागले असून मंगळवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच रिलायन्स व अस्ताल्दी जॉइंट व्हेंचर यांच्यात बांधकाम करारनामा करण्यात आला.\nमहामार्गावरील धोकादायक दरडींची दुरुस्ती करणार\nआगामी पावसाळ्यात पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दरडी कोसळू नयेत, यासाठी या रस्त्यालगत असलेल्या कडेकपाऱ्यांमधील सैल झालेले दगड काढण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तीन खासगी कंपन्यांना दिले आहेत.\nखोपोलीतील एका पुलाच्या बांधकामावरून पाली येथील 'लै भारी आदिवासी संघटने'च्या कार्यकर्त्यांनी एमएसआरडीसीच्या इंजिनीअरवर\nवांद्रे-वर्सोवा सी-लिंकच्या उभारणीचे काम मिळवण्यासाठी पाच कंपन्या मैदानात असल्या तरी यासंदर्भातील अखेरची निविदा भरताना तांत्रिक अडचणींची सबब सांगणाऱ्या या कंपन्यांना एमएसआरडीसीने चांगलीच तंबी दिली आहे.\nमोपलवार यांची पुन्हा नियुक्ती\nवादग्रस्त सनदी अधिकारी आणि एमएमआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार हे शासकीय सेवेतून बुधवारी निवृत्त झाले असून राज्य सरकारने त्यांची पुन्हा त्याच पदावर एका वर्षासाठी नियुक्त केली आहे.\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पासाठी झाडे तोडण्यावरून गेल्या दीड वर्षांपासून वाद सुरू असताना आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या विस्ताराकरिताही सुमारे आठ हजार झाडे तोडावी लागणार आहेत. त्या मोबदल्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) जालना जिल्ह्यात ८० हेक्टर जागेवर वृक्षारोपण करणार आहे...\nराधेश्याम मोपलवार पुन्हा सेवेत\nराज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराची ध्वनिफीत व्हायरल झाल्यानंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार पुन्हा एकदा सेवेत रुजू झाले आहेत. याप्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने 'क्लीन चिट' दिल्याने मोपलवार सेवेत परतले आहेत.\nपालिकेला हवा ‘जाहिरात’ वाटा\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारितील उड्डाणपुलांवरील जाहिरातीमधील ३० टक्के वाटा देण्याची मागणी महापालिकेने संबंधित विभागाकडे केली आहे. याबाबत पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत महापालिकेला ३० टक्के पैसे देण्यास एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लाचखोरी प्रकरणी आयएएस अधिकाऱ्याला केले निलंबित\nलाच प्रकरण: MSRDCच्या उपाध्यक्षांची हकालपट्टी\nमुंबईतील एका भूखंडासाठी लाच मागितल्याच्या आरोपांनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत घोषणा केली. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मोपलवार हे पदावरून दूर राहतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.\nएमएसआरडीसीच्या उपाध्यक्ष मोपलवार यांची चौकशी होणार\nसमृद्धी महामार्गावरून शिवसेनेचा 'डबल गेम'\nमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध करणारी शिवसेना प्रत्यक्षात 'डबल गेम' खेळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची बाजू घेऊन सभा घेत आहेत, तर दुसरीकडं शिवसेनेचे मंत्री या महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या तयारीला लागले असल्याचं समोर आलं आहे. सेनेच्या या दुटप्पी भूमिकेमुळं शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोलवसुलीचे लक्ष्य पूर्ण होऊनही टोलवसुली सुरूच असल्याचा आरोप होत असला तरी या प्रकल्पाविषयीच्या करारनाम्यातील अटी व शर्तींचा हवाला देत राज्य सरकारने टोलवसुली थांबवण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे.\nमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोगदा बनतोय\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार आणखी जलद\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करताना आता वेळेची आणखी बचत होणार आहे. महारष्ट्र रस्ते विकास महामंडळ खालापूर-कुसगाव दरम्यान आणखी एक मार्ग बांधणार आहे. यामुळे मुंबई-पुणे दरम्यानच्या प्रवासात किमान ३० मिनिटे वाचणार आहेत.\nवापरासाठी शुल्क सवलतीने MSRDC ला बळ\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास (एमएसआरडीसी) सरकारकडून देण्यात आलेल्या जमिनी आणि त्यासोबतच भविष्यात देण्यात येणाऱ्या जमिनींच्या व्यापारी व वाणिज्यिक वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क भरण्यापासून सूट देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\nटोल नाक्यांवर ग्रीन कॉरिडॉर देणारः शिंदे\nवाहतूक कोंडीत अडकलेल्या अँब्युलन्समधील रुग्णाच्या जिवावर बेतू नये, यासाठी अँब्युलन्सला वाहतुकीचा ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून वाशी येथील टोल नाका येथे उभारण्यात आलेल्या अँब्युलन्स वॉच टॉवरचे उद्घाटन रविवारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.\nभुयारी मार्गासाठी MSRDC चा निधी\nशिवाजीनगरच्या रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. या क्रॉसिंगवर भुयारी मार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) २३ कोटी ५० लाख रुपये देण्याचे मान्य केले अाहे, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली.\nतिजोरीत खडखडाट आणि राज्य सरकारने, विशेष करून मुख्यमंत्र्यांनी आर्थिक सक्षमतेवर ठेवलेले बोट अशा कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) आता अस्तित्वासाठी लढाई सुरू झाली आहे.\nतालिबाननंतर 'CPI-माओवादी' सर्वात खतरनाक: अमेरिका\nनव्या विस्तारात शेलारांवर कृपा, खडसेंचे कमबॅक\n'सर्जिकल स्ट्राइक दिना'वरून वादाचा स्ट्राइक\nमुलासोबत US दौरा, महापौर म्हणाल्या चूक काय\nसिनेरिव्ह्यू: 'मंटो'चा संघर्ष तुम्हाला छळत राहील\nएटीएसला भटकळ कुठे आहे याची माहितीच नाही\nबजरंगचे गुण जास्त असूनही 'खेलरत्न' विराटला\nमुंबईत रेल्वे रुळांवरून तब्बल १०० टन कचरा जमा\n'राफेल'ची किंमत का जाहीर करत नाही: सिन्हा\n अर्धे नाशिक शहर अनधिकृत\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/09/blog-post.html", "date_download": "2018-09-22T02:58:27Z", "digest": "sha1:53CDLALXF542DNHM6UQAXOSG3HBUWEAR", "length": 20674, "nlines": 61, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: चंदू", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nआजही कधी कधी ते बालपणीचे खेळ आठवले की मी सुन्न होतो. डोळे मिठून पुन्हा त्यात दंग होवून भराऱ्या घेत राहतो. क्षणात शेकडो मैल दूर असणाऱ्या गावच्या बोळाबोळातुन, माळरानावरून, नदीवरून, अन साऱ्या शिवारातून फेरफरका मारून येतो. कधी काळी त्या गावच्या इंच इंच जमिनीच्या अंगाखांद्यावर खेळणारे, आटापाट्यांचा खेळ खेळत बागडणारे असंख्य जीव आता खऱ्या जीवनाच्या आटया पाटयांचा खेळ खेळायला पृथ्वीच्या चारी दिशांना दूर निघून गेलेत. मिटलेल्या डोळ्याभोवती असंख्य जीव मला पुन्हा साद घालू लागतात. पण त्यातील एक चेहरा तळातून उठून सगळ्यात वरती येवून नाचू लागतो. तो चेहरा असतो चंदूचा.\n शरीरानं बुटका, रंगानं काळासावळा, केस वाढून कायम कानावर आलेले. घरच्या गरीबीमुळ कधीतरी दिवाळीत घेतलेली नवी कापडं वरीसभर पुरवून पुरवुन घालणारा. आणि वर्षातले आठ दहा महीने कायम खालच्या चड्डीला पाठीमागे दोन ठिगळे लावून आपल्याच तंद्रीत साऱ्या गावभर हिंडणारा चंदू मला माझ्या बालवयातच् भेटला. गावापासून मैलभर लांब असलेल्या एका वस्तीवर कौलारू मातीच्या घरात सोबत दारिद्र घेवून चंदू कधीतरी पुनवेच्या रात्री जन्माला आला. पण जीवनात अमावसेचा अंधार घेवूनच. दोन बहिणीच्या जन्मांतर तीसरे जन्मलेले शेंडेफळ म्हणजे चंदू. त्याचा बाप मी बघत आलोय तसे दुसर्याच्या शेतात खांद्यावर कुदळ, खोरे घेवून कामाला जाताना दिसायचा. पण याची बालवयात चंदूला ना फिकिर होती. ना असल्या गोष्टीची कधी पर्वा. वस्तीकडून गावाकडे सरकलेला चंदू त्याची गैंग घेवून दिवस उगवायला आमच्या दारात हजर व्हायचा. मग कुठेतरी एखांद्या आडोशाला बैठक व्हायची. मग नदीकडेने किर्र करणाऱ्या झाडीतून चंदू मधमाशांचे पोळे उध्वस्त करीत चालू लागायचा. पोळ्यातला मध काढून सगळ्यांच्या ओंजळीत पिळत राहायचा. कधी वानरासारखे सरसर आंब्याच्या झाडावर चढून शेंडयातील पिकलेले आंबे खाली सोडत राह्यचा. जांभळांच्या दिवसात तर दिसभर ओढ्यात मुक्काम ठरलेला असायचा. कुणाच्या पेरुच्या बागेत लांडग्या कोल्ह्यासारखी कुंपणावरून उडी मारून आत शिरायचा. शेताचा मालक, \"सुकाळीच्या\" म्हणत शिव्या घालीत खोपीतून बाहेर पडायचा पण चंदू गैंग घेवून हा हा म्हणता पसार व्हायचा. चंदू पट्टीचा पोहणारा होता. मी नेहमी नदीत कडेला एकटाच पोहत राहायचो. एखदा नदीच्या मोठ्या डोहात पोहताना पाठमागून कुणीतरी मला आता ढकललं. मी गटांगळ्या खात बुडायला लागल्यावर क्षणात उड़ी मारून चंदूनं मला नदीतून बाहेर काढलं.\nचंदुच्या आईचा त्याच्यावर खुप जीव् होता. त्यानं खुप शिकून घरादाराला दारिद्राच्या अंधारातून बाहेर काढावं असं तिला मनोमन वाटायचा. त्याच्यासाठी ती दिवसभर शेतात खपत राह्यची. चंदू शाळा सुटल्यावर उशिरापर्यँत वस्तीकडं सरकायचा नाही. मग ती त्याच्या काळजीनं नदीच्या कडेनं चिखलाची पायवाट तुडवत गावाकडं यायची अन, \"कुठ हुंदडतुयास अजुन बाबा अंधार लई झालाय चल घराकडं आता\" म्हणत त्याला घेवून जायची.\nबालवाडीतल्या लहान लहान पोरास्नी शाळेत शिजलेली अंडी वाटली जायची. बालवाड़ीची शाळा सुटली की चिमुकली पोरं हातात अंडी घेवून घराकडं चालु लागायची. मग चौकातुन पुढं बोळात पोरं गेली की, चंदू मला पाठीमागुन जावुन पोरांचे डोळे घट्ट दाबून धरायला सांगायचा. अन पुढच्याच् क्षणी हातातली अंडी गायब करायचा. पोरं रडत घराकडं जायची. आणि आडोशाला अंडयाची टरफले सोलुन अंडी खाताना चंदू दिसायचा. जसा अंडी खाताना सगळ्यात पुढे असायचा तसाच हुतुतु, कब्बड्डी, खो खो या खेळातही तो शाळेत पुढे असायचा. पूर्वी आजुबाजूच्या गावागावात पडद्यावर सिनेमे असायचे. कुठून तरी याला खबर मिळायची. मग आम्हाला घेवून चंदू त्या गावात पडदा जोडायच्या आधी तिथ नेवून हजर करायचा. मग कधीतरी सिनेमा सुटल्यावर मध्यरात्री मला गावात पोहचवुन चंदू एकटाच रात्रीचा वस्तीची पायवाट तुडवत जायचा. तो आमच्यासोबत सातवी पर्यंत गावच्या शाळेसोबत राहिला. पण बापाच्या आजारपणामुळे आणि बहिणीच्या लग्नाच्या ओझ्यानं चंदू शिक्षणपासून दूर होत गेला. आणि तो कायमचा माझ्याही नजरेआड झाला...\n...पुढे बऱ्याच वर्षांनंतर दिवाळीसाठी मी गावी आलो. जनावरांच्या गोठ्यापुढं अंगणात बसून रस्तानं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी आपुलकीनं विचारपुस करीत होतो. इतक्यात गळ्यात टॉवेल अडकवुन रस्त्याने दुरुन डुलत डुलत एक वक्ती जवळ येताना दिसली. मला ती व्यकी चंदूसारखीच दिसली. गोठ्यात म्हशीना बादलीने पाणी पाजत असलेल्या आईकडून तो चंदुच् असल्याचे समजले. मी अधिक खोलात जावून आईला, \"हा करतो काय आता\" असे विचारले तर, \"दारु पिवुन गावभर बोंबलत हिंडतो\" असं आईनं सांगितलं. मी त्याला \"चंदूss\" म्हणून हाक मारुन जवळ बोलविलं. \"देवा लई दिसानं दिसलासा\" असे विचारले तर, \"दारु पिवुन गावभर बोंबलत हिंडतो\" असं आईनं सांगितलं. मी त्याला \"चंदूss\" म्हणून हाक मारुन जवळ बोलविलं. \"देवा लई दिसानं दिसलासा कवा आलासा\" जवळ आल्यावर तो मला म्हणाला. तो खुप दारू प्यायला होता. त्याच्या या अवस्थेबद्दल मी त्याला खुप बोललो पण तो नुसते ऐकत राहिला. आणि जाताना घरी चहाला साखर नाही सांगून पन्नास रुपये घेऊन गेला. तो दारिद्राच्या सांसाराला दारुच्या झींगेने झाकु पहात होता. त्याच तंद्रीत तो जगत होता.\nदिवस मावळतीला वडील शेतातून घरी आल्यावर गोठ्यात कायतरी शोधत होते मी \"काय शोधताय विचारले\" तर वडील म्हणाले, \"कोण आलं होत का रं गोठयांत आज मी, 'वस्तीवरचा चंदू आला होता' म्हणून सांगितलं. तर वडील पळतच गेले आणि काही वेळाने गावाबाहेरच्या दारूच्या गुत्यावरून गोठ्यातली गायब झालेली बादली घेवून आले. थोड्या वेळाने चंदू पुन्हा डुलत डुलत आला आणि मी न विचारताच मला म्हणाला, \"देवा मी, 'वस्तीवरचा चंदू आला होता' म्हणून सांगितलं. तर वडील पळतच गेले आणि काही वेळाने गावाबाहेरच्या दारूच्या गुत्यावरून गोठ्यातली गायब झालेली बादली घेवून आले. थोड्या वेळाने चंदू पुन्हा डुलत डुलत आला आणि मी न विचारताच मला म्हणाला, \"देवा शपथ मी चोरी नाही केली.\" त्या रात्री मी प्रचंड अस्वस्थ झालो. रात्रभर या कुशीवरुन त्या कुशीवर वळत विचार करत राहिलो. पाऊले माणसाला कुठे कुठे घेवून जात असावीत. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तो येवून मी चोरी केली नाही म्हणून सांगून गेला. आपल्या बालपणीच्या मित्राला हे कळू नये ही त्याची अपेक्षा असावी म्हणूनच तो पुन्हा पुन्हा येत होता. लहानपणीच्या आटापाट्याच्या खेळातल्या देवाला तो शोधू पहात होता. पण माझ्या जवळ आल्यावर दोघातील हजारो मैलाचे अंतर त्याला कुठेतरी जाणवत असावे.\nरात्री पुन्हा कुणीतरी दार वाजवले म्हणून मी लगबगीने कड़ी काढून बाहेर आलो. चंदू त्याच्या बायकोसोबत दोन चिमुरड्याना घेवून भेलकांडत इतक्या अंधारातून आला होता, \"त्याला नीट बोलताही येत न्हवते. पुन्हा \"या बायका पोरा शपथ मी चोरी केली नाही\" हे सांगताना त्याचा भिंतीवर तोल गेला. मी घरातली बॅटरी घेतली. आणि त्याला हाताला धरून किर्र करणाऱ्या अंधारातुन कुडकुडणार्या थंडीत त्याच्या वस्तीची पाऊलवाट चालु लागलो. पुढे त्याची मळकट साडीतली बायको लहान चिमुरड्याना घेवून आणवाणी पायानी वाट तुडवित होती. त्याचा तोल जात होता आणि मी त्याला आधार देत होतो...\n...बालपणी नदीच्या डोहात बुड़ताना उड़ी मारून त्यानं मला वाचविलं होतं. आणि आज तो दारुच्या जीवघेण्या डोहात बुडालेला असतानाही मी त्याला वाचवू शकत न्हवतो.\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 5:42 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/109", "date_download": "2018-09-22T03:58:06Z", "digest": "sha1:MIKGSBTWMPWEOY4LVDJADYBVS7M7LPJD", "length": 23683, "nlines": 203, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "sub_categories_articles", "raw_content": "\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nखऱ्या अर्थानं वर्तमानात जगणारा व आजच्या काळाचं ‘प्रॉडक्ट’ असलेला मी माणूस व लेखक आहे\nमाझी स्मरणरंजनाची व इतिहास-पुराणात रमण्याची वृत्ती नाही. त्यामुळे त्यापासून मी बचावलो आहे. मी भूतकाळात रमणारा लेखक नाही, तसंच विज्ञानकथा लेखकांप्रमाणे भविष्याचा वेध घेणारा लेखक नाही. खऱ्या अर्थानं वर्तमानात जगणारा व आजच्या काळाचं प्रॉडक्ट असलेला मी एक माणूस व एक लेखक आहे. मी ‘प्रेमचंद्र’ परंपरेचा पाईक आहे. एकनिष्ठ वारकरी आहे...\nसंमेलनाध्यक्ष देशमुखांच्या भाषणाची बातमी मराठी वर्तमानपत्रांनी कशी दिली\n९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडसाद वर्तमान महाराष्ट्रात फारसे उमटले नसले तरी ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक\\साहित्यिक इतिहासात नक्कीच उमटतील अशी सोय संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात करून ठेवली आहे. त्यांनी सरकारला केवळ चार नव्हे तर तब्बल पाचेक हजार शब्दांचे खडे बोल सुनावले आहेत. पण वर्तमानपत्रांपर्यंत ते पोहोचले नाहीत...\nमीही व्यवस्थेवर प्रहार करणारा व ती बदलावी म्हणून लेखन करणारा राजकीय लेखक आहे\nसत्तर-ऐंशी टक्के तरुण जर असे अस्वस्थ व आशेचा दीप मालवून बसलेले असतील तर देश कसा समर्थ होणार आजचा तरुण जातीय अस्मिता, इतिहासकालीन प्रेरणा आणि भ्रामक धार्मिक परंपरेत अडकला जात आहे. निवडणुकीच्या राजकारणामुळे तो धर्म-जात-समूहाची आधुनिक काळाला विसंगत असणारी अस्मिता जखमांप्रमाणे कुरवाळत बसत आहे. तो ‘व्हिक्टिमहूड सिंड्रोम’चा शिकार झालाय. हे सारं आम्ही लेखकांनी लिहायचं नाही आजचा तरुण जातीय अस्मिता, इतिहासकालीन प्रेरणा आणि भ्रामक धार्मिक परंपरेत अडकला जात आहे. निवडणुकीच्या राजकारणामुळे तो धर्म-जात-समूहाची आधुनिक काळाला विसंगत असणारी अस्मिता जखमांप्रमाणे कुरवाळत बसत आहे. तो ‘व्हिक्टिमहूड सिंड्रोम’चा शिकार झालाय. हे सारं आम्ही लेखकांनी लिहायचं नाही\nराजा, तू चुकत आहेस\nही बाब मला सरकारला स्पष्टपणे सांगायची आहे की, तुम्ही या अर्थानं लोकशाहीचे तत्त्व पाळत नाही आहात. म्हणून मी असं म्हणायचं धाडस करतो की - राजा तू चुकत आहेस तू सुधारलं पाहिजेस. आपल्या स्वातंत्र्याचा कोणत्याही प्रकारे संकोच होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी प्रसंगी संघर्ष केला पाहिजे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे सरकारनं ती वेळ कुणावर येणार नाही याची व्यवस्था केली पाहिजे...\nदेवापेक्षा जास्त काळजी मेंदूची घेतलेली कधीही चांगलं\nकोणत्याच बाष्कळ चमत्कारांवर माझा विश्वास नाही. ती माणसं आजही मला अगदी जवळची वाटतात ती त्यांच्या मानवोपयोगी कृत्यांमुळे. त्यांच्या जातीधर्मामुळे नाही. देशामुळे नाही. लिंगामुळे नाही. माझा त्यांनी कोणता फायदा केला आहे म्हणून नाही. तर ती माझ्या सारखीच माणसं होती आणि माझ्यातही त्यांच्यासारखीच कर्तृत्त्वाची उत्तुंग झेप घेण्याची शक्यता आहे, याची जाणीव व प्रेरणा मला त्यांच्यामुळे मिळते म्हणून...\nफँटसीसारखं गारुड करणारं, पण फँटसी नसलेलं पुस्तक\nवाचनानंदाची खुमारी सांगणारं हे पुस्तक वाचनीय आणि प्रेक्षणीय तर आहेच, पण ते फँटसीसारखं आपल्यावर गारूड करतं, भारावून टाकतं. 'बुक ऑन बुक्स' या वाङ्मय प्रकारातील हे एक नितांतसुंदर पुस्तक आहे. ज्याला चांगलं वाचन करायचं आहे त्याच्यासाठी आणि त्याचबरोबर ज्याला वाचनाला सुरुवात करायची आहे त्याच्यासाठीही एक चांगला मार्गदर्शक ठरेल असं...\nआत्ममग्न सुमारांच्या धाडसी फौजा\nपरिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, त्याच्यापुढे विचारवंतांपासून सामान्यजनांपर्यंत सारेच हतबल झाले आहेत. त्यामुळे जागतिकीकरणानं मराठी साहित्यात काय उलथापालथ केलीय, याचं खरंखुरं उत्तर द्यायचं झालं तर ते असं देता येईल की, आव्हान न पेलता येणाऱ्या, मुळात बौद्धिक आव्हानांचा तिटकाराच असलेल्या ‘आत्ममग्न सुमारांच्या धाडसी फौजा’ मराठी साहित्यात निर्माण झाल्या आहेत...\nआगऱ्यांनी साहित्य संमेलन भरवले, म्हणून ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला\nआगऱ्यांनी साहित्य संमेलन भरवले म्हणून उच्चवर्णीय ब्राह्मणांनी त्यावर बहिष्कार टाकला खरोखरच असं घडलं का खरोखरच असं घडलं का ‘त्यांनी पदर ओढला म्हणून तिने पातळ सोडलं, खरा प्रकार एवढाच झाला’ अशी एक विंदा करंदीकर यांची विरुपिका आहे. आगरी विरुद्ध उच्चवर्णीय ब्राह्मण वादामुळे हे संमेलन फ्लॉप झाले असेल तर विंदांची कविता केवळ आणीबाणीच्या काळालाच उद्देशून लिहिली होती, असं म्हणता येणार नाही....\n‘गर्दीकडून दर्दीं’कडे जाणारे ‘ट्रेंडसेंटर’ साहित्य संमेलन\n९० वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ फेब्रुवारी दरम्यान डोंबिवली इथं संपन्न झालं. ‘गर्दीकडून दर्दींकडे जाणारे संमेलन’, ‘ट्रेंडसेंटर संमेलन’ असे या संमेलनाचे वर्णन केले. ते अगदी शंभर टक्के खरे आहे. हे संमेलन ‘ट्रेंडसेटर’ होतेच. कारण गर्दीऐवजी दर्दी साहित्यरसिक या संमेलनात होते. त्यातले बरेचशे मुख्य मंडपाच्या आवारातील पेनाच्या आणि इतर प्रतिकृतींसमोर उभे राहून सेल्फी काढून घेत होते....\nसंमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे काय बोलले, तुम्हाला काही कळले\n९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची दखल ना प्रसारमाध्यमांनी घेतली, ना साहित्यक्षेक्षाने घेतली ना साहित्य संमेलनाला उपस्थित असलेल्या साहित्यरसिकांनी घेतली. कारण तशी दखल घेण्यासारखे त्यात काहीही नाही. ३०-४० वर्षं निष्ठेने साहित्य समीक्षा करणाऱ्या व्यक्तीकडे इतक्या वर्षांनंतरही फारसे काही सांगण्यासारखे नसावे, हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. ...\nमाधुरी पुरंदरे यांच्या पुस्तकांविना बालपण अधुरे\nनुसतं बोलून काहीच होत नाही, प्रत्यक्ष काम करायला हवं, या न्यायाने पुरंदरे यांनी गेल्या वीसेक वर्षांत बाल ते किशोरवयीन मुलांसाठी अतिशय सकस साहित्यनिर्मिती केली आहे. आजघडीला मराठीमध्ये मुलांसाठी सकस आणि दर्जेदार लिहिणाऱ्या दुसरा लेखक मराठीमध्ये नाही. माधुरी पुरंदरे यांच्या पुस्तकांविना बालपण अधुरं आहे, याची साक्ष पटवणारं हे ग्रंथदालन आहे....\nनाही पापलेट, नाही सुरमई; म्हणून का तुम्ही साहित्य संमेलनाकडे फिरकत नाही\nडोंबिवलीत भरलेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस फ्लॉप गेला. ना उदघाटनाच्या कार्यक्रमाला गर्दी होती, ना पुस्तक प्रदर्शनाला, ना इतर कार्यक्रमांना, ना खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर... सगळीकडे शुकशुकाट होता. आगरी युथ फोरमने हे संमेलन आयोजित करूनही पापलेट, बांगडे, सुरमई, कोळंबी, रावस, मोरी, चिंबोरी यापैकी काहीच जेवणात नाही. म्हणून कदाचित हा प्रकार घडला असावा....\nडोंबिवलीक येवा, साहित्य संमेलन आपलाच आसा\n९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ फेब्रुवारी दरम्यान डोंबिवली इथं होत आहे. न भुतो न भविष्यती अशा पद्धतीचं हे संमेलन होऊ घातलं आहे, असा एकंदर त्याचा रागरंग दिसतो आहे. एकीकडे संमेलनाच्या निमित्तानं दरवर्षी जे वावदूक वाद होतात, तसं काहीही यंदा होताना दिसत नाही. तेव्हा तुम्ही डोंबिवलीक येवा, साहित्य संमेलन आपलाच आसा संमेलनस्थळाची ही चित्रमय झलक...\nसमाजाचा खणखणीत आवाज व्हावंसं वाटलं…\nएका पाश्चिमात्य लेखकानं म्हटल्याप्रमाणे, ‘लेखकाला लेखनाचा शाप मिळालेला असतो आणि शापमुक्त होण्यासाठी त्याला लिहिण्याखेरीज दुसरा उपचारच नसतो.’ म्हणूनच कथा माझी सहचरिणी आहे, तिच्या जन्माचे डोहाळे अस्वस्थ करणारे आहेत. तिच्यासाठीची व्याकूळता प्रसुतीवेदनेपेक्षा कमी नसते. या वेदनेतून जन्माला येणारी कथा ही अलौकिक पातळीवरचं समाधान देणारी असते, हे मात्र निश्चित....\nस्त्रियांच्या वेदनांना मुखर करण्याचा प्रयत्न\nस्त्रीवादी लेखनाच्या मर्यादा सांगताना अशी टीका केली जाते की, स्त्रिया त्यांच्या ‘चूल-मूल’च्या बाहेर येऊन लेखन करत नाहीत. पण हे शंभर टक्के खरं वाटत नाही. कारण चौकटीच्या आतलं तिचं जगणं, तिचे अनुभव इतके व्यापक आणि भयानक आहेत की, तेही समग्रपणे काही अपवाद वगळता साहित्यात आले नाहीत. हे सगळे अनुभव, प्रश्न लेखनातून यावेत यासाठी माझे प्रयत्न आहेत....\nलिहिणं ही भूमिगत राहून करावयाची राजकीय कृती आहे\nमाझ्या मते लिहिणं ही एक भूमिगत राहून करावयाची राजकीय कृती आहे. शिवाय ती एक जोखीमही आहे. चांगलं लिहिणाऱ्याला सगळ्यात मोठा धोका हा ‘करिअरिस्ट’ होण्याचा असतो. यापासून आपण स्वत:ला वाचवलं पाहिजे. प्रत्येक कवी-लेखकाची कलाकृती ही त्याच्या स्वत:च्या मान्यतांचा, त्याच्यावर असणाऱ्या विचारधारांचा प्रभाव घेऊन येत असते. तो त्याच्या जगण्याला सर्वाधिक समांतर असणारी वैचारिक भूमिका स्वीकारत असतो....\nलेखक म्हणून असलेलं कर्तेपण गळून पडावं, माझ्या कथा निनावी व्हाव्यात...\nजलाशयावरून मुक्त विहार करणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या थव्याकडं पाहून मला नेहमी वाटतं की, या पक्ष्यांच्या पायाला चिकटून आलेल्या मातीचे काही कण माझ्या पदरात पडावेत आणि माझ्या कथेतली काही बीजं त्यांच्या पायाला चिकटून त्यांच्यासोबत दूरदूर जावीत. मला सारखं वाटतं, माझं लेखक म्हणून असलेलं कर्तेपण गळून पडावं, नाव मिटून जावं, माझ्या कथा निनावी, पण सार्वत्रिक, सार्वकालिक ठराव्यात. त्या लोककथा व्हाव्यात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/ninad-kharkar-write-article-saptarang-127353", "date_download": "2018-09-22T03:53:56Z", "digest": "sha1:I4Z6TSGYES5LLOE254B2TB5MQII4AFSX", "length": 26363, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "ninad kharkar write article in saptarang 'स्वप्ना'मागचं सत्य (निनाद खारकर) | eSakal", "raw_content": "\n'स्वप्ना'मागचं सत्य (निनाद खारकर)\nरविवार, 1 जुलै 2018\n'द अमेरिकन्स' ही बहुचर्चित मालिका तत्कालीन सोव्हिएत युनिअनच्या गुप्तहेर जोडप्याच्या अमेरिकेतल्या हेरगिरीची कथा मांडते. त्याचबरोबर त्या जोडप्याच्या कुटुंबाची आणि एकूणच अमेरिकी संस्कृतीच्या प्रभावाविषयीही ती चर्चा करते. ठाशीव चौकटीच्या पलीकडे मांडणी करणारी आणि तपशीलांमध्ये चोख असणारी ही मालिका खूप लोकप्रिय झाली.\n'द अमेरिकन्स' ही बहुचर्चित मालिका तत्कालीन सोव्हिएत युनिअनच्या गुप्तहेर जोडप्याच्या अमेरिकेतल्या हेरगिरीची कथा मांडते. त्याचबरोबर त्या जोडप्याच्या कुटुंबाची आणि एकूणच अमेरिकी संस्कृतीच्या प्रभावाविषयीही ती चर्चा करते. ठाशीव चौकटीच्या पलीकडे मांडणी करणारी आणि तपशीलांमध्ये चोख असणारी ही मालिका खूप लोकप्रिय झाली.\n\"द अमेरिकन्स' या मालिकेच्या सहाव्या आणि शेवटच्या सीझनचा नुकताच शेवट झाला. शीतयुद्धाच्या काळात, रोनाल्ड रेगन हे अमेरिकेचे अध्यक्ष असतानाच्या दशकात तत्कालीन सोव्हिएत संघाचे गुप्तहेर अमेरिकन नागरिक बनून अमेरिकेत राहतात आणि गोपनीय माहिती मिळवतात, अशी या मालिकेची सर्वसाधारण गोष्ट. मालिका आवडण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकी चित्रपटांत रशियन लोकांचं जे \"राक्षसी'करण केलं जातं, ते इथं सर्वथा टाळण्यात आलं आहे. मालिकेचं कथन राजकीय मुत्सद्देगिरी, हेरगिरी, आंतरराष्ट्रीय संबंध, शीतयुद्ध, भांडवलशाही आणि कम्युनिझम या मुद्द्यांभोवती फिरत असलं, तरी मानवी संबंधांचं घट्ट आवरण आहे. ही मालिका बनवणारा जोसेफ वेशबर्ग हा अमेरिकेच्या सीआयए या गुप्तहेर संस्थेत अधिकारी होता. म्हणून \"द अमेरिकन्स' मालिकेचे भाग सर्वप्रथम सीआयएला आधी दाखवले जातात आणि त्यांची परवानगी असेल, तर पुढे प्रक्रिया केली जाते, अशी एक दंतकथाही आहे. या मालिकेचे चाहते खुद्द अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओमाबा होते. ते पदावर असताना त्यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये खास डीव्हीडी पाठवल्या जात. हा शो संपल्यावर फेसबुकवर शो बंद होण्याबद्दल बरीच हळहळ व्यक्त करण्यात आली होती.\nमुळात मालिका, त्या मालिकेतली पात्रं, कथानक, सांख्यिकी तथ्य या बाबी समांतर ऐतिहासिक कलाकृतीत दुय्यम असतात. महत्त्वाचे असतात, ते जो काळ उभा करण्यात आला आहे त्या काळानं निर्माण केलेले प्रश्न आणि त्यात शोधली गेलेली उत्तरं. ग्राहकवादी भांडवलवादाचं स्वप्न दाखवणारं अमेरिकन ड्रीम आजही अनेक भारतीय लोकांना भुरळ पाडतं. भारतातल्या तत्कालीन आर्थिक परंपरेनं ना पुरेशा नोकऱ्या निर्माण झाल्या, ना शेतीचं भलं झालं. अशा अवस्थेत एक मोठा पांढरपेशा वर्ग संधी मिळताच उपयुक्ततावादी बनून स्थलांतरित झाला. रशियातल्या अशाच वर्गाचं प्रतिनिधित्व \"द अमेरिकन' मधला नायक फिलिप जेनिंग्स करतो. त्याला \"मदर रशिया'बद्दल प्रेम आहे आणि कर्तव्याची जाणीव आहे; पण रशियात गरिबीत गेलेलं बालपण, रेशनच्या दुकानासमोर लावलेल्या रांगा, उदरनिर्वाहाचा प्रश्न याही गोष्टी आहेतच. त्याच वेळी अमेरिका या शत्रूराष्ट्रात सर्वसामान्य नागरिक म्हणून राहताना अमेरिकेची आर्थिक सुबत्ता, राहणीमान, सहज मिळणाऱ्या दैनंदिन गोष्टी या त्याला हव्याहव्याशा वाटतायत. त्यातून \"अमेरिकेत स्थायिक होऊया का' या विचारांप्रत तो आला आहे. त्याची बायको एलिझाबेथ जेनिंग्जसुद्धा एक गुप्तहेर आहे. रशियाच्या केजीबीनं त्यांचं लग्न लावून देऊन हेरगिरीच्या कामगिरीवर पाठवलं आहे. एलिझाबेथ कर्तव्यकठोर आहे, रशियन क्रांतीच्या तत्त्वांनी भारावलेली आहे. या जोडप्याला अमेरिकेत झालेली मुलगी पेज आणि मुलगा हेन्‍री यांच्यावर होणाऱ्या अमेरिकी संस्काराबद्दल नाखूष आणि साशंक आहे. पुढं पेजला तिचे आई-वडील कोण आहेत, याची ओळख नंतर होते आणि तीसुद्धा त्यांना सहभागी होते. अशी ही कथेची तोंडओळख होत असताना त्यांच्याशेजारी अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयचा अधिकारी स्टॅन बिमन राहायला येतो आणि कथेत रंग भरायला लागतो. सोव्हिएत संघ सोडून अमेरिकेत हेर म्हणून स्थायिक झालेले फिलिप आणि एलिझाबेथ आपल्या मुळांपासून फार लांब आले आहेत. सोव्हिएत संघात त्यांना आता कोणी ओळखणारंसुद्धा नाहीत. त्यांची मुलंसुद्धा अमेरिकन संस्कृतीत वाढल्यानं त्यांच्या विचार करण्यात मोठी दरी आहे. या सगळ्यात तारेवरची कसरत करून फिलिप आणि एलिझाबेथ हेरगिरी करतात आणि आपलं कुटुंब सांभाळतात.\nतत्कालीन सोव्हिएत संघानं आपल्या अनेक हेरांना सर्वसामान्य नागरिक म्हणून अमेरिकेत पाठवलं होतं. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी त्यांना \"द इलिगल्स प्रोग्रॅम' या ऑपरेशनअंतर्गत पकडलं. सर्वसामान्य नागरिक म्हणून पाठवताना मृत अमेरिकन लोकांचे डिटेल्स घेऊन बनावट ओळखी बनवल्या गेल्या आणि रशियन हेरांना नवीन अमेरिकन ओळख देण्यात आली. या मालिकेचा लेखक \"द इलिगल्स प्रोग्रॅम'मध्ये अमेरिकन अधिकारी म्हणून सहभागी होता, म्हणून त्या व्यवस्थेचं असं स्वतःच आकलन या मालिकेत पुरेपूर आलं आहे. या मालिकेच्या लेखनाचं विशेष कौतुक करावंसं वाटतं, ते या कारणासाठी की सोव्हिएत हा अमेरिकन लोकांचा शत्रू असला, तरी बऱ्याच रशियन व्यक्तिरेखा नायकाच्या भूमिकेत आहेत. प्रेक्षक म्हणून बघताना त्यांच्याविषयी कणव, सहानुभूती वाटते. मालिकेचं लेखन करताना लेखकांना \"तुम्ही रशियन लोकांच्या जागी असता तर कोणती भूमिका घेतली असती' असा विचार करून लिहायला सांगितलं होतं. जेम्स बॉंड, रॅंबो वगैरेंच्या चित्रपटांसारखे थंड डोक्‍यानं माणसं मारत सुटणारे नायक इथं दिसत नाहीत. अपर्याप्त हिंसा आणि त्यातून घडत जाणारी व्यक्तिमत्त्वं ही कथेची जमेची बाजू. नियती ही हिंसेपेक्षा क्रूर आणि अधिक वेदना देणारी असते, हे घडणाऱ्या घटनांबरोबर आपल्याला जाणवतं. कथानक पुढं नेण्यासाठी पात्रांना मारून टाकणं वगैरे सोपे उपाय न घेता कथानक एक वेगळ्या सैद्धांतिक पातळीवर जातं, तेव्हा कथेमागं घेतलेले कष्ट दिसतात. कोणतीही व्यवस्था कार्यरत असण्यासाठी एका सुमारतेची आवश्‍यकता असते. ती सुमारता विचार करणाऱ्या लोकांना नेहमीच अस्वस्थ करते. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण फक्त एक माध्यम आहोत, ही जाणीव झाल्यावर रशियन हेर फिलिप आणि अमेरिकन एजंट स्टॅन बिमन या दोघांत होणारा बदल लक्षणीय पद्धतीनं दाखवलाय. सहा भागांच्या मालिकांचा शेवट हा तत्कालीन सोव्हिएत संघाच्या आणि गोर्बाचेव्ह यांच्या \"पेरेस्त्रोइका' आणि \"ग्लासनस्त'नं होतो.\n\"द अमेरिकन्स' ही फक्त मारधाड करणारी हेरकथा राहत नाही. रशियातून लांब आपली ओळख लपवून राहत असलेल्या जोडप्याची आणि अमेरिकेत जन्माला आलेल्या दोन मुलांची कथा होते. या मालिकेचं नाव \"द अमेरिकन्स' ठेवण्यामागं एक सैद्धांतिक कारण असावं अशी शंका येते. ती शंका म्हणजे अमेरिकन माणसं व्यापार, युद्ध, संस्कृती देवाणघेवाणीच्या निमित्तानं जिकडेजिकडे गेली, तिकडेतिकडे आपल्या अमेरिकन संस्कृतीची बीजं पेरून आली. जिकडे त्यांना ती पेरायला जमलं नाही, तिकडे राजकीय हस्तक्षेप केला, व्यापारी करार-मदार केले आणि आपलं वर्चस्व कायम राहील हे बघितलं. या कथेतसुद्धा रशियन हेर असलेले नायक आणि नायिका त्यांच्या जीवनशैलीमुळे अमेरिकन झाले आहेत आणि त्यांची मुलं तर अमेरिकेत जन्माला येऊन अमेरिकन झालीच आहेत. जेनिंग्ज जोडप्याची मुलगी पेजला चर्चच्या कार्यक्रमांची आवड आहे, वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांत भाग घेऊन ती नागरिक असल्याची जाणीव दाखवून देते, तर दुसरीकडे मुलगा हेन्‍री \"अमेरिकेत सर्वांना समान संधी मिळते; पण त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात,' या तत्त्वावर ठाम. तो मेहनत करून चांगले मार्क मिळवतो, चांगल्या शैक्षणिक संस्थेची माहिती काढतो, शिष्यवृत्ती मिळवतो, बुडत चाललेल्या बिझनेससाठी फंडिंग जमा करायच्या आयडिया शोधून काढतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो व्हिडियो गेम मनापासून एंजॉय करतो.\nया शोच्या निर्मात्यांना जगाचं भविष्य अमेरिकन ड्रीम असणार आहे असं सांगायचं आहे की काय, असं वाटतं. आता आतापर्यंत बऱ्याच देशातल्या लोकांना अमेरिका ही कर्मभूमी वाटत आली आहे ती तिच्या उदारमतवादी धोरणांमुळे. अमेरिकेला आणि जगाला लागलेलं उजवं वळण भर जोमात असताना अशा मालिका अंतर्मुख करतात. अमेरिकन नागरिक म्हटलं, की जी एक लिबरल प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते, तशी ती पुढे राहील का, हासुद्धा प्रश्‍न ती उभा करते.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nGanesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस\nपुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/32344", "date_download": "2018-09-22T03:56:09Z", "digest": "sha1:T5ZCBATZTWQHZRLFHVXUOKM75VB6OUMN", "length": 4994, "nlines": 112, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पक्षीदर्शन (कॅलटेक - २०१२-०१-३०) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /aschig यांचे रंगीबेरंगी पान /पक्षीदर्शन (कॅलटेक - २०१२-०१-३०)\nपक्षीदर्शन (कॅलटेक - २०१२-०१-३०)\nमुख्य भुमिका नटालचा सुतारपक्षी आणि लाल मिशीवाला बुलबुल (लपंडाव खेळत असलेला)\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nआभाळाच्या छटा मस्त टिपल्यास\nआभाळाच्या छटा मस्त टिपल्यास रे. शेवटचा फोटो क्लास.\nपहिले दोन फोटो hummingbird चे\nपहिले दोन फोटो hummingbird चे आहेत का\nहो, पहिले दोन्ही हमिंगबर्ड्स\nहो, पहिले दोन्ही हमिंगबर्ड्स\nचंद्राचा प्रचि क्लासच.. बाकीचेही सुंदर\nमस्त आहेत प्रचि चंद्र खासच.\nमस्त आहेत प्रचि चंद्र खासच.\nछान आहेत. असे भिरभिरे पक्षी\nछान आहेत. असे भिरभिरे पक्षी टिपणे म्हणजे..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.vicharyadnya.com/2014/01/swami-vivekananda-shabdkavynaman.html", "date_download": "2018-09-22T04:15:06Z", "digest": "sha1:3H2LU4KLT5SIP2P4G4HZGKPAW35TBB4T", "length": 9197, "nlines": 70, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "स्वामी विवेकानंदासी नमन - शब्दकाव्यपुष्पमाला", "raw_content": "\nस्वामी विवेकानंदासी नमन - शब्दकाव्यपुष्पमाला\nस्वामी विवेकानंदांच्या १५१ जयंतीनिमित्त व राष्ट्रीय युवा दिनाच्या विचारयज्ञाच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा\nहिंदू पंचांगाप्रमाणे स्वामी विवेकानंद जयंती यावर्षी २३ जानेवारीला असेल. स्वामीजींची जयंती १९८५ पासून राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी होते आणि हा दिवस सरकारने ग्रेगोरीअन दिनमानाप्रमाणे स्वामीजींची जयंती ज्या दिवशी तो १२ जानेवारी हा निवडला आहे. त्यामुळे आपण स्वामीजींची जयन्त्ती आज साजरी करीत आहोत.\nस्वामी विवेकानंदांना समर्पित एक छोटीशी ‘शब्दकाव्यपुष्पमाला’. हे ‘स्वामी विवेकानंदासी नमन’ त्यांच्या जीवनामृताचे छोटेसे चिंतनरूपी नमन आहे.\nस्वामी विवेकानंदासी नमन - शब्दकाव्यपुष्पमाला -\nस्वार्थ निरत जगा उपदेश देण्या नि:स्वार्थ सेवेचा\nमीलन पूर्व – पश्चिमेचे घडविण्या ज्ञानयोगी जन्मला\nविवेकसागर ऋषी हा आधुनिक भारताचा\nवेचुनि कण अध्यात्माचे अद्वैत प्रसार विश्वी केला\nकारण तो तम भेदुनि उदय ज्ञानगभस्ती करण्या\nनंदनंदन कृष्ण जणू कलियुगी अवतरला\nदायक जो सकल अभीष्ट अद्वैत ज्ञानकुंभाचा\nसीतल मधुर ज्ञानप्रकाश याचा तापहीन सूर्यच हा साचा\nन जाणे जो भेदाभेद अमंगळ विश्वी पसरलेले\nमते पंथ भिन्न त्याने अद्वैती एकत्र आणिले\nनमन स्वामी विवेकानन्दासी आज पूर्ण जाहले\nस्वामी विवेकानंद ज्ञानाचा शोध घेत होते. त्यावेळी भारतात अनादी काळापासून असलेले अद्वैतज्ञान काहीसे लुप्त झाल्यासारखे झाले होते. ज्ञान कधी नष्ट होत नाही, पण काळाच्या प्रभावाने आवरण आल्यासारखे होते. त्यावेळीही तसेच होते. स्वामीजी त्या ज्ञानाचाच प्रकाश पुन्हा जगात पसरविण्यासाठी आले होते. भगवान रामकृष्ण परमहंस सद्गुरू म्हणून मिळाल्यावर स्वामीजींचा शोध संपला आणि त्यांनी ज्या कार्यासाठी जन्म झाला होता, ते पुढे पूर्ण केले. या संदर्भात वेचुनि कण – लुप्त झालेले ज्ञान मिळविण्यासाठी घेतलेला शोध हा उल्लेख वरील काव्यात आलेला आहे.\nया अनुदिनीवर उजवीकडे लोकप्रिय पोस्ट मध्ये आजही दोन वर्षानंतर जी पोस्ट सर्वाधिक वाचली जात आहे. ती स्वामी विवेकानंदांवरच आहे - स्वामी विवेकानंद -'ज्ञानप्रकाश' , अवश्य वाचा.\nअद्वैत अध्यात्म प्रेरणास्पद भावकाव्य भावस्पंदन स्वामी विवेकानंद\nहा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकाल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता \"कविता हृदयात वसणारी\"\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगसंग्रहातून\nमी कविता तुझ्या हृदयात वसणारी\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2241", "date_download": "2018-09-22T03:28:24Z", "digest": "sha1:SOBI5VKPXAS5N4QL4AXGWZF7KJWH4IBR", "length": 4719, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nनागरी हवाई वाहतूक मंत्रालयांतर्गत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयोगाचे कार्य करण्यासाठीं मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या एका मंडळ कार्यालय निर्मितीला मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील\nनागरी हवाई वाहतूक मंत्रालयांतर्गत रेल्वे सुरक्षा आयोगात,मेट्रो रेल्वे (कार्य आणि देखभाल) कायदा 2002 अंतर्गत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयोगाचे विहित कार्य करण्यासाठी, सहायक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या एका मंडळ कार्यालयाच्या निर्मितीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.\nरेल्वेच्या विद्यमान दोन मंडळ आयुक्तांकडे दोन मंडळांचा अतिरिक्त कारभार सोपवायलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. विद्यमान कार्यकक्षेत हे अधिकारी आपल्या अधिकारांचा उपयोग करतील.हे मंडळ सीएमआरएस नवी दिल्लीच्या कार्यकक्षेत येणार नाही.\nमेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पद, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाअंतर्गत, रेल्वे सुरक्षा आयोगात एचएजी ( वेतन स्तर 15 )मध्ये राहील.एका मंडळ कार्यालयासाठी वेतनापोटी वार्षिक अंदाजित खर्च 59,39,040 रुपये असेल. संस्थेच्या प्रारंभिक स्थापनेशिवाय मंडळ कार्यालयासाठी वार्षिक 7,50,000 रुपये खर्च अपेक्षित आहे.\nया पदांमुळे सध्याच्या तसेच विभिन्न रेल्वे योजनांमध्ये प्रवासी सुरक्षा आणि मेट्रो रेल्वे परिचालन याविषयी मेट्रो रेल्वे (कार्य आणि देखभाल) कायदा 2002 मध्ये नमूद केल्याप्रमाणे लक्ष केंद्रित करता येणार आहे.\nसप्रे -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2242", "date_download": "2018-09-22T04:10:32Z", "digest": "sha1:NNZK4NP42KKFR56225RUEWB3K6TLJPQT", "length": 4496, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nहैदराबादमध्ये समुद्र विज्ञान कार्यान्वयनासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याकरिता युनेस्को समवेतच्या कराराला मंत्रिमंडळाची मान्यता\nसमुद्रविज्ञान कार्यान्वयनासाठी, हैदराबादमध्ये युनेस्कोचे श्रेणी 2आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हिंदी महासागर,हिंदी आणि अटलांटिक महासागरालगतचे आफ्रिकन देश, युनेस्कोच्या ढाच्याअंतर्गत लहान बेटे असलेले देश यांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणे हा या करारामागचा उद्देश आहे. मच्छीमार,आपत्ती व्यवस्थापन , नौवहन, किनारी राज्ये, नौदल, तटरक्षक दल ,पर्यावरण या क्षेत्रात दैनंदिन व्यवहारासाठी, पद्धतशीर समुद्र विज्ञान अभ्यासाद्वारे माहिती पुरवण्याचे काम या समुद्र विज्ञानाद्वारे केले जाते.\nया केंद्राच्या स्थापनेमुळे हिंदी महासागरात एक अग्रणी देश म्हणून उभे राहण्यासाठी भारताला संधी मिळणार आहे.हिंदी महासागरालगत असणाऱ्या दक्षिण आशियायी देशांसहित हिंदी महासागरांतर्गत देशांशी सहकार्य वाढवण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. समुद्री आणि किनारी स्थिरतेशी संबंधित मुद्दयांच्या निराकरणासाठी जगभरातल्या तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षमता उभारण्यासाठीची गरज या केंद्रामुळे पूर्ण होणार आहे.\nसप्रे -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T03:02:23Z", "digest": "sha1:KZHELSYNZTSZNSQUU64B6KAKGDVFGH46", "length": 10016, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजीनामा दिलेल्या न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजीनामा दिलेल्या न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप\nहैदराबाद: हैदराबादमधील मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणात स्वामी असीमानंद यांची निर्दोष मुक्तता करणारे न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी, निकाल दिल्यानंतर काही तासातच न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या या झटपट राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. दरम्यान, त्यांच्यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप होताना दिसत आहेत.\nन्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी राजीनाम्यासाठी वैयक्तिक कारण दिले. रेड्डी हे दोन महिन्यांनी निवृत्त होणार होते. मात्र त्यापूर्वीच, तेही असीमानंद यांच्या निकालानंतर त्यांनी राजीनामा दिल्याने, उलटसुलट चर्चा सुरु झाली. मात्र न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांची न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली हायकोर्टाच्या दक्षता विभागाकडून चौकशी सुरु आहे. न्यायाधीश रेड्डी यांच्याविरोधात कृष्णा रेड्डी नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. कृष्णा यांनी न्यायाधीश रेड्डींवर भ्रष्टाचाराचे आरोप करत, त्यांच्यावर 12 डिसेंबर 2017 रोजी हायकोर्टात तक्रार दाखल केली.\nन्यायाधीश रेड्डी यांनी टी पी रेड्डी नावाच्या आरोपीला पैसे घेऊन जामीन दिल्याचा आरोप, कृष्णा रेड्डी यांनी केला आहे. टी पी रेड्डीवर 300 कोटीच्या जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी सत्र न्यायालायने तीन वेळा त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. हायकोर्टानेही गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. अशावेळी टी पी रेड्डीने जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं, मात्र टी पी रेड्डीने पुन्हा त्याच कोर्टात जामीनासाठी अर्ज केला, ज्या कोर्टाने तीन वेळा जामीन अर्ज फेटाळला होता.\nटी पी रेड्डीने सत्र न्यायालयात पुन्हा जामीनासाठी अर्ज केला. मात्र त्यावेळी पूर्णवेळ न्यायाधीश दोन दिवसांच्या सुट्टीवर होते. तेव्हा कोर्टाचा कार्यभार दोन दिवसांसाठी न्यायाधीश रवींद्र रेड्डींकडे होता. त्यावेळी न्यायाधीश रेड्डींनी सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्णत: न ऐकता, दोनच दिवसाच्या सुनावणीत टी पी रेड्डीला जामीन दिल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. या प्रकारानंतर तक्रारदार कृष्णा रेड्डी यांनी न्यायाधीश रेड्डींवर भ्रष्टाचाराचा आरोप करत, हायकोर्टात तक्रार केली. त्यावेळी हायकोर्टाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं. या तक्रारीनंतरच हायकोर्टाचा दक्षता विभाग चौकशी करत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवर्षभरात अस्वच्छतेच्या 50 हजार ऑनलाईन तक्रारी\nNext articleसुनील ग्रोवर ‘या’ चित्रपटात झळकणार प्रमुख भूमिकेत\nइम्रान खान यांचा खरा चेहरा उघड\nजम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nगीर अभयारण्यात 11 सिंहांचे मृतदेह\nशहरी नक्षलवाद्यांना राहुल गांधींचा पाठिंबा – शहा\nदूध निर्यातीला उत्तेजन देण्यासाठी करसवलत देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/fly-over-bridge-Compound-collapsed/", "date_download": "2018-09-22T03:29:48Z", "digest": "sha1:CF7HDSNVDLFRZL56LKJQUQWNEVXDUB3X", "length": 5331, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोळे, नगर्से येथील उड्डाण पुलांचे कठडे कोसळले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पोळे, नगर्से येथील उड्डाण पुलांचे कठडे कोसळले\nपोळे, नगर्से येथील उड्डाण पुलांचे कठडे कोसळले\nमहामार्ग क्र. 66 वरील चार रस्ता ते पोळे या चौपदरी रस्त्यावर नगर्से व चाररस्ता येेथे बांधण्यात आलेल्या दोन उड्डाण पुलाचे संरक्षण कठडे गुरुवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसाने कोसळले. या घटनेनंतर नगर्से उड्डाण पुलाखालून होणारी वाहतूक थांबवण्यात आली. कोसळलेल्या कठड्याची माती बाजूला काढण्याचे काम पोकलॅनद्वारे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सुरू होते.\nपहिल्या पावसात असा प्रकार घडल्यामुळे या रस्त्यावर बांधलेल्या सर्व उड्डाण पुलाची तपासणी, तळपण व गालजीबाग नदीवर बांधलेल्या पुलांच्या बांधकामाची तपासणी करण्याची मागणी येथील समाजसेवक उमेश तुबकी यांनी केली आहे.\nउड्डाण पुलांचे संरक्षण कठडे कोसळल्याची माहिती मिळताच काणकोणचे उपजिल्हाधिकारी राजू देसाई, मामलतदार रमेश गावकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई, स्थानिक नगरसेवक हेमंत नाईक गावकर, कंत्राटदाराचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.\nनगर्से उड्डाण पुलाखालून होणारी वाहतूक पोलिसांनी दुसरीकडून वळविली. त्यामुळे वाहनचाकांची गैरसोय झाली.\nगेल्या सहा महिन्यांपूर्वी नगर्से येथील उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या उड्डाण पुलाचे बांधकाम ठिक झाले नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.\nकोणत्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये, यासाठी काणकोण अग्‍निशमन दलाचा बंब घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. काणकोणचे उपजिल्हाधिकारी राजू देसाई घटनास्थळी ठाण मांडून होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/There-is-no-new-maternity-in-fifteen-years-in-pimpri/", "date_download": "2018-09-22T03:16:51Z", "digest": "sha1:PWXIVHYNMS2WMY7MUQZWZWVJZGCI4NWN", "length": 6450, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंधरा वर्षांत एकही नवीन प्रसूतिगृह नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पंधरा वर्षांत एकही नवीन प्रसूतिगृह नाही\nपंधरा वर्षांत एकही नवीन प्रसूतिगृह नाही\nपिंपरी : वर्षा कांबळे\nपिंपरी -चिंचवड शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षात एकही नवीन प्रसुतीगृह वाढवले नाही. त्यामुळे गोरगरीब प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील वायसीएम रुग्णायात 30 टक्के रुग्ण बाहेरुन येत असल्यामुळे इतर रुग्णालयाच्या मानाने सर्वाधिक गर्दी येथे असते. रुग्णालयाच्या प्रसुतीकक्षात दररोज कित्येक महिला या गरोदरपणातील तपासण्या आणि प्रसूतीसाठी येतात. सध्या एकावेळी 30 प्रसूती करण्याची क्षमता असलेल्या प्रसूती विभागात 50 पेक्षा जास्त महिला प्रसूतीसाठी येत असल्याने वायसीएमच्या प्रसूती कक्षावर ताण वाढला आहे. महापालिकेने महिलांच्या सुरक्षित प्रसुतीसाठी आणखी प्रसुतीगृह वाढविण्याची आवश्यकता आहे.\nवायसीएम रुग्णालयात कमी पैशात उपचार मिळतात म्हणून महिलांना त्यांचे घरचे नातेवाईक देखील उपचारासाठी वायसीएममध्येच आणतात. वायसीएममध्ये शहराबाहेरुनही महिला येत असतात, त्यापैकी बहुतांश महिलांची अवस्था प्रसूतीच्या वेळी गंभीर असते. अशावेळी त्यांच्याकडे तातडीने लक्ष देण्यासाठी बेड रिकामा नसेल तर आधीच दाखल असलेल्या महिलेच्या प्रसूतीसाठी वेळ असेल तर तिला दुसर्‍या ठिकाणी बसवून तातडीने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला बेडवर दाखल केले जाते. अशा तातडीक सेवेच्या वेळी दाखल असलेल्या गरोदर महिलांची हेळसांड होते.\nपरिणामी एका बेडवर दोन महिलांना अ‍ॅडमिट करण्याची वेळ येत आहे. तसेच जे उपलब्ध डॉक्टर आहेत त्यांच्यावरही कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. या विभागात रुग्णांच्या सोयीसाठी डॉक्टरांची संख्या वाढविण्याची गरज आहे. रुग्णालयामध्ये आधीच प्रसूती जवळ आलेल्या महिला दाखल असतात. या महिलांना उपलब्ध असलेल्या बेडची संख्या अपुरी असल्यामुळे एकाच बेडवर दोन गरोदर महिलांना नाईलाजास्तव ठेवण्यात येते. कारण तातडीची गरज असलेल्या महिलांना लगेच इतर रुग्णालयात हलविता येत नाही. आणि नातेवाईकही खाली जमिनीवर बेड द्या पण इथेच प्रसूती करा, अशी विनवणी करतात असे येथील कर्मचारी सांगतात.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/school-rickshaw-accident-in-pune-one-injured-student/", "date_download": "2018-09-22T03:24:14Z", "digest": "sha1:UHH73PCI3NTSBQT6W6IIMXZHL5ZS46TV", "length": 4366, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षाचा अपघात(video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षाचा अपघात(video)\nविद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षाचा अपघात(video)\nमेट्रोच्या कामासाठी उभारलेल्या बॅरिकेड्सला धडकून विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी रिक्षा पलटली. अपघातात पाच वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी झाली, तर चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात मंगळवारी (दि. 28) दुपारी साडेबाराच्या सुमारास कासारवाडी येथे घडला.\nग्रेसी लोहाळे (5, रा. पिंपरी) असे या अपघातातील जखमी चिमुरडीचे नाव आहे. भोसरीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शालेय मुलांची वाहतूक करणारी नेहमीची व्हॅन अचानक बंद पडल्याने आज रिक्षामध्ये मुलांना घेऊन येत असताना हा अपघात झाला. खडकी येथील सेंट जोसेफ या शाळेतील मुले यात जखमी झाली आहेत.\nमेट्रोच्या कामासाठी लावलेल्या बॅरिकेड्सचा अंदाज न आल्याने रिक्षा बॅरिकेड्सवर धडकून रस्त्यावर पलटली. यावेळी रिक्षातील मुले रस्त्यावर फेकली गेली. पाच वर्षाची ग्रेसी रिक्षाखाली अडकल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Maratha-Morcha-in-Karad/", "date_download": "2018-09-22T04:07:33Z", "digest": "sha1:VCIVLAW24BJ42DEDR5TJQBXSTPMN4M74", "length": 13103, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराडात मराठ्यांचा ‘ठोक मोर्चा’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराडात मराठ्यांचा ‘ठोक मोर्चा’\nकराडात मराठ्यांचा ‘ठोक मोर्चा’\nशांततेच्या मार्गाने राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे काढल्यानंतरही शासनाला जाग आली नाही. त्यामुळे आता ठोक मोर्चा काढून आरक्षण घेणारच असा निर्धार करत कराडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये तालुक्यातील गावागावातून आलेले हजारोंच्या संख्येने मराठा युवक सहभागी झाले होते. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेत बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करत परळी येथे ठिय्या आंदोलनास बसलेल्या मराठा समाज बांधवांना पाठिंबा देण्यात आला.\nपरळी येथील मराठा समाज बांधवांनी गेली आठ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कराड शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवानी दोन दिवसापुर्वी बैठक घेऊन येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी तालुक्यातील गावागावात समाज बांधवांच्या बैठका घेऊन ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला युवकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबाही मिळत होता. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही याबाबत जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे कराडमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा युवक ठिय्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संकेत मिळत होते. त्यामुळे मंगळवारी कराडमध्ये होणार्‍या मोर्चाकडे व ठिय्या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.\nत्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच गावागावातील प्रमुख चौकात मराठा युवक जमा होऊन मिळेल त्या वाहनाने कराडमध्ये येत होते. सकाळी 9 वाजल्यापासूनच येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा बांधव जमा होऊ लागले. मराठा मोर्चाचे समन्वयक आंदोलनकर्त्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यातबाबत वेळोवेळी सुचना देत होते. 10 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर समाजबांधवांची गर्दी दत्त चौकात झाली. तरीही काही गावातील युवक आम्ही येत असल्याचे निरोप देऊन मोर्चा थोडावेळ थांबविण्याचा आग्रह करत होते. सकाळी 11 वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव दत्त चौकात जमा झाला. यावेळी मोर्चाच्या संयोजकांनी मराठा क्रांती मोर्चाची आचारसंहिता समाजबांधवांना सांगितली. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या काकासाहेब शिंदे यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून थोडावेळ शांतता पाळण्यात आला.\nत्यानंतर दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. मोर्चात सर्वात पुढे भगवा झेंडा घेतलेले युवक सहभागी झाले होता. त्यानंतर महिला व भगिनी होत्या. तर त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या पाठीमागे मराठा युवक मोर्चात सहभागी झाले होते. दत्त चौकातून निघालेला मोर्चा तालुका पोलिस ठाण्यासमोरून भेदा चौकात आला.\nतेथून मोर्चा थेट तहसील कार्यालयासमोर आला. मोर्चादरम्यान, मराठा युवकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रुपांतर झाले. यावेळी अनेकांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्‍त केल्या.\nमराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शांततेत मोर्चे काढले. मात्र त्या मोर्चांची शासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही. मराठ्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवत शासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे यापुढे मराठा क्रांती मोर्चा मूक मोर्चा नव्हे तर ठोक मोर्चा काढणार आहे.\nत्याची ही सुरवात असून शासनाने मराठ्यांच्या मागणीचा विचार करून आरक्षण जाहीर करावे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. परंतु, शांततेच्या मार्गाने काढलेल्या मोर्चाची शासनाने दखल न घेता उलट पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांना येण्यास विरोध केला म्हणून त्यांनी वारीमध्ये मराठ्यांनी साप सोडला असता असे वक्‍तव्य करून समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. खरे तर मराठा समाज हा साप सोडणार नव्हे तर म्यानातून तलवार उपसणारा व शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा समाज आहे.\nत्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या भावनांशी खेळ करू नये. मराठा युवकांनी तलवारी हातात घेतल्यानंतर प्रशासन बंदुका हातात घेणार आहे, याचीही आम्हाला कल्पना आहे. मात्र, ती वेळ आम्ही प्रशासनावर येऊ देणार नाही.\nशांततेच्या मार्गाने मोर्चा काढणार्‍या मराठा समाजावर मुख्यमंत्र्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे.\nमुख्यमंत्र्यांनी एक लक्षात ठेवावे की, आरक्षणासाठी आंदोलन करून मोर्चा काढणारा मराठा समाज असून वारीमध्ये सहभागी होणारे वारकरीही मराठा समाजाचेच भाऊबंद आहेत. त्यामुळे पंढरपूरला तुम्ही गेला असता तर मराठा युवक नव्हे तर वारकर्‍यांनीच तुम्हाला अडविले असते. वारकर्‍यांच्या हातात भगवा झेंडा असला तरी त्या झेंड्याला असणारी काठी वारकर्‍यांच्या हातात होती. मराठा समाजाने दिलेल्या इशार्‍यामुळेच मुख्यमंत्री पंढरपूरला येऊ शकले नाहीत, असेही अनेक वक्त्यांनी सांगितले.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/fire-broke-on-kas-pathar/", "date_download": "2018-09-22T03:36:03Z", "digest": "sha1:4CL3NQDYMTKFZQYXFPLOKJR54YT5J4YK", "length": 3405, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कास पठारावर भीषण वणवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कास पठारावर भीषण वणवा\nकास पठारावर भीषण वणवा\nजागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावर अज्ञातांनी वणवा लावला असून आगीने उग्र रूप धारण केले होते. एकीव गावच्या बाजूने लावलेला हा वणवा कास पठाराच्या मुख्य बाजूने येत होता. कास पठारावरील समिती कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वनव्याच्या दिशेने धाव घेतली भर कडक उन्हात हा वणवा लावल्याने कर्मचाऱ्यांना वणवा विजवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.\nपाणी भरून गाडी उभी असताना रस्त्याअभावी गाडी देखील आत नेता आली नाही. तरी देखील सर्व कर्मचाऱ्यांनी झाडाचा ओला पाला काढून आपला जीव धोक्यात घालून वणवा विझवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते. अखेर पुन्हा एकीव गावाच्या कड्याकडील बाजूला वणवा वळवण्यात यश आल्याने वनव्याचे उग्र रूप कमी झाले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6459", "date_download": "2018-09-22T02:56:51Z", "digest": "sha1:ILUODRKOCWJCIK4EFD44L3VLY6A2CRZ4", "length": 24628, "nlines": 210, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पद्मावत- आत्मा परमात्मा मिलनाची गाथा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपद्मावत- आत्मा परमात्मा मिलनाची गाथा\nप्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण नाही. शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीला कठोर तपस्या करावी लागली अमीर खुसरो यांनी म्हंटले आहे:\nखुसरो रैन सुहाग की जागी पी के संग,\nतन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग.\nसंसार रुपी रात्र जागून काढल्या शिवाय प्रेमाची प्राप्ती नाही. प्रेम हे अलौकिक आहे. प्रेम म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन. पद्मावतच्या कथा हि आत्म्याचे परमात्म्याशी मिलनाची कथा आहे. पद्मावत महाकाव्याची कथा संक्षेप मध्ये सांगताना महाकवी जायसी म्हणतात\n“तन चितउर, मन राजा कीन्हा हिय सिंघल, बुधि पदमिनि चीन्हा\nगुरू *सुआ जेई पन्थ देखावा बिनु गुरू जगत को निरगुन पावा\nबाँचा सोइ न एहि चित बंधा\nराघव दूत सोई सैतानू\nचित्तोडगढ हे माणसाचे शरीर आहे. रत्नसेन नावाचा आत्मा या शरीरात विराजमान आहे. त्याच्या मनात परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा आहे. गुरु बिना परमेश्वराची प्राप्ती संभव नाही. हिरामन नावाचा पोपट हा गुरु आहे. तो रत्नसेनला मार्ग दाखवितो. सिंहल द्वीप हे प्रेमाने भरलेले हृदय आहे. या सिंहल द्वीपात वाघ आणि बकरी एकाच घाटावर पाणी पितात. अर्थात हे हृदय प्रेमाने भरलेले आहे. सात्विक बुद्धी रुपी पद्मावती तिथे निवास करते. शरीररुपी चित्तोड मध्ये तांत्रिक राघव चेतन नावाचा शैतान हि राहतो. त्याच्या पाशी मायावी शक्ती होत्या. तो चंद्र्माच्या कला हि आपल्या शैतानी मायेच्या शक्तीने बदलू शकत होता. पद्मावती चित्तोडला येते. राघव चेतन नावाच्या शैतानाला देश निकाला दिला जातो. अर्थात ज्या हृदयात सात्विक बुद्धी आहे तिथे शैतान निवास करू शकत नाही. अलाउद्दीन खिलजी हा भोग आणी विलासात बुडालेला संसारिक मायेने ग्रस्त मर्त्य मानव आहे. तो आरश्यात पद्मिनीला बघतो. आरसा हा आभासी आहे. मायावी जगाचे प्रतिक. आरश्यातील पद्मिनी हि आभासी. मोह आणि मायेने ग्रस्त अलाउद्दीन खिलजी आभासी पद्मिनीच्या प्राप्तीसाठी चित्तोडवर आक्रमण करतो.\nमहाकाव्याच्या अंती गुरुचे मार्ग दर्शन, प्रेमपूर्ण हृदय आणि सात्विक बुद्धी (पद्मावती)च्या सहाय्याने शरीराचा त्याग केल्यावर आत्मा आणि परमात्म्याचे मिलन होते. अलौकिक प्रेमाचा विजय होतो.\nराजपूत स्त्रिया हवन कुंडात सर्वस्व अर्पण करतात, सती होतात. राजपूत योद्धा संपूर्ण चित्तोड गढाला अग्नीत अर्पण करतात व युद्धात प्राणांची आहुती देतात. सर्वस्व अर्पण केल्यावर त्यांना हि अलौकिक प्रेमाची प्राप्ती.\nसंसारिक मोह मायेला सत्य समजणाऱ्या अलाउद्दीन खिलजी काय प्राप्त होते. शरीर नष्ट झाल्या वर बाकी राहते फक्त शरीराची धूळ किंवा चितेची राख. खिलजीच्या हाती राख आणि धूळी शिवाय काहीही येत नाही.\nसारांश भोग आणि विलासितेत बुडालेल्या संसारिक जीवाला मुक्ती नाही. अलौकिक प्रेमाची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. पद्मावतच्या माध्यमाने महाकाव्याची महाकवी जायसी यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.\nमला वाटलं अल्लाउद्दिन -\nमला वाटलं अल्लाउद्दिन - पद्मिनी ला आत्मा परमात्मा म्हणताय की काय \nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nमला वाटलं अल्लाउद्दिन - पद्मिनी ला आत्मा परमात्मा म्हणताय की काय \nपरवरदिगार म्हणजेच परमात्मा का हो \nआज काय सकाळी सकाळी पहिल्या धारेचीच का काय\nखूपच वैतागून लिहीलेलं दिस्तय. पर्सनल रेटिंग बी द्यावं की\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nम्हणजे पद्मावती हे केवळ रूपक\nम्हणजे पद्मावती हे केवळ रूपक आहे. हो क्की नै\nमग तो कर्णी सेनांच्या माकडांचा राडा कशासाठी चाललाय\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nबहुतेक कुणाला हि लेख कळलेला\nबहुतेक कुणाला हि लेख कळलेला नाही. जायसी हा सुफी परंपरेचा कवी होता. इतिहासात घडलेल्या घटनांच्या आधार घेऊन या काव्याची रचना केली.वरील चौपाईत जायसीने पद्मावत कथेचा सार दिला आहे. माणसाच्या मनात सर्व प्रवृत्ती असतात. त्याच्यात शैतान हि दडलेला असतो तो त्याला आसक्ती मार्गावर ढकलतो. सात्विक बुद्धी आणि प्रेमाने भरलेले हृदय हि त्याचा जवळ असते. एक मार्ग शाश्वत परमेश्वराकडे घेऊन जातो आणि दुसरा अशाश्वत भौतिक सुखा कडे. भौतिक सुखाकडे धावणार्याच्या हातात फक्त माती येते.\nचित्तोडचे युद्ध झाले होते. राजपूत पुरुषांनी मृत्यूला आलिंगन दिले आणि स्त्रियांनी जौहर केले. हे एतिहासिक सत्य आहे. बाकी भसालीला जायसीचे पद्मावत समजणे अशक्यच.\nशिवाय राजस्थान आणि मध्य प्रदेशात या वर्षी निवडणूक आहे. तिथे कानून व्यवस्था खराब झाली. गोळीबार इत्यादी झाला तर गुजरात प्रमाणे त्याचा निश्चितच कुणालातरी थोडाफार फायदा होईलच.\nबरोबर गुजरातेत २००२ साली खून\nबरोबर गुजरातेत २००२ साली खून खराबा झाला. त्याचा फायदा कुणाला झाला ते सर्वज्ञात आहे\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\npremalink नामक टोपण धारी.\npremalink नामक टोपण धारी. पहिली गोष्ट २००२ दंगा ISI आणि पाक समर्थक लोकांनी घडविला होता. ट्रेन जाळली आणि दंगा सुरु केला. २५० हिंदू आणि ;८५० मुसलमान दंग्यात मेले. . बाकी भूतो न भविष्यती. नरेंद्र मोदी हे देश्यातील पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी दंगा करणाऱ्या लोकांन्वर गोळ्या घातल्या. ११६ दंगाई मेले त्यात १०० च्या जवळ हिंदू होते. (बाकी अलवर, मालदा, उत्तर प्रदेश कुठेही कधीही दंगा करणार्यांवर पोलिसांनी गोळी चालविली नाही. एवढेच नव्हे १९८४ , ४००० हून जास्त सिख दिल्लीत मेले तरी पोलिसांनी गोळी चालविली नाही.) खरे तर नरेंद्र मोदी मुस्लिमांचा रक्षण कर्ता हा किताब मिळाला पाहिजे होता. सेकुलर पक्षाचे असते तर निश्चित मिळाला असता. दंगाई भाजप समर्थक असते तर मोदिजी निवडणूक जिंकले नसते.\npremalink नामक टोपण धारी\npremalink नामक टोपण धारी\n३. भाजपसमर्थक/उजवे (खास करून अगोदरच्या पिढीतले) सगळे इतके ठोंबे असतात काय हो\n२५० हिंदू आणि ;८५० मुसलमान दंग्यात मेले.\nहं. पाक आणि आयएसआय समर्थकांनी हिंदूंच्या तिपटीहून अधिक मुसलमान मारले. विश्वास ठेवण्यासारखीच गोष्ट आहे ही.\nनाही म्हणजे, भारताला नि हिंदूंना नि हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्यासाठी आयएसआय असे सहज करू शकेल, हे मानण्यासारखे आहे. प्रश्न तो नाही. पण त्या वेळेस तर गुजरातेत तुमच्या मोदींचे कार्यक्षम प्रशासन होते ना नि त्यांनी हे होऊ दिले नि त्यांनी हे होऊ दिले ते केळी खात बसले\n(१९८४ साली दिल्लीत शिखांचे जे हत्याकांड झाले, ते काँग्रेसने घडवून आणले होते. त्याचा दोष सर्वस्वी काँग्रेसवर आहे. हे आम्ही स्पष्टपणे म्हणतो. भाजपवाले/किमान एक तरी भाजपवाला/उजवा/संघोट्या किमान एवढा तरी प्रामाणिकपणा कधी दाखवणार\nनरेंद्र मोदी हे देश्यातील पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी दंगा करणाऱ्या लोकांन्वर गोळ्या घातल्या.\nचूक. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी मोरारजी देसाई मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आदेश देऊन लोकांवर गोळीबार करविला होता. ज्यांच्यावर गोळीबार करविला, ते लोक गुंड होते, दंगलखोर होते, असा दावाही त्यांनी पुढे (बऱ्याच वर्षांनंतर) एका जाहीर सभेत केला.\nखरे तर नरेंद्र मोदी मुस्लिमांचा रक्षण कर्ता हा किताब मिळाला पाहिजे होता.\nआणि हिटलरला इस्राएलचा राष्ट्रपिता हा किताब मिळायला पाहिजे होता.\n(हिटलर नसता, नि त्याने ज्यूंचे जे काही केले, ते जर केले नसते, तर इस्राएल स्थापन होऊ शकले नसते. पाहा विचार करून. वस्तुतः, पॅलेस्टाईनच्या भूमीत ज्यूंचे राष्ट्र स्थापन करावे, ही ज्यूंची मागणी खूप जुनी - नि हिटलरच्या कितीतरी आधीपासूनची - होती. परंतु तिला कोणी हिंग लावून विचारत नव्हते. हिटलरने जे करायचे ते केल्यावर त्या मागणीला भाव, पाठिंबा सगळे सगळे मिळाले.)\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://nmm.co.in/price-year9.php", "date_download": "2018-09-22T03:32:34Z", "digest": "sha1:ADPSROJF4BJR6CWGXSVQCZJNSMF2WZS2", "length": 19292, "nlines": 572, "source_domain": "nmm.co.in", "title": "Naik Maratha Mandal Mumbai NMM", "raw_content": "सर्व साधारण शिक्षण निधी - स्नेहसंमेलन सन २०१३\nश्री. किशोर अ. पाटकर\nश्री. रविकांत सुं. अणावकर\nसौ. नीलम र. अणावकर\nश्री. सुबोध र. अणावकर-\nसौ. शांभवी सुं. अणावकर\nकु. शमिका सुबोध अणावकर\nश्री. मंगेश संभाजी वेर्लेकर\nश्री. शिवराम सुंदर अणावकर\nसौ. सुचिता शिवराम अणावकर\nश्री. प्रताप मधुकर दाभोळकर\nश्री. दिलीप अच्युत रेडकर\nश्रीम. हेमलता दि. रेडकर\nश्री. परेश दिलीप रेडकर\nश्रीम. सुषमा परेश रेडकरकर\nश्री. प्रमोद अ. रेडकर\nश्रीम. नीला व रघुनाथ नलावडे\nश्रीम. वासंती मुरली मेनन\nश्री. संतोष एकनाथ देवलकर\nश्री. अरविंद ग. नरसुले\nश्री. रमाकांत ग. नरसुले\nश्रीम. स्नेहलता गणपत नरसुले\nश्री. मधुकर आ. शिंदे\nसौ. मालती म. शिंदे\nश्री. समीर हेमंत मातोंडकर\nश्री. नितीन विनायक कोरगांवकर\nश्री. चेतन प्रमोद आचरेकर\nश्री. चंद्रकांत ए. आरोलकर\nश्रीम. नीता चंद्रकांत आरोलकर\nश्री. हेमंत चंद्रकांत आरोलकर\nश्रीम. चैताली हेमंत आरोलकर\nश्री. कमलाकांत आ. नाईक\nश्री. प्रथमेश सुनील पिंगुळकर\nश्री. सुनील भास्कर वेंगुर्लेकर\nश्रीम. निर्मला मनोहर कबरे\nश्री. दीपक रघुनाथ अणावकर\nश्री. दीपक मनोहर कबरे\nश्री. शैलेश रमेश पेडणेकर\nश्री. अरुण अनंत बांबर्डेकर\nश्री. शंकर नारायण साळगांवकर\nश्री. अशोक रघुनाथ अणावकर\nश्री. विजय रघुनाथ अणावकर\nश्रीम. रेश्मा प्रमोद डिंगे\nश्रीम. स्मिता सचिन शिर्के\nश्री. कमलाकर लक्ष्मण कबरे\nश्रीम. शोभना अरविंद आरोलकर\nश्री. विनीत दिलीप केरकर\nश्री. संजय मधुकर केळूसकर\nश्री. विनय मधुकर केळूसकर\nश्री. कुणाल तुकाराम पालकर\nश्री. शशिकांत डी. वेंगुर्लेकर\nश्रीम. अर्चना निशिकांत नेरुरकरे\nश्री. शिवराम कृष्णा नाईक\nश्रीम. संध्या दत्ताराम नारकर\nश्री. शशिकांत स. किंजवडेकर\nश्रीम. स्वाती संजय किंजवडेकर\nश्रीम. संध्या अजय किंजवडेकर\nश्री. अरुण वसंत किंजवडेकर\nश्री. अप्पा भिकाजी खोत\nश्री. प्रवीण विनायक आचरेकर\nश्री. सुनील श्रीकांत आचरेकर\nश्री. सतीश सुं. मांजरेकर\nश्री. विलास व विकास विजय तुळसकर\nश्री. व्यंकटेश जगन्नाथ नरसुले\nश्री. योगेश दिलीप नरसुले\nश्री. जयंत शांताराम पेडणेकर\nश्रीम. शक्ती सुदर्शन बिजलानी\nश्रीम. मनीषा अशोक नेरुरकर\nश्री. देवदत्त जगन्नाथ नरसुले\nश्री. नरेश जगन्नाथ नरसुले\nश्री. शांताराम परशुराम पेडणेकर\nश्री. चेतन सीताराम नरसुलेे\nश्री. पांडुरंग रामचंद्र बांबर्डेकर\nश्री. मोहन घनश्याम सरंबळकर\nश्री. रमाकांत गोपाळ केळबाईकर\nश्रीम. ललिता प्र. कनयाळकर\nश्री. दीपक रमाकांत आसोलकर\nश्री. किशोर शंकर वेंगुर्लेकर\nश्री. प्रदीप एस. सावर्डेकर\nश्री. वसंत लक्ष्मण म्हापणकर\nश्री. दिनकर जनार्दन देसाई\nश्री. शरद शशिकांत सातार्डेकर\nश्री. दिनेश प्रेमानंद पाटकर\nश्री. सुरेश वसंत आचरेकर\nश्री. विलास रोहिदास कुमठेकर\nश्री. हरीश नारायण आजगांवकर\nश्री. प्रकाश कृ. रेडकर\nश्री. महेश श्रीहरी काळसेकर\nश्रीम. स्वाती ना. गडकर\nश्री. सुर्यकांत शंकर सातोसकर\nश्री. गुरुनाथ शंकर रेडकर\nश्री. अरुण गुरुनाथ रेडकर\nश्री. राजन दत्ताराम काळसेकर\nश्री. शिरीष राजाराम मुणगेकर\nश्री. चित्तरंजन आबाजी कबरे\nश्री. अजित शांताराम पाटकर\nश्री. सदानंद काशिनाथ रायकर\nश्री. रघुनाथ मधुकर आरोंदेकर\nश्री. सीताराम बी. परुळेकर\nश्रीम. विजया अरविंद मांजरेकर\nश्री. अभय रमेश सातोसकर\nश्री. रमेश राजाराम सावंत\nश्री. रविकांत शंकर तुळसकर\nश्रीम. तेजश्री अविनाश अडिगे\nश्री. प्रमोदकुमार शंकर तुळसकर\nश्री. अतुल गुरुनाथ कनयाळकर\nश्री. मिलिंद मोहन अणावकर\nश्री. सहदेव पांडुरंग वेरेकर\nश्री. शशिकांत बाबजी नाईक\nश्रीम. स्वाती दीपक बनकर\nश्री. विकास वसंत पाडलोसकर\nश्री. प्रभाकर भिकाजी कनमाळकर\nश्री. संजोग सुरेश कबरे\nश्री. राघवेंद्र श्रीधर कनयाळकर\nश्री. वसंत रामचंद्र सातोसकर\nश्री. अविनाश वसंत सातोसकर\nश्री. हेमंत मोहन अणावकर\nश्री. प्रसाद शशिकांत जांभवडेकर\nश्री. किरण विनायक आचरेकर\nश्री. अशोक भिकाजी कनयाळकर\nश्री. संजीव श्रीकांत आचरेकर\nश्रीम. सुरेखा प्रताप पाटकर\nश्रीम. हेमांगिनी रामकृष्ण नरसुले\nडॉ. विशाखा विकास चौधरी\nश्री. वसंत केशव बुधवेळकर\nश्री. प्रशांत राजाराम नाईक\nश्री. सुरेश मनोहर हिवाळेकर\nश्री. नितीन सत्यवान ओवळेकर\nश्री. राजेश बाळकृष्ण होडावडेकर\nश्री. सचीन सुरेश न्हिवेकर\nश्री. प्रकाश बाळकृष्ण परुळेकर\nश्री. एकनाथ तारा नाईक\nश्री. अशोक रा. भालेकर\nश्री. सुर्यकांत जगन्नाथ पाटकर\nश्री. विलास मधुकर वालावलकर\nश्री. निलेश भिकाजी नाईक\nश्री. अरविंद विष्णू नाईक\nश्री. विपुल सुरेश वेंगुर्लेकर\nश्री. चंद्रकांत मधुकर सांगवेकर\nश्री. सदाशिव भिकाजी बांबर्डेकर\nश्री. विठ्ठल भिकाजी नाईक\nश्री. केदार प्रभाकर पाटकर\nश्री. सावळाराम दत्ताराम पालयेकर\nश्री. शरद यशवंत कोरगांवकर\nश्रीम. शिल्पा सुनील वराडकर\nश्री. सुशील बाळकृष्ण कनयाळकर\nश्री. चंद्रशेखर बाळकृष्ण कनयाळकर\nश्री. रवींद्र मधुसूदन खोत\nश्री. सुधाकर एच. साळगांवकर\nश्रीम. सुषमा अनिल आरोलकर\nश्रीम. सुचिता सुधीर आरोलकर\nश्री. प्रतिभा एस. आचरेकर\nश्री. रामकृष्ण लाडोबा खानोलकर\nश्री. महेंद्र महादेव भडगांवकर\nश्री. अर्जून सावळाराम नाईक\nश्री. वसंत मनोहर कबरे\nश्री. मोहन (बाळ) वसंतराव कबरे\nश्रीम. रजनी सतिश भिवणकर\nश्री. दीपक प्रकाश सावडावकर\nश्री नमन नारायण सोनुर्लीकर\nश्री. अर्चना सुधाकर आडवलकर\nमुखपृष्ठ|संस्थेविषयी|उपक्रम|आर्थिक उलाढाल|वधु वर सूचक|चित्रसज्जा|कार्यकारी मंडळ|वधु वर सूचक मंडळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/mhada-flat-sale-live-facebook-now/", "date_download": "2018-09-22T04:19:11Z", "digest": "sha1:Z6OE6CUPGCEJLAGO2DUQGJ3TZ3NEBWUG", "length": 27471, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mhada Flat Sale Live On Facebook Now | म्हाडाची सदनिका विक्री सोडत आता पाहा फेसबुकवर लाईव्हवर | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nम्हाडाची सदनिका विक्री सोडत आता पाहा फेसबुकवर लाईव्हवर\nपारदर्शक कार्यप्रणाली व नागरिकांची सोय या बाबी केंद्रस्थानी ठेवत मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे यावर्षापासून म्हाडा सदनिका विक्री सोडत आता फेसबुकवर लाईव्ह करण्यात येणार आहे.\nमुंबई - पारदर्शक कार्यप्रणाली व नागरिकांची सोय या बाबी केंद्रस्थानी ठेवत मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे यावर्षापासून म्हाडा सदनिका विक्री सोडत आता फेसबुकवर लाईव्ह करण्यात येणार आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण नागरिकांना http://www.facebook.com/mhadal2017 येथे पाहता येईल.\nशुक्रवारी (10 नोव्हेंबर) मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील 819 सदनिकांची संगणकीय सोडत वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहामध्ये काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळास यंदा 819 सदनिकांकरिता सुमारे 65 हजार अर्जदारांकडून यशस्वी प्रतिसाद मिळाला आहे. पण सोडत शुक्रवारी म्हणजे कार्यालयीन वेळेत आयोजित करण्यात आल्यानं अनेक अर्जदारांना रंगशारदा येथील कार्यक्रमात थेट सहभाग घेता येऊ शकणार नसल्याने सोडत सोशल मीडियाच्या फेसबुकवरुन लाईव्ह करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी दिलेत.\nमुंबई मंडळातर्फे सोडतीत सहभागी होणा-या अर्जदारांच्या सोयीकरीता वेळोवेळी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. रंगशारदा नाट्यगृहातील आसन क्षमता लक्षात घेता, सोडतीत सहभागी होणा-या अर्जदारांकरिता सभागृहाखालील मोकळ्या जागेत एलईडी स्क्रिनवर नाट्यगृहातील सोडत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवले जाईल, तसंच सूचना फलकांवर देखील सोडतीचा निकाल दर्शवण्यात येईल. याव्यतिरिक्त वेब कास्टींग प्रणालीद्वारे http://mhada./ucast.in या संकेतस्थळावरुन देखील या सोडत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अर्जदारांच्या सोयीकरीता केले जाईल. याव्यतिरिक्त संगणकीय सोडतीचा निकाल सायंकाळी 6 वाजता http://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत मुंबईच्या तरुणाची बाजी\n15 डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्त्यांचे चित्र बदलणार - सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील\nरात्री भटकणाऱ्या खवय्यांसाठी मुंबईतील खास हॉटेलं\nवृद्ध ठरताहेत एकटेपणाचे बळी, दर दोन महिन्यांनी एका वृद्धाचा मृत्यू\nकर्जमुक्तीची प्रमाणपत्रे दिलेल्या नगर जिल्ह्यातील फक्त तीनच शेतक-यांची नावे सरकारच्या यादीत; मंत्र्यांचा वादा ठरला खोटा\nनगरमधील शेतक-यांना का मिळाली नाही कर्जमाफी : वाचा सविस्तर\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nअकरावीच्या तिसऱ्या प्राधान्य फेरीसाठी आज रिक्त जागा जाहीर होणार\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2244", "date_download": "2018-09-22T04:09:08Z", "digest": "sha1:ZSWBXJIXWKN5A7BKZ3L2SZU6BQX4Y3BF", "length": 4690, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकोकण रेल्वे महामंडळाच्या दुसऱ्या आर्थिक पुनर्ररचनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nरेल्वे मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या कोकण रेल्वे महामंडळाच्या दुसऱ्या आर्थिक पुनर्ररचनेला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली.\nरेल्वे मंत्रालयामार्फत राष्ट्रपती ज्या समभागांचे धारकआहेत अशा 4,079.51 कोटी रुपयांच्या नॉन कुमीलेटिव्ह रिडिमेबल प्रेफरन्स शेअर्स, आर पी एस चे सी सी पी एस म्हणजे कॅम्प्लसरीली कन्व्हर्टिबल नॉन कुमीलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स मध्ये रूपांतर करायला मान्यता देण्यात आली.\nकोकण रेल्वे महामंडळालाआईएनडी- एएस नुसार या आधीच्या वर्षाचा 31 मार्च 2016 चा ताळेबंद आणि सुरवातीची म्हणजे 1 एप्रिल 2015 रोजीची आकडेवारी सादर करावी लागणार आहे. समभागांच्या रूपांतरणामुळे कोकण रेल्वे महामंडळ निव्वळ संपत्तीच्या दृष्टीने मजबूत होणार आहे. बाजारातून व्यवहार्य व्याज दराने निधी मिळवण्यासाठी, पत मानांकन संस्थांकडून चांगले मानांकन प्राप्त करण्यासाठी, नव्या करारांसाठी बोली लावण्यासाठी, आणि कोकण रेल्वे मार्गावर मंजूर झालेल्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.\nडी पी ई मार्गदर्शक सूचनांनुसार कोकण रेल्वे महामंडळाची आजारी कंपनी श्रेणीत गणना केली जाणार नाही.\nसप्रे -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/prof-shivajirav-bhosale-smruti-sanman-award-declared-narendra-chapalgavakar-128501", "date_download": "2018-09-22T04:00:43Z", "digest": "sha1:PW4HLYINJ2O6AWT2PS47VL6UL2GLFSW4", "length": 16954, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "prof. Shivajirav Bhosale smruti sanman award declared to narendra chapalgavakar नरेंद्र चपळगावकर यांना 'प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान' जाहीर | eSakal", "raw_content": "\nनरेंद्र चपळगावकर यांना 'प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान' जाहीर\nगुरुवार, 5 जुलै 2018\nपुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाला आहे.\nपुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १६ जुलै रोजी (सोमवार) सायं. ६.०० वाजता एस एम जोशी फाऊंडेशन सभागृह येथे होणाऱ्या समारंभात राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंधुताई सपकाळ, प्रा द. मा. मिरासदार, डॉ. ह. वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.\nसंस्थेतर्फे प्रतिवर्षी श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान केला जातो. श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेल्या फलटणच्या स्वयंसिद्धा कल्चरल ग्रुपच्या संस्थापक ऍड. मधुबाला दिलीपसिंह भोसले आणि सासवडच्या आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांचा यावर्षी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.\nप्रा. जोशी म्हणाले, \"महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यानिधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीची स्थापना करण्यात आली. आपल्या अमोघ आणि विचारसंपन्न वक्तृत्वाच्यामाध्यमातून समाजमानस समृद्ध करण्याचे काम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्रतस्थ वृत्तीने काम करणाऱ्या माणसांविषयी प्राचार्यांना विलक्षण आदर होता. पाच दशकाहून अधिक काळ व्रतस्थ वृत्तीने आणि निष्ठेने माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून विचारजागर केला. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या विषयी विशेष आपुलकी होती. हा स्नेहानुबंध आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी विचारजागर करण्यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाला अभिवादन करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचे समितीने ठरविले आहे.\" फलटणच्या स्वयंसिध्दा कल्चरल ग्रुपच्या माध्यमातून ऍड. मधुबाला भोसले यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. ऍड. मधुबाला भोसले या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या विद्यार्थिनी आहेत .\n१८ वर्षांपूर्वी त्यांनी फलटणला शिवाजीराव भोसले सरांच्या प्रेरणेने स्वयंसिध्दा व्याख्यानमाला सुरु केली. त्यांच्या निधनानंतर या व्याख्यानमालेचे प्राचार्य शिवाजीराव भोसले व्याख्यानमाला असे नामकरण करण्यात आले आहे. विजय कोलते यांनी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सासवड आणि परिसरातल्या ग्रामीण भागात अनेक उपक्रमातून श्रवण संस्कृती समृद्ध करण्यासाठी योगदान दिले आहे. गेली २० वर्ष आचार्य अत्रे साहित्य संमेलनाचे ते आयोजन करीत आहेत. सासवडला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. श्रवण संस्कृती समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल या दोघांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/rahul-gandhi/all/page-5/", "date_download": "2018-09-22T03:07:16Z", "digest": "sha1:MPIUCRNWQ4FJWNFSA5F5DG5OTEEWRWFS", "length": 12041, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rahul Gandhi- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nभाजपला रोखण्यासाठी महाआघाडीचं 'मिशन 400'\nआगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडून महाआघाडीचा प्रस्ताव\nमला ज्याची भीती होती तेच झालं, प्रणवदांच्या बदललेल्या फोटोवर शर्मिष्ठा मुखर्जींची प्रतिक्रिया\nमोदींची भाषणं, मुलाखती आधीच लिखित असतात, राहुल गांधींची मोदींवर टीका\nपेट्रोल-डिझेलच्या दरात 1 पैशांनी घट ही जनतेची क्रूर थट्टा - राहुल गांधी\nकर्नाटकातलं खातेवाटप लांबणीवर, कुमारस्वामींनी घेतली पंतप्रधानांची भेट\nराहुल गांधींनी भाजपच्या ट्रोल आर्मीला फटकारलं\nमी जनतेच्या नाही तर काँग्रेसच्या दयेवर मुख्यमंत्री - कुमारस्वामी\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nकुमारस्वामी सरकारसाठी धोक्याची घंटा, काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार नाराज\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2245", "date_download": "2018-09-22T03:28:17Z", "digest": "sha1:2B43CTOASNGCE35HITRWJRWRX6LKUADN", "length": 3178, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसिक्कीमसह ईशान्य भागातल्या औद्योगिक विभागांना भांडवली गुंतवणूक अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nसिक्कीमसह ईशान्य भागातल्या चार औद्योगिक विभागांना, ईशान्य औद्योगिक गुंतवणूक आणि प्रोत्साहन धोरण 2007 च्या केंद्रीय भांडवली गुंतवणूक अनुदान योजनेअंतर्गत 264.67 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणूक अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजुरी दिली.\n500 कोटी रुपयांपर्यंतच्या भांडवली गुंतवणूक अनुदान दाव्यांच्या मंजुरीसाठी, मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने वित्तीय अधिकारात सुधारणा केली असून आता वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून मंजुरी दिली जाईल.यामुळे दाव्यांचा निपटारा जलदगतीने होईल.\nसप्रे -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket/iplt20/news/articlelist/63431870.cms", "date_download": "2018-09-22T04:18:29Z", "digest": "sha1:KKS74MBUC66KM2EFCEH2BRT4YZZ77VNI", "length": 9253, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आयपीएल २०१८ बातम्या, IPL T20 News in Marathi, IPL 11 Marathi News", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nIPL सट्टेबाजी: सोनूच्या डायरीत बडी नावं\nआयपीएल सट्टेबाजी रॅकेटचा म्होरक्या सोनू जालान उर्फ सोनू मालाडची डायरी पोलिसांनी हस्तगत केली असून त्यात अनेक सेलिब्रिटी तसेच बड्या हस्तींची नावे आढळली आहेत. मुख्य म्हणजे या डायरीत पाकिस्तानातील एका रा...\nIPL फायनलने घडवली दोन भारतरत्नांची भेट\nIPL: 'हा' वाटतो सचिनला सर्वश्रेष्ठ स्पिनरUpdated: May 26, 2018, 10.12AM IST\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्येUpdated: May 26, 2018, 12.39AM IST\nIPL : हैदराबाद वि. कोलकाता सामन्याचे अपडेट्सUpdated: May 25, 2018, 10.58PM IST\nIPL: कोलकाता वि. राजस्थान सामन्याचे अपडेट्सUpdated: May 23, 2018, 10.33PM IST\nचेन्नईच्या यशाचे श्रेय ड्रेसिंग रूमला: धोनीUpdated: May 23, 2018, 03.02PM IST\nडुप्लेसिसमुळे चेन्नई एक्स्प्रेस सुसाटUpdated: May 23, 2018, 03.00AM IST\nIPL: चेन्नईची हैदराबादवर मात; अंतिम फेरीत धडकUpdated: May 22, 2018, 11.24PM IST\nIPL: हैदराबाद वि. चेन्नई सामन्याचे अपडेट्सUpdated: May 22, 2018, 11.22PM IST\nIPL: पार्टीत चिअरगर्ल्स, डेअरडेव्हिल्सला इशाराUpdated: May 22, 2018, 01.54PM IST\n...म्हणून ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणत...\nऋषभ पंतचा कसोटी पदार्पणातच 'हा' विक्रम\nआशिया चषक: भारत व पाकिस्तान यांचा आज सामना\nविराटचे २३वे शतक, भारत मजबूत स्थितीत\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nपत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nएशिया कप: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nBajrang Punia: विराट, मिराबाईपेक्षा बजरंगचे गुण अधिक\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nIndia Vs Pak, Asia cup: भारताच्या 'या' प्लॅनमुळे पाक गारद\n१० षटके, १० धावा, ८ विकेट्स\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2246", "date_download": "2018-09-22T04:07:47Z", "digest": "sha1:UAOJY6TEZG7ZZ7MVAVHDNJ7LI3NQI6KA", "length": 6098, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसामाजिक न्‍याय व सक्षमीकरण\nकोचेलर इम्प्लांट प्रकल्प- सीएसआर उपक्रम दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी लोकांचा सहभाग आवश्यक- थावरचंद गेहलोत\nकेंद्र सरकारचा कोचेलर इम्लंट योजनेअंतर्गत, आतापर्यंत 6 वर्षाखालील 100 कर्णबधीर मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून हा एक कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी कॉर्पोरेट जगाच्या सहभागासोबतच लोकांचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे. गहलोत यांनी यावेळी मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आणि सांगितले की, पालकांनी अली यावर जग इन्स्टिट्यूटमध्ये मुलांना 1 वर्ष स्पिच थेरपीसाठी घेऊन जावे, जेणेकरून ही मुलं उत्तम प्रकारे बोलू शकतील. प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी अंदाजे 6 लाख रुपये खर्च येतो. ज्या कुटुंबांना या शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नाही त्यांना मदत करण्यासाठी पॉवर फायनांन्स कॉर्पोरेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. अली यावर जंग इन्स्टिट्यूटने आतापर्यंत 836 कर्णबधीर मुलांना कोचेलऱ इम्प्लांट शस्त्रक्रिया केली आहे, अशी माहिती गेहलोत यांनी दिली.\nकेंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी आतापर्यंत 5890 हून अधिक शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिरांदरम्यान 9 लाखांहून अधिक दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यात आली आहे, असे गेहलोत यांनी सांगितले.\nदिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण विभागाअंतर्गत, ALIMCO माफक दरात दिव्यांगांना सेवा प्रदान करते. 100 कर्णबधीर मुलांना कॉकलिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी PFC आणि (ALIMCO) ने 25 जुलै 2016 ला सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.\nकोचेलऱ इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पालकांनी यावेळी केंद्र सरकार तसेच PFC आणि अलिमको (ALIMCO) सारख्या संस्थांचे आभार मानले. ज्यांच्या मदतीमुळे कर्णबधीर मुलांच्या आयुष्यात आशेचा एक नवीन किरण आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/12-labours-of-hercules/", "date_download": "2018-09-22T03:34:47Z", "digest": "sha1:T2Y3T6SJZJFTYMTBRNPJBZAQWS6B5MDH", "length": 10815, "nlines": 124, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "12 Labours of Hercules", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nHercules हर्क्युलिस: भक्ती – शक्ती – युक्तीचा त्रिवेणी संगम\nहर्क्युलिस आणि अफ्रोडाईट (Hercules and Aphrodite) यांचा स्वतःच्या भावनांवर किती संयम आहे हे दिसून आले. त्रिविक्रमाच्या (Trivikram) अनुमतीशिवाय ह्या भावना प्रगट करणॆ ही अफ्रोडाईटला उचित नाही वाटत. अहहा काय ही कर्तव्य निष्ठा. महादुर्गेने (Mahadurga) दिलेल्या कार्या पुढे कोणतीही भावना महत्त्वाची नाही. स्वतःचे असे काही उरतच नाही. त्रिविक्रमाच्या अनुमती नंतर अफ्रोडाईटने हर्क्युलसकडे भावनिक झुकते माप टाकले. यावेळी बापूंनी ज्या प्रकारे वर्णन केले ते वाचून अक्षरशः निशब्द झाले.\nएक गोष्ट मला प्रकर्षाने मांडायची आहे.\nत्रिविक्रम – अफ्रोडाईटचा बंधू (संदर्भ अग्रलेख)\nअफ्रोडाईट म्हणजेच अरुला (संदर्भ अग्रलेख)\nअरु्ला – त्रिविक्रमाची कार्यशक्ती (संदर्भ अग्रलेख)\nअरुला (Arula) – विश्वातील हिलींग पावर (श्रीश्वासम प्रवचन)\nह्नुमंत – त्रिविक्रमाचा मोठा बंधू (संदर्भ बापूंचे प्रवचन)\nहनुमंत हि हिलिंग पावर आपल्या शरिरात पोहचवतो आणि ती सप्त चक्रांमध्ये खेळविण्याचे काम त्रिविक्रम करतो. अर्थात इथे स्पष्ट होते त्रिविक्रमाच्या आज्ञेत हिलिंग पावर (healing power)कार्यरत असते.\nमग ही हिलिंग पावर अर्थात अफ्रोडाईट ज्या हर्क्युलिसच्या प्रेमाला दुजोरा देते तो हर्क्युलिस म्हणजे नक्की कोण उत्कंठा अधिक वाढली आहे.\nकारण “हर्क्युलिसची खरी ओळख फक्त मलाच ठाऊक आहे”. हे त्रिविक्रमाच्या उदगाराने तो नक्कीच कुणीतरी वेगळा असावा हे पूर्णपणे पटते. मला वाटते मागच्या काही अग्रलेखांमधून आणि प्रवचनातून याच्या उत्तराची हिंट बापूंनी दिली असावी.\n जगविख्यात हर्क्युलसचे १२ लेबर(12 labours) खरच होते का जर होते तर त्यामागिल सत्य काय जर होते तर त्यामागिल सत्य काय त्याचा संबंध श्रीश्वासमच्या प्रवचनात बापूंनी उल्लेख केलेल्या ज्या १२ गोष्टींवर उपाय होतो त्याच्याशी काही संबंध असू शकेल काय\nते बारा उपाय पुढील प्रमाणॆ –\nDis-ease (म्हणजे व्यधी, सर्व प्रकारच्या व्याधी)\nDis-comfort (म्हणजे पीडा, सर्व प्रकारच्या पीडा दूर करण्याचं सामर्थ्य ह्या गुह्यसूक्तामध्ये आहे, ह्या हीलिंग कोडमध्ये आहे.)\nDis-couragement (म्हणजे निराशा, उत्साहभंग, साहसहीनता, ह्यांचा नाश होऊ शकतो ह्याने)\nDes-pair (म्हणजे नाउमेद होणे, किंवा भग्नाशा, आशेचा पूर्ण नाश झालेला असतो)\nDepression (म्हणजे खिन्नता, न्यूनता, मंदी, किंवा उदासपणा, औदासीन्य नाही – उदासपणा)\nWeakness (म्हणजे दुर्बलता, हे केवळ शारीरिक Weakness नाही, सगळ्या प्रकारचा Weakness लक्षात ठेवा)\nDeficiency (म्हणजे कमतरता, आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये विटॅमिन Deficiency झालेली आहे, म्हणजे विटॅमिनची कमतरता आहे, ही दुरुस्त केली जाऊ शकते)\nUnrest & Trouble (म्हणजे अशांती आणि त्रास, हे दोघेही जुळे आहेत, हे एकत्रच असतात)\nआणि हर्क्युलिसचे बारा लेबर पुढील प्रमाणे –\nही अग्रलेखांची मालिका श्रीश्वासमच्या पार्श्वभूमीवर चाललेली आहे. म्हणून हा प्रश्न पडला.\nखर तर कशाचाही संबंध कशासी असेल हे केवळ बापूंनाच ठाऊक.\nजसे अफ्रोडाईट-हर्क्युलस च्या प्रेमाला गती त्रिविक्रमाने दिली तसेच खरा हर्क्युलिस हा कोण आहे हे देखिल उलघडेल आणि मग तेव्हा सार्‍या प्रश्नांची उत्तरे सापड्तील\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/category/g2%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-tags/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-09-22T03:46:52Z", "digest": "sha1:2DIOELDFVX65M7RMRTDWGMCU2TSRSZ6H", "length": 9171, "nlines": 116, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " महादेवाची गाणी | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / महादेवाची गाणी\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 28/06/2011 - 09:51 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमहादेवा जातो गा, भोले रे नाथा\nतुझ्या का वाटेनं गा\nएक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..\nएक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2018-09-22T02:58:49Z", "digest": "sha1:MZ4KNM6Y26MLZLYAJT2AJLQJYIQVX4QE", "length": 4850, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कालका रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nकालका डिझेल इंजिन शेड\nकालका, पंचकुला जिल्हा, हरियाणा\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nकालका रेल्वे स्थानक हे हरियाणाच्या कालका शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेल्या कालका−सिमला रेल्वेची सुरूवात येथूनच होते. कालकाद्वारे सिमला शहर व हिमाचल प्रदेश राज्य उर्वरित भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडले गेले आहे.\nकालका−नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस\nकालका−दिल्ली सराई रोहिल्ला हिमालयन क्वीन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०१५ रोजी १२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-09-22T02:56:17Z", "digest": "sha1:BOFUKFF7OLOA62C5BKTIVH7DCXOAMOWK", "length": 7938, "nlines": 188, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पत्ते - विकिपीडिया", "raw_content": "\nपत्ता हा पुठ्ठ्यापासून किंवा प्लास्टिकपासून बनविण्यात येणारा एक हाताच्या पंजाएवढा पातळ चौकोनी कागद आहे.\nअनेक पत्त्यांच्या संचाला कॅट म्हणतात (मराठी शब्द असेल तर सुचवावा). परंतु एका कॅटमध्ये काही विशिष्ट पत्तेच असावे लागतात. पत्ते हे विविध बैठे खेळ खेळण्यासाठी वापरण्यात येतात.\nसर्व पत्त्याची एक बाजू समान असते (बहुधा कोरी असते किंवा काही चित्र असते). मात्र प्रत्येक पत्त्याची दुसरी बाजू दुसऱ्या पत्त्यापासून वेगळी असते. खेळाव्यतिरीक्त पत्त्यांचा वापर जादूमध्ये, भविष्यकथनात व पत्त्यांचे बंगले बनविण्यातही होतो. जुगारामध्येही त्यांचा वापर विशेषकरुन होतो.\n४ हे सुद्धा पहा\nपत्त्यांची सुरुवात चीनमध्ये झाली.\nएका कॅटमध्ये ५२ पत्ते व दोन जोकर (विदुषक) असतात. ह्या बावन्न पत्त्यांमध्ये तेरा पत्त्यांचे चार गट असतात. हे गट पुढीलप्रमाणे,\nबदाम (चिन्ह: ♥ )\nचौकट (चिन्ह: ♦ )\nप्रत्येक गटामध्ये पुढीलप्रमाणे पत्ते असतात.\nपत्त्यांचा सर्वात सोपा आणि लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे भिकार-सावकार. इतर प्रसिद्ध खेळ पुढीलप्रमाणे,\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१४ रोजी १६:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/faq?order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2018-09-22T03:05:43Z", "digest": "sha1:4DDMW4MASXKF6H4GFKGOM2OLGBX7Z5VF", "length": 6444, "nlines": 63, "source_domain": "aisiakshare.com", "title": " FAQ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवाविप्र मार्गदर्शन हवे. अरविंद कोल्हटकर 7 गुरुवार, 18/10/2012 - 02:13\nवाविप्र लिपि कशी बदलावी अरविंद कोल्हटकर 17 बुधवार, 13/11/2013 - 23:19\nवाविप्र काही एचटीएमेल मदत ऐसीअक्षरे 14 बुधवार, 27/11/2013 - 21:05\nवाविप्र ’ऐसीअक्षरे`मधील शोधपेटी अरविंद कोल्हटकर 8 शुक्रवार, 20/12/2013 - 19:01\nवाविप्र टंकलेखन मदत ऐसीअक्षरे 10 मंगळवार, 20/05/2014 - 10:47\nवाविप्र पासवर्ड (परवलीचा शब्द) कसा बदलावा\nवाविप्र इथे फोटो कसे चढवावेत\nवाविप्र श्रेणीबद्दल चिंजंश्रामो 7 गुरुवार, 07/04/2016 - 13:07\nवाविप्र ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा अजो१२३ 125 मंगळवार, 22/11/2016 - 14:52\nवाविप्र विंडोज आणि लिनक्समध्ये मराठी टायपिंगसाठी ३_१४ विक्षिप्त अदिती 51 मंगळवार, 10/01/2017 - 21:07\nवाविप्र मराठी फाँट : मदत हवी रोचना 25 रविवार, 01/04/2018 - 19:00\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-solar-agri-pump-policy-maharashtra-government-3287", "date_download": "2018-09-22T04:21:50Z", "digest": "sha1:R5HO5M3YT6TQZRI3NMLCJOUEZKRBLJAR", "length": 24008, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, solar agri pump policy, Maharashtra Government | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसौर कृषिपंप योजना गुंडाळली\nसौर कृषिपंप योजना गुंडाळली\nशुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017\nकेंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर\nमुंबई : पंप बसवण्याची मुदत संपल्याने केंद्र सरकारने अनुदान देण्यास हात वर केले आहेत. धक्कादायक म्हणजे, महावितरणने ही योजना अर्ध्यावरच गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दहा हजार पंपांपैकी पाच हजार पंप बसवून योजना थांबवावी, असे कृषिपंप उत्पादक कंपन्यांना सांगण्यात आल्याचे समजते.\nकेंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर\nमुंबई : पंप बसवण्याची मुदत संपल्याने केंद्र सरकारने अनुदान देण्यास हात वर केले आहेत. धक्कादायक म्हणजे, महावितरणने ही योजना अर्ध्यावरच गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दहा हजार पंपांपैकी पाच हजार पंप बसवून योजना थांबवावी, असे कृषिपंप उत्पादक कंपन्यांना सांगण्यात आल्याचे समजते.\nराज्यातील शेतकऱ्यांना अटल सौरकृषिपंप योजनेच्या माध्यमातून ५ लाख सौर कृषिपंप देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने जाहीर केली. २७ मार्च २०१५ मध्ये सरकारने या संदर्भातला शासन निर्णय जारी केला.\nत्यानंतर वर्षभराने पहिल्या टप्प्यात १० हजार पंप बसवण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय झाला. या योजनेअंतर्गत ३, ५ आणि ७.५ अश्वशक्तीचे पंप पुरवण्याचे धोरण आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सुरवातीला किमतीच्या फक्त पाच टक्के रक्कम लाभार्थी हिस्सा म्हणून द्यावी लागणार आहे, तर राज्य सरकार पाच टक्के, केंद्र सरकार ३० टक्के अनुदान आणि उर्वरित ६० टक्के अर्थसाहाय्याच्या माध्यमातून उभे करण्यात येणार आहेत.\nयापैकी सुमारे ८ हजार सौर कृषिपंप शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात, तर उर्वरित १५ जिल्ह्यांत २ हजार सौर कृषिपंप बसविण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून जळगावच्या जैन इरिगेशन कंपनीला ८ हजार ९५९ पंप आणि क्लॅरो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला १ हजार ४१ पंप बसवण्याचे काम सोपवण्यात आले. या कंपन्यांना मार्च २०१६ मध्ये वर्क ऑर्डर देण्यात आली. त्यानुसार कंपन्यांनी पंपांचे उत्पादन सुरू केले. प्रत्यक्षात, सुरवातीचे तीन ते चार महिने महावितरणने संबंधित कंपन्यांना कामच सुरू करू दिले नसल्याचे समजते.\nमधल्या काळातील पावसाळा आणि दिवाळीनंतर पाणी कमी होत असल्याने शेतकऱ्यांनीही योजनेबाबत निरुत्साह दाखवला. कंपन्यांनी मोबाईल व्हॅनद्वारे प्रात्याक्षिके दाखवून शेतकऱ्यांना सौर पंपांबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला. खरेतर शेतकऱ्यांची सहमती घेण्याची जबाबदारी महावितरणकडे होती, पण महावितरणने हे कामही कंपन्यांवरच टोलवले. त्यामुळे शेतकऱ्यांची सहमती मिळवून पंप बसवण्याच्या कामात काहीसा विलंब लागला. योजनेअंतर्गत सप्टेंबरअखेर ३ हजार ८८३ सौरपंप बसवण्यात आले आहेत.\nदुसरीकडे केंद्र सरकारने ७ हजार ५४० पंप बसवण्यासाठी मार्च २०१७ पर्यंतची मुदत घालून दिली होती, तर उर्वरित २ हजार ४६० पंप बसवण्यासाठी डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदत दिली आहे. म्हणजेच मुदतीनंतर बसवलेल्या पंपांना केंद्राकडून अनुदान मिळणार नाही. केंद्र सरकारकडून पंपनिहाय ९७ हजार २०० रुपयांपासून ते २ लाख १६ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देय आहे.\nदहा हजार पंपांसाठी सुमारे १७६ कोटी रुपये अनुदान केंद्राकडून अपेक्षित आहे. मात्र, आता केंद्र सरकारने अनुदान देण्यास असमर्थता दर्शविल्याने या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच केंद्र सरकार सुरवातीला सरसकट ३० टक्के अनुदान देणार होते, पण नंतर त्यातही अश्वशक्तीनुसार २० टक्क्यांपर्यंत घट करण्यात आल्याने योजनेत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे महावितरणनेही दहा हजार पंपांऐवजी पाच हजार पंपांवरच ही योजना थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे कळते, तसे तोंडी आदेश पंप उत्पादक कंपन्यांना देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र, महावितरणच्या वर्क ऑर्डरनंतर कंपन्यांनी निर्मिती केलेल्या सौर कृषिपंपांपैकी शिल्लक राहणारे तब्बल पाच हजार पंपांचे आता करायचे काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.\nकंपन्यांची शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक अडकून पडल्याने त्यांचीही आर्थिक कोंडी झाली आहे. दहा हजार पंप बसवण्यासाठी एकंदर ५८६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. उर्वरित पंपांपोटी कंपन्यांचे सुमारे तीनशे कोटी रुपये अडकून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. सौर कृषिपंपांबाबत अजूनही शेतकऱ्यांमध्ये म्हणावी इतकी जागरूकता नाही. सौर पंप शेतकऱ्यांसाठी सोईचे, फायद्याचे आहेत, हे खरे आहे. तसेच त्यामुळे विजेची आणि बिलाचीही समस्या नसली तरी पंपाच्या किमती जास्त असल्याने शेतकरी इतकी रक्कम गुंतवण्यास तयार नसतात. योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान आणि अर्थसाहाय्य यामुळे शेतकरी तयार होत असताना आता केंद्र सरकारनेच अनुदान देण्यास नकार दर्शवल्याने हे पंप खुल्या बाजारात विकताना कंपन्यांच्या नाकीनऊ येणार आहेत.\nकंपन्यांना सौरपंपांचा फक्त पुरवठा करायचा नसून त्यांची आदर्श मानकानुसार उभारणी करणे, तसेच पुढील ५ वर्षे या सौरपंपांची देखभाल करण्याची जबाबदारीही कंपन्यांवर आहे. तसेच योजनेअंतर्गत सौर कृषिपंपांसाठी ६० टक्के रक्कम पंप कार्यान्वित केल्यानंतर त्यानंतर प्रत्येक तिमाहीस समान हप्त्यांमध्ये पुढील पाच वर्षांत ३० टक्के रक्कम आणि उर्वरित १० टक्के रक्कम ५ वर्षांचा सर्वसमावेशक देखभाल कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार आहेत.\nया योजनेचा लाभ राज्यातील अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ व वर्धा या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकरी तसेच राज्य सरकारच्या धडक सिंचन योजनेअंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेले लाभार्थी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, राज्यातील पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या गावांतील शेतकरी आदी शेतकऱ्यांना देण्याचे धोरण आहे.\n३ एचपी एसी पंप ३,२४,००० रुपये\n३ एचपी डीसी पंप ४,०५,००० रुपये\n५ एचपी एसी पंप ५,४०,००० रुपये\n५ एचपी डीसी पंप ६,७५,००० रुपये\n७.५ एचपी एसी पंप ७,२०,००० रुपये\nसरकार government मंत्रालय शेतकरी आत्महत्या जैन अपारंपारिक उर्जा सौरऊर्जा सौर कृषिपंप\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nसोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-oak-mangal-karyalaya-fire-56155", "date_download": "2018-09-22T03:39:02Z", "digest": "sha1:X2R32CBNZ2UNMG4LVBPBVNZ7LWPGJAZ3", "length": 16492, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news oak mangal karyalaya fire ओक मंगल कार्यालयात अग्नितांडव | eSakal", "raw_content": "\nओक मंगल कार्यालयात अग्नितांडव\nगुरुवार, 29 जून 2017\nजळगाव - बळिरामपेठेतील ओक मंगल कार्यालयाच्या खोलीला आग लागल्याची घटना रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. गल्लीतील तरुणांनी वाढदिवसानिमित्त फटाके फोडल्याने ही आग लागल्याचा संशय असून, आगीत सुमारे २० ते २५ हजारांच्या लाकडी साहित्याचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\nजळगाव - बळिरामपेठेतील ओक मंगल कार्यालयाच्या खोलीला आग लागल्याची घटना रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. गल्लीतील तरुणांनी वाढदिवसानिमित्त फटाके फोडल्याने ही आग लागल्याचा संशय असून, आगीत सुमारे २० ते २५ हजारांच्या लाकडी साहित्याचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\nघटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बळिरामपेठेत नितीन ओक यांच्या मालकीचे ओक बहुद्देशीय सभागृह (मल्टिपर्पज हॉल) आहे. शेजारीच गल्लीत वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याने काही तरुणांनी या ठिकाणी फटाके फोडले. फटक्‍याची ठिणगी मंगल कार्यालयात उडाल्याने गुदामातील जुन्या लाकडी साहित्याने पेट घेतला. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांत धावपळ उडाली. आरडाओरड होऊन नगरसेवक जितू मुंदडा यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला फोन करून बंब मागवले. परिसरातील तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनास्थळावर प्रचंड गर्दी झाली होती. शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले.\n४० मिनिटांनंतर आग आटोक्‍यात\nओक मल्टिपर्पज हॉलचे मालक नितीन ओक यांनी गल्लीत काही तरुण फटाके फोडत असल्यानेच आग लागली असल्याचे सांगितले. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, ४० मिनिटांनी आग विझविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. मात्र तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. आगीत जुन्या बनावटीचे लाकडी साहित्य, दारांच्या चौकटी असे ३० हजारापर्यंतचे साहित्य जळून नुकसान झाल्याचे नितीन ओक यांनी सांगितले.\nपोलनपेठ भागात दुकानाला आग\nसुभाष चौकातील पोलनपेठेत एका अगरबत्ती दुकानाला बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. दुकानातील वीजजोडणीत शॉटसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज असून, दुकानातील दोन ते तीन लाखांचा माल पूर्णत: जळून नष्ट झाला आहे. महापालिका अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले. मुख्य बाजारपेठेत उसळलेल्या बघ्यांच्या गर्दीने मदतकार्याला अडचणी येत असल्याचे दिसून आले.\nपोलनपेठेत सुरेंद्र रोशनलाल नाथाणी यांच्या मालकीचे रोशन अगरबत्ती एजन्सी आहे. खाली अगरबत्तीचे दुकान आणि वरच्या मजल्यावर डॉ. एम. एस. राव यांचा दवाखाना आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक दुकानाच्या मागील भागातून धूर निघताना कामगारांना व मालकांना दिसले. मागे जावून बघितल्यावर आगीच्या लोटामुळे धूर निघत असल्याचे दिसून आल्याने त्यांची धांदल उडाली. नाथाणी यांच्या दुकानातील नोकर व शेजारी दुकानदार, हमालांनी धाव घेत पाण्याचा मारा केला. मात्र आग आटोक्‍याबाहेर असल्याने अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविले.\nनाथाणी यांच्या दुकानात अगरबत्तीसह इतर मालाचा साठा असल्याने नोकरांनी माल वाचवण्यासाठी धडपड चालवली होती. अगरबत्ती भरलेले पेट्या व बॉक्‍स बाहेर काढण्यासाठी धावपळ करत होते. मदतीसाठी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे, वासुदेव सोनवणे यांच्यासह शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर मदतीसाठी पोचले होते. दरम्यान, आगीमुळे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज सुरेंद्र नाथाणी यांनी वर्तविला असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असेही प्रथमदर्शनी आढळून आले.\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\n‘संरक्षण’मुळे मेट्रोचा मार्ग मोकळा\nपुणे - संरक्षण खात्याचा अडथळा दूर झाल्यामुळे पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे. सुमारे पावणेदोन किलोमीटरच्या अंतरात...\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Three-days-later-monsoon-in-goa/", "date_download": "2018-09-22T03:12:26Z", "digest": "sha1:LM3WZG5BNQSYWVC4ITZABSSUGRELI6AD", "length": 4664, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तीन दिवसानंतर मान्सून जोर धरणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › तीन दिवसानंतर मान्सून जोर धरणार\nतीन दिवसानंतर मान्सून जोर धरणार\nराज्यात मान्सून मंदावला असून गेले दोन दिवस मान्सूनचा पाऊस सामान्य तर काही भागात मोजक्या प्रमाणात बरसत आहेे. राज्यातील तापमानात मात्र वाढ झाली आहे. राज्यभरात येत्या तीन दिवसांत तुरळक प्रमाणात पाऊस असेल. तीन दिवसांनंतर मान्सून पुन्हा जोर धरेल, अशी माहिती वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली.\nसाहू म्हणाले, राज्यात मान्सूनचा पाऊस गेले दोन दिवस मंदावला असला गुरुवारी काही मोजक्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 16 व 17 जून रोजी मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.\nगोवा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत काणकोण व केपे भागात 4 से.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर पेडणे, वाळपई, मडगाव व सांगे भागात 1 से.मी. इतका पाउस झाला. समुद्र खवळलेला असून मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. खास करून केरळ व कर्नाटक समुद्रकिनारपट्टीत वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 24 तासात त्या किनारपट्टीत उतरू नये, असा इशाराही दिला आहे.\nगेल्या 24 तासात कमाल तापमान 32.5 अंश सेल्सियस तर किमान 26.7 अंश सेल्सियस इतके आहे. या तापमानात आणखी वाढ होउन येत्या 24 तासांत कमाल तापमान 33 अंश सेल्सियस तर किमान तापमान 26 अंश सेल्सियस इतके होण्याची शक्यता आहे.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Maratha-movement-in-three-phases/", "date_download": "2018-09-22T03:17:01Z", "digest": "sha1:ISJ7NB63MT4SNUYIEJ3RNDQ5YTMHB26I", "length": 7153, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा समाजाचे आंदोलन तीन टप्प्यांत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › मराठा समाजाचे आंदोलन तीन टप्प्यांत\nमराठा समाजाचे आंदोलन तीन टप्प्यांत\nआरक्षणाविषयी राज्यकर्त्यांचे वेळकाढू धोरण मराठा समाजातील लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे संतप्त असलेल्या मराठा समाजातर्फे राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात मंगळवारपासून तीन टप्प्यांत आंदोलन केले जाईल, असा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.\nमराठा ठोक मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी (दि.22) मराठा सेवा संघ कार्यालयात मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. मंगळवारी (दि.24) शहरात तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता शिवाजी पुतळा येथून मोर्चास प्रारंभ होईल. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरड्यांचे दहन केले जाणार आहे. यानंतर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी (दि.25) जिल्हाभरातील शासकीय कार्यालये बंद ठेवले जाणार आहेत. तर गुरुवारी (दि.26) जिल्हाभर समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर हे आंदोलन होणार असल्याने एकाही रस्त्यांवरून वाहतूक होऊ दिली जाणार नसल्याचे निश्‍चित करण्यात आले.\nप्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीची सुरुवात झाली. यावेळी तरुणांसह समाजबांधवांनी होत असलेल्या अन्याय, अत्याचार व आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबईतील महामोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुकास्तरीय मराठा वसतिगृह उभारण्याचे आश्‍वासन अद्याप पाळले नाही. दोन दिवसांपूर्वी नोकर भरतीत मराठा समाजास 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला तरी याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत शासकीय नोकर भरती होऊ देणार नसल्याचा इशारा समाजबांधवांनी दिला.\nरामनगर येथे आज रास्ता रोको आंदोलन\nरामनगर : मराठा क्रांती ठोक मोर्चा समर्थनार्थ जालना तालुक्यातील रामनगर येथे सोमवारी (दि. 23) मंठा-जालना राज्य रस्त्यावर सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतर चौकीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत मंठा-जालना रस्ता रोकोनंतर मौजपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिस चौकीवर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी नियोजनही करण्यात आले. या बैठकीस सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Bhim-Sainik-rally-in-Khed/", "date_download": "2018-09-22T03:43:42Z", "digest": "sha1:J53HYDZATVZHAHH2IXIOGYJGJIWQIFXW", "length": 5945, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खेडमध्ये भीमसैनिकांचा महामोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › खेडमध्ये भीमसैनिकांचा महामोर्चा\nशहरातील जिजामाता उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची दि.26 रोजी अज्ञाताने विटंबना केली. या निषेधार्थ शनिवारी खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या नेतृत्वाखाली भीमसैनिकांनी मोर्चा काढला. मोर्चाला राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, बसप आदींसह विध राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.\nमोर्चेकर्‍यांनी पोलिस ठाणे, प्रांताधिकारी, तहसीलदार व नगरपालिका येथे निवेदने दिली. त्यानंतर जिजामाता उद्यानात जाहीर सभा झाली. पोलिसांनी पुतळा विटंबना करणारा व्यक्‍ती व त्यामागील सूत्रधारांना तत्काळ अटक करण्याची मागणी करत यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.\nयावेळी आ. संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, अजय बिरवटकर, प्रकाश शिगवण, आदेश मर्चंडे, जि.प.सदस्य नफीसा परकार आदींसह खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी मोर्चेकर्‍यांकडून निवेदन स्वीकारले. अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांनाही निवेदन देण्यात आले. त्यानंतर खेड बसस्थानक मार्गे मराठाभवन पर्यंत मोर्चा नेण्यात आला. त्या ठिकाणी तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन देण्यात आले. प्रबोधनकार ठाकरे उद्यानाला वळसा घालून भीमसैनिक शिवाजी चौक, वाणीपेठ, निवाचा चौक, गांधी चौक मार्गे तिनबत्तीनाका येथे पोहोचले. त्यानंतर जिजामाता उद्यानात सभा झाली.\nसावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ\nआजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’\nदुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्टीतही शाळा\nराज्यातील १३ शाळांना ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता\nसावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Computer-operator-jobs-leaving-in-Dapoli/", "date_download": "2018-09-22T03:20:44Z", "digest": "sha1:O4B6PBH46RLW5PI3CLDEGADGJIMKO7U4", "length": 7298, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संगणक परिचालक सोडताहेत नोकर्‍या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › संगणक परिचालक सोडताहेत नोकर्‍या\nसंगणक परिचालक सोडताहेत नोकर्‍या\nदापोली : प्रवीण शिंदे\nदापोली तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील डाटा ऑपरेटर यांच्या पदरी निराशा आहे. चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मानधन मिळत नसल्याने नोकर्‍या सोडण्याची वेळ संगणक परिचालकांवर येत आहे.\nदापोली तालुक्यामध्ये एकूण 106 ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतींमध्ये पूर्वी 84 डाटा ऑपरेटर कार्यरत होते. आता फक्‍त 47 कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांची नियुक्‍ती महाऑनलाईनने पाच वर्षांच्या करारावर केली होती. 6000 रूपये मानधन आणि स्टेशनरी खर्च असे डाटा ऑपरेटरना मानधन मिळत होते. तेराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींकडून दरमहा 8000 रूपये डाटा ऑपरेटर यांच्या मानधन आणि स्टेशनरी खर्च यावर खर्ची घातले जात होते. असा डाटा ऑपरेटर यांचा कारभार सुरळीत सुरू होता.\nमात्र, त्यानंतर ‘आपले सरकार’ सेवा केंद्र यांच्याकडे डाटा ऑपरेटर यांचा अधिभार सोपविण्यात आला. त्यानंतर त्यांच्या कार्यालयीन पद्धतीमध्ये बदल करून डाटा ऑपरेटरांवर अतिरिक्‍त ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपवण्यात आला. तर मानधनदेखील वेळेत मिळेनासे झाले आहे. त्यामुळे दापोली तालुक्यातील 85 डाटा ऑपरेटर पैकी अनेकांनी काम सोडले. आता तालुक्यामध्ये 47 डाटा ऑपरेटर मानधनाविना रुजू आहेत.\nशासनाच्या चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींकडे येणार्‍या निधीमध्ये दहा टक्के खर्च डाटा ऑपरेटर यांच्यावर खर्च करण्याची तरतूद आहे. मात्र, अद्याप तरी डाटा ऑपरेटरच्या हाती काहीच लागले नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र डाटा ऑपरेटर हवा म्हणून शासन दरबारी ग्रामपंचायतींनी मागणी केली आहे. मात्र, शासनाने ग्रामपंचायतींच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. डाटा ऑपरेटरना नियमित मानधन वेळेत मिळावे, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दिल्या आहेत. दर 15 तारखेला डाटा ऑपरेटर यांना मानधन मिळेल, असे घोषित केले आहे. मात्र, अद्याप डाटा ऑपरेटर यांची उपासमार सुरूच आहे.\nअसोंडचे सरपंच भरत दाभोळकर यांनी डाटा ऑपरेटर यांची कैफियत गटविकास अधिकारी यांच्याकडे सभेमध्ये मांडली होती. मात्र, त्या मागणीचा विचार झाला नाही. यावर भरत दाभोळकर यांनी उपाययोजना म्हणून असोंड ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र डाटा ऑपरेटरची नियुक्‍ती केली. ग्रामपंचायतीकडून डाटा ऑपरेटर यांना मानधन दिले जात आहे. अशी स्थिती अनेक ग्रामपंचायतींमध्ये असून रखडलेल्या मानधनाविषयी गांभीर्याने घेऊन त्यांना मानधन द्यावे, अशी मागणी होत आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Science-teacher-Meena-Kolpe/", "date_download": "2018-09-22T03:14:13Z", "digest": "sha1:Q2NMOAZVH5BTDITVE5Z25V7SSGR3IVLM", "length": 6766, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " #Women’sDayविज्ञानाचा लळा लावणार्‍या मीना कोळपे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › #Women’sDayविज्ञानाचा लळा लावणार्‍या मीना कोळपे\n#Women’sDayविज्ञानाचा लळा लावणार्‍या मीना कोळपे\nविज्ञान प्रदर्शन म्हटलं की यश हे ठरलेलंच. स्पर्धेत भाग घ्यायचा आणि यश मिळवायचेच... ही देवरूख-साडवलीच्या मीनाताई ठाकरे विद्यालयाची ओळख. विज्ञान प्रदर्शनातून तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही ठाकरे विद्यालयाने अनेक बक्षिसे पटकावली आहेत. येथील विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम उभ्या राहतात त्या विज्ञान शिक्षिका मीना कोळपे.\nविज्ञान प्रदर्शन म्हणजे या हायस्कूलसाठी एक उत्सवच ठरतो. दरवर्षी विज्ञान प्रदर्शन कधी होणार याची उत्सुकता ठाकरे विद्यालयात दरवर्षी असते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून मॉडेल तयार करून घ्यायचे, त्यांच्यासोबत प्रदर्शनासाठी जायचे आणि फक्‍त सहभागी न होता यश मिळवून परतायचेच हा निर्धार मीना कोळपे यांचा कायम असतो.2015 मध्ये 40 व्या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात शाळेने सहभाग घेतला होता.\nकाजूच्या टरफलापासून तेल काढण्याचे उपकरण प्रदर्शनात मांडण्यात आले होते. कोकणातल्या शेतकर्‍यांसाठी उपयुक्‍त ठरणार्‍या या प्रकल्पाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर या प्रकल्पाने आपले वर्चस्व राखले होते. 2016-17 मध्ये ‘पॅड्स ऑन फायर’ या प्रकल्पाने राज्य स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला होता. ‘सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट कशी लावावी’ हा विषय प्रकल्पाद्वारे हाताळण्यात आला. राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून याचा गौरव करण्यात आला. दिव्यांग आणि अपघातग्रस्त रुग्णांना उपयुक्‍त ठरणारा मल्टीपल वॉकर विद्यार्थ्यांनी बनवला. त्यालाही यश मिळाले.\nदरवर्षी शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन होते. त्यात प्रश्‍नमंजूषा, विज्ञान प्रकल्प, शिक्षक प्रकल्प, नाटिका यासाठी झटणार्‍या आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून यशोशिखरापर्यंत पोहोचवणार्‍या मीना कोळपे यांचे कार्य आदर्शवत ठरत आहे. त्या सध्या मीनाताई ठाकरे विद्यालयात विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्षा नेहा माने, मुख्याध्यापक बलवंत नलावडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व सल्लागार समितीची कार्यकारिणी यांची प्रेरणा व सहकार्य मिळत असल्याचे कोळपे मॅडम सांगतात.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Environmental-awareness-from-Dhande-dining/", "date_download": "2018-09-22T03:22:34Z", "digest": "sha1:PVN2JPWVC5O3UXDSGA7666YUTHISHTQT", "length": 8787, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धोंडे जेवणातून पर्यावरण जनजागृती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › धोंडे जेवणातून पर्यावरण जनजागृती\nधोंडे जेवणातून पर्यावरण जनजागृती\nतालुक्यातील आपेगाव ग्रामपंचातीच्या वतीने 1 मे 2017 ते 12 मे 2018 या कालावधीत विवाह झालेल्या नवदांम्पत्यांना धोंडे जेवण देण्यात आले. या प्रसंगी धोंडे जेवणासोबत मतदार यादीत नाव नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती करून विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र ही देण्यात आले, तसेच पर्यावरण जनजागृती व्हावी या उद्देशाने 29 नवदाम्पत्यांना वृक्षरोप भेट दिले.\nआपेगाव येथे मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव उबाळे, तहसीलदार संतोष रुईकर,मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, हातोला गावचे सरपंच अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, गोविंद शेळके, संजय काळे, आपेगावच्या सरपंच प्रियंका निलेश शिंदे, उपसरपंच महादेव भोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा देताना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी पर्यावरण जनजागृतीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. एकत्र समाजात कुटुंबपद्धती राहिली पाहिजे, नवदाम्पत्यांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे, आई-वडिलांचा सांभाळ करा असे आवाहन केले. अ‍ॅड. जयसिंग चव्हाण व प्रियंका निलेश शिंदे यांच्या सारखे सरपंच अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत असल्याचे सांगुन प्रामाणिक, सज्जन लोकांनाच यापुढे चांगले दिवस येतील त्यामुळे सतत कार्यमग्न रहा, चांगले काम करा, असे सांगून त्यांनी आपेगाव ग्रामपंचायतीने सदरील उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन केले. एक झाड व एक मूल हा नारा राजेसाहेब देशमुख यांनी यावेळी दिला.\nनिलेश शिंदे म्हणाले, की 30 डिसेंबर 2017 रोजी सरपंच पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच ग्रामसभेत ग्रामस्थांच्या अडीअडचणी व विविध प्रश्न सोडविण्यासाठी विचार विनिमय झाला. अधिक मास असल्याने धोंडे जेवण निमित्ताने नवदाम्पत्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देत आहोत. मतदार यादीत नाव नोंदणी करीत आहोत अशी माहिती त्यांनी दिलीमतदार यादीत नाव नोंदणी करीत आहोत अशी माहिती त्यांनी दिली वृक्ष लागवडीसाठी मानवलोकच्या वतीने करण्यात येत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानत 500 वृक्षरोपांची लागवड करणार असल्याचे निलेश शिंदे म्हणाले. या प्रसंगी तहसीलदार संतोष रुईकर यांनी उपक्रमाचे कौतुक करून नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आपेगाव ग्रामपंचायत सदस्य भास्कर शिंदे, सुवर्णमाला सरवदे, सचिन आचार्य, ग्रामसेवक रघुनाथ सरवदे, शिवाजीकाका शिंदे, अविनाश तट, बालासाहेब तट, रंगनाथ तट, द्रौपदी खुळे, मनीषा तट, आश्रूबा महाराज कुरुडे यांच्यासहीत नवदाम्पत्यांचे नातेवाईक, महिला, प्रतिष्ठीत नागरिक यांची उपस्थिती होती.\nगाव समस्या सोडविण्यास प्राधान्य\nनिलेश शिंदे म्हणाले, की 30 डिसेंबर 2017 रोजी सरपंच पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच ग्रामसभेत ग्रामस्थांच्या अडीअडचणी व विविध प्रश्न सोडविण्यासाठी विचार विनिमय झाला. यावेळी झालेल्या चर्चेत प्रकर्षाने मतदार यादीत नांवनोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती बाबत अनेकांनी आपले विचार मांडले, तसेच भूमिपुत्रांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आदी उपक्रम राबविण्यात आले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/ED-Attaches-Assets-Worth-Rs-20-41-Cr-of-Chhagan-Bhujbal-others/", "date_download": "2018-09-22T03:12:42Z", "digest": "sha1:KFCXTF6ZC3IQF6VESAOCUML7ITS5C26V", "length": 4547, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " छगन भुजबळांची 20 कोटींची मालमत्ता जप्त! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › छगन भुजबळांची 20 कोटींची मालमत्ता जप्त\nछगन भुजबळांची 20 कोटींची मालमत्ता जप्त\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nआर्थिक गैरव्यहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची 20 कोटींची मालमत्ता जप्त केली. आतापर्यंत ईडीने भुजबळांची तब्बल 178 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.\nदिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी छगन भुजबळ न्यायालयीन कोठडीत आहेत. अनेक वेळा जामीनासाठी अर्ज करूनही त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर या आठवड्यातच निर्णय होणार आहे. भुजबळांवर मनी लाँड्रिंग कायद्यानुसार खटला सुरु आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा पंकज आणि समीर हे सुद्धा सहआरोपी आहेत.\nछगन भुजबळांची 20 कोटींची मालमत्ता जप्त\nरायगड : 'ओखी'मुळे नायगावमध्‍ये नुकसान (फोटो फिचर)\nनितीन आगे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार : मुख्यमंत्री\nओखी वादळाचा परिणाम, मध्य रेल्वे उशिराने सुरू\nआंबेडकरी अनुयायींवर ओखी वादळाचे विरजण\nसी लिंक वाहतुकीस खुला; अफवांवर विश्वास ठेऊ नका\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Todays-Elgar-Morcha-refused-police-permission/", "date_download": "2018-09-22T03:49:16Z", "digest": "sha1:47PCPXA5GZUWWMOWO2I4ZPW6P3EQFTWS", "length": 6213, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आजच्या एल्गार मोर्चाला पोलीस परवानगी नाकारली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आजच्या एल्गार मोर्चाला पोलीस परवानगी नाकारली\nएल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली\nकोरेगाव-भीमाप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या मार्गावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड .प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार्‍या एल्गार मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र राज्य सरकारने पोलिसांच्या माध्यमातून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला असला तरी मोर्चा होणारच असा निर्धार आंबेडकर यांनी व्यक्त केला.\nमिलिंद एकबोटे यांच्यानंतर संभाजी भिडे गुरुजींना अटक करण्यात येईल अशी अपेक्षा होती मात्र सरकारने त्यांना पाठीशी घातले आहे. भिडे गुरुजींना अटक केली असती तर मोर्चा काढण्याची गरज भासली नसती. लोकशाहीमध्ये मोर्चा काढणे, आंदोलन करणे हा जनतेचा हक्क आहे, सरकार मोर्चाला मिळणार्‍या संभाव्य प्रतिसादाबाबत घाबरले असून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. मोर्चामध्ये काही घडले तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असेही त्यांनी जाहीर केले.\nसरकारला माझ्याकडून राजकीय भीती बाळगण्याची गरज नाही. मला कोणतेही मंत्रीपद नको, यापूर्वी देखील मला मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती मात्र मी ती नाकारली होती, असे आंबेडकर म्हणाले.\nभिडे गुरुजींंच्या अटकेसाठी सोमवारी निघणार्‍या या मोर्चात किती लोक असतील, याचा अंदाज मुंबई पोलिसांना नाही. मात्र कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी पुढारीला सांगितले.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Youth-commits-suicide-by-wife-plight/", "date_download": "2018-09-22T03:19:41Z", "digest": "sha1:BXKL6JXGM4TLW65GQOYR4BZUOERJ2GCJ", "length": 4516, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पत्नीच्या त्रासाने तरुणाची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पत्नीच्या त्रासाने तरुणाची आत्महत्या\nपत्नीच्या त्रासाने तरुणाची आत्महत्या\nपत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काळेवाडी येथे शुक्रवारी घडली. पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हाजीमलंग कासीमसाहब मुल्ला असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सपना हाजीमलंग मुल्ला (29), रंजना प्रकाश शिर्के (50), अतिश प्रकाश शिर्के (32), सुजाता अतिश शिर्के (28), प्रकाश शिर्के (55, सर्व रा. साई संकुल सोसायटी, धनगरबाबा मंदिरासमोर, रहाटणी), संदीप वाघमारे, विकास म्हस्के (35) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ नबीलाल मुल्ला (41, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.\n2014 मध्ये सपना व हाजीमलंग यांचा विवाह झाला; मात्र त्यांच्यात वारंवार भांडणे होत असल्याने सपना माहेरी गेली; मात्र सपना व तिच्या माहेरकडील नातेवाईक, वकील आणि मित्राच्या मदतीने हाजीमलंग यांना वारंवार त्रास देऊन कर्ज काढण्यास सांगत होते. त्यासाठी हाजीमलंग यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकीही दिली होती. या त्रासाला कंटाळून आदर्शनगर येथे हाजीमलंग यांनी राहत्या घरात शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sarafi-shop-breaks-25-lakh-jewelery-worth-lathas/", "date_download": "2018-09-22T03:28:10Z", "digest": "sha1:BFUEQIQNTYN2VLCE6GBTBSRGNUFFMF6A", "length": 6727, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सराफी दुकान फोडून 25 लाखांचे दागिने लंपास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सराफी दुकान फोडून 25 लाखांचे दागिने लंपास\nसराफी दुकान फोडून 25 लाखांचे दागिने लंपास\nशहरात मध्यवर्ती ठिकाणी (नगरपालिकेलगत) असलेल्या श्री विजय ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडून चोरट्यांनी रविवारी रात्री मुद्देमालावर डल्‍ला मारला. दुकानातील 24 लाख 47 हजार रुपयांच्या सोने व चांदीच्या दागिन्यांची लूट केली. दुकानातील सर्व दागिन्यांची लूट झाल्याने सराफ सुनील कदम यांना फार मोठा फटका बसला आहे. या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.\nसुनील कदम अनेक वर्षांपासून सराफी व्यवसाय करतात. नागपंचमीचा सण जवळ आल्याने त्यांनी सोन्या, चांदीच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. रविवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते.सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिरायला गेलेल्या नागरिकांना चोरी झाल्याचे लक्षात आले. दुकानाचा बाहेरचा लाकडी आणि आतील बाजूचा लोखंडी ग्रीलचा दरवाजा अशा\nदोन्ही दरवाजांची कुलूपे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तिजोरी फोडली. त्यामधील 465 तोळ्यांचे सोन्याचे तयार दागिने तसेच 27 किलो चांदी आणि दागिन्यांवर चोरट्यांनी डल्‍ला मारला. बाजारभावाप्रमाणे त्यांची किंमत 24 लाख 47 हजार रूपये होते.\nपोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. श्‍वान पथकातील बिल्‍लू या श्‍वानाने कापड पेठ ते लोखंडी पुलापर्यंत माग काढला. लोखंडी पुलाजवळ चार चाकी वाहनाच्या टायरच्या खुणा आढळल्या. श्‍वान त्याठिकाणी जाऊन घुटमळले. चोरट्यांनी चोरीसाठी चारचाकी वाहनांचा वापर केला असावा. त्यामुळे या चोरीत अनेकांंचा सहभाग असाव असा पोलिसांचा अंदाज आहे.\nकापडपेठ शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे. यापूर्वी या पेठेत अनेकदा चोर्‍या झाल्या आहेत. मात्र कदम यांच्या सराफी दुकानातील चोरी ही सर्वात मोठी आहे. कदम यांनी या दागिन्यांत मोठी गुंतवणूक केली होती. सर्वच भांडवल गेल्याने आपला व्यवसाय उध्वस्त झाला, असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली.शहरात चोर्‍यांचे सत्र सुरूच आहे. विशेषत: दुकानांना चोरट्यांनी टार्गेट केले आहे. महिन्यापूर्वी दरोडेखोरांची एक टोळी पोलिस व नागरिकांनी पकडली होती. त्यानंतर काही प्रमाणात चोर्‍यांना आळा बसला होता. मात्र चोरट्यांच्या टोळ्या पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर चोर्‍या रोखण्याचे मोठे आव्हान आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/women-suicide-with-three-year-doughter/", "date_download": "2018-09-22T03:26:12Z", "digest": "sha1:J5F74XITSJMULIYCJMIHIMD3RPNOL62I", "length": 2965, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तीन वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › तीन वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची आत्महत्या\nतीन वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची आत्महत्या\nशहरातील घनश्याम नगर येथील विहिरीत तीन वर्षांच्या मुलीसह उडी मारून एका विवाहितेने आत्महत्या केली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.\nपूजा राजेश चौगुले (वय 21) सृष्टी राजेश चौगुले (वय 3) रा. विकास नगर, सांगली. अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी संजयनगर पोलिस दाखल झाले असून विहिरीतून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-driver-in-health-department-nine-month-salary-deprived/", "date_download": "2018-09-22T03:35:55Z", "digest": "sha1:5KR3WW2H3ZS6QYHJ4VZH66OLUZAJMLAU", "length": 6094, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरोग्य विभागातील वाहनचालक नऊ महिन्यांच्या पगारापासून वंचित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › आरोग्य विभागातील वाहनचालक नऊ महिन्यांच्या पगारापासून वंचित\nआरोग्य विभागातील वाहनचालक नऊ महिन्यांच्या पगारापासून वंचित\nआरोग्य विभागातील वाहनचालक प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिकेवर 2005 पासून तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. वाहनचालकांच्या कामाचे 24 तास असून त्यांना ड्रेसकोड नाही, विमा नाही, वाहनचालकांचे वेतन वर्षातून फक्त 2 वेळा होते. या आरोग्य विभागातील 102 वाहनचालकांचे सुमारे 9 महिन्यांपासून वेतन अदा केले नाही, असे निवेदन पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांना वाहनचालकांकडून देण्यात आले.\nशासनाकडून प्रति वाहनचालक यांना रु. 11 हजार 497 याप्रमाणे वेतन अदा केले जाते. परंतु संबंधित ठेकेदाराकडून कोर्‍या व्हाऊचरवर स्वाक्षर्‍या घेऊन त्यांच्या खात्याला फक्त 6 हजार वेतन अदा केले जाते.\nठेकेदार नेमल्यामुळे 5 हजार 497 प्र्रति वाहनचालकामागे त्यांना मिळत असून ही ठेकेदारी पध्दत अतिशय अन्यायकारक असून वाहनचालकांवर सुमारे 10 वर्षांपासून अन्याय होत आहे. संबंधित वाहनचालकांना 9 महिन्यांचे वेतन अदा न केल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. व्याजाने पैसे काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची परिस्थिती वाहनचालकांवर आली असून चालू काळात 5 ते 6 हजार रुपयात कुटुंब चालविणे जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे वाहनचालक आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित ठेकेदाराने शासनाला जी माहिती पाठविली आहे ती सर्व चुकीची असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. तरी लोकशाहीच्या काळात शासनाने नेमलेल्या ठेकेदारीमुळे वाहनचालकांचा नाहक बळी जाऊ नये. तरी शासन वाहनचालकांसाठी वेतनाबाबत जी तरतूद करीत आहेत ते ठेकेदारामार्फत न देता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वाहनचालकांना नियुक्ती मिळावी. तरी वाहनचालकांवर होणारा अन्याय, पिळवणूक थांबवावी व वरील वाहनचालकांवरील समस्या सोडवावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रभाकर देशमुख, पप्पू पाटील, विकास जाधव, गणेश शिंदे उपस्थित होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-festivals/jyeshtha-gauri-poojan-vidhi-118090800012_1.html", "date_download": "2018-09-22T03:04:30Z", "digest": "sha1:GSPBIFWIFTTVV766KOJTK53ILUOYYSUJ", "length": 16186, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ज्येष्ठा गौरी पूजन विधी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्येष्ठा गौरी पूजन विधी\nअखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. तीन दिवस साजरा केल्या जाणार्‍या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्‍या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्‍या दिवशी विसर्जन करतात.\nपौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.\nअसे करतात हे पूजन\nहे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.\nमहापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.\nतिसर्‍या दिवशी खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.\nहरतालिका पूजा कशी करावी\nअसे करावे पिठोरी अमावस्या व्रत\nशितळा सप्तमीला काय करावे\nआषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी' का म्हणतात\nयावर अधिक वाचा :\nगणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...\nगणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...\nश्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nशास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...\nगणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )\nसोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\n\"आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2248", "date_download": "2018-09-22T04:06:34Z", "digest": "sha1:WOOP5QF6XTHQSE6ZJHF2SZFDN3TRLXWZ", "length": 4849, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nआंतर राज्य ई-वे विधेयक 1 फेब्रुवारी 2018 पासून बंधनकारक करण्याचा निर्णय\nकेंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून जीएसटी परिषदेची 24 वी बैठक झाली. देशात ई-वे विधेयकाच्या अंमलबजावणीसंदर्भात यावेळी चर्चा झाली. जोपर्यंत राष्ट्रीय ई-वे विधेयक तयार होत नाही तोपर्यंत राज्यांना त्यांचे स्वतंत्र ई-वे विधेयक व्यवस्था चालू ठेवण्याची मंजुरी देण्यात आली होती. परंतु यामुळे आंतर राज्य वाहतूक क्षेत्रात त्रास सहन करावा लागत असल्याचं व्यापार आणि वाहतूकदारांनी सांगितले होते आणि म्हणूनच ई-वे विधेयकाच्या राष्ट्रीय व्यवस्थेची अत्यंत गरज आहेत. राष्ट्रीय पातळीवर ई-वे विधेयक व्यवस्था करण्यासाठी आवश्यक असलेल्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या प्रगतीचा आढावा आज जीएसटी परिषदेने घेतला. सर्व राज्यांसोबत चर्चा केल्यानंतर खालील निर्णय घेण्यात आले.\nदेशव्यापी ई-वे विधेयक प्रणाली 16 जानेवारी 2018 पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर लागू केली जाईल. व्यापारी आणि वाहतूकदार 16 जानेवारी 2018 पासून स्वैच्छिकपणे याचा वापर करू शकतात.\nअनिवार्य तत्त्वावर मालाच्या आंतर राज्य वाहतुकीसाठी देशव्यापी ई-वे विधेयक प्रणालीच्या अंमलबजावणीचे नियम 1 फेब्रुवारी 2018 पासून अधिसूचित केले जाईल.\n16 जानेवारी 2018 पर्यंत दोन्ही आंतरराज्यीय आणि आंतरराज्य ई-वे विधेयक तयार होईलर्यंत राज्य ई-वे विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी स्वत:चा कालावधी ठरवू शकतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-Superintendent-Kakade/", "date_download": "2018-09-22T03:13:06Z", "digest": "sha1:BQQXLYCNLXHRP7H7VGHFH2PKNHN3YUCZ", "length": 4471, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अप्पर पोलिस अधीक्षकपदी काकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अप्पर पोलिस अधीक्षकपदी काकडे\nअप्पर पोलिस अधीक्षकपदी काकडे\nदीड महिन्यापासून रिक्त असलेल्या अप्पर पोलिस उपअधीक्षकपदी तिरुपती काकडे यांची मंगळवारी नियुक्ती झाली. प्रभारी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांची पदोन्नतीवर कोल्हापूर राज्य गुन्हे (सीआयडी) अन्वेषणचे पोलिस अधीक्षक, तर गडहिंग्लजच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी श्रीनिवास घाडगे यांच्या नियुक्तीचा आदेश झाला आहे. गृह विभागाने या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांची सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून नोव्हेंबरमध्ये बदली झाल्याने हे पद रिक्त होते.\nडॉ. बारी यांच्यावर येथील अप्पर पोलिस अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. अप्पर पोलिस अधीक्षक हे. कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या विशेष तपासाचे सहायक तपासाधिकारी आहेत. शर्मा यांच्या बदलीनंतर तपास प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या होत्या. काकडे सध्या नाशिकला पोलिस अकादमीत अप्पर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत होते. प्रभारी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बारी यांची कोल्हापूर ‘सीआयडी’चे पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे गडहिंग्लजच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी घाडगे यांची नियुक्ती झाली आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/murderous-assault-on-a-woman-and-Wife/", "date_download": "2018-09-22T03:14:24Z", "digest": "sha1:IUV2THLNF6MUNDPHS6OGILCMVWQKNEZR", "length": 5081, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पत्नीसह दोघींवर खुनी हल्ला; तरूणास शिक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पत्नीसह दोघींवर खुनी हल्ला; तरूणास शिक्षा\nपत्नीसह दोघींवर खुनी हल्ला; तरूणास शिक्षा\nपत्नी व अन्य एका महिलेवर खुनी हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अधिक सदाशिव मोहिते ( वय 35, रा.जयसिंगपूर ) याला सात वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रूपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांनी सुनावली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिले.\nदि. 12 एप्रिल 2014 रोजी दुपारी चांदणी चौक येथील सागर अपार्टमेंटमधील पूर्वा ब्युटी पार्लरमध्ये अधिक मोहिते गेला. पार्लरच्या मालकीण यांना भेटून आत असलेली त्याची पत्नी अस्मिता हिला बाहेर पाठविण्यास सांगितले. पार्लरच्या मालकीण रंजना कागी यांनी अस्मिताला पार्लरबाहेर पाठविण्यास नकार दिला. पार्लर बंद झाल्यावर म्हणजे सायंकाळी सातनंतर भेटण्यास सांगितले. त्यामुळे अधिक संतप्‍त झाला.\nअधिक तेथून काही वेळ बाहेर गेला व येताना कोयता घेऊन आला. पार्लरमध्ये येताच त्याने प्रथम रंजना यांच्या डोक्यावर व खांद्यावर वार केला. रंजना यांना सोडविण्यासाठी आलेल्या अस्मितावर देखील तो वार करू लागला. दोघींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारचे लोक जमा झाले. जमाव बघून अधिक तिथून पळून गेला.\nरंजना कागी यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक मारूती चराटे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने अधिक मोहिते याला भा.दं.वि. कलम 307 अन्वये दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सरकारपक्षाला अधिकारी इम्रान महालकारी यांनी मदत केली.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-alcohol-benefits-you-did-not-know-about-it-5758162-PHO.html", "date_download": "2018-09-22T02:53:38Z", "digest": "sha1:PMKR4M4UQ7R2IRRBLQXEMS23FMZJ5MXJ", "length": 9079, "nlines": 174, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Alcohol Benefits : You Did Not Know About It | व्हिस्‍की पिल्‍याने वजन होते कमी, या 5 प्रकारच्‍या दारु पिल्‍याने होतात हे फायदे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nव्हिस्‍की पिल्‍याने वजन होते कमी, या 5 प्रकारच्‍या दारु पिल्‍याने होतात हे फायदे\nदारु पिल्‍याने शरीराचे काय काय नुकसान होते याबद्दल तुम्‍हाला माहिती असेलच. दारु सेवनाने किडनी खराब होते,\nहेल्‍थ डेस्‍क- तुम्‍हाला वाचून आश्‍चर्य वाटेल. मात्र होय दारु पिण्‍याचे अनेक फायदे आहेत. अट एवढीच की, ती प्रमाणाबाहेर पिऊ नये. वेगवेगळ्या प्रकारच्‍या दारुमुळे वेगवेगळे फायदे होतात. या स्‍टोरीमध्‍ये आम्‍ही तुम्‍हाला वाईन, व्हिस्‍की, बिअर, वोडका पिल्‍याने काय काय फायदे होतात, हे सांगणार आहोत.\nअमेरीकन गाईडलाइन्‍सनूसार मॉडरेट पद्धतीने दारु पिण्‍याचे फायदे आहेत. प्रत्‍येकाच्‍या तब्‍येतीनूसार हे फायदे अवलंबून असतात. अमेरीकी गाईडलाइन्‍सनूसार स्‍त्रीयांनी एक पेग ड्रिंक (60ml)रोज घेतले पाहिजे. तर पुरषांनी रोज दोन पेग ड्रिंक (120ml) घेतली पाहिजे. यापेक्षा अधिक ड्रिंक घेतल्‍यास ते आरोग्‍यास हानिकारक आहे.\nव्हिस्‍की आणि वाईन पिल्‍याने वजन होते कमी\nवाईन पिल्‍याने वजन कमी होते. वाईनमध्‍ये हाय अँटीऑक्‍सीडेंट असल्‍याने असे होते. अशाच पद्धतीचा फायदा व्हिस्‍कीमुळेही होतो.\nपुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, वेगवेगळ्या प्रकरच्‍या दारु पिल्‍याने काय फायदे होतात...\n- बिअरला लिक्विड कार्ब म्‍हटले असते. बिअरमध्‍ये व्हिटॅमिन बी आणि मोठ्या प्रमाणात मॅग्‍नेशिअम आणि कॅल्‍शिअम असते.\n- बिअरमुळे शरीरात ऑक्सिजनचे सर्कुलेशन चांगले होते.\n- स्‍पॅनिश स्‍टडीनूसार जिमनंतर चिल्‍ड बिअर पिल्‍यास बॉडी हायड्रेट होते. तेव्‍हा ते पाण्‍याचे काम करते.\n- बिअरमुळे ब्रेन डॅमेजचा धोका कमी होतो तसेच अल्‍झायमर आणि पार्किसन या आजारांचाही धोका कमी होतो.\n- बिअर पिल्‍याने हाड मजबूत होतात. महिलांचा हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.\n- बिअरमुळे डायबिटीज होण्‍याची शक्‍यता कमी होते.\n- Clinical Journal of American Society of Nephrologyच्‍या अभ्‍यासानूसार बिअरची एक बॉटल किडनी स्‍टोनच्‍या धोक्‍याला 30 टक्‍क्‍याने कमी करते.\n- व्‍होडका पिल्‍याने रक्‍ताभिसरण चांगले होते.\n- यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.\n- व्‍होडका पिल्‍याने दातदुखी काही प्रमाणात कमी होते.\n- रिसर्चनूसर मॅक्सिकन दारु टकीला पिल्‍याने वजन कमी होते.\n- रम पिल्‍याने गळ्याचे आजार दुर होतात.\n- सर्दीसाठीही रम गुणकारी आहे.\nरात्री झोप येत नाही ..तर या 7 पैकी करा कोणताही एक उपाय ..तर या 7 पैकी करा कोणताही एक उपाय नक्की येईल गाढ झोप\nएवढ्या महिन्यांतच आपल्या पार्टनरला बोर होतात महिला, हे आहे कारण\nया आजाराचा सामना करतेय विराटची अनुष्का, डॉक्टरांनी पाहताच दिला बेड रेस्टचा सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/janmashtami-2018-worship-method-and-auspicious-time-5950057.html", "date_download": "2018-09-22T03:53:36Z", "digest": "sha1:5E4AYKBX4G6E7QVS7QLICIIDLUVVNP36", "length": 14141, "nlines": 203, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Janmashtami 2018 Worship Method and Auspicious Time | जन्माष्टमीचे शुभ मुहूर्त, या सोप्या विधीनुसार करावी भगवान श्रीकृष्णाची पूजा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजन्माष्टमीचे शुभ मुहूर्त, या सोप्या विधीनुसार करावी भगवान श्रीकृष्णाची पूजा\nया वर्षी 2 आणि 3 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाईल.\nया वर्षी 2 आणि 3 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाईल. भोपाळचे ज्योतिषाचार्य पं. प्रह्लाद पंड्या यांच्यानुसार 2 सप्टेंबरला अष्टमी तिथी रात्री 8.52 पासून आणि रोहिणी नक्षत्र रात्री 08.06 पासून सुरु होईल. या दिवशी शैव संप्रदायाचे लोक जन्माष्टमी साजरी करतील. याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 सप्टेंबरला सूर्योदयापासून रात्री 8 वाजेपर्यंत अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र राहील. उदय तिथी असल्यामुळे वैष्णव संप्रदायाचे लोक या दिवशी श्रीकृष्ण पूजा करतील. पुढील विधीनुसार तुम्ही श्रीकृष्ण पूजा करू शकता...\nव्रत व पूजन विधी -\nजन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म झाल्यानंतर स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करा. त्यानंतर देवी-देवतांना नमस्कार करून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताचा संकल्प घ्या. ( ज्या प्रकारचे व्रत करण्याची इच्छा आहे असा संकल्प घ्या. फलाहार किंवा एक वेळचे जेवण असे व्रत करावयाचे असल्यास तसा संकल्प करा.)\nत्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि माता देवकीची सोने, चांदी, तांब, पितळ, मातीच्या मूर्ती किंवा चित्र पाळण्यात स्थापित करा. श्रीकृष्णाला नवीन वस्त्र अर्पण करा. पाळणा हारफुलांनी सजवा. त्यानंतर श्रीकृष्णाचे पूजन करा. पूजेमध्ये देवकी, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मीच्या नावाचा उच्चार करावा. भगवान श्रीकृष्णाला पुष्पांजली अर्पित करावी.\nमध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करावा. सुस्वर आवाजात पाळणा हलवून गाणे म्हणावे. पंचामृतामध्ये तुळशीचे पान टाकून आणि पंचखाद्याचा नैवेद्य दाखवावा. दुसर्या दिवशी नवमीला व्रताचा संकल्प सोडावा.\n2 सप्टेंबरच्या रात्रीचे मुहूर्त\nरात्री 12:07 पासून 12:50 पर्यंत\nसंध्याकाळी 03:50 ते 05:50\nओंवाळूं आरती मदनगोपाळा |\nश्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||\nचरणकमल ज्याचे अति सुकुमार |\nध्वजवज्रांकुश ब्रीदाचे तोडर || १ ||\nओंवाळूं आरती मदनगोपाळा |\nश्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||\nनाभिकमलीं ज्याचें ब्रह्मयाचें स्थान |\nहृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन || २||\nओंवाळूं आरती मदनगोपाळा |\nश्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||\nमुखकमल पाहतां सूर्याचिया कोटी |\nवेधलें मानस हारपली दृष्टी || ३ ||\nओंवाळूं आरती मदनगोपाळा |\nश्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||\nजडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान |\nतेणें तेजें कोंदले अवघें त्रिभुवन || ४ ||\nओंवाळूं आरती मदनगोपाळा |\nश्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||\nएका जनार्दनीँ देखियलें रूप |\nरूप पाहतां जाहलें अवघें तद्रूप || ५ ||\nओंवाळूं आरती मदनगोपाळा |\nश्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||\nभगवान शंकराचार्य यांनी स्वत भगवान श्रीविष्णू यांचे दोन प्रमुख अवतार -श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या अद्भुत स्वरूपाला अच्युताष्टक रुपात प्रकट केले आहे. यामध्ये भगवान विष्णू तसेच श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या लीलांचे स्मरण मन-मस्तिष्कला अंतहीन शांती, सुख प्रदान करणारे आहे.\nअच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्\nश्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे \nअच्युतं केशवं सत्यभामाधवं माधवं श्रीधरं राधिकाराधितम्\nइन्दिरामन्दिरं चेतसा सुन्दरं देवकीनन्दनं नन्दनं संदधे \nविष्णवे जिष्णवे शङ्खिने चक्रिणे रुक्मिनीरागिणे जानकीजानये\nवल्लवीवल्लभायाऽर्चितायात्मने कंसविध्वंसिने वंशिने ते नम: \nकृष्ण गोविन्द हे राम नारायण श्रीपते वासुदेवाजित श्रीनिधे\nअच्युतानन्त हे माधवाधोक्षज द्वारकानायक द्रौपदीरक्षक \nराक्षसक्षोभित: सीतया शोभितो दण्डकारण्यभूपुण्यताकारण:\nलक्ष्मणेनान्वितो वानरै: सेवितोऽगस्त्यसंपूजितो राघव: पातु माम् \nपूतनाकोपक: सूरजाखेलनो बालगोपालक: पातु माम् सर्वदा \nवन्यया मालया शोभितोर:स्थलं लोहितांघ्रिद्वयं वारिजाक्षं भजे \nकुञ्चितै: कुन्तलैभ्र्राजमानाननं रत्नमौलिं लसत् कुण्डलं गण्डयो:\nहारकेयूरकं कङ्कणप्रोज्ज्वलं किङ्किणीमञ्जुलं श्यामलं तं भजे \nअच्युतस्याष्टकं य: पठेदिष्टदं प्रेमत: प्रत्यहं पुरुष: सस्पृहम्\nवृत्तत: सुंदरं कर्तृ विश्वंभरं तस्य वश्यो हरिर्जायते सत्वरम् \nसाडेसाती आणि ढय्याने त्रस्त असाल तर शनिवारी करा 6 पैकी कोणत्याही 1 मंत्राचा जप\nशनिवारी सूर्यास्तानंतर करा शेंदूर आणि दह्याचा सोपा उपाय, मिळेल शनी दोषातून मुक्ती\nश्राद्ध यशस्वी आणि पितरांच्या दोषातून मुक्तीसाठी यावेळी दोन कामे अवश्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/seven-girl-mangrul-kho-kho-42896", "date_download": "2018-09-22T03:56:40Z", "digest": "sha1:YU7LY5BPVMONIRJMWGBL6XWBTDZBGIOZ", "length": 15257, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "seven girl from mangrul kho kho ‘खो-खो’त मंगरुळच्या सात कन्यांचा दबदबा | eSakal", "raw_content": "\n‘खो-खो’त मंगरुळच्या सात कन्यांचा दबदबा\nसोमवार, 1 मे 2017\nमुली आज प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवताहेत. दंगल चित्रपटातील कुस्तीपटू बहिणींची ती कथा साऱ्यांच्या डोळ्यासमोर ताजी आहे. अशीच दुष्काळी भागातील मंगरुळ (ता. खानापूर) येथील सात जिगरबाज मुली ‘खो-खो’ची मैदानं गाजवू लागली आहेत. राज्य, राष्ट्रीय स्पर्धातून खेळून सुवर्ण, रौप्य, ब्राँझ पदके खेचून आणत जिल्ह्याचे नाव उंचवले आहे. लोकसहभाग, देणग्यातून आर्थिक पाठबळही त्यांना मिळते. त्यांचीही चमकदार कामगिरी...\nमुली आज प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवताहेत. दंगल चित्रपटातील कुस्तीपटू बहिणींची ती कथा साऱ्यांच्या डोळ्यासमोर ताजी आहे. अशीच दुष्काळी भागातील मंगरुळ (ता. खानापूर) येथील सात जिगरबाज मुली ‘खो-खो’ची मैदानं गाजवू लागली आहेत. राज्य, राष्ट्रीय स्पर्धातून खेळून सुवर्ण, रौप्य, ब्राँझ पदके खेचून आणत जिल्ह्याचे नाव उंचवले आहे. लोकसहभाग, देणग्यातून आर्थिक पाठबळही त्यांना मिळते. त्यांचीही चमकदार कामगिरी...\nदुष्काळी पट्ट्यातलं मंगरुळ गाव. अगदी सोळाशे लोकसंख्येचं ते गाव. घरकाम आणि शिक्षणातून खेळाकडं जाणाऱ्या मुली अगदी बोटावर मोजण्याइतक्‍याच. त्यातील ज्योती शिंदे, कोमल शिंदे, सारिका शिंदे, संगीता कोरे, तनुजा शिंदे, कोमल शिंदे, मोनाली शिंदे या सात मुली. २००७ पासून क्रीडाशिक्षक यशवंत चव्हाण व सम्राट शिंदे यांच्याकडे खो-खोच्या प्रशिक्षणाला सुरवात केली. ५ वर्षांच्या सरावानंतर २०१२-१३ पासून राज्य व त्यानंतर राष्ट्रीयस्तरावरीय स्पर्धा मुली खेळू लागल्या. २०१३-१४ मध्ये मोनाली शिंदे व कोमल शिंदे यांनी पहिल्यांदा सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर ज्योती शिंदे हिनेही सुवर्णपदक मिळविले. तेथून पुढे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदके मिळविण्याचा खेळाडूंनी सपाटा लावला. ज्योती शिंदे हिने अजमेर (राजस्थान), वाराणसी, भुवनेश्‍वर (ओरिसा), उस्मानाबाद येथे तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरतर्फे खेळून चार सुवर्णपदके मिळविली. तर मोनाली शिंदे हिने औरंगाबाद, वारणासी, अजमेर, परभणी येथे सुवर्णपदक, रौप्यपदक, ब्राँझ पदक मिळविले. कोमल शिंदे हिने औरंगाबाद, गुजरात, पुणे, उज्जैन (मध्य प्रदेश) येथे तीन सुवर्णपदक व एक रौप्यपदक मिळविले. कोमल विजय शिंदे हिने सुवर्ण, रौप्य पदक मिळविले. सारिका शिंदे हिने वाराणसी, परभणी, अजमेर येथे दोन रौप्य व एक ब्राँझपदक मिळविले.संगीता कोरे हिनेही दोन रौप्य व एक ब्राँझपदक मिळविले. तनुजा शिंदे हिने परभणी येथे रौप्यपदक मिळविले. भन्नाट कामगिरी त्यांची सुरू आहे.\nतनुजा शिंदे, सारिका शिंदे, मोनाली शिंदे या शेतकरी कुटुंबातल्या मुली. आर्थिक परिस्थिती बेताचीच. मग, त्यांना स्पर्धेसाठी पाठवण्यासाठी पैशांचा प्रश्‍न उभारला. तो प्रशिक्षिकांना लोकवर्गणीतून सोडवला. आज या सातही जिगरबाज मुली ‘खो- खो’त आपला दबदबा निर्माण करताहेत. ज्योती शिंदे हिला महाराष्ट्र शासनाचा गुणवंत खेळाडू, तर क्रीडाशिक्षक चव्हाण यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारानेही गौरविण्यात आले. मंगरूळ येथे ‘खो-खो’चे मैदान तयार केले आहे. त्याठिकाणी पाच तास मुली सराव करतात. या मुलींना खेळासाठी प्रोत्साहनाची गरज आहे. त्यांना पाठबळ दिल्यानंतर जिल्ह्याचे नाव आणखी उंचावेल, अशी अशा क्रीडाशिक्षकांनी व्यक्त केली आहे.\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://telisamajsevak.com/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-09-22T02:56:05Z", "digest": "sha1:CDLR2FLZ3D4YQBRK6ZHZKVIOU7V62KDX", "length": 9462, "nlines": 80, "source_domain": "telisamajsevak.com", "title": "बँकिंग क्षेत्रातील सुवर्णसंधी... - तेली समाज सेवक - Teli Samaj Sevak India", "raw_content": "\nजिसके साथ तेली वो भाग्यशाली\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017\nतेली तितुका मेळवावा समाज धर्म वाढवावा \nनाशिक जिल्हा तेली समाज महासभेच्या वतीने बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर (p.o.) चे अभ्यासवर्ग रविवार दि . 03 मे २०१५ पासून सुरु करण्यात आले आहेत . यामध्ये English , Quantitative Aptitude and Logic Reasoning इ. विषयी मार्गदर्शन व या विषयानमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळविण्यआत विविध Trick and technique शिकविण्यात येणार आहेत. हे मार्गदर्शन श्री. कृष्णा सुरेश शिरसाठ\nB. E. Mech., M.B.A. हे करीत आहे. ते स्वतः एच .ए. एल . मध्ये व्यवस्तापनातील उच्च पद्स्त आहेत. विद्यार्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येते आहे.\nमित्रानो पुढील ३ ते ५ वर्षात बँकींग क्षेत्रात असंख्य जागा निघणार आहेत. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे १९७२ ते ८० मध्ये मोट्ट्या प्रमाणावर बँकींग क्षेत्रात भरती झाली होती. ते मनुष्यबळ आता निवृत्तीच्या मार्गावर आहे. ओ. बी. सी. साठी वयाची शिथिलता तर आहेच; परंतु ह्या परीक्षेत जनरल विद्यार्थी फक्त ५ वेळा बसू शकतो तर ओ. बी. सी. ला ही संधी ७ वेळा आहे. मित्रानो को. ऑप्प. बँकामध्ये जी भरती होते त्यात आप्तेष्टांची वर्णी लागत असते. त्यामुळे तेथे आपल्याला संधी कमीच आहे. ह्या वर्षात विविध बँकांमध्ये पी. ओ. क्लार्कची भरती होत आहे. त्याची परीक्षा व जागा याची माहिती पुढे देत आहोत. विद्यार्थांनी अभ्यास वर्गाचा फायदा घेऊन आपले भविष्य निश्चित करावे. स्टेट बँक ऑफ इंडिया – पद: पी. ओ., एकूण जागा – २००० ( जाहिरात / परीक्षा दि. एप्रिल १५/ जून १५ ), स्टेट बँक ऑफ इंडिया – पद: क्लार्क, एकूण जागा – ६००० ( जाहिरात / परीक्षा दि. ऑक्टो. १५/ दिसें. १५.), आ. बी. पी. एस. – पद: पी. ओ. एकूण जागा – १०००० ( जाहिरात / परीक्षा : ऑगस्ट १५ / ऑक्टो. १५. ) , आय. बी. पी. एस. – पद : क्लार्क , एकूण जागा – ३०००० ( जाहिरात / परीक्षा दि. ऑक्टो. १५/ दिसे १५), स्टेट बँकेच्या असोसिएत बँका – पद: पी. ओ., एकूण जागा – ३००० ( जाहिरात / परीक्षा दि. ऑगस्ट १५ ), स्टेट बँकेच्या असोसिअते बँका – पद: क्लार्क, एकूण जागा – ६००० ( जाहिरात / परीक्षा दि. नोहे. १५) स्टेट बँकेच्या असोसिअते बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ ह्येद्राबाद, स्टेट बँक ऑफ पतियाला, स्टेट बँक ऑफ म्हैसूर इ. या बँकांच्या व्यतिरिक्त ICICI बँक , IDBI बँक यांच्याही जागा आहेत. ICICI साठी कुठलेही रेसेर्वेसिओन नाही. वर्षभरात ७० ते ७५ हजार जागांची भरती होणार आहे; म्हणूनच आपण हा कार्यक्रम सुरु केला. पदवीधर विद्यार्थांनी याचा फायदा उचलावा हीच इच्हा. ह्या अभ्यासाचा फायदा NET, SET, रेल्वे भरती व ईन्सुरन्स सेक्टरच्या परिक्षांना सुद्धा होणार आहे. समाज बांधवांनी यासाठी प्रयत्न करावेत.\n← विद्यार्थी गुण-गौरव समारंभ\nतेली समाजाची युवा पिढी घडली पाहिजे →\nOne thought on “बँकिंग क्षेत्रातील सुवर्णसंधी…”\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\nमाझिया जातीचा मज भेटो कोणी \nमाझिया जातीचा मजशी मिळेल \nकळेल तो सर्व समाचार \nसंतु म्हणे येथे पाहिजे जातीचे \nयेर गबाळाचे काम नाही \nजिसके साथ तेली वो भाग्यशाली June 8, 2018\nदशक्रिया विधी June 8, 2018\nदशक्रिया विधी June 7, 2018\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा October 22, 2017\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017 October 13, 2017\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/civil-hospital-issue-43580", "date_download": "2018-09-22T04:03:36Z", "digest": "sha1:N3PXF2LZEOTDWZNXSFGORIC5MNE2T3GP", "length": 15137, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "civil hospital issue प्राथमिक आरोग्य केंद्रे ‘सलाईन’वर! | eSakal", "raw_content": "\nप्राथमिक आरोग्य केंद्रे ‘सलाईन’वर\nशनिवार, 6 मे 2017\nकऱ्हाड -जिल्ह्यात ७१ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अनेक आरोग्य उपकेंद्रे सुरू आहेत. त्याद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांची चांगली सोय झाली. मात्र, त्याला आता डॉक्‍टरांच्या रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात आरोग्य केंद्रासाठी मंजूर १५२ डॉक्‍टरांच्या पदांपैकी तब्बल ३२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ‘सलाईनवर’च जाण्याची वेळ आली आहे. अनेक आरोग्य केंद्रांतील डॉक्‍टरांवर दोन-दोन आरोग्य केंद्रांचा भार आहे. त्यामुळे त्यांच्यावरही सेवा देताना मर्यादा येवू लागल्या आहेत.\nकऱ्हाड -जिल्ह्यात ७१ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अनेक आरोग्य उपकेंद्रे सुरू आहेत. त्याद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांची चांगली सोय झाली. मात्र, त्याला आता डॉक्‍टरांच्या रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात आरोग्य केंद्रासाठी मंजूर १५२ डॉक्‍टरांच्या पदांपैकी तब्बल ३२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ‘सलाईनवर’च जाण्याची वेळ आली आहे. अनेक आरोग्य केंद्रांतील डॉक्‍टरांवर दोन-दोन आरोग्य केंद्रांचा भार आहे. त्यामुळे त्यांच्यावरही सेवा देताना मर्यादा येवू लागल्या आहेत.\nजिल्ह्यातील ग्रामीण भागातील, वाडी-वस्तींवरील रुग्णांना आरोग्याची चांगली सेवा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या गावाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली. त्याचबरोबर संबंधित गावच्या जवळपासच्या गावातील रुग्णांच्या लसीकरणासारख्या काही सोयीसाठी आरोग्य उपकेंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून संबंधित गावांतील रुग्णांची चांगली सोयही झाली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत संबंधित आरोग्य केंद्रांसाठी डॉक्‍टरांची १५२ पदे मंजूर करण्यात आली. त्याव्दारे आरोग्य केंद्राचा कारभार सुरू होता. मात्र, अलीकडे शासकीय सेवेत नवीन डॉक्‍टरच यायला तयार नसल्याने संबंधित डॉक्‍टरांच्या रिक्त पदांच्या जागी नवीन भरतीच होत नाही. त्यामुळे आरोग्यसेवेवरही त्याचा परिणाम होवू लागल्याने आरोग्यसेवाच ‘सलाईन’वर जाण्याची वेळ आली आहे.\nना सुटी... ना रजा...\nजिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, अनेक केंद्रांत सध्या एकच डॉक्‍टर असल्याने त्यांना रुग्णांना सेवा देताना मर्यादा येत आहेत. डॉक्‍टरांची संख्याच मर्यादित झाल्याने ‘ना रजा, ना सुटी’ अशी स्थिती त्यांची झाली आहे. त्यामुळे त्यांचीही प्रामाणिक काम करण्याची मानसिकता राहात नसल्याचे चित्र आहे.\nआणखी दोन पदे रिक्त होणार\nसेवानिवृत्तीच्या वयानुसार जिल्ह्यातील पुसेगाव व कोळे येथील दोन वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे तेथील रिक्त पदांच्या संख्येत भर पडणार आहे. त्यामुळे तेथेही डॉक्‍टरांची कमतरताच भासणार आहे.\nसध्या जिल्ह्यातील तब्बल ३२ डॉक्‍टरांची पदे रिक्त झाली आहेत. संबंधित ७१ आरोग्य केंद्रांचा कारभार १२० डॉक्‍टरांवरच सुरू आहे. त्यातील काही डॉक्‍टर प्रशिक्षण, यात्रा-जत्रा, अन्य उपक्रमासाठी पाठवले जातात. परिणामी उपलब्ध डॉक्‍टरांवरच रुग्णसेवेचा भार पडत आहे.\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nगणपती व पंजांची एकत्र पूजा (व्हिडिओ)\nवडगाव निंबाळकर येथील घोडके कुटुंबाचा अनोखा उपक्रम वडगाव निंबाळकर (पुणे): गणेशोत्सव आणि मोहरम सण एकाच सप्ताहात आल्यामुळे येथील महादेव घोडके यांनी...\nअनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध\nसाने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...\nवैद्यकीय तपासणीनंतरच निवडणूक कामांतून मुक्तता\nमुंबई - निवडणुकांच्या कामातून सुटका मिळवण्यासाठी राज्यातील अनेक शिक्षक बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला सादर करतात; मात्र यापुढे त्यांना तसे...\nहिंजवडी - हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150321061014/view", "date_download": "2018-09-22T03:37:56Z", "digest": "sha1:Q3EKNA2XLTLIA7CXXINIKOGIQOEMJZL4", "length": 16080, "nlines": 233, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गोविंदकृत पदें ३०८ ते ३१०", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|\nगोविंदकृत पदें ३०८ ते ३१०\nमुकुंदराजकृत पदें १ ते २\nज्ञानेश्वरकृत पदें ३ ते ५\nज्ञानेश्वरकृत पदें ६ ते ९\nज्ञानेश्वरकृत पदें १० ते १३\nज्ञानेश्वरकृत पदें १४ ते १६\nश्यामसुंदरकृत पदें १७ ते १९\nकृष्दासकृत पदें २० ते २३\nकृष्णदासकृत पदें २४ ते २६\nकृष्णदासकृत पदें २७ ते ३०\nकृष्णदासकृत पदें ३१ ते ३४\nकृष्णदासकृत पदें ३५ ते ३७\nकृष्णदासकृत पदें ३८ ते ३९\nमुक्ताबाईकृत पदें ४० आणि ४१\nनामदेवकृत पदें ४२ ते ४५\nनामदेवकृत पदें ४६ ते ४९\nनामदेवकृत पदें ५० ते ५३\nनामदेवकृत पदें ५४ ते ५५\nरमणतनयकृत पदें ५६ ते ५९\nरमणतनयकृत पदें ६० ते ६२\nविठ्ठलनाथकृत पदें ६३ ते ६५\nविठ्ठलनाथकृत पदें ६६ ते ६८\nविठ्ठलनाथकृत पदें ६९ ते ७०\nरामकृष्णकृत पदें ७१ ते ७३\nरामकविकृत पदें ७४ ते ७६\nरामकविकृत पदें ७७ ते ७९\nरामकविकृत पदें ८० ते ८२\nरामकविकृत पदें ८३ ते ८६\nरामकविकृत पदें ८७ ते ९०\nरामकविकृत पदें ९१ ते ९३\nरामकविकृत पदें ९४ ते ९६\nरामकविकृत पदें ९७ ते १००\nरामकविकृत पदें १०१ ते १०३\nरामकविकृत पदें १०४ ते १०६\nरामकविकृत पदें १०७ ते ११०\nरामकविकृत पदें १११ ते ११४\nरामकविकृत पदें ११५ ते ११८\nरामकविकृत पदें ११९ ते १२२\nरामकविकृत पदें १२३ ते १२५\nरामकविकृत पदें १२६ ते १३०\nरामकविकृत पदें १३१ ते १३३\nरामकविकृत पदें १३४ ते १३५\nकृष्णकिंकरकृत पदें १३६ ते १३७\nकृष्णकिंकरकृत पदें १३८ ते १३९\nअवधूतकृत पदें १४० ते १४३\nअवधूतकृत पदें १४४ ते १४७\nगिरिधरकृत पदें १४८ ते १५४\nश्यामात्मजकृत पदें १५५ ते १५८\nश्यामात्मजकृत पदें १५९ ते १६२\nश्यामात्मजकृत पदें १६३ ते १६५\nश्यामात्मजकृत पदें १६६ ते १६८\nचिन्मयनंदनकृत पदें १६९ ते १७१\nचिन्मयनंदनकृत पदें १७२ ते १७५\nचिन्मयनंदनकृत पदें १७५ ते १७७\nगोविंदकृत पदें २०८ ते २११\nगोविंदकृत पदें २१२ ते २१५\nगोविंदकृत पदें २१६ ते २२०\nगोविंदकृत पदें २२१ ते २२३\nगोविंदकृत पदें २२४ ते २२६\nगोविंदकृत पदें २२७ ते २३०\nगोविंदकृत पदें २३१ ते २३२\nगोविंदकृत पदें २३३ ते २३५\nगोविंदकृत पदें २३६ ते २३७\nगोविंदकृत पदें २३८ ते २४०\nगोविंदकृत पदें २४१ ते २४४\nगोविंदकृत पदें २४५ ते २४७\nगोविंदकृत पदें २४८ ते २५०\nगोविंदकृत पदें २५१ ते २५३\nगोविंदकृत पदें २५४ ते २५६\nगोविंदकृत पदें २५७ ते २६०\nगोविंदकृत पदें २६१ ते २६३\nगोविंदकृत पदें २६४ ते २६६\nगोविंदकृत पदें २६७ ते २७०\nगोविंदकृत पदें २७१ ते २७३\nगोविंदकृत पदें २७४ ते २७७\nगोविंदकृत पदें २७८ ते २८०\nगोविंदकृत पदें २८१ ते २८३\nगोविंदकृत पदें २८४ ते २८७\nगोविंदकृत पदें २८८ ते २९०\nगोविंदकृत पदें २९१ ते २९३\nगोविंदकृत पदें २९४ ते २९७\nगोविंदकृत पदें २९८ ते ३००\nगोविंदकृत पदें ३०१ ते ३०३\nगोविंदकृत पदें ३०४ ते ३०७\nगोविंदकृत पदें ३०८ ते ३१०\nगोविंदकृत पदें ३११ ते ३१३\nगोविंदकृत पदें ३१४ ते ३१७\nगोविंदकृत पदें ३१८ ते ३२०\nगोविंदकृत पदें ३२१ ते ३२३\nगोविंदकृत पदें ३२४ आणि ३२५\nगोविंदकृत पदें १७८ ते १८०\nगोविंदकृत पदें १८१ ते १८३\nगोविंदकृत पदें १८४ ते १८६\nगोविंदकृत पदें १८७ ते १९०\nगोविंदकृत पदें १९१ ते १९२\nगोविंदकृत पदें १९३ ते १९५\nगोविंदकृत पदें १९६ ते १९८\nगोविंदकृत पदें १९९ ते २००\nगोविंदकृत पदें २०१ ते २०५\nगोविंदकृत पदें २०६ ते २०८\nगोविंदकृत पदें ३०८ ते ३१०\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें ३०८ ते ३१०\nकिती तरि तुज शिकबुं जाणारे मना सुजाणा \nजोडुनि कर नमन तूज \nत्याविरहित अन्य नसो चित्तिं कामना \n हळ हळ दुर करुनि सकळ \nकपिध्वज ध्यानीं आणि त्या सीतवरा दुस्तर भवसिंधु पार होईं पामरा ॥राम०॥१॥\n निशिदिनिं करीं हेंचि स्मरण अर्चुनि सुख घोष करुनि गाइं त्या कपींद्रकेतना \nदशरथप्रभुतनय दूर करिला यातना ॥राम०॥२॥\n तत्पदसुख दे गोविंद या नरा ॥राम०॥३॥\nकाय सांगूं सामर्थ्य हनुमंताचें \nमातें अंजनीच्या कुशी जन्म घेतां \nफळें आणायालागुनि गेली माता \nतेव्हां हृदयीं आठविलें श्रीरघुनाथा ॥काय०॥१॥\nउदयी बिंव आरक्त दिसे रवी \nकोमलनेत्रीं तेजाची आभा भावी \nफळ म्हणोनि उडाला त्यातें सेवी \nकाय सांगूं अद्धुत बळाची ठेवी ॥काय०॥२॥\nग्रहणी राहू ताडिला सव्य हातें \nबळ सामर्थ्य दिधलें सीताकांतें \nयुद्ध केलें शचीच्या प्राणनार्थें ॥काय०॥३॥\nमित्र केला मित्रात्मज राघवाचा \nरणीं मर्दिला आत्मज मघवाचा \nरजाअ केला वाळीच्या बैभवाचा ॥काय०॥४॥\nशुद्धिसाठी प्रयत्न केले नाना \nपुढें देखिला तो अंजनीचा तान्हा \nनेत्र लावुनि राघवा आणी ध्याना ॥काय०॥५॥\nआज्ञा होतां मुद्रिका घाली बोटीं \nसागर लंघोनि उतरला लंकावेटी \nलंका देवी ताडितां झाली कष्टी ॥काय०॥६॥\nतृतीय भाग लंकेची केली होळी \nरात्रिंचर बहु पावले क्षयातें \nब्रम्हा पत्र दे कर्तृत्वा साक्षियातें \nविजयी भेटों आला रामरायातें ॥काय०॥८॥\nराज्य दिलें तयाच्या संदोदरा \nराम म्हणे ऐका हनुमंता \nचिरंजीव हो तव तनु आतां \nअति संकटी सांभाळी माझ्या भक्ता \nगोविंदाचा नरहरी सौख्यदाता ॥काय०॥१०॥\nअयट - टा - टी , अयट - बाज - बाजी पहा . [ हिं . ऐठ = अक्कड ]\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/yogi-ji-is-doing-politics-trying-mislead-people-says-dr-kafe-1099849.html", "date_download": "2018-09-22T03:59:50Z", "digest": "sha1:JXDIVBO3HHZA2VEKQ6R6Z3HH2JL667YM", "length": 6244, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "अर्भकं मृत्यू प्रकरण ; योगी आदित्यनाथ राजकारण करताहेत : डॉ. काफिल खान | 60SecondsNow", "raw_content": "\nअर्भकं मृत्यू प्रकरण ; योगी आदित्यनाथ राजकारण करताहेत : डॉ. काफिल खान\nगोरखपूर अर्भकं मृत्यू प्रकरणावरुन पुन्हा एकदा वाद-विवाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका ताज्या वक्तव्यानंतर या प्रकरणातील आरोपी असलेल्या डॉ. काफिल खान यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्भकं मृत्यू प्रकरणाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजकारण करीत आहेत, खोटी विधाने करीत ते लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप डॉ. खान यांनी केला आहे.\n...तेव्हापासून मुलाच्या शाळेतील क्रिकेट सामन्याकडेही श्रीशांतने फिरवली पाठ\nक्रिकेटपटू श्रीशांतने 'बिग बॉस' १२ मध्ये एलिमिनेशन झोनमध्ये आलेल्या किर्ती वर्माचं सांत्वन करतेवेळी त्यावने आपल्या आयुष्यातील अडचणीच्या काळाविषयी सांगितलं. क्रिकेटच्या मैदानात आपल्याला प्रवेश नसल्याचं सांगत जवळपास गेल्या ५ वर्षांपासून आपण तसं केलंही नसल्याचं श्रीशांतने स्पष्ट केलं. इतकच नव्हे तर, त्याला कधीच मुलाच्या शाळेत क्रिकेटचं आयोजन केलं असल्यास तेथेही जात नाही. असे सांगितले.\nचोरटय़ांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू\nमहाराष्ट्र - 15 min ago\nदुचाकी रस्त्यामध्ये अडवून चार ते पाच चोरटय़ांनी गुरुवारी मध्यरात्री औरंगाबाद सेन्ट्रल नाका परिसरात केलेल्या बेदम मारहाणीत 23वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नितीन उर्फ बाळू भीमराव घुगे असे मृत तरुणाचे नाव आहे. नितीन हा मूळचा कन्नड येथील रहिवासी असून सध्या तो जाधववाडी परिसरात राहात होता. पोलिसांकडून ट्रकमालक आणि मृत तरुणाच्या भावाचे जाबजबाब नोंदविणे सुरू असून जबाबात मोठी तफावत समोर येत आहे.\nधोनीच्या प्लानमध्ये फसला शाकिब अल हसल\nआशिया कपच्या सुपर-४ मॅचमध्ये भारतानं बांगलादेशला ७ विकेटनं हरवलं आहे. बांगलादेशनं ठेवलेलं १७४ रनचं लक्ष्य भारतानं ३६.२ ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून पूर्ण केलं. या विजयात कॅप्टन रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांच महत्वाच योगदानं राहिलं. पण शाकिब उल हसनला बाद करण्यासाठी धोनीने आपले जाल विणले आणि त्यात शाकिब फसला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-celebrity-choreographer-phulwa-khamkar-sharing-special-recipe-how-to-make-coconut-karanji-and-modak-1570763/", "date_download": "2018-09-22T03:41:42Z", "digest": "sha1:LKDMYMJQHWGXM7PVU3UN3BY2NUYAMHF6", "length": 13980, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi celebrity choreographer Phulwa Khamkar sharing special recipe how to make coconut karanji and modak | सेलिब्रिटी रेसिपी : करंज्यांना मिळाला फुलवाचा टच | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nसेलिब्रिटी रेसिपी : करंज्यांना मिळाला फुलवाचा टच\nसेलिब्रिटी रेसिपी : करंज्यांना मिळाला फुलवाचा टच\nसध्या दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तसं पाहिलं तर दिवाळीला सुरुवातही झाली आहे. कारण, वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होते असं म्हणतात. यंदा सण इतक्या पटापट आल्यामुळे गृहिणींची चांगलीच धांदल उडतेय. त्यातही दिवाळीच्या फराळासाठीची लगबग, तो नीट होतोय की नाही यासाठी जीवाला लागून राहिलेली हुरहूर या साऱ्या गोष्टी सध्या घराघरात पाहायला मिळत आहेत. अशा या सणाच्या शुभमूहुर्तावर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ काही पाककृती तुमच्या भेटीला आणत आहे. ह्या पाककृती तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींनी सांगितल्या आहेत.\nदिवाळीत लाडू, चकल्या, करंज्या, शंकरपाळ्या या सर्व पदार्थांची रेलचेल असतेच. त्यातही करंज्या खूप कमी लोकांना आवडतात. पण याच करंज्या जर ओल्या नारळाच्या असतील तर ते आवडीने खाल्ले जातात. विशेष म्हणजे ओल्या नारळाच्या करंज्या बनवतानाच त्याच साहित्यातून उकडीचे मोदकही बनवले जाऊ शकतात. त्यामुळे जाणून घेऊया फुलवा या पदार्थाबद्दल काय म्हणतेय…\nत्यासाठी लागणारं साहित्य आहे-\n१ टिस्पून साजूक तूप, पातळ केलेले\n१/२ ते पाऊण कप दूध\nसव्वा कप खोवलेला ओला नारळ\nपाऊण कप किसलेला गूळ\n१/२ टिस्पून वेलची पूड\n– गूळ व नारळ एकत्र करून पातेल्यात, मध्यम आचेवर शिजवावे. वेलचीपूड घालावी आणि घट्टसर मिश्रण करावे.\n– करंजीच्या आवरणासाठी एका भांड्यात रवा आणि मैदा एकत्र करावा. तूप कडकडीत गरम करून मोहन घालावे. थोडे थंड झाले कि मोहन घातलेले तूप सर्व मैद्याला लागेल असे मिक्स करावे. अंदाजा घेत गार दूध घालावे आणि घट्ट मळून घ्यावे. थोडा वेळ झाकून ठेवून द्यावे.\n– १५-२० मिनिटांनी दूधाचा हबका मारून पीठ जरा कुटून घ्यावे. पिठाचे एकेक इंचाचे गोळे करून घ्यावेत.\n– त्यानंतर गोल आणि पातळसर पुरी लाटून घ्यावी. मध्यभागी एक चमचाभर नारळाचे सारण ठेवावे. पुरीच्या अर्ध्या कडेला किंचीत दूध लावावे म्हणजे दोन्ही कडा निट चिकटतील आणि तळताना करंजी फुटणार नाही. उरलेली रिकामी अर्धी बाजू दूध लावलेल्या बाजूवर आणून चिकटवावी. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. कातणाने अधिकचे पीठ कापून घ्यावे.\n– तळणीसाठी तेल गरम करावे. मध्यम आचेवर करंज्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.\n– हेच सारण वापरून मोदकाचे पीठ किंवा तांदळाचे पीठ घेऊन उकडीचे मोदकही बनवता येतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/06/blog-post_19.html", "date_download": "2018-09-22T04:02:08Z", "digest": "sha1:ADRNPG2LR2SZKXACIAGKMLWVQM5NP3F2", "length": 21355, "nlines": 57, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: शंकऱ्या घिसाडी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nशंकऱ्या घिसाडी पावसाळा सुरु झाला कि बिऱ्हाड घेऊन गावात उतरायचा. त्याच्या तीन पिढ्यांनी जपलेली हि परंपरा. त्याचा झुबकेदार मिशिवाला म्हातारा बाप आधी पूर्वजांची परंपरा चालवायचा. त्याला सारा गाव ओळखायचा. पण तो थकल्यानं आता ही परंपरा शंकऱ्या चालवायचा. अश्या या शंकऱ्या घिसाड्याचं बिऱ्हाड गावात शिरलं कि पहिला कल्लोळ व्हायचा तो कुत्र्यांचा. नक्षीकाम केलेल्या त्याच्या छकडा गाडीवर गोलाकार ताडपत्री टाकलेली असायची. पुढच्या बाजूला “हय हय” करीत शंकऱ्या जोरात गाडी हकलायचा. त्याच्या हडकुळ्या एका-घोड्याच्या गाडीत मागच्या बाजूला डुलणारी कोंबडयाची डालगी, त्याला चिकटून पेंगाळलेली मळक्या देहाची उघडी पोरं, दोन बायका, गाडीच्या मागून काठी खांद्यावर टाकून, रस्त्यानं निघालेल्या जुन्या माणसाना हात दाखवत राम राम घालत चालणारं म्हातारं. अन गाडीखालून पळणारी दोन चवळ्या पवळ्या नावाची तांबडी कुत्री. पाराशेजारी शंकऱ्याच्या पालाची जागा ठरलेली. तशी ती तीन पिढ्यापासून ठरलेली. पाराजवळ लोखंडी पहारा रोवून वरून ताडपदरी पसरून दोरीने पहारासनी तिढा देऊन त्याचं पाल बघता बघता उभं राहायचं. पण चवळ्या पवळ्यावर गावातली कुत्री चाल करायची. सारा गावभर कुत्र्यांचा कल्लोळ. पण शंकऱ्याची कुत्री पालाभोवती शांत फिरत राहायची. दुसऱ्याच्या गावात भुंकायचं नाही अशी जन्मजात शिकवणच त्यांना असावी. पालात शंकऱ्याचं बिऱ्हाड अन गाडीखाली चवळ्या पवळ्याच्या सोबतीनं म्हाताऱ्याचा मुक्काम पडायचा. हेच शंकऱ्याचं पिढ्यान पिढ्या भटकं घर...\nखोरी, टिकाव, खुरपी, विळे, कुऱ्हाडी, म्हशीच्या भोरकड्या, कोयते, डुबी, कुळवाच्या पासा, आदी शेतीच्या कामासाठी व जनावरांसाठी लागणारी लोखंडी हत्यारे गावाला अगदी तटपुंज्या रूपयांवर अथवा धान्यावर बनवून देणे हा शंकऱ्या घिसाड्याचा परंपरागत व्यवसाय. शंकऱ्या घीसाड्याला दोन बायका. पहिल्या मंगलाबाईची कूस फुलली नाही म्हणून त्यानं दुसरी शेवंताबाई केलेली. तिला चार पोरं झालेली. पण दोन्ही बायकांचं काही पटायचं नाही. रात्री रोज गाव जागवित भांडणं चालायची. मात्र कधी कधी दोघी उन्हाच्या एकमेकींच्या उवा मारत बसायच्या. त्यांच्या केसांना तेल नावाचा काही प्रकार असतो याचा पत्ता सुद्धा नव्हता. तर पोरं नदीच्या झाडीत ससं हुडकत फिरायची. सशाच्या मागं कुत्री लावायची. ससं पकडायला त्यांची कुत्री हातखंडा असायची. पडक्या विहिरीत उड्या मारून कुत्री आत शिरायची अन पोरं वरून लाव्हर टिपायची. कुत्री तोंडात लाव्हरं धरून वर आणायची. मग समद्या बिऱ्हाडाची चंगळ व्हायची. नदीच्या झाडीत असलेल्या हातभट्टीवर जाऊन शंकऱ्या झिंगून यायचा. मग रातभर बायका पोरास्नी बदडायचा. एका रात्री तर त्यानं बारक्या पोरास्नी दारू पाजली. हातभट्टीची दारू सहन न झाल्यानं पोरं जीवाच्या आकांतानं ओरडायची. झोपलेला गाव जागा करायची...\nमात्र सकाळ झाली की पालावर शांतता असायची. अवजारे बनविण्यासाठी लोकांची धावपळ चालायची. भट्टी पेटलेली असायची. शंकऱ्याच्या दोन्ही बायका दहा पंधरा किलोच्या हातोडीचा घण तापलेल्या लाल लोखंडावर मारायच्या. शंकऱ्या काणसीने जोर लावून हत्यारे घासायचा. तर दुपार नंतर तयार केलेली हत्यारे, अवजारे आसपासच्या गावांतील आठवडी बाजारात जाऊन त्याच्या दोन्ही बायका विकायला जायच्या. पोरं सकाळी शिळ्या भाकरी मागायची. हाकलली तरी उंबऱ्याला चिकटून राहायची. पोरांना भूक आवरता आली पाहिजे म्हणून बालवयातच त्यांच्या पोटावर तप्त लोखंडाच्या सळईने डागण्या दिलेल्या होत्या. त्याचे व्रण त्यांच्या उघड्या पोटावर दिसायचे. दुपारची पोरं उकीरंड्यावर कोळसा हुडकत फिरायची. आणि गाडीखाली दिवस रात्र बिड्या फुंकत बसलेला म्हातारा गावातल्या जुन्या ओळखीच्या माणसाना जमवून, आम्ही महाराणा प्रतापसिंहांचे वंशज आहोत असं अभिमानानं सांगायचा...\nअशातच एक दिवस चमत्कार झाला. शंकऱ्याची पहिली बायको मंगलाबाई लग्नानंतर तब्बल पंधरा वर्षानी गरोदर राहिली. गरोदरपणात आठव्या महिन्यापर्यंत ती घण मारताना गावाला दिसली. बघता बघता दिवस सरत गेले. पाऊसानं गावोगावी नुसतं थैमान घातलेलं. जरा कुठं उसंत पडली की पुन्हा पावसाला सुरवात व्हायची. नदी पाण्यानं फुगून गेलेली. पाल पाण्यात गेलं तसं बिऱ्हाडानं देवळात आसरा घेतला. देवळातच तिला कळा सुरु झाल्या. पण दुसऱ्या बायकोनं तिचं सुरक्षित बाळंतपण केलं. समद्या बिऱ्हाडाचा आनंद गगनात मावेनासा झाला. मंगलाबाईची वार पालाच्या एका कोपऱ्यात पुरली गेली. भर पावसात पाचव्या दिवशी न्हाणीपूजनाचा आणि सटवाईपूजनाचा कार्यक्रम झाला. पालाजवळ गोल खड्डा करून त्यात बाळ-बाळंतणीला बसवून आंघोळ घातली. पाडलेला खड्डा बुजवून त्या जागी पूजा करून कोंबड्याचा नैवेद्य दाखविला. बाळंतपणाचा विटाळ संपला. काही दिवसात त्याची बायको लोखंडावर घण मारायला मोकळी झाली. पण पाऊसच इतका की त्याच्या हाताला काम मिळेणासे झाले. ओल्या दुष्काळागत स्थिती झाली. गावच्या अख्या पिढीनं असा पावसाळा कधी पहिला नव्हता. माणसं कामधंद्यासाठी फिरेणाशी झाली. शंकऱ्याला कामच नसल्यानं बिऱ्हाडाचं पोटाचं हाल सुरु झालं...\nअश्या एका मुसळधार पावसात रात्रीचं म्हातारं गारठलं. म्हाताऱ्याच्या साऱ्या अंगाला वाकळा गुंडाळल्या गेल्या. पण हुडहुडी भरून म्हातारं दात आपटू लागलं. मध्यरात्रीच्या सुमारास म्हाताऱ्याचा श्वास थांबला. बायका पोरांनी रडून गोंधळ सुरु केला. त्यात रातभर नुसती पाऊसाची गळती सुरु होती. म्हाताऱ्याला पावसात जाळताच येणार नव्हतं. नदीची माणसं जाळायची जागा पुरानं व्यापून टाकलेली. शंकऱ्या तश्या पावसात गावभर हिंडून आला. गावातल्या करत्या माणसाना भेटला. पण एखदा एका डवऱ्याचं मडं गावात पुरलेलं. त्याचं भूत बनून गावातल्या कितीतरी लोकांना झपाटलेलं होतं अशी गावाची ठाम समजूत. काही झालं तरी गावात मडं पुरायचं नाही यावर गाव ठाम राहिला. शंकऱ्यानं लोकांचं हातपाय धरलं, “तीन पिड्यापासनं ही आमचं गाव हाय बापाला हातभर पुरायला जागा द्या बापाला हातभर पुरायला जागा द्या” म्हणून विनवणी केली. म्हाताऱ्यापाशी बिड्या फुकीत बसणारी काही लोकं जागा द्याला तयार होती. पण एकजूटी पुढं त्यांचं पण काय चालेना झालं. दुसरी रात्रपण सरली. म्हातारा ताठून गेलेला. आता मड्याला वास सुटू लागला होता. वरून गावावर पावसाचा मारा सुरु होता. सकाळ झाली. सकाळी पालातली कोंबड्याची डालगी रिकामी केली गेली नाहीत. आता रडारडी थांबली होती. आख्खा पावसाळा अंगावर झेललेला पाराशेजारचा घोडा शंकऱ्यानं सोडला. पावसाच्या उभ्या धारेत पाल रिकामं केलं. आवराआवर झाली. कोंबड्याची डालगी गाडीत बांधली. म्हाताऱ्याचं ताठ्लेलं मडं डोक्याकडून शंकऱ्यानं कवळा घालून उचललं. बायकांनी पायाकडून धरलं. भर पावसात ताठ्लेलं मडं गाडीत कोंबलं. बायका पोरं गाडीत बसली. शंकऱ्या पालं काढलेल्या रिकाम्या जागेवर आला अन हात जोडून म्हणाला, “देवा ही जागा आमच्यासाठी राखून ठेवा” म्हणून विनवणी केली. म्हाताऱ्यापाशी बिड्या फुकीत बसणारी काही लोकं जागा द्याला तयार होती. पण एकजूटी पुढं त्यांचं पण काय चालेना झालं. दुसरी रात्रपण सरली. म्हातारा ताठून गेलेला. आता मड्याला वास सुटू लागला होता. वरून गावावर पावसाचा मारा सुरु होता. सकाळ झाली. सकाळी पालातली कोंबड्याची डालगी रिकामी केली गेली नाहीत. आता रडारडी थांबली होती. आख्खा पावसाळा अंगावर झेललेला पाराशेजारचा घोडा शंकऱ्यानं सोडला. पावसाच्या उभ्या धारेत पाल रिकामं केलं. आवराआवर झाली. कोंबड्याची डालगी गाडीत बांधली. म्हाताऱ्याचं ताठ्लेलं मडं डोक्याकडून शंकऱ्यानं कवळा घालून उचललं. बायकांनी पायाकडून धरलं. भर पावसात ताठ्लेलं मडं गाडीत कोंबलं. बायका पोरं गाडीत बसली. शंकऱ्या पालं काढलेल्या रिकाम्या जागेवर आला अन हात जोडून म्हणाला, “देवा ही जागा आमच्यासाठी राखून ठेवा पुढच्या वरसाला” पुन्हा शंकऱ्या तुफान कोसळणाऱ्या भर पावसात पुढच्या बाजूनं गाडीत शिरला. अन घोड्याला “हय हय” करीत जोरात छकडा-गाडी हाकू लागला. निदान ताठलेल्या बापाचं मडं पुरायला पुढच्या गावात तरी हातभार जागा मिळेल या जीवघेण्या आशेवर स्वार होऊन.......\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 5:10 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/giraffe-will-come-47480", "date_download": "2018-09-22T03:45:10Z", "digest": "sha1:DCL56PHRRQHHLGZWNJPZPSHZ56P4V3SZ", "length": 13472, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Giraffe will come जिराफ येणार... टांझानियाहून नव्हे तर म्हैसूरहून! | eSakal", "raw_content": "\nजिराफ येणार... टांझानियाहून नव्हे तर म्हैसूरहून\nबुधवार, 24 मे 2017\nऔरंगाबाद - केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने टांझानियातून जिराफाची जोडी आणण्यास परवानगी दिली नसल्याने आता जिराफाची जोडी म्हैसूर येथून आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय आणि सिडकोतील नियोजित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकातील उद्यानात दोन ठिकाणी जिराफ ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, मात्र म्हैसूरहून एकच जोडी मिळणे शक्‍य असल्याने एकाच ठिकाणी जिराफ पाहायला मिळणार आहेत.\nऔरंगाबाद - केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने टांझानियातून जिराफाची जोडी आणण्यास परवानगी दिली नसल्याने आता जिराफाची जोडी म्हैसूर येथून आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय आणि सिडकोतील नियोजित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकातील उद्यानात दोन ठिकाणी जिराफ ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, मात्र म्हैसूरहून एकच जोडी मिळणे शक्‍य असल्याने एकाच ठिकाणी जिराफ पाहायला मिळणार आहेत.\nसिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात जिराफ नसल्याने व्यवस्थापनाकडून जिराफाची जोडी आणण्याचे प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. जिराफांच्या अधिवास, आजार, त्यांचे खाद्य यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी उपायुक्‍त अय्युब खान, प्राणिसंग्रहालय संचालक विजय पाटील व एम. बी. काजी हे तिघे हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथे जाऊन आले. मात्र देशभरातील कोणत्याही प्राणिसंग्रहालयातून त्यावेळी जिराफाची जोडी मिळणे शक्‍य नव्हते. त्यामुळे टांझानिया येथून जिराफ आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचा प्रवास खर्चिक आणि त्याबदल्यात प्राण्यांची अदलाबदल करण्याची अट होती. अदलाबदल करण्यासाठी प्राणी उपलब्ध नाही आणि वन्यप्राण्यांची खरेदी विक्री करता येत नाही. त्यातच मुंबईमध्ये पेंग्विन मरण पावल्याच्या घटनेपासून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने परदेशी प्राणी, पक्षांच्या आणण्यावर प्रतिबंध घातले असल्याने जिराफ आणण्यासाठी परवानगी दिली नाही. यामुळे टांझानियातून जिराफ आणण्याचा विचार रद्द करण्यात आला आहे. आता म्हैसूर येथून जिराफाची एक जोडी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. तिथे सध्या सात जिराफ असून, त्यात नवजात पिलांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\n‘संरक्षण’मुळे मेट्रोचा मार्ग मोकळा\nपुणे - संरक्षण खात्याचा अडथळा दूर झाल्यामुळे पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे. सुमारे पावणेदोन किलोमीटरच्या अंतरात...\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nतळेगावातील आरपीएफची चौकी बंद\nतळेगाव स्टेशन - लोहमार्गावरील सुरक्षेच्यादृष्टीने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवरील आरपीएफची चौकी दोन महिन्यांपासून अधिक काळ बंद आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/chandrakant-funde-writes-blog-on-gujrat-vidhansabha-result-277377.html", "date_download": "2018-09-22T03:28:36Z", "digest": "sha1:CYOL25RI5JXGCQ6R3DAXT5KL5CHWWEOY", "length": 31660, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुजरातच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ काय ?", "raw_content": "\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nगुजरातच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ काय \nगुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा अन्वयार्थ काय या विषयावर 'न्यूज18 लोकमत'चे 'डेप्युटी न्यूज एडिटर' चंद्रकांत फुंदे यांनी लिहिलेला हा विशेष ब्लॉग\nचंद्रकांत फुंदे, डेप्युटी न्यूज एडिटर, न्यूज 18 लोकमत\n''गुजरात की ये जीत ना बीजेपी की है,\nऔर ना ही ये हार काँग्रेस की है,\nबल्कि ये जीत है गुजरात की जनता की,\nजो बीजेपी को हराना नहीं पर डराना जरूर जाहती है\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावरून व्हायरल झालेला हा संदेशच खरंतर गुजरात निवडणुकीचं अचूक भाष्य करण्यासाठी पुरेसा आहे. पण तरीही गुजरात निकालाचं सविस्तर विश्लेषण करायचं झालं तर त्यातून अनेक अन्वयार्थ निघतात. आता नरेंद मोदींचेच उदाहरण घ्या की, जे मोदी संपू्र्ण निवडणूक प्रचारादरम्यान, फक्त आणि फक्त गुजराती आणि अस्मितेवर बोलले तेच मोदी आता निकालाचं सारं श्रेय मात्र, विकासाला देऊ पाहताहेत. खरंतर याच मोदींनी गुजरातची संपूर्ण निवडणूक ही एकतर धर्मवाद, पाकिस्तानद्वेष, राम मंदिर आणि गुजराती अस्मितेवर लढवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. किंबहुना मणिशंकर अय्यर यांच्या त्या 'नीच' विधानानंतर तर त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले देखील. कदाचित म्हणूनच ते आज गुजरातमध्ये भाजपला सलग पाचव्यांदा विजयश्री प्राप्त करून देऊ शकलेत. कारण गुजरात हे एक तर त्यांचं होम ग्राऊंड, वरून हिंदुत्वाची प्रयोगशाळा, प्रचारासाठी अर्धा डझन मुख्यमंत्री, दोन डझन केंद्रीय मंत्री, पंतप्रधानांच्या 35-40 प्रचारसभा, अमित शहांचं बूथ मॅनेजमेंट, ग्राऊंड लेव्हलवरील भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचं घनदाट जाळं, असा सगळा फौजफाटा मैदानात उतरूनही त्यांना होम'पीच'वर जागांची शंभरीही गाठता आलेली नाही. यातंच सर्वकाही आलंय. पण म्हणतात ना 'जो जीता वही सिंकदर' या म्हणीप्रमाणे आज भाजप मोठ्या दणक्यात गुजरात विजयोत्सव साजरा करत असलं तरी या निवडणुकीत काँग्रेसचे नव्या दमाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींनी एकट्याच्या बळावर तब्बल 77 जागा जिंकून मोदी-शहांना त्यांच्याच गुजरातमध्ये पहिल्यांदाच जोरदार टक्कर दिलीय. ही भाजपसाठी नक्कीच चिंतेची बाब आहे. कारण या निवडणुकीचं काँग्रेससाठी सर्वात मोठं फलित काय असेल तर त्यांचा युवानेता राहुल गांधी यांची भाजपच्या 'सोशल आर्मी'ने बनवलेली 'पप्पू' ही इमेज पूर्णपणे पुसून जाऊन आता राहुल गांधीही मोदींना टक्कर देऊ शकतात, हा आत्मविश्वास पहिल्यांदाच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालाय. म्हणूनच गुजरातच्या निकालानंतर भाजपच्या विजयापेक्षा राहुल गांधींच्याच पराभवाचीच सर्वाधिक चर्चा झाली. किंबहुना काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी राहुल गांधी हे 'हारकर भी बाजी जिंतनेवाला बाजीगर' ठरलेत. म्हणूनच आज त्यांनी किमान काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी तरी मीडियासमोर यायला पाहिजे होतं. पण असो, त्यांना अजून मोदींकडून 'मार्केटिंग'च्या खूप काही गोष्टी शिकायच्या बाकी आहेत. हे सर्व त्यांनी आत्मसात केलं तरच ते 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसमोर कडवं आव्हान उभं करू शकतील.\nगुजरातच्या निकालांचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे भाजपला या निवडणुकीत केवळ आणि केवळ शहरी मतदारांनी तारलंय, त्यातही अहमदाबाद, सुरत आणि बडोदा या तीन शहरातील मध्यमवर्गीय मतदारांनी मोदींच्या पारड्यात भरभरून मतांचं दान टाकल्यामुळेच गुजरातमध्ये भाजप बहुमतासाठीची 92 ची मॅजिक फिगर ओलांडू शकलंय. याउलट ग्रामीण भागात मोदींची जादू अजिबात चाललेली नाही. तिथं राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला भरघोस जागा मिळाल्यात. याचाच अर्थ असा की, शेतकरी वर्गामध्ये मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीबद्दल अजूनही तीव्र नाराजी आहे. खरंतर जीएसटीमुळे व्यापारीवर्गातही मोदींविरोधात तीव्र नाराजी पसरली होती. सुरतच्या व्यापाऱ्यांनी तर उघडपणे ती व्यक्त देखील केली होती. पण मोदींनी ऐन गुजरात निवडणुकीच्या तोंडावर 77 वस्तुंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत खाली आणल्याने भाजपला त्याचाही गुजरातच्या निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं बघायला मिळतंय. याचाच अर्थ असा की, मोदींना यापुढे मतदारांना 'टेकन फॉर ग्रॅन्टेड' घेऊन राज्यकारभार हाकता येणार नाही. कितीही केलं तरी मोदी हे आपलेच आहेत, आपल्या नाराजीमुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांची नाचक्की होऊ नये. कदाचित म्हणूनच, गुजराती अस्मितेच्या भावनेतून तिथल्या जनतेनं त्यांना यावेळी निवडून दिलं असेलही पण म्हणून काही इतर राज्यातही ही अस्मितेची जादू चालेल असं अजिबात नाही. कारण प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावर भारतीय मतदार हे एका नेत्याला शक्यतो एकदाच संधी देतात. अटलजींचं सरकारही असंच इंडिया शायनिंगच्या नादात पराभूत झालं होतं. मोदींच्या तुलनेत अटलजी कितीतरी जास्त उदारमवादी आहेत. तसंच मोदी मिरवत असलेलं 'गुजरात विकास' मॉडेल त्यांच्यात राज्यात किती कामाला आलं हे त्यांनी प्रचारात उचललेल्या 'धार्मिक' मुद्यांवरूनच स्पष्ट झालंच आहे. नाही म्हणायला प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तेवढं मोदींनी साबरमतीच्या 'रिव्हर फ्रंट'वरून 'सी प्लेन' उडवून गुजराती मतदारांचं विकासाकडे थोडफार लक्षं वेधलं नाहीतर संपूर्ण प्रचारात त्यांची सारी भिस्त ही गुजराती अस्मिता, काँग्रेसचा 'कथित' गुजरातद्वेष, राम मंदिर, पाकिस्तानची भीती याच मुद्यांभोवती फिरताना दिसत होता, हे उभ्या देशाने अनुभवलंय, तर सांगायचा मुद्दा हाच की मोदींना 2019ची लोकसभा निवडणूक वाटते तितकी सोपी असणार नाही, हेच गुजराती जनतेनं दाखवून दिलंय.\nगुजरातच्या निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध जोडायचा झालातर भाजपच्या विद्यमान फडणवीस सरकारसाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. कारण गुजरात आणि महाराष्ट्रात खूप फरक आहे. आज भाजपसोबत असलेले किमान 40 ते 50 आमदार हे मुळचे काँग्रेस-राष्ट्रवादीचेच आहेत. ते गुजरातचे निकाल बघून नक्कीच खडबडून जागे झाले असणार. पुढच्या दीड वर्षात निवडणुकीचं वारं फिरलं तर कोणत्याही क्षणी स्वगृही परतायला मागे पुढे पाहणार नाहीत. कारण महाराष्ट्रात भाजपचं ग्राऊंड नेटवर्क गुजरात इतकं तगडं नक्कीच नाहीये, हे भाजपवाले देखील खासगीत मान्य करतात. राहता राहिला प्रश्न धार्मिक मुद्याचा तर महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची मोठी परंपरा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोदींचा 'तो' मुद्दा कदापिही चालणार नाही. विकासाच्या बाबतीच बोलायचं झालंतर नोटबंदीमुळे शेतीमालाचे पडलेले भाव, शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा उडालेला बोजवारा, छोट्या उद्योजकांचं मोडलेलं कंबरडं हे सगळं उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोच आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अजित पवार म्हणतात, त्याप्रमाणे सर्व विरोधक एकदिलाने भाजपविरोधात एकत्र येऊन लढले तर फडणवीस सरकारला येणारी विधानसभा निश्चितच सोपी असणार नाहीये. कारण गुजरातमधील पाटीदार समाजाप्रमाणेच इकडे महाराष्ट्रातही मराठा समाजाने आरक्षणासाठी काढलेले लाखोंचे मोर्चे सर्वांनीच पाहिलेले आहेत. धनगर आरक्षण, लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्माची मागणी, त्यासाठी निघणारे मोर्चे, याशिवाय भाजपनेतृत्वाकडून त्यांच्यात पक्षातील 'ओबीसी' नेत्यांचं होत असलेलं खच्चीकरण, हे मुद्दे देखील फडणवीस यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतात. हे कमी की काय म्हणून सत्तेत सोबत असूनही विरोधकांची भूमिका बजावणारी शिवसेनाही आपली वेगळी स्पेस आजही राखून आहे, दुसरीकडे राज ठाकरेंची मनसेही परप्रांतीय फेरीवाले आणि मराठीचा मुद्दा घेऊन पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरू पाहतेय.\nगुजरातमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने टक्कर दिली, ते पाहता आगामी वर्षात होऊ घातलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपला आपली सत्ता राखणं नक्कीच सोपं असणार नाहीये. नाही म्हणायला कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने तिथे भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी नक्कीच जोरदार प्रयत्न करणार यात शंका नाही. कारण प्रत्येक निवडणुकीत 'अॅन्टीइन्कबन्सी' हा फॅक्टर निश्चितच महत्वाचा ठरत असतो. पण काँग्रेसला जर यापुढे खरंच निवडणुका जिंकायच्या असतील प्रत्येकवेळी 'ईव्हीएम'चं तुणतुणं वाजवून चालणार नाही. त्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरावं लागेल आणि हो, गुजरातमध्ये ज्याप्रमाणे अल्पेश ठाकोरच्या माध्यमातून ओबीसीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न झाला तशाच पद्धतीने यापुढचं राजकारण पुढे न्यावं लागणार आहे. कारण भाजपच्या यशाची खरी गुरूकिल्ली ही ओबीसी वोटबँकेतच आहे. एकूण लोकसंख्येच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक असलेला हा समाज गेली काही वर्षे सातत्याने भाजपसोबत गेल्यानेच आज मोदी देशभरात भाजपची सत्ता आणू शकलेत. गोंडस हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपने या मोठ्या वोटबँकेला अतिशय नियोजनपद्धतीने आपल्याकडे खेचून घेतलंय, याउलट महाराष्ट्रात मात्र, दुर्दैवाने काँग्रेसने पाटील - देशमुखांसारख्या प्रस्थापितांच्या नादाला लागून या सर्वातमोठ्या वोटबँकेकडे सातत्याने दुर्लक्षच केल्याचं बघायला मिळतंय. म्हणूनच काँग्रेसला खरंच पन्हा सत्तेवर यायचं असेल तर सर्वप्रथम भाजपची ही मोठी वोट बँक ब्रेक करावी लागेल, असो...ही झाली जरतरची राजकीय गणितं...पण गुजरातच्या निवडणुकीने भारतीय लोकशाही आणखी बळकट झालीय हेही तितकंच खरं...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: chandrakant fundegujrat result analysisgujrat result2017काँग्रेस राष्ट्रवादीगुजरात -महाराष्ट्रगुजरात निकालाचा अन्वयार्थचंद्रकांत फुंदेनिवडणूक विश्लेषणभाजपराजकीय भाष्य\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केली ३ पोलिसांची हत्या; आता पोलिसांमध्येच दहशत\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%82_%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2018-09-22T03:34:35Z", "digest": "sha1:RACZZBPJ7JRP2AV3YPCDAHUQZGWODY5K", "length": 8206, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बच्चू कडू - विकिपीडिया", "raw_content": "\nओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू अचलपूरचे अपक्ष आमदार आहेत. हे त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्याचे नाव ओमप्रकाश कडू असे आहे. प्रहार युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, यांचे माध्यमातून युवकांचे संघटण करुन त्यांनी स्थानिक प्रश्न आक्रमकपणे समोर आणले आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात त्यानी केलेल्या शोले आंदोलनाने ते विशेषतः प्रसिद्धीस आले.\nबच्चू कडू यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात एन टि पी सी प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्धही आंदोलन केले आणि त्यातून प्रकल्पग्रस्तान्ना स्थायी नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत\nअसे लोकहितवादी बरेच उपक्रम त्यांचे सतत सुरु असतात\nआमदार कडू यांनी मंगळवारी २९ मार्च २०१६ रोजी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भा. र. गावित यांना मारहाण केली. त्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले. मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी खाली उतरले व त्यांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र त्यानंतरही कडू यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. आमदार बच्चू कडू यांना अखेर बुधवारी रात्री मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली.\nआमदार बच्चूंच्या बच्चेगिरीवर ३१ मार्च २०१६च्या दैनिक लोकसत्तात अगदीच बच्चू हा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.\nबच्चू कडू यांना संभाजी ब्रिगेडतर्फे शंभुगौरव पुरस्कार प्रदान झाला. (२७-५-२०१६)\nतुकडोजी महाराज · गाडगे महाराज · गुलाबराव महाराज · शिवाजीराव पटवर्धन · श्री संत अच्युत महाराज · वामन गोपाळ जोशी\nप्रतिभाताई पाटील · पंजाबराव देशमुख · दादासाहेब खापर्डे · रा. सु. गवई · बच्चू कडू · राजेंद्र रामकृष्ण गवई\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ · हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ\nराजदत्त · भीमराव पांचाळे · चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर · विश्राम बेडेकर · एकनाथ रामकृष्ण रानडे · गुणाकर मुळे · वैशाली भैसने माडे\nवसंत आबाजी डहाके · राम शेवाळकर · उद्धव शेळके · श्रीधर कृष्ण शनवारे · सुरेश भट · प्रतिमा इंगोले · गणेश त्र्यंबक देशपांडे\nप्रभाकर वैद्य · शिवाजीराव पटवर्धन · सुभाष पाळेकर\nशेंदूरजना बाजार · मोझरी · लोणी टाकळी़\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मे २०१८ रोजी ००:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/08/blog-post_3.html", "date_download": "2018-09-22T03:57:31Z", "digest": "sha1:2UH45JUOALMVZ3TRMMNVSMOLV7UDWBHZ", "length": 23989, "nlines": 64, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: आभाळातली परी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nतेव्हा आमच्या ज्युनिअर कॉलेज्यात जीन्स पॅन्ट घालून डोळ्यावर काळा गॉगल लावणारी पहिली पोरगी म्हणजे “परी”. सगळी पोरं पोरी सायकलवरून नाहीतर फारफार एस.टीला लोंबकळत कॉलेज्यात यायची. जायची. तर ही बया यामहा मोटरसायकलवरून सायलेन्सरचा जोरात आवाज काढीतच गेटमधनं आत शिरायची. अशा या परीवर आख्खं कॉलेज मरायचं. मग आम्ही तरी मागं कसं असू बरं. वाटायचं अशी पोरगी पटली तर आपलं भाग्य उजळणार. आम्ही उगीच काय बाय स्वप्नं पण बघायचो. पण व्हायचं काय परीच्या जवळ जायचं म्हणजे हात पाय आधीच गळायचं. तिच्याशी बोलायचं म्हणजे लवकर जिभच वळायची नाय. ह्रदयाची नुसती धडधड व्हायची. बरीच जण जवळीक करायचे. या ना त्या कारणाने बोलायला बघायचे. पण परी काय कुणाच्या हाताला लागायची नाही. शेवटी आपली अभ्यासात प्रगती बरी असल्याने ही बयाच बोलायला लागली. नुसत्या तिच्या बोलण्यानंच वाटायचं जुळलं...\nतर दिवाळीची सुट्टी कॉलेजला पडलेली. सुट्टीनंतर परीक्षा होणार होती. घरी ढीगभर अभ्यास दिलेला. सुट्टीत एके दिवशी ही परी बाई भुंग भुंग गाडी वाजवत आमच्या दारात हजर झाली. बरं ही आली तेव्हा आमची म्हातारी बसली होती सोफ्याला वाकाळ शिवत. मी कुठाय म्हंटल्यावर आमच्या म्हातारीनं गप्प बसायचं कि नाही. तर म्हातारीनं खालतीकडं हात दाखवून सांगितलं, “प्रॉपर्टी संभाळायला गेलाय वड्याला तशीच रस्त्यांन जा तिकडं भेटल तुला तशीच रस्त्यांन जा तिकडं भेटल तुला” ब्रूम ब्रूम गाडीचा आवाज वाजवीत ही बया ओढ्याकडं आली तेव्हा आमच्या हिंडणाऱ्या म्हशीच्या मानेखालच्या गोचड्या मारीत मी बसलो होतो. तीन म्हशी, दोन रेडकं, दोन शेरडं अशी कितीतरी प्रॉपर्टी लहानपणापासूनच घरच्यानी आमच्या नावावर केलेली. आता जीन्स पॅन्ट अन काळा गॉगल घालून आलेली पोरगी बघून आमच्या म्हशी तिला बघून बुजल्या. नुसत्या बुजल्या नाहीत तर काहीशा लांब पळाल्या. तर ही बया म्हणते कशी, “तुझ्यासारख्याच तुझ्या म्हशी पण भित्र्या कशा रे” ब्रूम ब्रूम गाडीचा आवाज वाजवीत ही बया ओढ्याकडं आली तेव्हा आमच्या हिंडणाऱ्या म्हशीच्या मानेखालच्या गोचड्या मारीत मी बसलो होतो. तीन म्हशी, दोन रेडकं, दोन शेरडं अशी कितीतरी प्रॉपर्टी लहानपणापासूनच घरच्यानी आमच्या नावावर केलेली. आता जीन्स पॅन्ट अन काळा गॉगल घालून आलेली पोरगी बघून आमच्या म्हशी तिला बघून बुजल्या. नुसत्या बुजल्या नाहीत तर काहीशा लांब पळाल्या. तर ही बया म्हणते कशी, “तुझ्यासारख्याच तुझ्या म्हशी पण भित्र्या कशा रे” तिच्या या शब्दाने गेलेला आपला जीव परत आला. पण हि ब्याद हिकडं कशाला आली असावी. अन असल्या अवतारात बघून ती या क्षणी कोणता विचार करीत असेल या विचारात मी पडलेलो. तर पुढच्याच क्षणी तिनं सगळं मनातलं द्वंद्व दूर केलं. ही आली होती सुट्टीत आम्हाला ढीगभर प्रश्नपत्रिका घरी सोडवायला दिलेल्या. हा सगळा रेडिमेंट माल माझ्याकडे मिळणार याची आयडिया तिला आमच्याच गावातल्या तिच्या मैत्रीणीने दिलेली. त्यामुळे मघापासून तिला येथूनच पिटाळून लावण्याचा माझा बेत चक्क फसला. तिला म्हंटलं तू हो पुढे” तिच्या या शब्दाने गेलेला आपला जीव परत आला. पण हि ब्याद हिकडं कशाला आली असावी. अन असल्या अवतारात बघून ती या क्षणी कोणता विचार करीत असेल या विचारात मी पडलेलो. तर पुढच्याच क्षणी तिनं सगळं मनातलं द्वंद्व दूर केलं. ही आली होती सुट्टीत आम्हाला ढीगभर प्रश्नपत्रिका घरी सोडवायला दिलेल्या. हा सगळा रेडिमेंट माल माझ्याकडे मिळणार याची आयडिया तिला आमच्याच गावातल्या तिच्या मैत्रीणीने दिलेली. त्यामुळे मघापासून तिला येथूनच पिटाळून लावण्याचा माझा बेत चक्क फसला. तिला म्हंटलं तू हो पुढे मी आलोच घरी. तिला वाटेला लावलं. म्हशीस्नी ओढ्यात पाणी पाजून मी घराकडं निघालो....\nपरड्यातल्या गोठ्यात मी म्हशी बांधल्या. म्हातारी गडबडीनं बाहेर शेरडीची थानं चूळ चूळ वाजवत पिळाय लागलेली. मी आत शिरतोय तर स्टोच्या फर्र फर्र आवाजानं सगळं घर हेंदकाळत होतं. मी उंबऱ्यातून आत गेलो तर ही बया स्टोपुढं चहा उकळायला लागलेली. क्षणात कितीतरी चित्रं डोळ्यापुढून येऊन पळाली. माझ्याकडे बघत फुस्सsss फस्स करून स्टोची हवा सोडली अन सगळा घरभर आवाज होऊन क्षणात शांतता पसरली. मला बघून वर म्हणते कशी, \"आपल्याला पण घरची काम जमतात बरं का” पण कधी एखदा घरातून तिला घालवीन असं झालेलं. कारण आई बा रानातून घरी टपकले तर हि कुठली बिलामत घरात म्हणून आपली खरडपट्टी निघणार याची कल्पना आधीच आलेली. पण आमच्या म्हातारीचं गुऱ्हाळ काही केल्या संपेना. पाच एकराची भांगलन या साली एकटीनं केलीया म्हणून तिला हात हालवून सांगायला लागलेली. शेवटी चहा पिल्या पिल्या मी सोडवलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तिच्या पुढ्यात टाकल्या. अन कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेटल्यावर मला दे असं सांगितलं आणि वाटलं लावली...\nदिवाळीनंतर कॉलेज पुन्हा सुरु झालं. आधी मधी बोलणं व्हायचं. पण औपचारिकच. त्यातच या परीला एका पोरानं दिली चिट्टी. ते कळालं तिच्या गावच्या पोरांना. मग पोरांची नुसती हाणामारी. त्यातली चार दोन टवाळखोर टाळकी आली माझ्याकडं. म्हणाली, \"ती लई रं तुझ्याशी लगट करती परत तिच्याशी बोलताना जरी दिसलास तर मोडून ठेवू परत तिच्याशी बोलताना जरी दिसलास तर मोडून ठेवू\" झालं. येथून पुढं परी नावाचा विषय आमच्यासाठी कायमचा संपला. समोरून आल्यावर ती बोललीच तर नुसतं हूं हूं करून लांब जायचो. कारण पुन्हा भांडणं झाली अन घरी कळालं तर आपल्याला कॉलेज्यातनं काढून बा कायमचा शेतीत घालील ही मानेवर टांगती तलवार...\nबारावी होऊन एफ.वाय संपून आम्ही दुसऱ्या वर्षाला गेलेलो. साधारण मार्चचा महिना असावा. परीक्षा जवळ आलेल्या. पण मधल्या काळात परीच्या घरी कोण तरी निनावी पत्र पाठवायचं. त्यात तिचं कुठल्यातरी पोरांसोबत लफडं चालू आहे. पोरीला नजरंखाली ठेवा असं काहीतरी लिहलेलं असायचं. झालं. घरच्यांनी तिचं कॉलेजच बंद करून टाकलं. ती कॉलेजला यावी म्हणून आम्ही पडद्यामागून बरेच प्रयत्न केले. घरच्या लोकांचा सततच्या निनावी पत्रांमुळे परीविषयी संशय वाढलेला. पण खरे तसे काहीच नव्हते. पण घरच्यांनी आमचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. पुढं काही दिवसातच तिचं लग्न ठरलेचं समजलं. आम्ही ठराविक मुले मुली तिच्या लग्नाला गेलो. पोटभर जेवून परतलो. त्या दिवशी परी नावाचा अध्याय संपूर्ण कॉलेजसाठी निकाली निघाला...\nपुढं ग्रॅज्युएट संपून पोस्ट ग्रॅज्युएट झालो. दरम्यानच्या काळात कॉलेजेस बदलत राहिली. नवे मित्र बनत गेले. मागचे काही तूटत गेले. जाणीवा वाढत गेल्या. संवेदना अधिक धारदार बनल्या. याच काळात तंत्रज्ञानाची प्रगती पहिली. अशी कोण परी नावाची पोरगी आपल्यासोबत शिकत होती हि आठवण सुद्धा राहिली नाही. बरेच दिवस पालटले. पुढे पोटाची खळगी भरण्यासाठी गाव तुटलं. गावची माणसं दुरावली. शहरं जवळ होत गेली. पण आपण ना गावचे राहिलो ना या शहरांचे झालो. मध्येच कुठेतरी आपली घुसमट चाललेली. धरपड चाललेली. सततचा संघर्ष सुरु. साधारण तीन वर्षांपूर्वी कोल्हापूरला काही कामानिमित्त जाणं झालं. स्टँडवरच्या एका बाकड्यावर नेहमीच्या सवयीप्रमाणे इकडे तिकडे निरीक्षण करीत उगीच पहात बसलेलो. पण पलीकडच्या बाजूला बसलेला एका स्त्रीचा चेहरा सारखा आपल्याकडे बघतोय असं कुठेतरी सतत जाणवत होतं. पुन्हा वळून बघावं कि नको या विचारात मग मी सहज मान वळवून पुन्हा त्या चेहऱ्याकडं पाहिलं. तर ती उठली आणि थेट माझ्या जवळ आली. म्हणाली, तुम्ही मला ओळखलत का मी नुसताच हसलो. चेहरा पहिल्याचं आठवलं. नाव आठवण्याचा प्रयत्न करू लागलो. क्षणात खूप मागे गेलो. कित्येक वर्षांची पाने पालटली. आठवलं. होय मी नुसताच हसलो. चेहरा पहिल्याचं आठवलं. नाव आठवण्याचा प्रयत्न करू लागलो. क्षणात खूप मागे गेलो. कित्येक वर्षांची पाने पालटली. आठवलं. होय ती परीच होती. जवळ जवळ पंधरा वर्षाचा कालखंड संपून गेलेला. पण तिने ओळख ठेवलेली. मी विसरलेली. पुरुष सहसा ओळखून येतात. पण लग्नानंतर केवळ स्त्रीचं नाव गावच बदलत नाही. तर देहयष्टीतही खूपच बदल होत जातात. नंतर बरच बोलणं झालं. विचारपूस झाली. तेव्हाच्या मित्र मैत्रिणीची नावे सुद्धा आम्हाला आठवत नव्हती. तशा तिला कॉलेजच्या आठवणी कमीच. ज्या होत्या त्या दर्दभऱ्या. आतून वेदनाच देणाऱ्या. पण उत्स्फूर्तपणे ती बोलत राहिली. न थांबता. तिच्या पतीची नोकरी बेंगलोर साईडला असल्यानं तिकडेच कुठेतरी स्थायिक असल्याचं तिनं सांगितलं. तिच्या बोलण्यावरून सर्व काही ठीक वाटलं. आनंद वाटला. काही वेळानंतर निरोप घेऊन ती बेंगलोर गाडीतल्या गर्दीत दिसेनाशी झाली...\nमधल्या या दोन तीन वर्षात या परीची मला आठवण येण्याचं काहीच कारण नव्हतं. कारण परीसारखी कितीतरी मुले मुली मला शिक्षण घेताना वेळोवेळो भेटत गेलेली. काही मेंदूच्या खोल तळाशी गेलेली. काही विस्मरणातही गेलेली. तर काही काचेवर बोटांचे ठसे उमटावेत तशी सतत डोळ्यापुढे तरंगणारी. परवा डेक्कनला एका पुस्तकाच्या दुकानात पुस्तकं चाळत बसलेलो. तर अचानक तिच्या गावचा एक प्राध्यापक मिञ भेटला. बऱ्याच गप्पा मारल्या. पुस्तकांवर बोलणं झालं. मी सहज त्याला सांगितलं. तुमच्या गावची परी मला मागच्या तीन ऐक वर्षांपूर्वी भेटलेली. तर तो मला थांबवत म्हणाला, \" तुला माहित नाही का\" त्याच्या या “का” प्रश्नांनंच मी आतून पार घुसळून निघालो. मी पुढे बोलण्या आधीच तो म्हणाला, \"अरे तिचा नवरा खूप संशयी होता\" त्याच्या या “का” प्रश्नांनंच मी आतून पार घुसळून निघालो. मी पुढे बोलण्या आधीच तो म्हणाला, \"अरे तिचा नवरा खूप संशयी होता ती आता या जगात राहिली नाही...\"\n...रात्रभर डोळाच लागेना. नुसता जुना काळ डोळ्यापुढून पळायचा. सारखी आतून घुसळण चाललेली. तिचा माझा तसा आता काहीच सबंध नव्हता. पण काही केल्या हि परी डोळ्यापुढून जाईनाच. रात्रभर मी फक्त एकच विचार करीत राहिलो, \"स्वतःचा काहीच दोष नसताना, सरणावर हकनाक बळी देऊन माती झालेली परी या दुनियेतली नक्की कितवी मुलगी असावी\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:28 AM\nहि पोस्ट वाचून सैराट मधल्या आर्ची डोळ्यासमोर आली\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82/", "date_download": "2018-09-22T03:01:02Z", "digest": "sha1:PM2RTBILEJKRQCPJVLVHBLXCIIMVCBLM", "length": 8404, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उद्या मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवणार -हवामान विभाग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउद्या मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवणार -हवामान विभाग\nनवी दिल्ली : यंदा पुरेसा पाऊस पडणार का या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. हवामान विभाग यंदाच्या मान्सूनबद्दल सोमवारी स्वतःचा अंदाज जाहीर करणार आहे. यंदा उत्तम मान्सूनची शक्यता अधिक असल्याचा अंदाज अगोदरच तज्ञांकडून व्यक्त करण्यात आहे. मान्सून जून महिन्यात केरळला धडकण्याची आणि सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा पाऊस सुरू राहील असे हवामान तज्ञांचे मानणे आहे.\nसोमवारी हवामान विभाग दक्षिण-पश्चिम मान्सूनसाठी दीर्घ कक्षेचा अनुमान प्रसिद्ध करणार आहे. एप्रिल आणि जूनमध्ये दोन टप्प्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जाणार आहे. हवामान विभागाचे महासंचालक के.जे. रमेश सोमवारी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती देणार आहेत. खासगी संस्था स्कायमेटने मान्सूनचा अनुमान अगोदरच वर्तविला आहे. स्कायमेटनुसार यंदा मान्सून सरासरीत राहण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर कालावधीत मान्सूनमुळे 100 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. संस्थेने दुष्काळ पडणार नसल्याचा दावा करत शेती तसेच अर्थव्यवस्थेसाठी यंदाचा मान्सून चांगला राहणार असल्याचा अनुमान व्यक्त केला आहे.\nउत्तर भारतात वाराणसी, गोरखपूर, लखनौ, शिमला, मनाली, देहरादून, श्रीनगर सेमवेत पूर्व उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. तर दिल्ली, अमृतसर, चंदीगढ, आगरा, जयपूर आणि जोधपूरमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. प्रशांत महासागरात विषवृत्तीय रेषेजवळील समुद्रात तापमानात घट झाली आहे. जूनपर्यंत यात बदलाची शक्यता धूसर आहे. अशा स्थितीत तेथे ला नीना प्रभाव निर्माण होतो, ज्याला चांगल्या मान्सूनचे द्योतक मानले जाते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसिरीयासाठी आता सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज : ब्रिटन\nNext articleचंद्रावर जाण्याची रशियाची तयारी : व्लादिमिर पुतीन\nइम्रान खान यांचा खरा चेहरा उघड\nजम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nगीर अभयारण्यात 11 सिंहांचे मृतदेह\nशहरी नक्षलवाद्यांना राहुल गांधींचा पाठिंबा – शहा\nदूध निर्यातीला उत्तेजन देण्यासाठी करसवलत देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/government-responsible-bad-condition-roads-said-goa-congress-128729", "date_download": "2018-09-22T03:50:02Z", "digest": "sha1:3ZEECKEFDIFJM2OLF76A5SFAVTA4MYVE", "length": 12301, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "The government is responsible for the bad condition of roads said goa congress रस्त्यांच्या दुर्दशेला सरकार जबाबदार - गोवा प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अॅड. यतीश नाईक | eSakal", "raw_content": "\nरस्त्यांच्या दुर्दशेला सरकार जबाबदार - गोवा प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अॅड. यतीश नाईक\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nगेल्या सहा वर्षात राज्यात झालेल्या महामार्ग तसेच इतर अंतर्गत रस्त्यांची दक्षता खात्यामार्फत सरकारने चौकशी करण्याची मागणी गोवा प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अॅड. यतीश नाईक यांनी केली.\nगोवा - राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच रस्त्यांची झालेली दुर्दशेला भाजप सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. दुय्यम दर्जाच्या रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरले आहेत. त्यामुळे गेल्या सहा वर्षात राज्यात झालेल्या महामार्ग तसेच इतर अंतर्गत रस्त्यांची दक्षता खात्यामार्फत सरकारने चौकशी करण्याची मागणी गोवा प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अॅड. यतीश नाईक यांनी केली.\nफोंडा - मडगाव राज्य महामार्गाचे डांबरीकरण खचले तसेच उखडले आहे. मिरामार ते दोनापावल हा सिमेंट काँक्रिटचा रस्त्याचे योग्यरित्या अभियांत्रिकीकरण करण्यात न आल्याने तेथील रस्ता मुसळधार पाऊस पडल्यावर पूर्णपणे पाण्याखाली जात आहे. जनतेकडून विविध कर आकारले जात आहेत मात्र त्याच्या बदल्यात नागरिकांना चांगली सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातील सर्व रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत तसेच गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे करण्यात आली आहेत. तांत्रिक अधिकाऱ्यांच्या मदतीने ही स्वतंत्रपणे दक्षता खात्यामार्फत चौकशी करावी असे नाईक म्हणाले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/terrorist/all/page-2/", "date_download": "2018-09-22T03:06:08Z", "digest": "sha1:M37PVDXOV6MATWMRD5GQ4IUJIJUCNG5S", "length": 12338, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Terrorist- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nरमजान महिना संपला, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरूद्ध होणार कारवाई\nकेंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये रमजानच्या काळात लागू करण्यात आलेल्या शस्त्रसंधीला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाने ट्विटरवरून दिली आहे.\nतहरीक ए तालिबान पाकिस्तानचा दहशतवादी म्होरक्या मुल्ला फजल उल्लाह ठार\nपश्चिम रेल्वेवर हाय अलर्ट, लोकल मार्ग उडवून देण्याच्या धमकीनंतर कडक सुरक्षाव्यवस्था\nकाल अपहरण झालेल्या जवानाची दहशतवाद्यांकडून हत्या\nईदच्या सुट्टीवर आलेल्या जवानाचं दहशतवाद्यांनी केलं अपहरण\n'रायझींग काश्मीर'च्या संपादकांची श्रीनगरमध्ये गोळ्या घालून हत्या\nपुलवामामध्ये पोलीस पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 पोलीस शहीद तर 3 जखमी\nनियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न ठरला फोल, 5 दहशतवाद्यांचा खात्मा\nVIDEO जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये ग्रेनेड हल्ला\nजम्मू काश्मीर हाय अलर्टवर, २० दहशतवाद्यांची घुसखोरी, हल्ल्याची शक्यता\n'मिळून दहशतवादाशी लढा द्यायला हवा'\nआत्मघातकी स्फोटाचं प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्याला अटक, एटीएसची मोठी कारवाई\nकाश्मीरच्या पुलवामामधील चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://cipvl.org/32838-semat-expanding-ctr-related-to-ranking-your-web-page", "date_download": "2018-09-22T04:00:51Z", "digest": "sha1:T6RU3QIHABTPXXRGGNUQQK6RTH464FO3", "length": 8923, "nlines": 22, "source_domain": "cipvl.org", "title": "सेमट कसे आपल्या वेब पेज रँकिंग संबंधित सीटीआर उघड", "raw_content": "\nसेमट कसे आपल्या वेब पेज रँकिंग संबंधित सीटीआर उघड\nऑनलाइन विपणनामध्ये समृद्ध असलेले प्रत्येकजण कार्बनीचा प्रभाव पडू शकतोक्लिक-थ्रू दर (सीटीआर). तितकीच मार्केटर्स आणि व्यक्ती ट्रेंड अॅनालिशिअल करत आहेत, आपल्या प्रतिस्पर्ध्यांद्वारे पुढीलप्रमाणे प्रयत्न करून पहाएसइओ ट्रेंड तथापि, Google पेटंट आणि प्रतिस्पर्धी सिद्धांत त्यांच्या अॅल्गोरिदमच्या मापदंडाची अनावरण न केल्याने ते अज्ञातच राहतातउघडपणे परंतु आम्हाला खात्री आहे की CTR अप्रत्यक्ष कारक म्हणून रँकिंग प्रभावित करते.\nतथापि, ऑनलाइन मार्केटिंगमधील कल एक वेगळे चित्र समोर आणतात उदाहरणार्थ, सीटीआर नियंत्रणGoogle रँकिंग घटक अनेक डिजिटल विपणक या वैशिष्ट्याचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा प्रयत्न करतात. या लेखातील, जेसन एड्लर, ग्राहक यशस्वीचे व्यवस्थापक Semaltेट सीटीआर आणि रँकिंगमध्ये असंख्य फरक आढळतात, ते कसे संबोधतात हे समजावून सांगतात. आपल्या आवश्यक उपायांची देखील मदत होईल जे आपल्याGoogle क्लिक-थ्रू रेट (CTR) जैविक SERPs वर चांगले कार्य करतात\nसीटीआर कसे क्रमवारीवर प्रभाव टाकतो\n(1 9) वेबसाइटना प्रभावीपणे रँक करण्यासाठी, वेबसाइट्समध्ये ठेवण्यासाठी निकष असावाऑर्डर अशाप्रकारे, Google क्लिक डेटा सारखी माहिती वापरते सीटीआर SERP परिणाम क्लिक दर प्रभावित करते परिणामी, सर्वात मोठ्या वेबसाइटक्लिकची संख्या शीर्षावर बसविली जाते, तर काही क्लिक्स असलेली संख्या तळाशी ठेवली जाते. अल्गोरिदम सामग्रीवर विचार करण्यासाठी सेट आहेमोठ्या संख्येने संबद्ध क्लिकसह - small office wired network.बहुतेक शोध यंत्रे या मापदंडांना त्यांच्या शोध अल्गोरिदम मध्ये लागू करतात. Google ब्लॉगर्सना सल्ला देतोसामग्री प्रासंगिकतेमध्ये मुख्य असणे. सामग्री सुसंगत होत असल्याने, क्लिक होतात या क्लिक्समुळे वेबसाइटला एक उत्कृष्ट बक्षीस मिळतेरेटिंग म्हणून आपल्या एसइओ परिणाम वाढविण्यासाठी.\n(1 9) दुसरं म्हणजे, Google एक सीएटीआरवर अवलंबून असते ज्यामुळे वनबॉक्स प्रदर्शित करता येतो. अवेबसाइटवर त्यांच्या वेबसाइटवर एक OneBox मिळविण्यासाठी किमान सीटीआर असणे आवश्यक आहे. Google मध्ये स्वयंचलित सिस्टीम आहे जे क्लिक-थ्रू दर पाहते(सीटीआर) प्रत्येक प्रतिव्वये प्रति एकबॉक्स सादरीकरण. ही घटना एखाद्या विशिष्ट श्रेणीतील काही हंगामी चढउतार समजावून सांगू शकतेवेबसाइट किंवा पृष्ठ उदाहरणार्थ, एक वेब पृष्ठ आज चांगली कामगिरी करू शकते परंतु उद्या यशोगाथा नाही. परिणामी, डिजिटल विक्रेतेमहत्त्वाचे घटक म्हणून प्रासंगिकता कार्यरत करावी. आपल्या सीटीआरची देखरेख सर्च इंजिनांमध्ये वेबसाइट रँकिंग योग्यरित्या ठेवू शकते.\n(1 9) या वेबसाइटवर क्लिक करून रेट चांगला असावा. साइट प्रतिबद्धता गंभीर आहेरँकिंग आवश्यक असलेल्या माहितीसाठी हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे की जे लोक आपल्या वेबसाइटवरील दुव्यावर क्लिक करतात त्यांच्यासाठी त्यासह व्यस्त रहाखाराचा काळ सीटीआर आपल्या पृष्ठाच्या अहवालाद्वारे प्रासंगिकतेनुसार सुधारते, जे आपल्या रँकिंगमध्ये सुधार करते. सीटीआरसाठी बहुतेक फायदे आहेतएसइओच्या बाहेर, एखाद्याने वेबसाइट सामग्रीचे शीर्षक आणि मेटा टॅगमध्ये व्यवस्थित मांडणी आवश्यक आहे. Google आपल्यास उपयुक्ततेच्या बाहेर वेबसाइटचे स्थान मिळवतेसामग्री ग्रेट सामग्रीच्या दराने उच्च क्लिक आहे. Google अल्गोरिदम ह्या वैशिष्ट्याचा उपयोग विशिष्ट काय स्थितीत फरक करण्यासाठी करतोसाइट पात्र आहे.\nऑनलाइन विक्रेते Google सीटीआर वर प्रभाव पडू शकतो याबद्दल सतत वादविवाद करू शकतातशोध इंजिन परिणाम किंवा नाही सत्य हे आहे की सीटीआर खरच वेबसाइटला उच्च स्थानी जाण्यास मदत करते. तथापि, संबंध समजून घेणे कठीण होऊ शकतेCTR आणि एसइओ दरम्यान आम्ही आशा करतो की या लेखाने आपल्याला या दोन्ही स्थिरांक आणि मार्गांमधील संबंध समजून घेण्यास मदत केली आहेआपण आपला Google क्लिक-थ्रू रेट (सीटीआर) जैविक SERPs वर चांगले कार्यप्रदर्शन करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/agreement-between-sharp-and-salora-2143099.html", "date_download": "2018-09-22T02:53:09Z", "digest": "sha1:FUUASMMCLUF74NFKWCL3JN6K6UGLZFGN", "length": 5865, "nlines": 144, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "agreement between sharp and salora | शार्प आणि सलोराचा करार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशार्प आणि सलोराचा करार\nघरगुती वापराची विजेची उपकरणे बनविणाऱया सलोरा इंटरनॅशनल कंपनीने जपानच्या शार्प कार्पोरेशन लिमिटेडसोबत एक करार केला आहे.\nनवी दिल्ली - घरगुती वापराची विजेची उपकरणे बनविणाऱया सलोरा इंटरनॅशनल कंपनीने जपानच्या शार्प कार्पोरेशन लिमिटेडसोबत एक करार केला आहे. शार्प बिझनेस सिस्टम्स या भारतीय युनिटसोबत हा करार झाला आहे. उभय कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार शार्पचे मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्यूम क्लीनर आणि घरगुती वापराच्या इतर वस्तूंची विक्री सलोराला करावी लागणार आहे. याशिवाय शार्पच्या सीआरटी टीव्हीला उत्तर भारतात आणण्याचेही या करारात सुनिश्चित करण्यात आले आहे. याशिवाय इतर उत्पादनांच्या विक्रीचाही या करारामध्ये समावेश करण्यात आला आहे.\nInspiring: प्रत्येकाला हवी-हवीशी वाटणारी सरकारी नोकरी सोडून 6 वर्षांत बनले कोट्यधीश; वाचा एका शेतकऱ्याची यशोगाथा...\nमुलाचा जन्‍म होताच SBI च्‍या या स्‍कीमचा घेऊ शकता फायदा, फक्‍त करावे लागेल हे काम, मिळेल 10 लाखापर्यंतची सुविधा\nलघुउद्योगांना चालना देण्यासाठी देअॅझल व आऊटगो एकत्र; बिलिंग, अपॉइंटमेंट, सदस्‍यता व्‍यवस्‍थापन करणे अधिक सोयीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/amit-shah-attacks-on-mamata-banerjee-and-other-opposition-party-in-yuva-swabhiman-samavesh-rally-in-kolkata-300144.html", "date_download": "2018-09-22T03:24:03Z", "digest": "sha1:C4QYAXGGJM3UJEUZCKZHWST3Z5M7Y3IK", "length": 16403, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजप बंगाल विरोधी नाही तर ममता विरोधी, अमित शहांचं ममता बॅनर्जींवर जोरदार टीकास्त्र", "raw_content": "\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nभाजप बंगाल विरोधी नाही तर ममता विरोधी, अमित शहांचं ममता बॅनर्जींवर जोरदार टीकास्त्र\nबांगलादेशी घुसखोरांना ममता बॅनजी अभय देत असल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहांनी केला आहे.\nकोलकत्ता, 12 ऑगस्ट : बांगलादेशी घुसखोरांना ममता बॅनजी अभय देत असल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहांनी केला आहे. पश्चिम बंगालला बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलंयं ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसमुळेच असं देखील ते म्हणाले आहेत. आज तृणमूल काँग्रेसकडून भाजपविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती. यावरून शहा यांनी ममता बॅनर्जींच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. यावेळी भाजप हे बंगाल विरोधी नसून ते ममता विरोधी असल्याचं ते म्हणाले.\nदरम्यान आमच्या पक्षाची सुरुवातच शामाप्रसाद मुखर्जी यांनी केली मग भाजप बंगाल विरोधी कसा असेल असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच एनआरसी कायद्यामुळे शरणार्थींना कोणताही धोका होणार नाही, याची आपण ग्वाही देतो, असेही शहा म्हणाले.\nआमच्यासाठी देश प्रथम, वोटबँक नंतर येते. पण आज वोटबँक पॉलिटिक्सवर काँग्रेस गप्प आहे. असं म्हणत शहा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.\nबांगलादेशी घुसखोरच तृणमूल काँग्रेसची वोटबँक असल्याचं ते म्हणाले.\nदरम्यान, सकाळी शहा यांच्या सभेसाठी कार्यकर्त्यांना आणायला गेलेल्या बसवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. तसेच तृणमूल काँग्रेसकडून पोस्टरबाजीही करण्यात आली होती. यावरून शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. आपली सभा राज्यातील जनतेने न पाहण्यासाठी चॅनेलवरही बंदी आणल्याचा आरोप त्यांनी केला.\nसंसदेमध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी)वर चर्चा होत असताना ममता त्याला विरोध करत होत्या. आसाममधील घुसखोरांना खड्यासारखे निवडून बाजुला करण्यात येणार आहे. ममता यांच्या विरोधामुळे ही प्रक्रिया थांबणार नाही. ममता कोणत्या उद्देशाने बांगलादेशी घुसखोरांना छत्रछाया देत आहेत. काँग्रेसनेही याबाबत आपली भुमिका स्पष्ट करावी, असे आव्हान शहा यांनी आज दिलं.\nतसंच वोटबँकमुळे राहुल गांधी यावर बोलत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ममता आणि काँग्रेसने देशाला प्रथम स्थान की वोटबँकेला ते आधी स्पष्ट करावं. एनआरसी कायद्यामुळे शरणार्थींना कोणताही धोका होणार नाही, याची आपण ग्वाही देतो, असेही शहा म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केली ३ पोलिसांची हत्या; आता पोलिसांमध्येच दहशत\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/transport-and-school-bus-strike-today-latest-update-296648.html", "date_download": "2018-09-22T03:39:12Z", "digest": "sha1:EMJLW4CAKVW62N3HZPV52LC4OZVMO5UA", "length": 14815, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खासगी वाहतूकदार, स्कूलबसेस देशव्यापी संपावर, संपाची झळ विद्यार्थ्यांना", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nखासगी वाहतूकदार, स्कूलबसेस देशव्यापी संपावर, संपाची झळ विद्यार्थ्यांना\nदेशभरातील तीन हजारांहून अधिक संघटना यात सहभागी झाल्या आहेत.\nमुंबई, 20 जुलै : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्यानं होणारी दरवाढ त्याचबरोबर टोलसह विविध मागण्यांसाठी मालवाहतूकदारांनी आजपासून देशव्यापी संप पुकारलं आहे. देशभरातील तीन हजारांहून अधिक संघटना यात सहभागी झाल्या आहेत. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेनं जाहीर केल्याप्रमाणे आजपासून संपाची झळ सुरू झाली आहे. या आंदोलनातट्रक चालक, मालक, ट्रान्सपोर्ट व्यावसाईक सहभागी झाले आहेत.\nदरम्यान या संपाचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर होणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतूकीवरील परिणाम टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनातून माल वाहतूक करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिलीय. या संदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे. संप संपेपर्यंत ही अधिसूचना कायम राहणार आहे.\nलोकसभेतली अविश्वास ठरावाची लढाई कोण जिंकणार 11 वाजता मतदानाला सुरूवात\nवाहतूकदारांच्या आजच्या एकदिवसीय लाक्षणिक संपात स्कूल बसचालकांचाही सहभाग असणार आहे. स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशननं या संपाला पाठिंबा दिलाय. या बंदमध्ये स्कूल बस, खासगी बस, खासगी कॅब, ट्रक, टेम्पो आदी सहभागी होतील. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपापल्या जबाबदारीवर बस सुरू ठेवाव्यात, असं असोसिएशननं म्हटलंय. त्यामुळे काल कुठे महाराष्ट्रभर गाजलेला दुध संप मागे घेण्यात आला आणि आजपासून पुन्हा या नव्या संपाला सुरूवात झाली आहे. पण या सगळ्यात सर्वसामान्यांचं मोठे हाल होणार आहेत.\nVIDEO : बेरोजगारी दूर करण्यात केंद्र सरकार अपयशी, रामदेव बाबांचा घरचा अहेर\nअविश्वास प्रस्तावावर राहुल गांधींना घेरण्याचा भाजपचा डाव\nआरबीआय लवकरच आणणार शंभराची नवी नोट, कशी असणार जाणून घ्या\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केली ३ पोलिसांची हत्या; आता पोलिसांमध्येच दहशत\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/55794", "date_download": "2018-09-22T03:40:35Z", "digest": "sha1:VCBU7G6EA66BGOSDQT6OKCJBKWX2AVHX", "length": 7839, "nlines": 123, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"दर्शनमात्रें मनकामना पुरती...\" - माझगाव परीसरातील गणपती (२०१५) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"दर्शनमात्रें मनकामना पुरती...\" - माझगाव परीसरातील गणपती (२०१५)\n\"दर्शनमात्रें मनकामना पुरती...\" - माझगाव परीसरातील गणपती (२०१५)\nयावर्षीच्या श्रीगणेश प्रकाशचित्रांची लिंक:\n१. झाली का तयारी\n२.त्वं आनंदमय: त्वं ब्रह्ममय:\n३.ॐकार प्रधान रूप गणेशाचे - \"लालबागचा राजा\" (२०१५)\n४.\"जीव जडला चरणी तुझिया\" - लालबाग, परळ सार्वजनिक गणेशोत्सव २०१५\n५.\"देवा तुझ्या दारी आलो...\" - दक्षिण मुंबई (फोर्ट, चंदनवाडी, काळबादेवी, गिरगाव) सार्वजनिक गणेशोत्सव २०१५\n६.\"आधी वंदु तुज मोरया...\" - दक्षिण मुंबई (खेतवाडी आणि परीसर) २०१५\nमाहितीसाठी मायबोलीकर तुमचा अभिषेक यांचा गणपती बाप्पा - दर्शन २०१५ (माझगाव, वाशी) पहा.\nअखिल अंजीरवाडी गणेशोत्सव मंडळ\nअंजीरवाडीच गणेशोत्सव मंडळाजवळील गणपतीचे सुंदर संगमरवरी मंदिर\nमाझगाव सार्वजनिक गणेशोत्सव २०१५\nसही रे __/\\__ प्रत्यक्षात\nप्रत्यक्षात बाप्पांची मुर्ती जेवढी सुंदर दिसते तेवढेच तुझ्या फोटोतही दिसतात.\nआणि माझ्या धाग्यात फारशी माहिती वगैरे दिली नाहीये रे. म्हणजे देता आली असती पण ते कष्ट घेतले गेले नाहीयेत.\nहत्तीबागच्या पन्नास पाऊल पुढे ताराबागेतली मुर्तीही यंदा सुंदर होती. त्यापुढचे आणि हंडीसाठी फेमस असलेल्या ताडवाडीचा हे यंदा माझेही राहिले.\nपण आज तुझ्या लालबाग-परळ मध्ये नरेपार्कचा पाहिला आणि तो केला. सोबत जत्रेचा आनंदही लुटला. रात्री १-२ वाजताही असा माहौल होता की पहाटेपर्यंत काय आता बाप्पांचे विसर्जनापर्यंत लोकांचा ऊत्साह तसाच राहणार याची खात्री\nसुंदर आहेत मूर्ती सगळ्याच\nसुंदर आहेत मूर्ती सगळ्याच\nपितांबरेही काय सुंदर नेसवलीत\nपितांबरेही काय सुंदर नेसवलीत \n|| गणपती बाप्पा मोरया ||\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-sufficient-proper-sense-debt-relief-51159", "date_download": "2018-09-22T04:05:23Z", "digest": "sha1:5CRZGRX3IU4ZNQS6YD7YKMXR3QSAX6ZD", "length": 12305, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news Sufficient but proper sense of debt relief कर्जमाफी योग्य पण उचित भाव हवा | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफी योग्य पण उचित भाव हवा\nगुरुवार, 8 जून 2017\nशिवार सभेत शेतकऱ्यांची मागणी; भाजप नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना फीडबॅक\nशिवार सभेत शेतकऱ्यांची मागणी; भाजप नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना फीडबॅक\nमुंबई - विक्रमी कर्जमाफीच्या घोषणेबद्दल महाराष्ट्रातील शेतकरी सरकारला धन्यवाद देईल, अशी भावना व्यक्‍त करतानाच शिवार सभांमध्ये शेतकऱ्यांनी मालाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी केल्याची माहिती भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे. शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपतील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.\nप्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तसेच प्रत्येक मंत्र्याने महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतचा तोंडी अहवाल या वेळी सादर केला. कर्जमाफी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना अत्यंत गरजेच्या आहेत, असे मत राज्यातील शेतकरी व्यक्‍त करीत असल्याचे या वेळी मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आल्याचे समजते.\nकाल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मंत्र्याला तसेच उपस्थित आमदारांना परिस्थितीचा लेखाजोखा विचारला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश नेत्यांनी विरोधी विचारसरणीचे राजकीय कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते, अशी माहिती दिली. शेतकरी पेरणीच्या कामात गुंतला असताना काही नेते हे आंदोलन पेटवत असल्याचा भाजप आमदारांचा कयास आहे. सरकार करत असलेली कर्जमाफीची घोषणा प्रत्येक गावात पोचावी यासाठी आमदारांनी आणि पक्षकार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे, असे सांगितले गेले. गावागावात कर्जमाफीची माहिती पोचवण्यात येणार असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/police-man-Molestation-of-women-police-in-solapur/", "date_download": "2018-09-22T04:08:35Z", "digest": "sha1:TRVETOACI6DWWIKXVWFKFMQAW2FMJ2H6", "length": 4904, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभंग\nसोलापूर : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभंग\nपोलिस कर्मचार्‍यानेच पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिस शिपाई अभिजित यल्लादास वामने (ब. नं. 1053, नेमणूक- विजापूर नाका पोलिस ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. याबाबत महिला पोलिस कर्मचार्‍याने फिर्याद दाखल केली आहे. यातील पिडीत महिला पोलिस कर्मचारी ही विजापूर नाका पोलिस ठाण्यातच कार्यरत असून पोलिस शिपाई अभिजित वामने देखील विजापूर नाका पोलिस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत आहे.\nबुधवारी रात्री आठ ते गुरुवारी सकाळी आठ या वेळेत कामावर असताना पिडीत महिला बुधवारी रात्री तिच्या पतीने आणलेला जेवणाचा डबा घेण्यासाठी ठाणे अंमलदार यांच्या रूममधून बाहेर जात होती. त्यावेळी पिडीतेच्या ओळखीचा पोलिस शिपाई अभिजित वामने हा पोलिस ठाण्याच्या पोर्चमध्ये तिच्या समोर येऊन गाणे म्हणू लागला. त्याने दोन्ही हात वर करून पिडीत महिलेच्या अंगावर पडण्याचा प्रयत्न केला व लगट करण्याचाही प्रयत्न केला.\nयाप्रकारामुळे पिडीत महिला कर्मचार्‍याने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. याघटनेचा सहायक पोलिस निरीक्षक भोसले अधिक तपास करत आहेत.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/shivabani-khodali-afajalchi-kabar/", "date_download": "2018-09-22T03:14:08Z", "digest": "sha1:ZPS64LAPDE5CLQTTX22OHVZP6TTXUZJJ", "length": 5358, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "शिवबांनी खोदली अफजलची कबर | Shivabani Khodali Afajalchi Kabar", "raw_content": "\nशिवबांनी खोदली अफजलची कबर\nविडा उचलून विजापूर दरबारी\nरुस्तमेजमान ने केली मराठ्यांची कदर\nशिवबांनी खोदली अफजलची कबर\nया वर्गातील आणखी काही लेख\nघोंगावत लाट येते सुनामी\nप्रेम गाण्यास शेर शायरी आहे\nघेऊ नये उंटाचे मुके\nतुझं फुलणं व्यर्थ आहे\nप्रेम एक खूळ असतं\nआपुलकीचे कोरलेले नांव आहे\nमीरा होती कृष्ण दिवानी\nThis entry was posted in मराठी चारोळी and tagged चारोळी on फेब्रुवारी 6, 2011 by बाळासाहेब गवाणी-पाटील.\n← गोळ्यांची आमटी वरईची गोड खीर →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2018-09-22T03:27:15Z", "digest": "sha1:4XRBUZUELD4EVIPNGMIP42YAEK6RLJLN", "length": 6115, "nlines": 139, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सोपानदेव | मराठीमाती", "raw_content": "\n१९४७ : ‘जॅक किल्बी’ यांचेकडून ट्रांझिस्टरचा शोध लागला.\n१८४५ : रासबिहारी घोष, प्रसिद्ध कायदेपंडित, देशभक्त. कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि अध्यक्ष.\n१७३२ : कापसाचा धागा काढणारे यंत्र निर्माण करणार्‍या रिचर्ड आर्कराईट.\n१२९६ : ज्ञानेश्वरांचे बंधू ‘सोपानदेव’ यांनी ज्ञानेश्वरांच्या नंतर दोन महिन्यांनी सासवड येथे समाधी घेतली.\n१९२६ : स्वामी श्रध्दानंद यांचे निधन झाले.\n१९६५ : गणपतराव बोडस, (गणेश गोविंद बोडस) मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.\n२००४ : पी. व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged किसान दिन, गणेश गोविंद बोडस, जन्म, जागतिक दिवस, जॅक किल्बी, ठळक घटना, दिनविशेष, पी.व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान, मराठी भाषा, मृत्यू, रासबिहारी घोष, रिचर्ड आर्कराईट, सोपानदेव, २३ डिसेंबर on डिसेंबर 23, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-22T03:45:47Z", "digest": "sha1:42KYZS3226Q6LPWG4BKI4FFS2C2NBGY5", "length": 8044, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोदींनी हाताने त्या महिलेला चप्पल घातलेला व्हिडीओ व्हायरल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमोदींनी हाताने त्या महिलेला चप्पल घातलेला व्हिडीओ व्हायरल\nबिजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांचा हा चौथा छत्तीसगड दौरा ठरला आहे. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगडमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या आधी मे 2015 मध्ये त्यांनी दंतेवाडाला भेट दिली होती. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली, हा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. भाजपाच्या ट्विटर पेजलाही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.\nबिजापूरला मंचावर एक आदिवासी महिलेला फक्त चप्पलच भेट देण्यात आली नाही, तर मोदी यांनी खाली वाकून या महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चरण पादुका योजना आहे, ज्यात चप्पल वाटण्यात आल्या. या प्रकारच्या योजनेंत तेंदू पत्ता जमा करणाऱ्या महिलांना चप्पल देण्यात येणार आहेत, यामुळे जंगलात त्या आरामात चालू शकतील. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आयुष्यमान भारत योजनेच्या पहिल्या आरोग्य केंद्राचे जांगला येथे उद्घाटन केले. इतरही अनेक विकास कामांचे उद्घाटन, या वेळी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची याप्रसंगी उपस्थिती होती. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत २०२२ पर्यंत देशात १.५ लाख आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“फ्रॉड गॅंग’ची ज्येष्ठांवर वक्रदृष्टी\nNext article…म्हणून कंगना राहते सोशल मीडियापासून चार हात लांब\nचोक्‍सीची अजामीनपात्र वॉरंटविरोधात हायकोर्टात धाव\nइम्रान खान यांचा खरा चेहरा उघड\nजम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nगीर अभयारण्यात 11 सिंहांचे मृतदेह\nशहरी नक्षलवाद्यांना राहुल गांधींचा पाठिंबा – शहा\nदूध निर्यातीला उत्तेजन देण्यासाठी करसवलत देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.harkatnay.com/2016/06/blog-post_54.html", "date_download": "2018-09-22T04:10:15Z", "digest": "sha1:VMAZKPHPS7IEUFMXIGYKUQHORFHGMA3F", "length": 8185, "nlines": 224, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: क्षण", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nक्रिकेटप्रेमी बापाला कृतकृत्य वाटायला लावणारा क्षण कुठला\nकाही महिन्यांपूर्वीपर्यंत क्रिकेटमधलं काहीही कळत नसणाऱ्या आणि त्यात अजिबात इंटरेस्टही नसणाऱ्या ७ वर्षाच्या लेकाने भारत खेळत नसलेली वर्ल्डकप फायनल बघून झाल्यावर विचारलेला प्रश्न.\n\"ए बाबा, आपण स्टेडियमवर जाऊन मॅच कधी बघायची रे\nलेखकु : हेरंब कधी\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/results-on-the-stock-market-in-the-gujarat-assembly-elections/", "date_download": "2018-09-22T03:41:16Z", "digest": "sha1:YW3T37GQFWMSDNHC344KPMLEKCBDHYF2", "length": 15048, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "शेअर मार्केटवर परिणाम गुजरात विधानसभा निवडणुकीत . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/व्यापार/शेअर मार्केटवर परिणाम गुजरात विधानसभा निवडणुकीत .\nशेअर मार्केटवर परिणाम गुजरात विधानसभा निवडणुकीत .\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी झुंज सुरू आहे. मात्र गुजरातमध्ये भाजपाला नुकसान होत असल्याचे संकेत मिळत असल्याने शेअर बाजारात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.\n0 104 1 मिनिट वाचा\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी झुंज सुरू आहे. मात्र गुजरातमध्ये भाजपाला नुकसान होत असल्याचे संकेत मिळत असल्याने शेअर बाजारात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरुवातीच्या सत्रात सेंसेक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. बाजार उघडल्यावर गुजरातमधील निवडणुकीच्या कलांचा प्रभाव सेंसेक्सवर पडला असून, सेंसेक्स 650 अंकांनी घसरला होता. मात्र पुढच्या फेऱ्यांमध्ये कांग्रेसला मागे टाकत भाजपाने मोठी आघाडी घेतल्यानंतर शेअर बाजार सावरला असून, सेंसेक्स सुमारे 200 अंकांनी वधारला आहे.\nगुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर दिली आहे. आतापर्यंत 181 मतदारसंघांचा कल हाती आला असून, त्यामध्ये भाजपा 96 तर काँग्रेस 83 जागांवर आघाडीवर आहे.\nगुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दरम्यान, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.\n182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले होते. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानापूर्वी आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता बनेल असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि गुजरात निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं त्रिकूट म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपाच्या पराभवाचा दावा केला आहे. केवळ इव्हीएममध्ये घोळ करूनच भाजपा गुजरातमध्ये विजय मिळवू शकेल आणि 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करेल असा आरोप हार्दिक पटेलने केला होता. ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेलने म्हटलं होतं.\nमुंबई अंधेरीमध्ये फरसाणच्या दुकानाला आग 12 कामगारांचा मृत्यू.\nअंडी खाल्ल्यास काय होते \nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nफक्त 99 रुपयांत करा विमान प्रवास\nनोटाबंदी नंतर आता ‘नाणेबंदी’\nनोटाबंदी नंतर आता ‘नाणेबंदी’\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/articlelist/47583234.cms?curpg=2", "date_download": "2018-09-22T04:25:54Z", "digest": "sha1:QNSXBVGVO6VENJ74MVUZNICYVTFWATXR", "length": 8778, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 2- Navi Mumbai News in Marathi, नवी मुंबई न्यूज़, Latest Thane News Headlines", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\n-नॅनोकणांच्या चाचण्यांमध्ये सापाच्या विषाची तीव्रता ९५ ते ९८ टक्क्यांनी कमी - गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे संशोधनम टा...\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’Updated: Sep 22, 2018, 04.00AM IST\nगुटखाविक्रेत्यांना आता तत्काळ अटकUpdated: Sep 22, 2018, 04.00AM IST\nगणेशोत्सव कालावधीत ध्वनिप्रदूषणाचे १०३ गुन्हेUpdated: Sep 22, 2018, 04.00AM IST\nआवाज मर्यादा ओलांडली, नऊ जणांवर गुन्हाUpdated: Sep 22, 2018, 04.00AM IST\nगडहिंग्लजला ढगफुटीसदृश पाऊसUpdated: Sep 21, 2018, 04.00AM IST\nकारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनाच कोंडलेUpdated: Sep 21, 2018, 04.00AM IST\n‘भागवत पुराण’ संभ्रम निर्माण करण्यासाठीUpdated: Sep 21, 2018, 04.00AM IST\n'ही' अभिनेत्री साकारणार शनाया\nमद्यधुंद तरुणींचा चिंचवड पोलीस ठाण्यात धिंगाण...\nराज ठाकरेंनी लाइव्ह रेखाटलं वाजपेयींचं व्यंगच...\nमुंबई: मोबाइल चोरल्यानंतर ट्रेनमधून मारली उडी\nपाहा: मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये तरुणीची स्टंट...\nमुंबई: समुद्रात बुडणाऱ्या तरुणीला 'असं' वाचवल...\nनवी मुंबई याा सुपरहिट\nआज उद्या राज्यात मुसळधार\n४० कोटींचा प्रस्ताव नामंजूर\nकारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनाच कोंडले\nनेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पातील स्थानकांची पाहणी\nगुन्हे दाखल होऊनही कामगिरी उत्कृष्ट\n'लालबागचा राजा'च्या 'त्या' कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nअॅड. आंबेडकरांनी 'धर्मनिरपेक्षता' शिकवू नयेः पवार\nमहापौर म्हणतात चुकले काय\nएटीएसला भटकळची माहिती नाही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/about-holy-soul-117010900024_1.html", "date_download": "2018-09-22T03:36:36Z", "digest": "sha1:YHDWS2WOCY3B7NVY6IU6LPBJJPXYFA75", "length": 17080, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आत्मा न स्त्री असते न पुरूष | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा संबंध तयार होतो. यावरून असे स्पष्ट होते की आत्मा ही स्त्री किंवा पुरूष नसते. तर मग समाजामध्ये स्त्री- पुरूष यात भेदभाव का होतो हा तर एक प्रकारचा विरोधाभास आहे, एकीकडे आपण मंदिरांमध्ये देवींच्या मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करतो, नवरात्रीमध्ये 9 दिवस व्रत करतो, दिवाळीमध्ये लक्ष्मी देवीचे आवाहन करतो आणि दुसर्‍या बाजूला काही स्वत:ला सभ्य म्हणवून घेणारे लोक, लहान कन्यांचे तसेच महिलांचे लैंगिक शोषण करतात. या सर्वांमध्ये कोणाचा दोष आहे हा तर एक प्रकारचा विरोधाभास आहे, एकीकडे आपण मंदिरांमध्ये देवींच्या मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करतो, नवरात्रीमध्ये 9 दिवस व्रत करतो, दिवाळीमध्ये लक्ष्मी देवीचे आवाहन करतो आणि दुसर्‍या बाजूला काही स्वत:ला सभ्य म्हणवून घेणारे लोक, लहान कन्यांचे तसेच महिलांचे लैंगिक शोषण करतात. या सर्वांमध्ये कोणाचा दोष आहे या भेदभावाचे कारण कोणते या भेदभावाचे कारण कोणते आजच्या तांत्रिक जीवनामध्ये जगणारा आधुनिक मनुष्य याने जरी बाकीच्या गोष्टी बदलल्या असल्या तरी स्त्री ही त्या सर्व क्षेत्रांमध्ये निपुणतापूर्वक कार्य करू शकते, जे केवळ पुरुषांसाठी आरक्षित होते.\nकाही वर्षांपूर्वी महिला या फक्त ऑफिसमध्ये कार्यरत होत्या परंतू आता असे एकही क्षेत्र राहिले नाही की ज्यामध्ये स्त्रियांचा वाटा नाही. विशेषज्ञांनुसार महिला या जन्मजात व्यवसायी असतात. घर चालवणे, वाढत्या महागाईमध्ये आर्थिक संतुलन सांभाळणे, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे, परिवारातील सर्व व्यक्तींना प्रेमाने वागवणे, या सर्व गोष्टींसाठी व्यावहारिक ज्ञान, संयम, विवेक, सदबुद्धी, मानसिक संतुलन असे सर्व गुण नारीमध्ये असतात.\nआपण बघत आलो आहोत की सुरुवातीपासूनच नारीचे शोषण होत आले आहे, परंतु आता हे सर्व थांबवून नारीला तिथे उच्चस्थान देण्याची वेळ आली. स्त्री पुरूष समानतेसाठी, मुलगा- मुलगी, वर- वधू अशा प्रकारचा भेदभाव करण्याची कुप्रथा बंद करायला हवी. मुलगा आणि मुलगी दोघांही समान वागणूक द्यायला हवी, तसेच समान शिक्षण, समान आदर द्यायला हवं. परिवारातील प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील मुलगा आणि मुलगी हा भेदभाव संपवून दोघांनाही समान संधी द्यायला हवी.\nआजच्या नव्या काळातील स्त्री ही खूप काळानंतर जागी झाली आहे आणि पुरुषांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही. नारीमध्ये प्रज्वलित झालेल्या या ज्वालेला आता कुणीही थांबवू शकत नाही. सर्व भेदभावांचा नाश करून नारी आपली प्रतिभा सर्वांसमोर निर्माण करेल. तर मग समाजातील सर्व पुरूष मंडळींनी या गोष्टीला कोणत्याही प्रकारचा विरोध करू नये, उलट स्त्रीचा होणारा सर्वांगीण विकास याला प्रोत्साहन द्यावे.\nपरमेश्वराच्या स्मृतीमध्ये आपण म्हणतो की त्वमेव माता-पिता त्वमेव, म्हणेच परमेश्वराला दोन्ही रूपांमध्ये अर्थात नर आणि नारी रूपात आ‍पण नमस्कार करतो. दैवांनाही स्त्री- पुरूष असा भेद कधीच केला नाही तर मग आपण का करावा चला तर मग आपण कराल चला तर मग आपण कराल चला तर मग आपण सर्व स्त्री आणि पुरूष भेदभाव या कुप्रथेला विसरून, स्त्री पुरूष समानता या संकल्पनेचा स्वीकार करूया.\n- राजयोगी ब्रह्माकुमार निकुंजजी\nराशीनुसार या तिथीला धारण करावे रूद्राक्ष\nसुखी विवाहित जीवनासाठी द्रौपदीचा सल्ला\nशतकातील सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण\nयावर अधिक वाचा :\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nगणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...\nगणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...\nश्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nशास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...\nगणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )\nसोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\n\"आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/06/blog-post.html", "date_download": "2018-09-22T03:09:03Z", "digest": "sha1:CQIJ4FOQINLBR4MPKBNSH4CQ3WXLXK7C", "length": 8402, "nlines": 54, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: भेट", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nगावचा वाडा विकल्यापासून तू कधी दिसलीच नाहीस. मात्र बऱ्याच वर्षांनंतर काल स्टेशनवर दिसलीस. नुसतीच हताशपणे पहात होतीस. कदाचित तुला ओळख लपवायची असावी आता. मीच तुझ्या जवळ आलो. कुठे असतेस म्हंटल्यावर तू म्हणालीस, “अंगण नसलेल्या घरात बंदीस्त असते” मी म्हंटलं, “गेला नाही का राग अजून” मी म्हंटलं, “गेला नाही का राग अजून” मला थांबवत माझ्या नजरेत नजर देऊन तू म्हणालीस, “तुला फक्त नाती जुळवनं जमलं” मला थांबवत माझ्या नजरेत नजर देऊन तू म्हणालीस, “तुला फक्त नाती जुळवनं जमलं ते वाढवनं नाही जमलं रे ते वाढवनं नाही जमलं रे मी शांत राहिलो. तुझ्या नजरेला नजर देणं मला जमत नव्हतं. पण तू आतून पार ढवळून निघत होतीस. सरणासारखी जळत होतीस. मला स्पष्ट कळत होतं. तुलाही तो प्रसंग टाळायचा असावा कदाचित. तू पुन्हा म्हणालीस, “तुला पोहचण्यासाठी ठेवलेल्या काळजातील चोरवाटासुद्धा आता मी लिपून टाकल्यात मी शांत राहिलो. तुझ्या नजरेला नजर देणं मला जमत नव्हतं. पण तू आतून पार ढवळून निघत होतीस. सरणासारखी जळत होतीस. मला स्पष्ट कळत होतं. तुलाही तो प्रसंग टाळायचा असावा कदाचित. तू पुन्हा म्हणालीस, “तुला पोहचण्यासाठी ठेवलेल्या काळजातील चोरवाटासुद्धा आता मी लिपून टाकल्यात\n...तुझी गाडी यायच्या आधीच तू उठलीस. जाताना तू पर्समधील एक कार्ड फेकत म्हणालीस, “शेवटच्या वेळी तरी जवळ असशील एवढी एकच आशा अजून जिवंत आहे\" तुझ्या शेवटच्या वाक्याचा अर्थ जुळवत मी कितीतरी वेळ तसाच तुला पाठमोरी जाताना पाहत उभा होतो. पुन्हा भेटशील की नाही मला माहित नाही. पण नवे डोळे घेऊन पुढच्या आयुष्याकडे मलाही पहाता येत नाही अजून\" तुझ्या शेवटच्या वाक्याचा अर्थ जुळवत मी कितीतरी वेळ तसाच तुला पाठमोरी जाताना पाहत उभा होतो. पुन्हा भेटशील की नाही मला माहित नाही. पण नवे डोळे घेऊन पुढच्या आयुष्याकडे मलाही पहाता येत नाही अजून मला खूप काही सांगायचं होतं मला खूप काही सांगायचं होतं आणि तुला थांबायचं न्हवतं आणि तुला थांबायचं न्हवतं\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 4:30 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/shifting-vegetable-sellers-handewadi-128712", "date_download": "2018-09-22T03:35:45Z", "digest": "sha1:PCUOTWLYOY4QNLZEMGP5VWAKR4PM23DB", "length": 14888, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "shifting of vegetable sellers from handewadi हांडेवाडी रस्त्यावरील भाजी विक्रेते पथारीवाल्यांचे स्थलांतर होणार | eSakal", "raw_content": "\nहांडेवाडी रस्त्यावरील भाजी विक्रेते पथारीवाल्यांचे स्थलांतर होणार\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nउंड्री (पुणे) : हांडेवाडी रस्त्यावरील जैन टाऊनशिप समोरील भाजी मंडईचा प्रश्न बर्‍याच दिवसापासून प्रलंबित आहे. रस्त्यावरील भाजी मंडई मुळे येथे सतत वहातूक कोंडी होत असते. परंतू हातावर पोट असणार्‍या पथारी, हातगाडी वाल्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक होते. आता त्यांचे महापालिकेने शेजारीच बांधलेल्या मंडईमध्ये स्थलांतर होणार आहे. गुरुवारी (ता. ५) अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त माधव जगताप यांच्या उपस्थितीत गाळा/जागा वाटपासाठी ड्रॉ काढण्यात आले. त्यामध्ये फळ विभाग, भाजी, मासळी यासाठी स्वतंत्र ड्रॉ काढण्यात आले. लवकरच पथारीवाल्यांचे भाजी मंडईत स्थलांतर होणार असल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.\nउंड्री (पुणे) : हांडेवाडी रस्त्यावरील जैन टाऊनशिप समोरील भाजी मंडईचा प्रश्न बर्‍याच दिवसापासून प्रलंबित आहे. रस्त्यावरील भाजी मंडई मुळे येथे सतत वहातूक कोंडी होत असते. परंतू हातावर पोट असणार्‍या पथारी, हातगाडी वाल्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक होते. आता त्यांचे महापालिकेने शेजारीच बांधलेल्या मंडईमध्ये स्थलांतर होणार आहे. गुरुवारी (ता. ५) अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त माधव जगताप यांच्या उपस्थितीत गाळा/जागा वाटपासाठी ड्रॉ काढण्यात आले. त्यामध्ये फळ विभाग, भाजी, मासळी यासाठी स्वतंत्र ड्रॉ काढण्यात आले. लवकरच पथारीवाल्यांचे भाजी मंडईत स्थलांतर होणार असल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.\nहांडेवाडी रस्त्यावर पथारी, हाथगाडी वाल्यांची एकूण संख्या २०५ आहे. सध्या निर्मानाधीन मंडईत फक्त ६९ पक्के गाळे तयार आहेत. ज्या पथारीवाल्यांना ड्रॉमध्ये पक्के गाळे मिळाले नाही त्यांच्या साठी मंडईच्या आत असणार्‍या मोक्ळ्या जागेत तात्पुरती जागा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी येत्या १५ दिवसात मूरूम टाकूण सर्व पथारी वाल्यांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहीती झोनल आ्धीकारी डी.एस.ढोकळे यांनी दिली. ज्या व्यक्तीच्या नावे ड्रॉ निघाला आहे, त्याने किंवा त्याच्या कुटूंबीयानेच तेथे व्यवसाय करावयाचा आहे. जर यामध्ये अनियमितता आढलली तर तात्काळ परवाना रद्द करून प्रतिक्षा यादीतील व्यक्तीला तो बहाल केला जाईल असे ढोकळे यांनी सांगितले.\nड्रॉ पद्धतीला संघटनांचा विरोध\nभाजी मार्केट चे काम सध्या अर्धवट अवस्थेत आहे.संपुर्ण सुविधायुक्त भाजी मार्केट झाल्याशिवाय गाळेवाटप करण्यात येऊ नये अशी मागणी हडपसर पथारी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष नासिर शेख यांनी केली आहे.\n१५ दिवसानंतर अतिक्रमण विभागाची धडक कारवाई होणार - माधव जगताप\nभाजी मंडईचे उर्वरीत कामाकरिता ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. हे काम टप्प्याटप्प्याने पुर्ण होणार आहे. हांडेवाडी रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी करण्याकरीता पथारी वाल्यांचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. हांडेवाडी रस्ता नो हॉकर्स झोन घोषीत करण्यात आला आहे. १५ दिवसानंतर अतिक्रमण विभागाची धडक कारवाई होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Rivers-are-also-harmful-to-agriculture/", "date_download": "2018-09-22T03:29:13Z", "digest": "sha1:W6KRPYK2LD264MREVX4LGFCHP73HZSR5", "length": 7432, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नद्यांचे पाणी शेतीसही अपायकारक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नद्यांचे पाणी शेतीसही अपायकारक\nनद्यांचे पाणी शेतीसही अपायकारक\nकोल्हापुरातील नद्यांचे पाणी पिण्यास नव्हे तर शेतीसही उपयुक्‍त नाही. यात शरीरास अपायकारक असणारे झिंक, सिसम व आर्सिनेकचे प्रमाण वीस ते साठ पटीने अधिक आहे. त्याचप्रमाणे भाजीपाल्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक औषध फवारणी अधिक होत असल्याने त्यामध्ये माणसांमधील प्रतिकार शक्‍ती कमी करणारे घटक असल्याची माहिती कर्नाटकातील रायचूर कृषी संशोधन विद्यापीठाचे संचालक शंकर गौडा यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.\nते पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी संपर्क साधून संशोधन करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आम्ही कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे नांदणी येथून, दूधगंगेचे दतवाड, कृष्णा नदीचे राजापूर व वारणा नदीचे कोथळी येथून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्याची तपासणी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत करण्यात आली. ही प्रयोगशाळा राष्ट्रीय मानांकन प्राप्‍त आहे. एखादे कृषी उत्पादन निर्यात करावयाचे असेल तर त्यासाठी त्याची गुणवत्ता या प्रयोगशाळेत तपासली जाते. तपासलेल्या आठ ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी पाच नमुने अतिशय दूषित आढळले आहेत. हे पाणी पिण्यास अजिबात योग्य नाही.\nशिरोळ परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणचे भाजीपाल्याचे 300 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात कोबीज, पालक, वांगी, ढबू मिरची आदींचा समावेश आहे. या फळभाज्या लवकर मोठ्या व्हाव्यात, यासाठी अधिक प्रमाणात औषधे वापरण्यात आली असल्याचे प्राथमिक संशोधनात आढळून आले आहे. यामध्ये आढळून आलेले घटक माणसांची प्रतिकार शक्‍ती कमी करणारे आहेत. मात्र, त्यामुळे कर्करोग होतोच असे सध्या तरी म्हणता येणार नाही. हे टाळण्यासाठी शेतकर्‍यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. ते काम शेतकरी संघटनेने करावे, असेही ते म्हणाले.\nजि.प.चे माजी बांधकाम सभापती अनिल मादनाईक म्हणाले, लोकांच्या आरोग्याची काळजी शेतकर्‍यांनीही घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कर्नाटकातील रायचूर कृषी संशोधन विद्यापीठाकडून हे नमुने तापसून घेतले. यामध्ये अधिक संशोधन पुढील टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर संघटनेच्या वतीने विद्यापीठ सांगेल त्याप्रमाणे शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येईल.\nयावेळी जिल्हाध्यक्ष भगवान काटे, डॉ. भीमाप्पा, कर्करोग तज्ज्ञ डॉ. आशुतोष पाटील, पं.स. सदस्या सुरेश कांबळे, रमेश भोजकर आदी उपस्थित होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=21&bkid=91", "date_download": "2018-09-22T02:59:16Z", "digest": "sha1:AHECHNPEBMF5PJOMRW23VP6GMZG4HHTG", "length": 2317, "nlines": 41, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याने भारतीयांच्या मानसिकतेवर मोठा आघात झाला. हा हल्ला केवळ बाह्य गोष्टींवर नव्हता, तर गेली पन्नास वर्षे भारताने जपलेल्या लोकशाही मूल्यांवर होता. हजारो वर्षांची संस्कृती, लोकशाही चौकटीत जपण्याचा प्रयत्न भारतीय मन नेहमीच करत आलेले आहे. शेकडो अतिक्रमणांना आम्ही आतापर्यंत समर्थपणे तोंड दिले. इतकेच नव्हे, तर आक्रमकांना नमवून आपल्या संस्कृतीचा प्रभाव मान्य करण्यास त्यांना भाग पाडले. २६/११ चा हल्ला पचवून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कणखर भारतीयांची वास्तवाधारित ही काहाणी....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/album/GAL-album-34733-lisa-haydon-happy-birthday-.html", "date_download": "2018-09-22T03:35:24Z", "digest": "sha1:XIP6WDXFU35BIHLSV5XVIR53XWXSD55R", "length": 5299, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "लिसाची स्टाईल - दिव्या मराठी | Divya Marathi", "raw_content": "\nमॉडेल आणि बॉलीवूड ऍक्ट्रेस लिसा हेडनचा जन्म १७ जून १९८६ ला चेन्नईमध्ये झाला. लिसाला योगा टिचर बनायचे होते. पण नशिबामध्ये काही वेगळेच घडले. तिच्या मित्रांनी लिसाला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. मग तिने ऑस्ट्रेलियामध्ये मॉडेलिंगला सुरुवात केली. २००७ मध्ये ती पुन्हा भारतात आली. मग भारतामध्येच मॉडेलिंगला महत्व दिले. लिसाने अनेक प्रसिद्ध फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केले. तसेच खूप साऱ्या मॅगझिनसाठी फोटोशूट केले. लिसाने २०१० मध्ये चित्रपट 'आयशा' यात अभिनयाच्या जगात पाऊल टाकले. त्यांनतर 'रास्कल', क्वीन','द शौकिन्स' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी हाऊसफुल-३ मध्ये काम केले आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा लिसाची फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/vashim/38-lakh-fund-sanctioned-kandi-township-improvement-scheme-washim-taluka/", "date_download": "2018-09-22T04:19:34Z", "digest": "sha1:3NWH7XU47KHLYVOF5FSOI7ZNJLOEBINQ", "length": 24956, "nlines": 381, "source_domain": "www.lokmat.com", "title": "38 Lakh Fund Sanctioned For The Kandi Township Improvement Scheme In Washim Taluka | वाशिम तालुक्यातील तांडा वस्ती सुधार योजनेसाठी ३८ लक्ष निधी मंजुर | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nवाशिम तालुक्यातील तांडा वस्ती सुधार योजनेसाठी ३८ लक्ष निधी मंजुर\nवाशिम : वाशिम तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीला तांडा वस्ती सुधर योजनेंतर्गंत ३८ लक्ष रुपये निधी मंजुर करण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती सभापती गजानन भोने व उपसभापती मधुबाला सुभाषराव चौधरी यांनी दिली.\nठळक मुद्देवाशिम तालुका पं.स. सभापती व उपसभापती यांची माहिती\nवाशिम : वाशिम तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीला तांडा वस्ती सुधर योजनेंतर्गंत ३८ लक्ष रुपये निधी मंजुर करण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती सभापती गजानन भोने व उपसभापती मधुबाला सुभाषराव चौधरी यांनी दिली.\nतांडा वस्ती सुधार योजनेंतर्गंत सिमेंट रस्त्यासाठी देगाव उमरा कापसे५ लक्ष, जांभरुण परांडे ३ लक्ष, अनसिंग ५ लक्ष, देपूळ ५ लक्ष, भोयता ४ लक्ष रुपये तर पेव्हर ब्लॉक रस्त्यासाठी दुधखेडा, कोंडाळा महाली प्रत्येक ५ लक्ष रुपये मंजुर करण्यात आले. तोंडगाव व पांडवउमरा सभागृहासाठी प्रत्येकी ५ लक्ष रुपये असा एकूण ३८ लक्ष रुपयांचा समावेश आहे. या निधीला सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग वाशिमने २२ आॅगस्ट २०१७ च्या आदेशान्वये मंजुरात दिली आहे. पंचायत समितीला तसे पत्र प्राप्त झाले असून या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच या नऊही ग्रामपंचायतची कामे मंजुर झाली असून यासाठी सुनिल राठोड महाराज अध्यक्ष तांडा वस्ती सुधार योजना वाशिमयांचे प्रयत्न लाभले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजवान धोपेंवर आज अंत्यसंस्कार\nएका कृषि सहायकावर ७ ते ८ गावांचा कारभार\nशाळांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा जागर\nशिरपूर परिसरातील ‘ट्रान्सफॉर्मर’ कारंजा तालुक्यात हलविले; शेतकरी संतप्त \nट्रकच्या धडकेने टिनशेड तुटले; ४० हजाराचे नुकसान \nजवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर दुसऱ्या दिवशीही अंत्यसंस्कार नाही\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Surgical-Strike-implemented-by-Nagar-police-in-Madhya-Pradesh/", "date_download": "2018-09-22T03:17:07Z", "digest": "sha1:VTNX4OZI3HY7DMIO25I63UH5NG7QZUCZ", "length": 5823, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगर पोलिसांनी मध्यप्रदेशात राबविले सर्जिकल स्ट्राईक! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नगर पोलिसांनी मध्यप्रदेशात राबविले सर्जिकल स्ट्राईक\nनगर पोलिसांनी मध्यप्रदेशात राबविले सर्जिकल स्ट्राईक\nनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मध्यप्रदेशात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केले. लहान मुलांचा वापर करून लग्न समारंभात बॅग चोरणार्‍या टोळीतील मुख्य सूत्रधारास राजगढ जिल्ह्यातील बोडा येथून अटक करण्यात आली आहे.\nकुंदन हरी सिसोदिया (वय 32, रा. कडीयासासी, जि. राजगढ, मध्यप्रदेश) हे अटक केलेल्या सूत्रधाराचे नाव आहे. त्याचे साथीदार रोहन गोपाळ सिसोदिया, कुंदन सिसोदिया, संजय सिसोदिया, जुगनू सिसोदिया हे फरार आहेत. या टोळीने नगर शहरासह शिर्डी, राहाता, लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची शक्यता आहे.\n11 डिसेंबर 2017 रोजी रमेश कारभारी गर्जे (वय 43, रा. भगवानगर, पाथर्डी) हे त्यांच्या भाचीच्या लग्नाच्या हळदी कार्यक्रमासाठी औरंगाबाद रस्त्यावरील शेंडी-पोखर्डीतील एका मंगल कार्यालयात गेले होते. हळद लावण्यासाठी त्यांनी हातातील बॅग खांबाला लटकवून ठेवलेली असताना 12-13 वर्षांच्या मुलाने सदर बॅग चोरून नेली होती. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी मध्यप्रदेशातील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती.\nलहान मुलांचा वापर करून ही टोळी चोर्‍या करीत असल्याचे समजले होते. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या नेतृत्वाखालील कर्मचारी योगेस गोसावी, उमेश खेडकर, दत्ता हिंगडे, अण्णा पवार आदींच्या पोलिस पथकाने मध्यप्रदेशात जाऊन आरोपींचा शोध घेतला. राजगढ जिल्ह्यातून मुख्य सूत्रधार कुंदन सिसोदिया यास अटक केली. या टोळीने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोर्‍या केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. टोळीतील इतर फरार आरोपींचाही शोध घेतला जात आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/ahmadnagar-street-light-scam/", "date_download": "2018-09-22T03:17:05Z", "digest": "sha1:V5DTQWJLTUIN4YRQXVARV6ENE7AO3QFD", "length": 4167, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरोपी सावळेसमोर बजेट रजिस्टर तपासले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › आरोपी सावळेसमोर बजेट रजिस्टर तपासले\nआरोपी सावळेसमोर बजेट रजिस्टर तपासले\nपथदिवे घोटाळ्यात पोलिस कोठडीत असलेला आरोपी बाळासाहेब सावळे याच्यासमोर तोफखाना पोलिसांनी लेखापरीक्षक चंद्रकांत खरात, शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या उपस्थितीत बजेट रजिस्टरमधील तपासले. या रजिस्टरवर कामांच्या कुठल्याही नोंदी आढळून आलेल्या नाहीत. त्याचा रितसर पंचनामा करण्यात आला आहे, असे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले.\nसावळे हा पोलिस कोठडीत असून, त्याला सोमवारपर्यंत (दि. 26) कोठडी आहे. त्याच्यासमोरच शहर अभियंता व लेखापरीक्षकांसमोर बजेस्ट रजिस्टरच्या नोंदीबाबत चौकशी करण्यात आली. नोंदी नसतानाच बिले अदा केलेली आहेत. यापूर्वीही बजेट रजिस्टर एकदा तपासण्यात आलेले होते. आता शनिवारी (दि. 24) पुन्हा आरोपीसमोर बजेट रजिस्टरची नोंदी पोलिसांनी जाणून घेतलेल्या आहेत. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी रोहिदास सातपुते हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे. ‘केडीएम’शी संबंधित कर्मचार्‍यांची नावेही पोलिसांनी मागविलेली आहेत.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nandgaon-water-supply-scheme-employees-will-be-prevented/", "date_download": "2018-09-22T03:47:02Z", "digest": "sha1:B6PKTAAFIM7E3KKMYIWKAEYIFT4CPMV6", "length": 6599, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नांदगावसह पाणी योजनेच्या कर्मचार्‍यांचे वेतन रोखणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नांदगावसह पाणी योजनेच्या कर्मचार्‍यांचे वेतन रोखणार\nनांदगावसह पाणी योजनेच्या कर्मचार्‍यांचे वेतन रोखणार\nनांदगावसह 56 खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकडील थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी योजनेवरील कर्मचार्‍यांचे वेतन रोखण्याचा ठराव करण्यात आला. आतापर्यंत नुसतेच वेतनापोटी खर्च होणारे अडीच कोटी रुपयांचे फलितही समोर येणार आहे.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या इमारतीतील कै. रावसाहेब थोरात सभागृहात सभेचे कामकाज झाले. नांदगावसह 56 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या वसुलीचा आढावा सुरू असताना चांदवड तालुक्यातील 42 गावे पाणीपुरवठा योजनेसाठी सेस फंडातून 15 लाख रुपये तरतूद करण्याची मागणी सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केली.\n17 लाख रुपये वीज बिल थकल्याने योजना आठ महिन्यांपासून बंद आहे. त्याचवेळी सदस्य यतींद्र कदम यांनी डॉ. कुंभार्डे यांच्या मागणीस विरोध दर्शविताना 56 खेडीच्या वसुलीची माहिती विचारली. दरवर्षी पाच कोटी रुपये खर्च होत असताना वसुली 10 टक्केदेखील नसल्याचे सांगत ज्याप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वसुली 65 टक्के नसेल तर कर्मचार्‍यांचे वेतन रोखण्याचे पत्र काढले, त्याचप्रमाणे 56 खेडी योजनेवरील कर्मचार्‍यांचेही वेतन रोखावे, अशी मागणी केली.\nवेतन रोखल्यास हे कर्मचारी वसुली तर करतील, असा दावा करण्यात आला. यात हस्तक्षेप करीत डॉ. कुंभार्डे यांनी कर्मचार्‍यांच्या वेतनावरच अडीच कोटी रुपये खर्च होत असल्याकडे लक्ष वेधले. चर्चेअंती वेतन रोखण्याचा ठराव करण्यात आला. दुसरीकडे सदस्य भास्कर गावित यांनी अन्य पाणीपुरवठा योजनांनाही निधी देण्याची मागणी केली. चर्चेअंती चांदवड तालुक्यातील 42 गावे पाणीपुरवठा योजनेसाठी तरतूद करण्यासंदर्भात स्वतंत्र बैठक बोलाविण्याचा तोडगा सांगळे यांनी काढला.\nयावेळी उपाध्यक्षा नयना गावित, बांधकाम सभापती मनीषा पवार, शिक्षण सभापती यतींद्र पगार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे उपस्थित होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Unanimity-on-the-seat-of-the-Senapati-Tatya-Tope/", "date_download": "2018-09-22T03:59:58Z", "digest": "sha1:XBIQWWUIVXYSURE43TAI7BI3J3IOAJXR", "length": 9817, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सेनापती तात्या टोपे स्मारकाच्या जागेबाबत एकमत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › सेनापती तात्या टोपे स्मारकाच्या जागेबाबत एकमत\nसेनापती तात्या टोपे स्मारकाच्या जागेबाबत एकमत\n1857 च्या स्वातंत्र्य समराचे थोर सेनानी सेनापती तात्या टोपे यांचे येवल्यात साडेदहा कोटी रुपये खर्चाचे भव्य स्मारक निर्माण होत आहे. हे स्मारक नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील जलसंपदा विभागच्या पालखेड कॉलनीलगत व्हावे, यासाठी सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय स्मारक नवनिर्माण समितीने कंबर कसली असून, जागेबाबत समन्वय घडावा यासाठी समितीने आयोजित केलेल्या बैठकीत स्मारकाच्या जागा बदलाबाबत एकमत झाले. पालकमंत्र्यांनी ठरवले तरच स्मारकाच्या जागा बदलाची प्रक्रिया होईल, असा सूर नगराध्यक्षांसह सर्वांनी काढल्याने आता स्मारकाच्या जागा बदलाचा चेंडू पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कोर्टात टोलवला गेला.\nसमन्वयाने पाठपुरावा करण्याचे धोरण या बैठकीत ठरवण्यात आले. येवला मर्चंट बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात शुक्रवारी आयोजित समन्वय बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. माणिकराव शिंदे होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, उद्योगपती सुशील गुजराथी, संघचालक मुकुंद गंगापूरकर, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, सेनानेते संभाजीराजे पवार, प्रभाकर झळके, समिती अध्यक्ष आनंद शिंदे, श्यामसुंदर काबरा होते.\nमाजी नगराध्यक्ष समितीचे सरचिटणीस भोलानाथ लोणारी यांनी केंद्र व राज्य शासनाने सेनापती तात्या टोपे स्माराकासाठी साडेदहा कोटींची योजना दिली. पालिकेने शहर पाणीपुरवठा साठवण तलावालगतची जागा स्माराकासाठी निश्‍चित करून तसा ठरावही केला. शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून 2050 पर्यंतची शहराची लोकसंख्या विचारात घेऊन पुढच्या पाणीटप्पा नियोजनासाठी पालिकेने स्मारकासाठी प्रस्तावित केलेल्या जागेची गरज पडणार आहे, अशी भूमिका मांडली.\nराष्ट्रवादीच्या नगरसेविका शीतल शिंदे यांनी स्मारकासाठी जलसंपदा विभागाची जागा योग्यच असल्याचे सांगून येवल्याच्या वैभवात भर घालणारे तात्या टोपे यांचे स्मारक येथेच व्हावे, असे सांगितले.\nनगरसेवक प्रमोद सस्कर यांनी निधी परत जाऊ नये म्हणून हा ठराव वरिष्ठांच्या सांगण्यावरून केल्याचे मत मांडले.पालकमंत्री व शासन स्मारकासाठी जागा द्यायला तयार असेल तर आम्ही समितीबरोबर असल्याचे मत नगरसेवक रुपेश लोणारी यांनी मांडले.\nसेना नेते संभाजीराजे पवार यांनी पालिकेने ठराव केलेली जागा अयोग्य असून, समितीने सुचवलेली जलसंपदा विभागाची जागा स्मारक होण्यासाठी शिवसेना समितीबरोबर असल्याचे सांगितले.समितीचे अध्यक्ष आनंद शिंदे यांनी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, पालकमंत्री गिरीश महाजन व प्रशासनाच्या माध्यमातून सर्व शक्‍तिनिशी पाठपुरावा सुरू असून, स्मारकाच्या जागा बदलाची प्रक्रिया वेगाने चालू झाल्याचे नमूद केले.\nतीन दिवसांपूर्वी प्रस्ताव पाठवला\nपालिकेची भूमिका स्पष्ट करताना नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी सांगितले, पालखेडची जागा मिळवण्यासाठी सहा महिने प्रयत्न केले. अखेर स्मारकाचा निधी परत जाऊ नये म्हणून साठवण तलावालगतच्या पालिकेच्या मालकीच्या जागेचा ठराव केला. पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी जागेबाबतचा निर्णय ठरवावा. स्मारकाच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली असून, प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव तीन दिवसांपूर्वी पाठवला आहे.\nछगन भुजबळ यांच्या स्‍वागताचा कार्यक्रम रद्द\nउद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये\nआयपीएल सट्टेबाजी; मोठे सिंडीकेट उघड\nजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष थोरे यांची खून प्रकरणात निर्दोष मुक्तता\n...अन् भुजबळ फार्मवरील धूळ झटकली \nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/property-Tex-Growth-issue/", "date_download": "2018-09-22T03:12:30Z", "digest": "sha1:7GCJAOVVTW74VT4HRISWYK5DKBYTWP7M", "length": 5215, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घरपट्टीवाढीत कपातीचे संकेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › घरपट्टीवाढीत कपातीचे संकेत\nवाढीव घरपट्टीला नाशिककरांचा वाढता विरोध तसेच, आगामी काळातील होणार्‍या निवडणुकीत पक्षाला त्याचा फटका बसू नये, यादृष्टीने भाजपाने घरपट्टी दरवाढीला लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाला ठराव सादर करण्यापूर्वी पक्षश्रेष्ठींमध्ये यासंदर्भात खलबते सुरू असून, घरपट्टी 10 ते 12 टक्क्यांपर्यंतच वाढ करण्याचा विचार सुरू आहे.\nगेल्या महासभेत घरपट्टी दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यात निवासी क्षेत्रासाठी 27 ते 33 टक्के, व्यावसायिक क्षेत्रासाठी जवळपास 64 टक्के आणि औद्योगिक क्षेत्रासाठी जवळपास 82 ते 102 टक्के इतकी वाढीव घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, या वाढीला विरोधी पक्षांसह शहरातील सर्वच उद्योग व्यावसायिक संघटनांनी एकत्र येऊन जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला होता. त्याचबरोबर शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रियाही भाजपा नगरसेवकांमार्फत आमदार आणि पक्षश्रेष्ठींपर्यंत गेल्याने भाजपा वाढीव घरपट्टीच्या निर्णयावरून बॅकफुटवर येण्यास तयार झाला आहे.\nनिवासी क्षेत्रातील घरपट्टी वाढ मागे\nघरपट्टीच्या कारणावरून विरोधकांना राजकीय फायदा मिळू नये आणि आगामी निवडणुकीत त्याचे भाजपाच्या विरोधात जनमत उभे राहू नये, यादृष्टीने भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी वेळीच सावध होत घरपट्टी दरवाढ मागे घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असून, निर्णय होत नाही तोपर्यंत ठराव लावून धरण्यात आला आहे. तूर्तास निवासी क्षेत्रातील घरपट्टी वाढ मागे घेण्याचा विचार केला जात आहे.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/217-suspected-Dengue-patients-10-positive/", "date_download": "2018-09-22T03:15:45Z", "digest": "sha1:CMYCC6CFBO2NZFI5C2235PX5VMO6TRYL", "length": 6671, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डेंग्यूच्या 217 संशयित रुग्णांपैकी 10 पॉझिटिव्ह | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › डेंग्यूच्या 217 संशयित रुग्णांपैकी 10 पॉझिटिव्ह\nडेंग्यूच्या 217 संशयित रुग्णांपैकी 10 पॉझिटिव्ह\nपिंपरी : शहरात डेंग्यूचा धोकाही वाढत आहे. डेंग्यूने आजारी पडणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जुलै महिन्यामध्ये आत्तापर्यंत 217 संशयित रुग्णांपैकी डेंग्यूचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर मलेरियाचे 7 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून दिली आहे.\nकीटकजन्य आजारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, तरीही महापालिका स्तरावर डेंग्यूबाबत अनास्था असल्याचे चित्र आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. जून महिन्यामध्ये 5069 तापाच्या केसेसमध्ये मलेरियाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. आणि डेंग्यूचे 94 संशयित रुग्ण होते. जुलै महिन्यात 3815 तापाच्या केसेसमध्ये मलेरियाचे 7 पॉझिटिव्ह तर डेंग्यूच्या 217 संशयित रुग्णांमध्ये 10 रुग्ण आढळले आहेत.\nशहरामध्ये स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी कीटकांमुळे उद्भवणारे आजार वाढत आहेत. या आजाराकडे दुर्लक्ष केले, तर तो प्राणघातक ठरू शकतो. या आजारावर उपचार उपलब्ध आहेत. पण, तो होऊ नये यासाठी काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यात डेंग्यू झालेला आहे हे लक्षात आले तर तो नियंत्रणात आणता येऊ शकतो. पण, दुसर्‍या टप्प्यात जर डेंग्यूचे विषाणू गेले असतील, तर त्यात प्लेटलेटस कमी होतात. अशा वेळी रक्तस्रावाची भीती असते. श्‍वसनाला त्रास होऊ शकतो. ही स्थिती शेवटची असते. पण तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी रुग्णाला रुग्णालयात हलविणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार होणे गरजेचे आहे.\nमहापालिकेचा कंटेनर तपासणी अहवाल\nडेंग्यू आणि इतर डासांपासून होणार्‍या आजरांस प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन साठविलेल्या पाण्याची तपासणी केली जाते. यामध्ये जुलै महिन्यात 43562 घरांची तपासणी केली. यात 1342 घरांमध्ये डासांच्या अळ्या सापडल्या, तर 134211 इतकी कंटेनर तपासणी केली. त्यापैकी 1964 कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या सापडल्या; तसेच 201 टायर पंक्‍चर, भंगार दुकाने तपासण्यात आली व 172 बांधकामांच्या ठिकाणाची तपासणी करण्यात आली.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Transportation-is-being-obstructed-by-traffic-congestion/", "date_download": "2018-09-22T03:14:20Z", "digest": "sha1:TNPTCD6AIJ7NQVE33PWGKDYTLNSNEU73", "length": 8182, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला नगरसेवकांचा खोडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला नगरसेवकांचा खोडा\nपथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला नगरसेवकांचा खोडा\nशहरातील पदपथांवर आणि रस्त्यांवर बेकायदा व्यवसाय करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने नागरिकांना आणि वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूककोंडी होत आहे. या कोंडीवर उपाय म्हणून शहरातील पथारी व्यावसायिकांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. या कामास नगरसेवकांकडूनच खोडा घातला जात असून पुनर्वसनानंतर मोकळ्या झालेल्या जागांवर त्यांचे कार्यकर्ते नव्याने अतिक्रमण करत आहेत. त्यामुळे शहरातील संर्व पथारीवाल्यांचे पुनर्वसन होण्यासंबंधी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.\nपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील पथारी व्यावसायिकांकडून शुल्क घेऊन त्यांना परवाने दिले जातात. मात्र बेकायदेशीर पथारी व्यावसायिकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पदपथांवर परवानाधारक आणि बेकायदेशीर व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना चालण्यासाठी मुख्य रस्त्यांचा आधार घ्यावा लागतो. ही अडचण सोडविण्यासाठी पालिकेने परवानाधारक पथारी व्यवसायिकांचे पुनर्वसन आणि अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पथारी व्यावसायिकांच्या पुनवर्सनासाठी अ. ब. क. असे झोन तयार करण्यात आले असून त्याचे भाडेदर यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहेत.\nपालिका प्रशासनाने पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी शहरातील 190 जागा निश्चित केल्या आहेत. सध्या शहरात विविध ठिकाणी 288 जागांवर पथारी व्यावसायिक सामूहिकरित्या व्यवसाय करतात. सुमारे 98 ठिकाणच्या पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन त्याच परिसरात अन्य ठिकाणी केले जाणार आहे. यामध्ये शहरातील सुमारे 20 हजार पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन होणार आहे. या मोहिमेंतर्गत पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसनही करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक जागा मोकळ्या झाल्या आहे.\nअतिक्रमण विभागाच्या या मोहिमेला प्रामुख्याने पहिल्यांदाच निवडून आलेले माननीय खोडा घालत आहेत. पालिका प्रशासनाने पुनर्वसनाद्वारे मोकळ्या केलेल्या जागांवर त्यांच्या आशीर्वादाने नव्याने अतिक्रमण केले जात आहे. त्यांचे कार्यकर्ते अतिक्रमण करून थाटलेल्या स्टॉलमध्ये स्वतः व्यवसाय न करता ते भाड्याने देत आहेत. अशा स्टॉलवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांना नगरसेवक व त्यांच्या घरातील लोकांच्या हस्तक्षेपामुळे मोकळ्या हाताने परतावे लागत आहे.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/reply-the-incidents-and-stories-in-the-saisachcharit-relating-to-lord-shiva-4/", "date_download": "2018-09-22T03:34:24Z", "digest": "sha1:SUSOPPVSC6GW5ANZCD4OR455OSPIWBKM", "length": 6216, "nlines": 85, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व./The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva.\nपूज्य समीरदादा, ह्या फोरमच्या निमित्ताने आपण आम्हा श्रद्धावानांना श्रीसाईसच्चरिताचा पुन्हा एकदा आणखी वेगळ्या पद्धतीने विचार करायची संधी दिल्याबद्दल आपले आभार.\n’साईसच्चरितातील शिवाच्या गोष्टी, शिवाचे संदर्भ व त्याचे महत्त्व’ असा ह्या फोरमचा पहिला विषय आहे. सगळ्यात आधी इथे आठवण होते, ती श्रीसाईसच्चरितातल्या 11व्या अध्यायाची- श्रीसाईमहिमावर्णन नावाचा हा अध्याय “रुद्राध्याय’ म्हणून ओळखला जातो.\n“शिव’ ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. शिव- शुभ, मांगलिक, सौभाग्यशाली (संदर्भ- संस्कृत-हिन्दी कोश- वा. शि. आपटे). इथे शिव शब्दाचा आणखी एक अर्थ प्रकर्षाने आठवतो, जो परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी म्हणजेच बापूंनी अनेक वेळा प्रवचनांमधून सांगितलेला आहे- “शिवं ज्ञानोपदेष्टारं’.\n“ज्ञानोपदेष्टारं’ म्हणजे ज्ञानाचा उपदेश करणारा. जो ज्ञानाचा उपदेश करतो, तो अज्ञानाचा निरास म्हणजे नाश करतोच हे वेगळं सांगायलाच नको. सद्‌गुरु परमात्मा साईनाथ “दिग्दर्शक गुरु’ आहेत. दिग्दर्शक म्हणजे उचित दिशा दाखविणारे आणि उचित दिशा फक्त तोच दाखवू शकतो, जो अज्ञानाचा नाश करतो आणि ज्ञान देतो.\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/college-campus/", "date_download": "2018-09-22T04:18:41Z", "digest": "sha1:N3XQEN7FFOMCYXWKPHEDXU36Z7DLAQQZ", "length": 23341, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest College Campus News | College Campus Marathi News | Latest College Campus News in Marathi | कॉलेज कॅम्पस: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nसमाजकार्य करताना पदाची आशा करू नये...\nसंधी कला आणि वाणिज्यमधील\nमुंबईतील ही कॉलेज आहेत विद्यार्थ्यांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nब्राह्मणगांव : येथे बुधवार बाजार चौकात कुपोषण निर्मूलना प्रमानेच पोषण आहार अभियान साठी पोषण महीना अभियान अन्तर्गत विशेष ग्रामसभा संपन्न झाली. कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शनभरवले होतेआंगनवाडी सेविका, मदतनिस , आशा कार्यकर्त्यांनी विविध प्रकारच्या पाल ... Read More\nकष्टकरी शेतमजुरांचा नांदगावला मोर्चा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनांदगाव : सध्या नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने कष्टपूर्वक व महागडे बी-बियाणे खते यावर लाखो रु पये खर्च करून केलेल्या पेरण्या वाया गेल्यातच जमा असल्याने भयावह स्थिती उद्भवली असल्याने नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी किसान ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभररस्त्यात वरुण धवनसारखी हिरोगिरी तुम्हीही करताय का\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसेलिब्रिटी असून पोलीसांनी वरुण धवनचा कान धरला पण बाकी रोड रोमिओंचं काय\nभन्नाट दोस्तांचा कॅम्पस कट्टा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसगळे वेगवेगळे पण दोस्तीनं मात्र त्यांना एकत्र आणलं. ... Read More\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/44973?page=4", "date_download": "2018-09-22T04:31:56Z", "digest": "sha1:UGGUJUFJ2IWMPJXRW2JIGVG5QJWVSS2P", "length": 10589, "nlines": 208, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम \"प्रकाशचित्रांचा झब्बू - मलमली सौंदर्य माझे\" १३ सप्टेंबर | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम \"प्रकाशचित्रांचा झब्बू - मलमली सौंदर्य माझे\" १३ सप्टेंबर\nमायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम \"प्रकाशचित्रांचा झब्बू - मलमली सौंदर्य माझे\" १३ सप्टेंबर\nपांढरा शुभ्र मोगरा असो वा लाल टपोरा गुलाब, फुलांकडे ना स्वतःचच एक सौंदर्य असतं...नुसत्या दर्शनाने मन सुखावाण्याची कला कोणाकडे असेल तर ती फुलांकडे...प्रत्यक्षात पहा किंवा प्रचिंमध्ये त्यांच सौंदर्य जराही कमी होतं नाही.\nतुम्हाला हेच करायचय... फुलांच्या झब्बूंचे हार ओवायचेत...\nहे लक्षात ठेवा :\n१.प्रचि सोबत फुलाचं बोलीभाषेतील नाव आणि वैज्ञानिक नाव ही लिहायचय. माहीत नसल्यास माहीत नाही असा उल्लेख करावा, इतर खेळाडूही अशा फुलाचे बोलीभाषेतील आणि वैज्ञानिक नाव माहीत असेल तर सांगू शकतात\n१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.\n२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.\n३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.\n६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.\n७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.\n८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.\nमग घेताय ना प्रचि पुष्पहार गुंफायला आपल्या लाडक्या बाप्पासाठी\nअवांतर मायबोली गणेशोत्सव २०१३\nवज्रगडावरीलच अजुन एक रानफुल.\nवज्रगडावरीलच अजुन एक रानफुल.\nमहाराष्ट्राचे राज्यफुल - तामण\nमहाराष्ट्राचे राज्यफुल - तामण (गुलाबी)\nधन्यवाद मामी. जिप्स्या तामण\nचीनी गुलाबांचा ताटवा, गोवा :\nचीनी गुलाबांचा ताटवा, गोवा :\nधन्यवाद झकास गुलमोहर गर\nगुलमोहर गर तुम्हारा नाम होता.....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6460", "date_download": "2018-09-22T03:06:23Z", "digest": "sha1:GCHL7TPYCABSZFP2IHOYK2L7BUTHPDTF", "length": 34855, "nlines": 360, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दुसर्‍या एका डायरीतले दुसरे एक पान. | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदुसर्‍या एका डायरीतले दुसरे एक पान.\nआज जेवणे जरा उशीरानेच झाली. आमच्या ह्यांना पोटात जरा गॅसेस झाल्यासारखे वाटत होते. जेवणाच्या सुटीत आले तरी लवकर पाटावर बसण्याचे काही होत नव्हते. दिवाणखाण्यात त्यांना छोटीकरवी निरोप पाठवला होता लवकर पाटावर या म्हणुन. नेमके हे असे होते. दुपारच्यावेळी सासरे, दीर, तिकडची स्वारी सगळे झी न्युज पहात बसतात आणी मग असा उशीर होतच रहातो. आपण मेहनतीने भजी बनवावी आणि ती गरम गरम ताटात जातील असे पहावे तर ह्यांचे असे. कालची उसळ बाधली असावी त्यामुळेच झाले असेल किंवा मग सकाळी केलेले दडपे पोहेही असतील. पण सकाळचे दडपे पोहे बाधायचेच असतील तर संध्याकाळ तरी लागेल. त्यामुळे ही उसळच... असे मला तरी वाटते. तरी म्हटलं होत उसळीत खोबरे नका घालु म्हणुन पण ह्या घरात माझे कुणी ऐकेल तर शपथं. धाकल्या जाउबाई कोकणस्थ आहेत. येताजाता नारळ शोधीत असतात. आता आमच्याकडे नारळ असा रोज रोज कुठनं असायला शिवाय त्याची गरज तरी काय शिवाय त्याची गरज तरी काय काहीतरी गुळमट बनवुन खाउ घालावेसे वाटतेय धाकलीला. तरी मी म्हटलं. ह्या घरच्या रीती जरा वेगळ्या गो बाई पण ऐकेल तर शपथ. त्यात एच आर की काहीश्या विषयात एमबीए केले आहे. ती म्हणते लोकांकडुन कामे कशी करुन घेतात ते शिकली आहे ती. छान छान. म्हणजे ही धाकली पण तरी आमच्याकडुन काम करुन घेणार कारण तिने शिक्षण तसे घेतले आहे. एच आर केलेय की डोक्यावर मिरे वाटण्याचा रितसर अभ्यासच करुन आलीये कुणास ठाउक बया.\nहीची आई पण कुठे कामाला होती म्हणे. जॉब करायची. कुणितरी विचारले की शिक्षिका होती का म्हणुन तर म्हणे नाही कॉर्पोरेट्मध्ये होती. आता जिची आई कॉर्पोरेशनमध्ये तिच्या मुली अशाच निपजायच्या. गेल्या माघीला रांगोळी टाक म्हणुन सांगितले तर विचारते आठ बाय आठची काढु की सोळाची. सुरवातीला मला काही कळेचना. मग कळाले की ती ठिपक्यांविषयी म्हणतेय ते. इतकी मोठी होउन आजही रांगोळी काढण्यासाठी ठिपके लागतात म्हणजे कमालच म्हणायची. बर काढ बाई ठिपक्यांची तर ठिपक्यांची तर ती काढायला हिला दिड तास लागतो. जे काही काढले ते पहायला गेले तर चार मसाल्याचे डबे चार बाजुला तिरके मांडुन ठेवलेय असे काहीतरी. हे मलाच वाटत असावे असे वाटतेय तोवर तीच म्हणते की ही डब्याची रांगोळी आहे म्हणुन. कपाळावर हात मारुन घ्यायची वेळ आणली झालं. पुन्हा कुंकु टाकायचं राह्यलं ते राह्यलचं. रांगोळीला नाही आणि स्वतःलाही नाही. टिकली मीही लावते पण तिच्यावर थोडं कुंकु लावले तर काय बिघडते. त्यालाही नको म्हणते. तिच्या टिकलीचा आकार असा की भजी तळतांना तेलात उगीच कांद्याचे पापुद्रे उरावेत असे काहीतरी.\nजेवणे व्यवस्थीत झाली आणि स्वारी पुन्हा कामावर गेली. सासरे आज अर्थनितीवर चर्चा करायला म्हणुन पेठेत कुणाकडेतरी गेले. तिकडुन ते कुणाचे तरी बौद्धीक ऐकायला जाणार आहेत. आगोदर तर सांगावे ना घाईघाईने डब्यात पोह्यांचा चिवडा आणि कागदी लिंबं भरुन दिले. आता तिथे कुणाकुणाचे डबे येणार आणि त्यात काय काय निघणार कुणास ठाउक. जातांना सासरेबुवा जरा चिंतीत दिसत होते. म्हणाले जीडीपी कमी होतो आहे. मी म्हणाले होईल हो जास्त त्यात काय एवढे मनाला लाउन घेण्यासारखे. बीपी कंट्रोलमध्ये आहे, जीडीपी पण होईल त्यावर आश्वासक हसले. मामंजीचे घरातले हक्काचे काय ते मी एकच माणुस असावे. सासुबाईंना चिडचिड होते म्हणुन नामस्मरण सांगितले आहे तर त्या सध्या त्यातच मग्न असतात. मी पुजेचं सगळं करुन देते. मागच्या अंगणात फुलझाडे लावली आहेत त्यामुळे फुलांचीही तशी काही ददात नाही पण तिथेही आमच्या कोकणस्थ राजकुमारी एक नारळ आणुन लावायचे म्हणतात. मी म्हणाले लाव लाव बाई, एक चांगला नारळ लाव तुझ्या माहेराहुन आणुन, हवे तर फणसही लाव.\nफणस लावण्याहुन आठवले. फेसबुकवर कुणीतरी विचित्र माणुस आहे. तो पुरोगामी असावा असे मला वाटत होते पण जोशीबाई म्हणतात तो डावा आहे. डावखुरे लोक तसे अशुभचं म्हणावे. माझी एक मावसबहिण डावखुरी होती. चौथा गुरु आणि कुंभ लग्न. गुरुजी म्हणाले त्रासदायकच आहे. तेंव्हा एक मोठी शांती करावी लागली आणि मग दरवर्षी तिच्या वाढदिवसाच्याच तिथीला कुठलीशी पुजा. दहा एक वर्षे व्यवस्थीत चालले मग ती पुन्हा डाव्या हातानेच काम करायला लागली. काहीच घटेना तसे गुरुजींनी आता तिच्या विवाहाच्या वेळी काही संकेत सांगितले आहेत. मागच्या वाढदिवसाला तिला तिथीनुसार वाढदिवसच लक्षात नव्हता, उपासही केला नाही आणि संध्याकाळी पुजा करायला बसली तेच हाफपँट घालुन. देवही थकला असावा कोपुन कोपुन कारण आता ती पुजाही करीत नाही, प्रसादालाही डावाच हात वर करते आणि लग्नच करायचे नाही म्हणते. तिला शिकुन अंतराळवीर व्हायचे म्हणतेय. आता अंतराळात जायचे म्हणजे विजार घालणे आले, तिला विजारीची सवय जरी असली तरी आपल्या घरच्यांना काय वाटेल त्याची तर काही लाज ठेवावी ना. माझ्या थोरल्या नणंदेची मधली मुलगी डावखुरी होउ पहात होती, तिला नणंदेने हाताला चटकाच दिला. वाईट वाटण्यासारखे आहे पण ती मुलगी रितसर उजवा हात वापरायला शिकली. डावखुरे लोक चांगले नसतातच.\nमाझं हे असचं होत. त्या फेसबुकवरच्या डाव्या माणसाविषयी बोलायला गेले आणि ब्रह्मांड भरकटुन आले. तर हा डावा माणुस निसर्गाविषयी कधीकधी चांगलं लिहतो असे जोशीबाई सांगत होत्या. त्याच्या टाईमलाईनवर गेले तर तिथे निसर्गाचे काही दिसेना पण काही फोटो होते. चाळत राहिले तर एका फोटोत हा बुवा एवढीशीच चड्डी नेसलेला बाकी सगळा उघडा, जानवे वैगेरे काही नाही. आडनाव फसवे, नाव फसवे, एकुणच जे काही झाले ते पाहुन शिसारी आली. मी त्याच्या काही इमेजेस फोनमध्ये सेव्ह करुन घेतल्या आणि त्याला ब्लॉक करुन टाकला. ह्याचे दुसरे काही पुरोगामी मित्र आहे त्यातल्या कुणीतरी आज अपर्णा रामतिर्थकर बाईंची चेष्टा करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. तसे हे भाषण मी आगोदर पाहिले होते तेंव्हा आवडले होते पण आज परत पाहिले. त्या पुरोगामी मुलाला ह्यात काय हसण्यासारखे वाटले असावे म्हणुन जरावेळ त्याच्या नजरेने पहाण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्याला का हसु येते ते समजले नाही. एखादे माणुस असे विचाराने बोलते आणि हे लोक त्यांची अशी टिंगलटवाळी करतात. ह्यातच ह्यांचे आयुष्य जाणार.\nलिहता लिहता उन्हे कधी कलली कळालेच नाही. आता जाते. सासुबाईंना काढा बनवुन द्यायचा आहे, झालेच तर नारळ खोउन ठेवायचा आहे. अहं. हा नारळ माझ्याच रेसीपीचा आहे. आता अर्धा तास उरलाय तर वड्या तरी बनवुन घेते.\nकोल्हापुरी,मालवणी,रावजि मसाले निघाले पण पुणेरी नाहीच.\nअँटीमॅटर असतं तशा या\nअँटीमॅटर असतं तशा या अँटीअनुराव आहेत का\nकॉर्पोरेट अन् कॉर्पोरेशनचा हमळा नाही समजला. आरेसेस पेक्षा हे पान आवल्ड\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nतुम्ही संघिष्टांबद्दल अधिक रसाळ लिहिता; किंवा अमेरिकेत राहून मोदकांच्या पाककृतींचे व्हिडिओ बनवणाऱ्यांबद्दल. मुळात पकाव लोकांबद्दल किती विनोदी लिहिता येणार\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nअशीच काहीशी डायरी, आणीबाणी नंतर एका संघोट्याची वाचली होती. ते सकाळ संध्याकाळ, बटाट्याची भाजी खाऊन झालेले गॅसेस, उपासाच्या दिवशी साबुदाण्याच्या खिचडीचे जेलरने केलेले लाड इत्यादि. ते वाचून जेल मधे सगळ्या महाराष्ट्रातल्या संघोट्यांनी मजाच केली आणि वर त्यागाची बतावणी केली, असे वाटत होते.\nसकाळ संध्याकाळ, बटाट्याची भाजी खाऊन झालेले गॅसेस\nयावरून, 'संघोट्याला बटाट्याचे निमित्त' अशी एखादी नूतन मराठी म्हण पाडता यावी काय\nवर त्यागाची बतावणी केली\nहि माहिती रोचक आहे\nहि माहिती रोचक आहे तिरसिंगराव . कुठे वाचायला मिळेल हि डायरी \nखूप वर्षे झाली. आणीबाणी उठल्यानंतरच्या एका दिवाळी अंकात वाचलं होतं. दिवाळी अंकाचे नांव लक्षांत नाही. तेंव्हाही वाचून खूप हंसलो होतो. जेलमधे शाखाही भरवायचे, असं काय काय लिहिलं होतं\nदिवाळी अंकाचे नाव सोबत असेल.\nदिवाळी अंकाचे नाव सोबत असेल.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nएक उपशंका: आवाजी वायुत्याग करताना सूर खालून वर चढवायचा की वरुन खाली, यावर सामान्य माणसाचा कंट्रोल असतो का नसला तर गवयाचा तरी असतो का \nनसला तर गवयाचा तरी असतो का \nअसा कंट्रोल असणाऱ्या व्यक्तीस (स्ट्रिक्टली स्पीकिंग) 'गवई' म्हणून संबोधता येईल का\nआमच्या मते, स्ट्रिक्टली स्पीकिंग ज्याला 'गवई' म्हणून संबोधता यावे, त्याचा कंट्रोल मूलतः गळ्यावर असावा. अन्यत्रसुद्धा असल्यास तो बोनस, परंतु तसा तो असणे आवश्यक नसावे.\nएका सुगृहीणीचे (तुमच्या कल्पनेतील) भावविश्व चांगले रेखाटले आहे.\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nकल्पनाच करायची तर ती साठसत्तरवर्षांपूर्वीची का करावी बरें\n-- पण हे डायरीचे एकच पान आहे. (ते सुद्धा दूसरे)\nपूर्ण डायरी वाचली तर कदाचित कल्पनेचे ऐश्वर्य त्यातून दिसेलसे वाटते.\nही कल्पना अधुनिक आणि पारंपरिकतेचे मिश्रण दिसतेय.\nकारण फेसबूक वापरते आणि सासूबाईंना काढा पण करून देते, म्हणजे कम्माल आहे. त्यामूळे नक्की कालनिश्चिन्ति करणे अवघड आहे.\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nकाढा कसा करायचा त्याची रेसिपी\nकाढा कसा करायचा त्याची रेसिपी यू ट्युबवरून शोधते.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nघरात सासूबाई असताना .. बाहेर कुठे शोधायची काय गरज\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nसासूबाई जर आजच्या असतील तर त्यांना काढा करता येणे माहीतच असेल असे नाही. खरे तर ज्येष्ठमध वगैरे वस्तू आजकाल लगेच मिळतही नाहीत. फक्त जवसाचे मात्र पुनरागमन झालेय ओमेगा थ्रीमुळे.\nअलीकडे 'डावा' असे म्हणत नाहीत. 'वामपंथी' म्हणतात. आणि अश्या माणसाला संबोधताना 'वामोपन्त' असे म्हणतात.\nयेक डाव नवी वोक्याबुलरी समजून घ्या बुवा.\nसाबण कमी लागावा म्हणून\nसाबण कमी लागावा म्हणून काटकसरी योजना होत्या साठसत्तर वर्षांपुर्वी. म्हणजे दोनदाच फिरवायचा किंवा महिना संपायअगोदर संपला तर आणायचा नाहीच, शोध वगैरे. पण हाफप्यान्ट नव्हती हो.\nफेसबुकवर वाचलं होतंच आधी.\nफेसबुकवर वाचलं होतंच आधी. भारी आहे हे.\nरामतीर्थकर बाईंची आठवण आली हे वाचतांना. त्यांनी या गृहिणीला पैकीच्या पैकी मार्क देऊन मग अक्षर वाईट काढल्याबद्दल किंवा शुद्धलेखनाबद्दल काही काही मास्तर जसा एक मार्क कापतात तसा जाऊबाईंचा द्वेष केल्याबद्दल कापला असता.\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-22T03:23:50Z", "digest": "sha1:6MTYFBAR7GVYGX4S2DAAS3YBNUKACTAA", "length": 12329, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गारव्यासाठी एसी खरेदी करताय? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगारव्यासाठी एसी खरेदी करताय\nबाजारात आजघडीला अनेक प्रकारचे एसी उपलब्ध आहेत. त्यात अनेक प्रकारच्या सुविधा दिलेल्या असतात. जर आपल्याला एसी खरेदी करायचा असेल तर स्टार रेटिंग, कुलिंग कॅपेसिटी आदींबाबत माहिती असणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात एसीला मागणी वाढणे साहजिक आहे. घरात दोन प्रकारचे एसी बसवण्यात येतात. एक स्प्लिट एसी आणि दुसरा विंडो एसी. विंडो एसी हा खिडकीत बसवला जातो तर स्प्लिट एसीचा एक भाग भिंतीवर असतो तर दुसरा भाग मोकळ्या भागात बसवलेला असतो.\nटनचा अर्थ हा त्याच्या वजनाशी जोडला जात नाही, तर त्याच्या कुलिंग क्षमतेशी जोडला जातो. एक एसी एक चौरस फूटाची जागा थंड करण्यासाठी 20 बीटीयू (ब्रिटिश थर्मल यूनिट) प्रतितास खर्च करते. साडेतीन बिटीयू हे एका वॅटच्या बरोबरीस असते. शंभर चौरस फुटासाठी एक टन एसी पुरेसे आहे. या हिशोबाने शंभर ते दीडशे चौरस फुटाच्या खोलीला थंड करण्यासाठी दीड टनचा एसी पुरेसा ठरू शकतो.\n200 चौरस फुट किंवा त्यापेक्षा अधिक जागा थंड करण्यासाठी दोन टन किंवा त्यापेक्षा अधिक मोठ्या एसीचा विचार करावा लागेल. बाजारात पाच हजार बीटीयूपासून ते 24 हजार बीटीयूपर्यंत एसी उपलब्ध आहेत. जर आपण गरजेपेक्षा कमी टनचा एसी खरेदी कराल तर तो कडक उन्हाळ्यात फायदेशीर ठरणार नाही. अर्थात एसी जितक्‍या जास्त टनाचा असेल, त्याप्रमाणात वीज लागणार, हे उघड आहे.\nनवीन तंत्रज्ञानाने एसी सुविधा\nटन आणि स्टार रेटिंगशिवाय आता बदलत्या तंत्रज्ञानाने एसीमध्ये अत्याधुनिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.\nव्हिडिओकॉन कंपनीचा आर्याबॉट जगातील पहिला सॅटेलाइट बेस्ड एसी आहे. या मदतीने आपण स्माटफोनमध्ये उपलब्ध रिमोट ऍपच्या मदतीने एसी कंट्रोल करू शकता. हा एसी वायफायच्या माध्यमातून आपले लोकेशनच्या हिशोबाने सेटिंगमध्ये बदल करत राहतो. यात जीपीएसची सुविधा दिलेली आहे. जर आपण एसी बंद न करताच घराबाहेर गेला तर तो एसी आपोआप बंद होईल आणि घरी पोचताच वाय-फायच्या रेंजमध्ये येताच तो ऑन होईल.\nडास पळवणारा एसी: एलजी कंपनीने डासांना पळवणारा एसी उपलब्ध करुन दिला आहे. डेंगीचा वाढता धोका लक्षात घेता हाचांगला पर्याय मानला जातो. हे फिचर एसी चालू न करताच काम करते. डासांना पळवण्यासाठी हा एसी ऍल्ट्रासॉनिक तरंगांची निर्मिती करतो, मात्र एसीची अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान डासांना पळवण्यास पुरेशी ठरत नाही.\nहॉट अँड कोल्ड एसी: या श्रेणीत थंडीत गरम आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्याचे काम एसी करते. याला ऑल वेदर एसी असेही म्हणता येईल. संपूर्ण वर्षभर वापरण्यात येणाऱ्या एसीमुळे त्याची गुणवत्ता टिकून राहते आणि गुंतवणूकीच्या दृष्टीने तो फायदेशीर राहतो.\nइन्वर्टर एसी: इन्वर्टर एसीमध्ये अशा प्रकारचे फंक्‍शन असते की तेथे गरजेप्रमाणे कॉप्रेंसरवर भर दिला जातो. जर कुलिंग निश्‍चित केलेल्या तापमानापर्यंत पोचले असेल तर कॉम्प्रेसरची मोटर आपला वेग कमी करते. यामुळे वीजेचा खप हा सामान्य एसीच्या तुलनेत 20 ते 30 टक्‍के कमी राहतो. सध्या अशा प्रकारचे तंत्रज्ञान केवळ स्प्लिट एसीमध्ये आहे.\nएसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करत राहा.\nज्या एसी कंपनीचे सर्व्हिसिंग नेटवर्क चांगले आहे, त्याच कंपनीचा एसी खरेदी करणे हिताचे ठरेल.\nएसीचे कुलिंग जेव्हा 25 अंशाच्या आसपास राहते, तेव्हा वीज कमी खर्च होते.\nआपण घरात नसताना पाळीव प्राण्यासाठी एसी सुरू ठेवू इच्छीत असाल तर त्यात पाच अंशांने वाढ करावी. यामुळे वीजेची बचत होईल.\nजर आपण कुलिंग आणि वीज यांच्यात संतुलन राखून ठेवायचे असेल तर इकोनॉमी मोडवर एसीबरोबर खोलीतील पंखाही सुरू ठेवा. इकॉनॉमी मोडवर एसीचे बिल बऱ्यापैकी कमी राहते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे-संयुक्त राष्ट्र\nNext articleचिंचवडमध्ये रविवारी “कलासंगम’ सोहळा\nघर खरेदी… बी केअरफुल\nजुन्या वस्तूंनी नवा लूक\nमालमत्तेती गुंतवणूक तिप्पट होणार\nडेकोरेटिव्ह पिलोजने करा मेकओव्हर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.harkatnay.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2018-09-22T04:13:15Z", "digest": "sha1:ETOSPNKJZXP6WKUEQ7UO2AIIO6CTHPU3", "length": 32598, "nlines": 418, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: कंपोस्ट : १", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nकधीकधी उगाच लांबलचक, मोठमोठ्या पोस्ट्समुळे फार 'कं' यायला लागतो ....... वाचणार्‍याला...... अर्थात लिहिणारा माझ्यासारखा असेल तर मग हमखासच. अर्थात माझा मलाही 'कं' येतोच लिहिताना.. पण तरीही कधी कधी सगळं तपशीलवार लिहिल्याशिवाय विषय पोचत नाही, पोस्ट चांगली होत नाही. याच्या उलट कित्येकदा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांचा एका स्वतंत्र पोस्टएवढा काही जीव नसतो. पण त्यावर लिहावसं तर वाटत असतं. अर्थात असं करता करता त्या डोक्यातून निघून जातात. त्यामुळे आजपासून मी एक नवीन प्रयोग सुरु करतोय. छोट्या पोस्ट लिहिण्याचा.. (नियमित नाही हो.. कधीकधी, अधून मधूनच किंवा प्रसंगाच्या मागणीनुसार ;) .. एवढेही सुदैवी नाही आहात तुम्ही लोक)\nतर या छोट्या पोस्ट म्हणजे छोटी गोष्ट तपशीलात मोठी करून लिहिण्याचा कंटाळा आलेल्या पोस्ट म्हणून कंपोस्ट... 'कं'पोस्ट .. अर्थात या कंपोस्टीतही श्लेष आहे. म्हणजे वरिजनल वाला श्लेष नव्हे पण त्याच अर्थाचा काहीसा. या कंपोस्टी अगदी छोट्या तर असतीलच पण त्या (माझा) 'कं' या विषयाला पूर्णतः वाहिलेल्या असतील. थोडक्यात कं वरच्या छोट्या पोस्टी म्हणजे कंपोस्टी... छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला कसा कं येतो आणि (जमल्यास) त्या छोट्या गोष्टी अजून सोप्या करण्यासाठी सांगितलेली छोटीशीच पोस्ट... तर या कंपोस्ट सिरीजमधलं आजचं हे पाहिलं पुष्प (आयला काय भारी वाटतं असं म्हटलं की)\nब्लॉगपोस्टवर प्रतिक्रिया देताना व्हेरिफिकेशन वर्ड इनेबल केलेल्या समस्त ब्लॉगरांची क्षमा मागून सांगतो की मला हा प्रकार बिलकुल म्हणजे बिलकुल आवडत नाही. वैताग येतो नुसता. छान लेख वाचून झाल्यावर मस्त प्रतिक्रिया द्यावी तर हे गुगलबाबा चष्म्याच्या दुकानात जाऊन डोळ्यांची चाचणी केल्याच्या थाटात चित्रविचित्र अक्षरं (न् कधी कधी आकडेही) वेड्यावाकड्या आकारात समोर आणतात आणि म्हणतात \"वाचून दाखव बरं हे आणि पुन्हा लिही हेच खाली\"... आणि ३-४ अक्षरी शब्द असेल तर गुगलचा शेअर जणु १०० डॉलरांनी खाली येत असल्याच्या आवेशात ते शब्दही चांगले ७-८ अक्षरी असतात. सुरुवातीला प्रामाणिकपणे मन लावून मी अख्खा शब्द टाकायचो. कारण तोवर 'कं' ने टंकण्याचा (ही) ताबा घेतलेला नव्हता. पण होता होता हे वाढायला लागलं. गुग्ल्याचे मोठमोठे शब्द आणि ते आम्ही मन लावून कॉपी करणं हे प्रकार चालूच राहिले.. आणि आणि आणि तो आलाच. \"तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं\" च्या थाटात एके दिनी 'कं' ने सगळी सूत्र हातात घेऊन माझ्या डोक्यात एक भुंगा सोडून दिला. तुम्हालाही सांगतो. पण \"उतू नाका, मातू नाका, पूर्ण व्हेरिफिकेशन वर्ड (कधीही) टाकू नका.\"\nतर गुग्ल्याने असा मोठा व्हेरिफिकेशन वर्ड दिला ना की सरळ डोळे मिटून ए बी सी किंवा ए ए ए किंवा १ २ ३ असं कायपण लिहून टाकायचं. गुग्ल्या गंडतो.. त्याला वाटतं आपल्याला नीट कळला नाही शब्द. आणि त्यामुळे मग तो एकदम सोपा शब्द देतो. म्हणजे आधीचा आठ अक्षरी असेल तर पुढचा थेट चार अक्षरी. अगदी आपली कीव केल्यासारखी. पण ठीक्के कीव करायची तर कर विश्वविजयी 'कं' जिंकतो हे सत्य कसं नाकारशील\nउपाय सारे सरून जाती नेहमीच जिंकतो कंटाळा\nविषय बापुडे मरून जाती सदैव विजयी कंटाळा\nहुरूप हरतो, हर्ष थरथरतो दिग्विजयी योद्धा कंटाळा\nउर्जा पतते, जिव्हा ढळते रामबाण, ब्रह्मास्त्र कंटाळा\n-- आद्य 'कं' पोस्टीकडून साभार\nतटी : या प्रथम कंपोस्टीत ओळखीपायी दोन परिच्छेद वाया गेले. पण पुढची कंपोस्ट ही नक्की या कंपोस्टीच्या निम्मी असेल.... अगदी नक्की... कं शप्पत \nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : अर्थहीन, आचरट, इनोदी, कं, कंपोस्ट, टेक्निकल\nआम्हीही अगदी अशाच भावनेने एक प्यारेलाल ब्लॉग सुरु केला होता.\nपण नंतर छोटे लिहिण्याची चांगली सवय जाउन लाम्बड़ लागायला लागली.\nहेरंब तू पण ना ... उद्या मी कम्पोस्टिंग कसं करतात ते शिकायला जाणार आहे ... म्हटलं तुला कसं बरोबर समजलं मला या विषयातलं ज्ञान हवंय ते :D :D\nबाकी ‘कं’पोस्ट छानच. (‘कं’ मुळे लिहिलेली कम-पोस्ट\n\"उतू नाका, मातू नाका, पूर्ण व्हेरिफिकेशन वर्ड (कधीही) टाकू नका.\">>> १००% मान्य\nकंपोस्टा टाकून टाकून ब्लॉगला खत घालतोयस होय रे\nहोणार ब्लॉगची चांगली वाढ होणार\nकंपोस्ट टाकुन ब्लॉगची चांगली वाढ होऊ दे.\nज्या ब्लॉग वर्ड व्हेरीफिकेशन असतं तिथे वर्ड प्रेस वाल्यांना कॉमेंट द्यायला खूप त्रास होतो.\nकॉमेंट लिहायचा पण कं येतो. हाच कन्स्पेप्ट पूर्वी मी पण ट्राय केला होता, पण नंतर सोडून दिला तो ब्लॉग .\n>> तर या कंपोस्ट सिरीजमधलं आजचं हे पाहिलं पुष्प (आयला काय भारी वाटतं असं म्हटलं की)\n>> आणि ३-४ अक्षरी शब्द असेल तर गुगलचा शेअर जणु १०० डॉलरांनी खाली येत असल्याच्या आवेशात ते शब्दही चांगले ७-८ अक्षरी असतात.\nआयला भारी.. हसायचा कं आला तरी हसावंच लागलं रे ;)\nमो प्र कं आ ही छो प्र...\nmicronachiket ... हा हा हा सहीये नाव.. आणि ब्लॉगही.\nशुभेच्छांबद्दल धन्यवाद. अरे पण मी नेहमी एवढं कमी लिहिणार नाहीये.. लिहूच शकणार नाही :) .. त्यामुळे इलाज नाही ;)\nहा हा.. तुमच्या आणि आमच्या कंपोस्टचा काहीही संबंध नाही :P .. आणि खर्‍या कंपोस्टवर मी ज्ञान पाजळायला लागलो तर झालं झाडांचं कल्याण ;)\nकम-पोस्ट ... हा हा हेही सहीये \nप्रसिक, अरे गुगलला गंडवता येत असेल तर पूर्ण शब्द टाकायची गरजच काय\nप्रतिक्रियेबद्दल आभार.. आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.\nबाबा, हा हा .. अरे नियमित कंपोस्टचं खतपाणी नाही रे.. अधूनमधून ;)\nयवगेश, खरंय यार.. मला तर जाम वैताग येतो त्याचा.. अधूनमधून एखादी कंपोस्ट आली तर ब्लॉग तेवढाच जरा बाळसेदार होतो :)\nखरंय.. कमेंट टाकण्याच्या बाबतीत वर्डप्रेस खरंच खूप चांगलं आणि सोपं आहे. ब्लॉगरची नाटकंच फार \nहा हा .. आभार्स आनंदा. कंपोस्टींमुळे मारून मुटकून का होईना हसायला येतंच ;)\nअरे ट्राय करून बघ हे.. गुग्ल्याला गंडवायला मजा येते जाम ;)\nसं, खू खू आ ;)\n>> ए बी सी किंवा ए ए ए किंवा १ २ ३ असं कायपण लिहून टाकायचं. गुग्ल्या गंडतो..\n:) :) अरे खरंच.. स्वानुभव आहे.. ट्राय करून बघ..\n|| श्री आळसोबा प्रसन्न ||\n:) वाह... उडी पडली ती पडली पण तीपण डायरेक्ट कंटाळ्यावर... वाह... भक्कम योगायोग... :)\n कारण कंटाळ्यावर एवढ जिवापाड प्रेम करणारे तेच असतात. :D (ख्यॅंख्यॅं)\n आणि १०६ पोष्टी... हम्म्म्म... हळूहळू करतो फस्त...\n तु वा आ त ते वा... :-)\nसौरभ, इंजिनियर असो, डॉक्टर असो, वकील असो किंवा 'यापैकी नाही' असो या दिग्विजयी कंटाळ्याने कोणालाही सोडलेलं नाही आणि त्याच्यावर प्रेम करत नाही असाहि कोणी नाही. फक्त काहीजण कबुल करतात काही जण नाही ;)\nकर सावकाश फस्त कर.. :)\nआणि हो ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा..\nसं, हे झे ना (हे झेपलं नाही. जस्ट इन केस तुलाही झेपलं नाही तर ;) )\n\"कं\"पोस्ट वर \"कं\"प्रतिक्रिया द्यायला हवी...\nएकदम मस्त...घाव वर्मी घातलास...मला पण WV चा कं येतो...मग तिथे प्रतिक्रिया टाकायच्या राहून जातात....(बाबा आप सून राहे हो क्या\nकंपोस्ट वर कंप ;)\nआयला.. बाबाच्या ब्लॉगवर WV आहे \nमी तुझं, हेरंबचं आणि अन्य अनेक कंप्रेमींच्या तक्रारी मिळाल्यावर जवळपास तीनेक महिन्यांपूर्वीच WV चं वाजत गाजत विसर्जन केलं होतं...\nतू आत्ताच कॉमेंट टाकलेली असून तुझ्या लक्षात नाही...त्याबद्दल णिषेढ :P\nहाहाहा... मला झेपलं तुझं दुसरं वाक्यही. मी म्हटलं होतं, ‘अरे वा तुला वाचता आलं तर ते वाक्य...’ :-) आणि हो, पहिलं वाक्य मी आधी ‘खूप खूप आभार’ असं वाचलं होतं, पण ते ‘खूप खूप आभार्स’ असं वाचायला हवं होतं नाही तुला वाचता आलं तर ते वाक्य...’ :-) आणि हो, पहिलं वाक्य मी आधी ‘खूप खूप आभार’ असं वाचलं होतं, पण ते ‘खूप खूप आभार्स’ असं वाचायला हवं होतं नाही\n>>>>ज्या ब्लॉग वर्ड व्हेरीफिकेशन असतं तिथे वर्ड प्रेस वाल्यांना कॉमेंट द्यायला खूप त्रास होतो. +1\n>>>>>> तर या कंपोस्ट सिरीजमधलं आजचं हे पाहिलं पुष्प (आयला काय भारी वाटतं असं म्हटलं की ....) :)\nएकूण पोस्ट :) :)\nबाकि माझ्या कंटाळ्याबद्दलचा ईतिहास ब्लॉगावर एकदा लिहीलेला आहेच... वो लिखनेको तूच कारणीभूत था वो भाग निराळा....:)\nकंटाळाग्रस्त कं कंपनी आता तरी ह्या खतपाणी घातल्याने पुन्हा जोम धरू लागतील हीच प्रार्थना :)\n(काही उपाय सुचव ना मला कं ला दूर पळवून लावायला ;))\nबाबा अरे का कुणास ठाऊक मला नेहमी वाटत की अजून तुझ्या ब्लॉगवर ते WV तसच आहे....पण आता तूच म्हणतोस म्हणजे नसेल...ही ही... मला आठवत नाहीये....:)\nकंपोस्ट्वर माझी ही ’कं’मेन्ट कं मुळे काल ’कं’मेन्टलो नाही..माझ्या ब्लॉगला बघताच कंचा अदांज येतो. नो,९ के बाद सीधा स,१० के पो.\nहा, हा. मी गुगलबाबाला असंच चकवते. काय पण टायपायचं की दुसरा पेपर एकदम सोप्पा येतो. स्वानुभवातून शहाणं होत मी माझ्या ब्लॉगवरूनही त्या व.वे. ला डच्चू दिला.\nकं बोले तो कंट्रोल यार... (आवरा नव्हे बरं, तुमचे चालू दे...) (माझ्या असंबद्ध प्रतिक्रीये मागे सोमवार सकाळचा 'कं' आहे)\nहा हा बाबा.. मला वाटलंच होतं की बहुतेक तुझ्या ब्लॉगवर WV नाहीये म्हणून. पण अपर्णा म्हणाल्यावर मी किंचित कम्फूस झालो ;)\nपण तू तिचा एकटीचाच णीशेढ केलास.. वाचलो ;)\nसंकेत, :) ... अच्छा आता कळलं ते.\nते ऋयामशेठची कृपा आहे :)\nतन्वी, थोडक्यात ब्लॉगर आणि वर्डप्रेस लोकांची एकत्र मागणी आहे की WV बंद करावं ;)\nतुझी 'कं' ची बाधा विसरण्याएवढी 'ग' ची बाधा झालेली नाही मला ;) कारणीभूत कुठलंही भूत असो तू लिहिलं होतंस भन्नाट इसमे कोई श\nहा हा सुहास.. धन्स धन्स.. आणि साक्षात 'कं' प्रेमी ब्लॉगमालकाच्या 'कं'च्या पोस्ट वर कं ला दूर पळवून लावायचे उपाय मागण्याएवढा कृतघ्नपणा केलास तू तुझा महाणीशेढ \nव अपर्णा, आठवत नसताना एवढ्या कॉन्फीडन्टली बाबा ला तू \"बाबा, सुन रहे हो\" असं विचारलंस\n’कं’मेन्ट हा हा.. माईंड इट अण्णा भारी एकदम.. अरे आपण सगळेच इथून तिथून 'कं' ग्रस्त.. कोण कोणाला समजावणार ;)\nयस कांचन.. एकदम बरोबर.. माझंही हे स्वानुभवातून आलेलंच शहाणपण आहे :) धन्स ..\nसिद्धार्थ, आयला.. 'कं' चा हा अर्थ नव्यानेच उलगडला ;) तुला सोमवारच्या खू खू शु ;)\nमला नव्हत माहीत की गुगल्याला असे गंडवता येते. बरं झालं सांगितलेस ते.\nपण आयडीयाची कल्पना भारी आहे :)\nसोनाली, हेहेहे.. अग आधी मला पण वैताग यायचा ते टायपताना. म्हणून मग जरा किडे करून बघितले :)\n\"उतू नाका, मातू नाका, पूर्ण व्हेरिफिकेशन वर्ड (कधीही) टाकू नका.\"\nकाढले रे बाबा... :D\nचला, पोस्ट सत्कारणी लागली म्हणायची ;)\nइंडलीच्या वेळी एनेबल केले होते. तसेच राहिले होते.\nआता काढले रे बाबा... :D\nचला सेनापती आणि तू अशा दोन विकेटी पडल्या.. एका पोस्टीत दोन विकेटी :P\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nमाझे खादाडीचे प्रयोग : भाग ४\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/maximum-road-construction-work-in-nagpur/", "date_download": "2018-09-22T04:00:29Z", "digest": "sha1:K6ODTMMS34MVVBDAPHNYDF6MKULZMJAV", "length": 5492, "nlines": 61, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "देशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nदेशातील सगळ््यात जास्त रस्ते निर्मितीचे काम महाराष्ट्रात होत आहे, अशी माहिती गुरुवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यावेळी गडकरी म्हणाले की, देशात एक लाख तीन हजार ४२६ कोटी २८ लाख रूपयांच्या योजनांचे काम सुरू आहे. त्यात ७६ हजार ८५१ कोटी ७९ लाख रूपयांचे काम पूर्ण झाले आहे.\nखासदार ताम्रध्वज साहू यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीवर किती पैसा मंजूर झाला व किती खर्च झाला असा प्रश्न विचारला होता. त्यावर गडकरी यांनी राज्यनिहाय रस्ते निर्मितीसाठी मंजूर व खर्च झालेल्या रकमेचा तपशील दिला. महामार्ग निर्मितीनंतर त्यांच्या देखभालीची जबाबदारीही निश्चित केली गेली आहे. महामार्ग आणि इतर मार्ग निर्मितीसाठी महाराष्ट्राला तीन हजार २२६ कोटी ८८ लाख रूपये मंजूर केले आहेत. त्यातील दोन हजार २५५ कोटी ६ लाख रूपयांचे काम पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले.\nराज्य मंजूर निधी खर्च झाले\nआंध्र प्रदेश १६४५.४८ १४९८.७९\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nMaharashtra Budget 2018 : विकासाची गाडी चांद्याहून बांद्याला सुधीरभाऊंच्या मदतीने केसरकरांची करामत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://khagolvishwa.com/category/%E0%A4%96%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-22T03:07:14Z", "digest": "sha1:GE2ESNHQEX7PBA6T5VVMWQLBVDGTMBJR", "length": 4455, "nlines": 98, "source_domain": "khagolvishwa.com", "title": "खगोलशास्त्र | खगोलविश्व", "raw_content": "\nखगोलशास्त्रावर मराठीत माहिती देणारे संकेतस्थळ\n“नासा” संस्थेचे मंगळ मोहिमेसाठी कल्पना सुचविण्याचे आवाहन\n• मे 6, 2015 • टिपणी करा\nमाहिती असलेल्या विश्‍वातील सर्वांत जुन्या सूर्यमालिकेचा शोध\n• जानेवारी 28, 2015 • टिपणी करा\n“लव्हजॉय” धूमकेतूचे मनोवेधक दर्शन\n• डिसेंबर 30, 2014 • टिपणी करा\nधूमकेतूवर प्रथमच उतरवला यंत्रमानव\n• नोव्हेंबर 13, 2014 • टिपणी करा\nमंगळ मोहीम- लिक्विड इंजिनचे यशस्वी प्रक्षेपण\n• सप्टेंबर 22, 2014 • टिपणी करा\nछोट्या आकाशगंगेपोटी अजस्त्र कृष्णविवर \n• सप्टेंबर 18, 2014 • 2 प्रतिक्रिया\nनव्या रक्तबटू ताऱ्याचा शोध\n• एप्रिल 28, 2014 • टिपणी करा\nजगभरातून भेट देणारे खगोलप्रेमी\nसंदीप कांबळे on सूर्यग्रहणांचे प्रकार\nपत्ता: पुणे , मुंबई आणि बंगळूर\nयोग्य वेळी सर्व माहिती जाहीर करु\nसध्या आम्ही ई-मेलवर उपलब्ध आहोत.\nसंपर्काची भाषा : मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://techbase.kde.org/index.php?title=Welcome_to_KDE_TechBase/mr&diff=prev&oldid=78937", "date_download": "2018-09-22T03:05:53Z", "digest": "sha1:W3OWV7HYYPFVAK5RRGZAHQTRUYQ5TTMZ", "length": 4030, "nlines": 78, "source_domain": "techbase.kde.org", "title": "Difference between revisions of \"Welcome to KDE TechBase/mr\" - KDE TechBase", "raw_content": "\nकेडीई विकास वातावरणाची स्थापना]]\nकेडीई विकास वातावरणाची स्थापना]]\n:शिका कसे केडीई मिळवायचे , घडवायचे व चालवायचे.\n:शिका कसे केडीई मिळवायचे , घडवायचे व चालवायचे.\nकेडीई विकास वातावरणाची स्थापना\nशिका कसे केडीई मिळवायचे , घडवायचे व चालवायचे.\nवर्ग पाठ | ई - पुस्तक | ए पी आय प्रलेखन | वारंवार विचारलेले प्रश्न आणि खूप काही .\nप्रकाशन अनुसूची आणि प्रमुख योजना | कोडरुपी योगदान व विकास दिशानिर्देश\nके डी ई तैनाती व्यस्थापन करणाऱ्या तंत्र प्रबंधकासाठी माहिती.\nसहभागी व्हा केडीई टीम मध्ये व योगदान द्या\nठिगळाचे योगदान द्या, संपर्कात रहा व समुदायात सहभागी व्हा.\nसंबंधित : केडीई चे परियोजना धोरण | रक्कम दान करा\nस्वतंत्र सौफ्टवेयर विक्रेत्यांसाठी विकासक माहिती.\nविविध केडीई परिजानांसाठी विकास विकी , कार्य सूची, आदी साठी लागेबांधे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2018-09-22T03:43:28Z", "digest": "sha1:FCRAT227ROKWPX3N2SPIGJNV3KAGQSL2", "length": 2526, "nlines": 24, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "हेल्पलाइन नंबर", "raw_content": "\nलैंडलाइन/ ब्रॉडबैंड/ मोबाईल करीता सामायिक नं. ११३०\nलैंडलाइन १५०० अथवा २२२२१५००\nइन्टरनेट/ट्रायबैंड १५०४ अथवा १८००२२८८४४ अथवा २२२२१५०४\nडॉलफिन / ट्रम्प १५०३ अथवा ९८६९०१२३४अथवा २२२२१५०३\nगरुड़ा १५०२ अथवा २२२२१५०२\nएफ टी टी एच १५०५\nअन्य ग्राहक सेवा क्रमांक :-\nएमटीएनएल आईपीटीवी/ वीओआईपी (अक्श ऑप्टिफायबर) १२६५५५\nइन सर्विसेस १८०० २२ १५००\nएमटीएनएल ट्रस्टलाइन (डिजिटल सर्टिफिकेट) २३६९००१५, २३६९००१६, २३६९००७७\n(लँडलाइन व ब्राडबॅन्ड) १९८ ( ओपरेटर मदतीसाठी १५०० वर कॉल करा )\nफॉल्ट बुकिंग(लीज्ड सर्किट ) १२६७६ , २२०७१९१८\nचेंज्ड नंबर अनाउंसमेंट १९५१ (सर्व भाषां करिता)\nएसटीडी कोड चौकशी सेवा १५८२\nलोक तक्रार निवारण सेवा १५०९\nतुमच्या लैंड लाइन/ ब्रॉडबैंड च्या बाकि बिला च्या रकमेची माहिती १६६० ( टोल फ्री )किंवा दिल करा ०२२-२२१९२१२० ( सर्व ओपरेटर कडून )\nतुमच्या लैंड लाइन/ ब्रॉडबैंड च्या बाकि बिला च्या रकमेची माहिती संदेसा द्वारे ५१००१ ला बिल ( लैंडलाइन नंबर ) संदेश पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/nagaland-tripura-ecection/", "date_download": "2018-09-22T03:11:38Z", "digest": "sha1:D4PRCGSSN6WDI4IVWWR2BLQDQ342ZPHT", "length": 12018, "nlines": 224, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नागालँड, त्रिपुरामधीलआणि मेघालय मतदानाच्या तारखा जाहीर | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/निवडणूका/नागालँड, त्रिपुरामधीलआणि मेघालय मतदानाच्या तारखा जाहीर\nनागालँड, त्रिपुरामधीलआणि मेघालय मतदानाच्या तारखा जाहीर\nनिवडणूक आयोगाने गुरुवारी मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या ईशान्येकडच्या तीन राज्यांमधील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.\n0 107 एका मिनिटापेक्षा कमी\nत्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारी रोजी तर नागालँड आणि मेघालयात २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून या तिन्ही राज्यांमधील मतमोजणी ३ मार्च रोजी होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी केली.\nमुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. या तिन्ही राज्यांतील विधानसभेची सदस्यसंख्या प्रत्येकी ६०-६० आहे. नागालँडच्या विधानसभेचा कार्यकाळ १३ मार्च रोजी, मेघालयाच्या विधानसभेचा ६ मार्च रोजी आणि त्रिपुरा विधानसभेचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपुष्टात येत आहे.\nप्रत्येक दलिताला पाच एकर जमीन द्या : जिग्नेश मेवानी\nपत्रकारांनी टाकला जिग्नेश मेवाणींवर बहिष्कार\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/health/how-steaming-your-food-can-help-you-lose-weight/", "date_download": "2018-09-22T04:19:27Z", "digest": "sha1:JFAWURUK3WCNWZWLBZ3F3UDVSSPJ3YCY", "length": 27270, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "How Steaming Your Food Can Help You Lose Weight | वजन कमी करण्यासाठी अशाप्रकारे शिजवा जेवण, लवकरच दिसेल फरक! | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nवजन कमी करण्यासाठी अशाप्रकारे शिजवा जेवण, लवकरच दिसेल फरक\nवजन कमी करण्यात डाएटसोबतच तुम्ही खात असलेलं अन्न कशाप्रकारे शिजवता हेही महत्वाचं आहे. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी अन्न शिजवण्याची योग्य पद्धत.....\nवजन कमी करण्यासाठी लोक काय काय करत असतात. पण योग्य पद्धती फॉलो न केल्यास वजन कमी करणे कठीण आहे. वजन कमी करण्यात डाएटसोबतच तुम्ही खात असलेलं अन्न कशाप्रकारे शिजवता हेही महत्वाचं आहे. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी अन्न शिजवण्याची योग्य पद्धत.....\nस्टीमिंग म्हणजेच वाफेवर शिजवा\nपदार्थ वाफेवर शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे सुरक्षित राहतात. भाज्या, तांदूळ आणि डाळ या गोष्टी कमी पाण्यात वाफेवर शिजवा. भाज्या प्रेशर कुकरच्या वाफेवर शिजवणे कधीही चांगले. यात तेल टाकण्याचीही गरज नसते. भाजी अशाप्रकारे शिजवल्यास भाज्यांचा रंग आणि पोषक तत्वे कायम राहतात. याने तुमचं वजन कमी करण्यास मदत होईल.\nशिजवणे का गरजेचे आहे \nजनरली आपण अन्न कितीही काळजीपूर्वक शिजवलं तरीही त्यातील 10 ते 15 टक्के पोषक तत्वे नष्ट होतात. पण वेगवेगळे पदार्थ शिजवून खाण्याचे अनेक फायदेही आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारते. तर काही खाद्य पदार्थ हे शिजवल्याशिवाय आपण खाऊच शकत नाही.\nजेवण बनवण्याची योग्य पद्धत\nआपण काय खातो याहीपेक्षा आपण ते कसं तयार करतो आणि कसं शिजवतो हे महत्वाचं आहे. खाद्य पदार्थ दोन प्रकारे खाल्ले जातात. एक म्हणजे कच्चे आणि दुसरा म्हणजे शिजवून. अनेक भाज्या आणि फळे कच्चे खाणेच फायद्याचे असते. पण प्रत्येक गोष्ट कच्ची खाऊ शकत नाही. जेवण स्वादिष्ट करण्यासाठी आपण त्यात वेगवेगळे मसाले टाकून त्या भाजीतील पोषक तत्वे नष्ट करतो.\nपोषक तत्वे सुरक्षित राहतात\nवाफेवर शिजवण्यात आलेल्या पदार्थांमध्ये पौष्टिकता अधिक प्रमाणात असते. पण ते शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. पण वाफेवर भाज्या-पदार्थ शिजवल्यास त्यातील पोषक तत्वे कायम राहतात. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nHealth TipsBeauty Tipsहेल्थ टिप्सब्यूटी टिप्स\nग्रीन टीनंतर आत रेड टीचे हे आरोग्यफायदे जाणून घ्या\nआठवड्यातून 5 वेळा गरम पाण्याने आंघोळ केल्यास होतो हा फायदा\nतुम्हीही छोट्या-छोट्या गोष्टींवर सतत रडता\nभुकेमुळे राग होतो अनावर; मग करा हे उपाय\nशरीरातील रक्त कमी झालंय, मग या फळांचं करा सेवन\nपरफेक्ट फिगर हवी आहे\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nप्रयत्न करुनही झोप येत नसेल तर वापरा या खास टिप्स\nWorld Alzheimers Day 2018 : विसरण्याच्या 'या' आजारावर या 5 पद्धतींनी मिळवा नियंत्रण\nAlzheimer's day: हळदीच्या मदतीने कमी होतो अल्झायमरचा धोका\nकेवळ जंकफूडमुळे नाही तर स्वच्छतेच्या केमिकल्समुळेही वाढतं मुलांचं वजन\nपोटावरील चरबीचा घेर वाढतोय सकाळच्या या 5 वाईट सवयी बदला\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/BUS-INDN-UTLT-people-will-get-cheap-udan-service-of-jet-airways-in-nashik-5896408-NOR.html", "date_download": "2018-09-22T03:01:56Z", "digest": "sha1:4SJ63KI6FMXPVZ35JNG5JCBE4KQMWFEA", "length": 4375, "nlines": 51, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "people will get cheap udan service of jet airways in nashik | अवघ्या 2 तासात नाशिककर दिल्लीत; उडान योजनेअंतर्गत नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरु", "raw_content": "\nअवघ्या 2 तासात नाशिककर दिल्लीत; उडान योजनेअंतर्गत नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरु\nउडान योजनेअंतर्गत नाशिक-दिल्ली विमानसेवा आजपासून सुरु झाली आहे. जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांच्या\nनवी दिल्ली- उडान योजनेअंतर्गत नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरु झाली आहे. जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांच्या हस्ते नाशिक-दिल्ली उडान सेवेचे उद्घाटन करण्यात आले. सोमवार, बुधवार, शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस ही सेवा सुरु असणार आहे.\nया सेवेमुळे नाशिक-दिल्ली अंतर आता अवघ्या 2 तासात गाठता येणार आहे. 2800 ते 3100 रूपयांपर्यंत या विमानसेवेचे दर असणार आहेत. नाशिक एअरपोर्टवरुन पहिल्यांदाच बोईंग विमानाद्वारे सेवा उपलब्ध होत असून जेट एअरवेजचे बोईंग 737 या विमानाद्वारे दिल्लीसाठी सेवा मिळणार आहे.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-09-22T03:28:30Z", "digest": "sha1:LAVVX32G4WASC2DJ4YBLPEVSOBLPBGDO", "length": 6742, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाहुबली - विकिपीडिया", "raw_content": "\nबाहुबली (चित्रपट) याच्याशी गल्लत करू नका.\nबाहुबली (कुंभोज) हे जैन धर्मीयांचे कोल्हापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्याच्या उत्तरेस सात कि. मी. अंतरावर हे स्थान वसले आंहे.\nबाहुबलीचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. आठव्या शतकात लिहिल्या गेलेल्या आळत्याच्या शिलालेखात आसपासच्या डोंगराचे वर्णन आहे. ते वर्णन बाहुबली डोंगराला पूर्णपणे लागू आहे.\nत्यावेळी या डोंगराचे नांव बाहुबली डोंगर नव्हते पण डोंगरावरील जिनप्रतिमा, चैत्यालये यांच्या वर्णनावरून तोच असावा असे दिसते. प्राचीन काळापासून बाहुबलीचा डोंगर जैन मुनींची तपस्याभूमी म्हणून ओळखला जात असल्याचे दिसते. आजही या ठिकाणी आठशे वर्षापूर्वीची ६ फूट उंचीची १००८ भगवान बाहुबलींची अतिशय सुंदर, कलापूर्ण मूर्ती व प्राचीन सहस्त्र जिनबिंब आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत उभे आहेत. ही बाहुबलीची मूर्ती इ.स. ११५६ मध्ये शके १०७८ च्या वैशाख शुद्ध दशमीस श्री १०८ श्रृतसागर मुनिराज यांच्या प्रेरणेने स्थापन झाल्याचा उल्लेख दिगंबर चैन तीथक्षेत्र डिरेक्टरीमध्ये मिळतो. सुमारे ३०० वर्षापूर्वी नांद्रे येथील बाहुबली मुनींनी येथे केलेली तपश्चर्या, १९२६ मध्ये तेथे झालेला चक्रवर्ती आचार्य शांतीसागर महाराज यांचा चातुर्मास, धर्मप्रेमी श्री कल्लाप्पा निखे यांनी घातलेला रत्नत्रय मंदिराचा पाया व त्यासाठी बांधलेली दुमजली चिरेबंदी भव्य इमारत या सर्व गोष्टीमुळे या भागात या पहाडाला जैन धर्मियांच्या दृष्टीने वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. बाहुबली नावाचा सिनेमाचा याच्याशी काहीही संबंध नाही.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०१७ रोजी १३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6462", "date_download": "2018-09-22T03:12:51Z", "digest": "sha1:G37WIVEETPYRAXAYRO5DTGANENBKBIIS", "length": 6950, "nlines": 87, "source_domain": "aisiakshare.com", "title": " \"असं वाटायचं\" | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआम्हाला वाटायचं की \"हे सगळं \" ठीक करण्यासाठी\nसाध्या बोलण्यातही व्याकरण-शुद्ध वाक्येच वापरावीत ,\nचालताना किंवा स्कूटर वरून जाताना पाठीचा कणा\nशक्य तेव्हढा ताठ ठेवावा,\nअशांत आणि अराजकाच्या बातम्या धैर्याने झेलाव्यात\nखोट्या मतदानासाठी पोलिंग बूथमध्ये घुसणाऱ्या गुंडांना\nआरडा-ओरडा करून हाकलून लावावे\nभूतकाळातील घटना आणि त्यांचे संदर्भ आठवणीत ठेवावेत\nअकस्मात आनंदही उसळू द्यावा\nआपापल्या कारणांनी विकल झालेल्या लोकांबरोबर\nपण त्यानंतर खूपच काळ लोटून गेला आहे\nआणि आता आम्हाला असं वाटतंय\nकी आम्हाला असं वाटायचं \nमूळ हिंदी: \"लगता था / व्योमेश शुक्ल\"\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/chennai-news-gutka-ban-and-dramuk-party-56048", "date_download": "2018-09-22T04:02:18Z", "digest": "sha1:VWDDKAC7FKYRVH2JEEOROXJU3PTPYKR4", "length": 12621, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "chennai news gutka ban and dramuk party गुटखा बंदीच्या मुद्यावरून 'द्रमुक'चा सभात्याग | eSakal", "raw_content": "\nगुटखा बंदीच्या मुद्यावरून 'द्रमुक'चा सभात्याग\nगुरुवार, 29 जून 2017\nमंत्र्यांनी लाच घेतल्याचा विरोधकांकडून आरोप\nचेन्नई: राज्यात बंदी असलेल्या गुटख्याच्या विक्रीसाठी तमिळनाडूचे मंत्री आणि काही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्ष द्रमुकच्या आमदारांनी आज सभात्याग केला. गुटख्यावरील बंदी वाढविण्यास सत्ताधारी पक्षाने नकार दिल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. या वेळी विरोधकांनी या संदर्भात वृत्तपत्रांत छापून आलेल्या बातम्या आणि वृत्तपत्रे सभागृहात फडकवली\nमंत्र्यांनी लाच घेतल्याचा विरोधकांकडून आरोप\nचेन्नई: राज्यात बंदी असलेल्या गुटख्याच्या विक्रीसाठी तमिळनाडूचे मंत्री आणि काही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्ष द्रमुकच्या आमदारांनी आज सभात्याग केला. गुटख्यावरील बंदी वाढविण्यास सत्ताधारी पक्षाने नकार दिल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. या वेळी विरोधकांनी या संदर्भात वृत्तपत्रांत छापून आलेल्या बातम्या आणि वृत्तपत्रे सभागृहात फडकवली\nविधानसभेतील विरोधी पक्षनेते एम. के. स्टॅलीन यांनी प्राप्तिकर विभागाने गुटखा उत्पादकांवर नुकत्याच टाकलेल्या छाप्यांचा उल्लेख केला. त्यावर वृत्तपत्रांत छापून आलेल्या मुद्यावर चर्चा करण्यास विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी विरोधकांना परवानगी नाकारली.\nते म्हणाले, \"वृत्तपत्रांत छापून आलेल्या बातम्या हा पुरावा नसल्याने त्यावर चर्चा करता येणार नाही. या प्रकरणासंदर्भात स्टॅलीन यांनी सादर केलेली कागदपत्रांबाबत आपण चौकशी केली आहे.'' स्टॅलीन यांनी सभागृहात बोलताना वापलेले संदर्भ अध्यक्षांनी कामकाजातून काढून टाकले. त्यावर द्रमुकचे उपनेते दुराई मुरुगन चर्चा करण्याच्या मुद्यावर ठाम राहिले. त्याचवेळी द्रमुकचे सर्व आमदार उठून उभे राहिले व काही जणांनी सभागृहात वृत्तपत्रे फडकवली. यावर, तुम्ही पुरावे घेऊन या. त्याचा अभ्यास केल्यानंतर या विषयावर बोलण्याची मी तुम्हाला परवानगी देईन, असे धनपाल यांनी सांगितले.\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6463", "date_download": "2018-09-22T04:04:45Z", "digest": "sha1:RGLKASXUOJLNYUB2TD2RIAVR5LOSXWKS", "length": 17463, "nlines": 105, "source_domain": "aisiakshare.com", "title": " वलय (कादंबरी) - प्रकरण ६ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवलय (कादंबरी) - प्रकरण ६\nएके दिवशी “चार थापडा सासूच्या” साठी रात्री तीन वाजेपर्यंत राजेशने लॅपटॉप वर लिखाण केले. जवळपास दहा एपिसोड तीन दिवसांत लिहून झाले होते. एपिसोडिक स्टोरी आणि स्क्रिप्ट अशा दोन्ही गोष्टी त्याने पूर्ण केल्या. रात्री जास्त वेळ जागून त्याने एकदम तीन एपिसोड पूर्ण झाले.\nलिखाण अगदी एडीट करून तयार होते. इमेलवर ते लिखाण पाठवून अगदी आनंदाने त्याने लॅपटाॅप बंद केला. इतक्या घाईत लिहून पूर्ण करण्यामागे त्याचा एक उद्देश होता. त्याला त्याच्या गावी जायचे होते. उद्याच निघायचे होते….\nपण सकाळी सात वाजता उठल्यावर अनपेक्षितपणे सुप्रियाचा फोन आला...\n“तू आज येणार आहेस स्टुडिओत”, सुप्रिया विचारू लागली.\n मला जरा गावी जावं लागतंय. काम आहे”, त्याने सुप्रियाला गावी जाण्याबद्दल आधी सांगीतले नव्हते.\n“राजेश, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे”, सुप्रिया गंभीर होत म्हणाली.\n“सुप्रिया, तुला नेमकं काय म्हणायचं आहे\n“केपलर्स कॅफे मध्ये भेट\n“दहाला ये. तिथेच नाश्ता करू\nकेपलर्स कॅफे. एका कोपऱ्यातल्या टेबलावर दोन्ही बसले. दोघांनी व्हेज ग्रिल सँडविच मागवले.\n“राजेश, मी सरळ सरळ मुद्द्यालाच हात घालते. आपण लग्न करायचं का\n मला या प्रश्नाचं उत्तर आत्ता सांगता येणार नाही”\n“का सांगता येणार नाही राजेश”, सुप्रियाला राजेशच्या अशा या पावित्र्याचे आश्चर्य वाटले.\n“मला अजून बरीच मजल गाठायची आहे. माझे क्षेत्र अस्थिर आहे. बेभरवशाचं आहे. इन्कम मध्ये सातत्य नाही. मुंबई सारख्या शहरात आपल्याला परवडणार नाही\n“हे तू बोलतो आहेस राजेश तू मी म्हणते की तू एकटाच कशाला घेतोस आपल्या दोघांची जबाबदारी मी नाही का असणार आहे तुझ्या सोबतीला मी नाही का असणार आहे तुझ्या सोबतीला माझेही तेच क्षेत्र आहे. मी समजू शकते तुझी सो कॉल्ड अस्थिरता माझेही तेच क्षेत्र आहे. मी समजू शकते तुझी सो कॉल्ड अस्थिरता\n“अगं तू समजूतदार आहेस. पण माझे काय मी कदाचित तसा तुझ्याइतका समजूतदार आहे असे मला वाटत नाही. माझी गावाकडे काही महत्वाची कामं आहेत. तसेच पत्रकारिता, स्क्रिप्ट लिखाण यासाठी मी नेहमी फिरत असणार आहे. लेखनासाठी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत राहणार. तुला तर माहीत आहे सगळं मी कदाचित तसा तुझ्याइतका समजूतदार आहे असे मला वाटत नाही. माझी गावाकडे काही महत्वाची कामं आहेत. तसेच पत्रकारिता, स्क्रिप्ट लिखाण यासाठी मी नेहमी फिरत असणार आहे. लेखनासाठी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत राहणार. तुला तर माहीत आहे सगळं\n“राजेश, मला कल्पना आहे या सगळ्यांची पण मला ते सगळं मान्य असेल पण मला ते सगळं मान्य असेल\n प्रॅक्टिकली विचार कर सुप्रिया. तू आणि मी दोघेही या बेभरवशाच्या क्षेत्रात एकत्र येऊन भरवशाचा संसार नाही करू शकत\n“राजेश, मनापासून ठरवलं तर सगळं काही करू शकतो आपण आपण दोघेही मेहनत करून आपला संसार यशस्वी करू आपण दोघेही मेहनत करून आपला संसार यशस्वी करू\n“मी मानतो की आपण दोघेही महत्वाकांक्षी आहोत, मेहनती आहोत. पण, पुढचा काळ कुणी पाहिलाय”, असे म्हणतांना राजेशने नजर इकडे तिकडे वळवली.\n मी माझ्या आई बाबांच्या म्हणण्यानुसार लवकरच अॅरेंज मॅरेज करून टाकू का”, तीचा स्वर थोडा रडवेला वाटत होता पण सावरून तिने स्पष्टच विचारले. पण सोबतच राजेशच्या रोखठोक आणि स्पष्टपणाचे मनातून तिला कौतुकही वाटत होते. तोच स्पष्टपणा तिने त्याच्यावरून वापरून पहिला.\n“हाच तुझा मनमोकळेणा मला भावतो रे, राजेश मला” ती मनात म्हणाली.\n“मला वाटते होय. तू मार्गी लाग. माझ्यासाठी नको थांबूस” राजेशने तिचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि सरळ सांगून टाकले.\n“राजेश, परत एकदा विचार कर. आपण एक दोन वर्षे थांबूया का”, तिने त्याचे हात तिच्या चेहऱ्यापासून दूर केले.\n“मला म्हणायचंय की एकमेकांना ओळखायला आपण आणखी वेळ देऊया का\n एकमेकांना ओळखायला दोन महिने सुद्धा पुरतात किंवा कधीकधी चार वर्षे सुद्धा पुरत नाहीत. मी तुझे आयुष्य माझ्या महत्वाकांक्षेसाठी धोक्यात घालू इच्छित नाही” राजेश स्पष्ट म्हणाला.\n“महत्वाकांक्षा सगळ्यांनाच असते राजेश पण म्हणून कुणी त्याला संसारासाठी अडथळा मानत नाही. तू मला आवडतोस राजेश, खूप आवडतोस पण म्हणून कुणी त्याला संसारासाठी अडथळा मानत नाही. तू मला आवडतोस राजेश, खूप आवडतोस तुझ्या मनात कुणी दुसरी तर नाही ना तुझ्या मनात कुणी दुसरी तर नाही ना सांगून टाक ” ती खूप भावूक झाली.\n“नाही सुप्रिया. दुसरी कुणीही नाही\n“मग असे का करतोयस राजेश तू\n तू मला आवडतेस सुप्रिया पण जीवनाची साथीदार कशी असावी किंवा असू नये याबद्दल माझ्या मनात तशी काहीच कल्पना, अपेक्षा आणि प्रतिमा मी निर्माण केलेली नाही सुप्रिया पण जीवनाची साथीदार कशी असावी किंवा असू नये याबद्दल माझ्या मनात तशी काहीच कल्पना, अपेक्षा आणि प्रतिमा मी निर्माण केलेली नाही सुप्रिया तसा मी अजून विचार केलेला नाही.” त्याचेही डोळे पाणावले.\n“ठिक आहे. मान्य आहे तसे असेल तर आपण एकत्र न आलेलेच बरे तसे असेल तर आपण एकत्र न आलेलेच बरे”, प्रॅक्टिकल विचार करून तिने स्वतःला सावरले आणि सांगून टाकले.\nती पुढे म्हणाली, “पण, हे बघ राजेश. आपण एकाच क्षेत्रात आहोत. कामानिमित्त आपली भेट होतच राहाणार. सो लेट्स बी प्रोफेशनल आपल्या वैयक्तिक गोष्टी कामाच्या आड येऊ द्यायच्या नाहीत. नाहीतर त्यामुळे दोघांचेही नुकसान होईल आपल्या वैयक्तिक गोष्टी कामाच्या आड येऊ द्यायच्या नाहीत. नाहीतर त्यामुळे दोघांचेही नुकसान होईल” पण असे म्हणताना मनात एकीकडे तिला असंख्य वेदना झाल्या.\n” तो मनापासून म्हणाला, “आपली मैत्री कायम राहील. यापुढे सुद्धा आपले प्रोफेशनल संबंध आहे तेच आणि तसेच राहातील आपले प्रोफेशनल संबंध आहे तेच आणि तसेच राहातील\n“ठिक आहे राजेश. चल निघते मी. उशीर होतोय” सुप्रिया टेबलावरून उठत म्हणाली.\nसुप्रियाने बिल दिले आणि तिच्या कारने निघून गेली. ती हुंदके देत होती. आपले मन आणि हृदयाचे विश्व उलटेपालटे झाल्यासारखे तिला वाटले.\nराजेश सुद्धा आपल्या मार्गी चालता झाला. त्याचे डोळे सुद्धा रडून लाल झाले होते...\nतो मनात म्हणत होता, “सुप्रिया, असे काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतात. तुला काही गोष्टी माहित नाहीत. काही बंधने आहेत माझ्यावर समजा मी ते तोडेनसुद्धा समजा मी ते तोडेनसुद्धा तूही आहेसच माझ्या मनात तूही आहेसच माझ्या मनात पण आता काळ आणि वेळ वेगळी आहे सुप्रिया पण आता काळ आणि वेळ वेगळी आहे सुप्रिया माझ्या खूप महत्वाकांक्षा आहेत. कोणत्याही थराला जाईन मी त्यासाठी माझ्या खूप महत्वाकांक्षा आहेत. कोणत्याही थराला जाईन मी त्यासाठी योग्य वेळ आली की तुलाच काय या क्षेत्रातील सगळ्यांना समजेलच योग्य वेळ आली की तुलाच काय या क्षेत्रातील सगळ्यांना समजेलच\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T03:50:25Z", "digest": "sha1:GMVXNMMUAYRF6VPXNZ2SDQBYF4JM625R", "length": 11345, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टाटा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nवीज दरवाढीचा शाॅक ; शेती, उद्योगासह घरगुती वीज महागली\nगणेशोत्सवाचं `मॅनेजमेंट’ : बाप्पांच्या मूर्तीसाठी 'अंधेरीच्या राजा'ची 44 वर्षांची ‘वेटिंग लिस्ट'\nसंघ परिवाराकडून अखेर राहुल गांधींना अधिकृत निमंत्रण\nPHOTO रतन टाटांनी घेतलं तिरूपती बालाजीचं दर्शन\nडॉक्टरांच्या लक्झरी बसला भीषण अपघात, एक ठार तर 30 जखमी\nराहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला जाणार का \nभय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड\n...तर मुंबईतला 2 किलोमीटरचा परिसर होऊ शकतो उद्‌ध्वस्त\nबीपीसीएल कंपनी स्फोटात 41 जण जखमी,आग नियंत्रणात\nआरक्षणाच्या आंदोलनांमुळे फडणवीस सरकारची आज अग्निपरीक्षा\nअमित शाहा लता मंगेशकर यांच्या भेटीला\n,जूनमध्ये एकच कार बनली\nअमित शहा-उद्धव ठाकरेंची बैठक संपली, युतीची चर्चा रंगली\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AA%E0%A5%A7", "date_download": "2018-09-22T03:12:10Z", "digest": "sha1:7NFIDAVTBZO2VYHAOXYF42KPKVMQFG4L", "length": 4227, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३४१ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १३४१ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १३४१\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०१:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://majhimarathi.wordpress.com/2015/01/18/parrot-pot-smart-irrigation-system/", "date_download": "2018-09-22T04:18:09Z", "digest": "sha1:4IQSALERR5NEAMJP2EJDE3B4WHWGLMBG", "length": 10184, "nlines": 98, "source_domain": "majhimarathi.wordpress.com", "title": "Parrot pot – Smart irrigation system. | माझी मराठी", "raw_content": "\nब्लॉगिंगकरता मदत हवी आहे\nयावर आपले मत नोंदवा\n महाराष्ट्रात याचा उपयोग व्हायला हवा. यावर संशोधन व्हायला हवे. अनेक बळीराजा आत्महत्या करण्यापासून परावृत्त होतील.\nनुकत्याच पार पडलेल्या सीईएस २०१५ (CES 2015) मधी पॅरोट पॉट ही विशिष्ट संकल्पना पाहण्यात आली.\nपॅरोट पॉट म्हणजे स्वयंचलित पद्धतीने झाडांना पाणी देणारे यंत्र.\n२.२ लिटरची टाकी असून आपल्याला कुंड्यांना १ महिना पाणी द्यायची गरज नाही. ह्यात सेंसर्स आहेत जे पाण्याची आद्रता, सुर्यप्रकाश तिव्रता, कुंडीतील पाणी प्रमाण, खत दर १५ मिनीटांना मोजत असतात. दिसायला नाजूक व सुंदर असणारे पॅरोट पॉट, आपल्या मोबाईलला ब्लूतुत द्वारे जोडले गेले आहे.\nसेंसर्सची सर्व माहिती पॅरोट कंपनीच्या सरवरला जाते जिथे विश्लेषण होते. पॅरोट कडे ७००० हुन अधिक झाडांचा डेटा आहे. त्यामुळे आपल्या झाडाची संपुर्ण माहिती मिळू शकते.\nह्याची किंमत अंदाजे ३६०० रुपये असू शकते.\nह्या सर्वाचा फायदा भारत सरकार कशी घेऊ शकते\nआपल्या विदर्भात पाण्याची टंचाई कायम आहे. काही वर्षांनंतर हे संसोधन अधिक प्रबळ होईल. हे संशोधन जर मोठ्या पातळी वर चालले तर आपल्या शेतकर्यांना खुप फायदा होऊ शकतो. जागो जागी शेतात हे तंत्रज्ञान वापरून उत्पन्न वाढेल.\nह्या बद्दल अधिक माहिती आपण http://www.parrot.com/usa/products/flower-power/ वर मिळवू शकता. धन्यवाद.\nप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n“माझी मराठी” ब्लॉगचे विजेट\nहा कोड कॉपी करून तुमच्या ब्लॉगवर लावू शकता.\nEnglish From a Whatsapp Forward Uncategorized अनुभव अभिवादन अर्थविषयक आरोग्यविषयक उल्लेखनीय कविता कात्रणे खाद्यंती ठावठिकाणा तंत्रज्ञान दिवाळी अंक पर्यावरण ब्लॉगिंग भटकंती - महाराष्ट्र महाराष्ट्र टाईम्स राजकिय लोकसत्ता वाहनविषयक विचारधन विनोद / चुटके वैचारीक शिफारस शुभेच्छा संवर्धन सकाळ समाजोपयोगी सामाजिक बांधिलकी\nया जालनिशीवरचे लेख शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/12/blog-post_57.html", "date_download": "2018-09-22T03:07:18Z", "digest": "sha1:AKEVYXPQAWGAE6J4G6T5IH3KPQFT4TKF", "length": 7014, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: चावडी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nखेडी होती. खेड्यात चावडी होती. चावडीवर फेट्यांचा धाक होता. गुन्ह्याला चावडीत सजा होती. चावडीचा दरारा होता. काळजाला भिती होती. अंधाराला कंदिलाचा उजेड होता. पण काळाचा पक्षी दूर उडतो. फेट्यातली माणसं विझतात. स्मशानात माती होवून गळतात. गाव आटून जातो. चावडी ओस पडते. पार सुना सुना होत जातो...\n...चावडी आजही असते. रीता पडलेला पिंपळाचा पारही असतो. पण रात्रीच्या गर्भात चावडीवर आता स्मार्टफोन खणखणतो. तर सकाळी मरीआईचा वळु बोकड सूर्याची उन्हं अंगावर झेलत, चावडीवर लेंड्या सोडत झोपून राहतो...\nफोटो सौजन्य: maayboli - आशूचँप\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 4:07 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mumbaiganitmandal.com/index.php?option=com_content&view=article&id=62&Itemid=49&lang=mr", "date_download": "2018-09-22T03:02:07Z", "digest": "sha1:54CT7Q5RE6S2LQP6VMGAPRRD7HZ42PGB", "length": 2604, "nlines": 46, "source_domain": "mumbaiganitmandal.com", "title": "मंडळाचे उपक्रम", "raw_content": "\nबृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळाचे स्वतंञ उपक्रम\nमहाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या परीक्षा, स्पर्धा व वार्षिक अधिवेशने यात सहभाग.\n1. बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक यांच्या सहकार्याने\nI. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षण व उद्‍बोधन वर्ग\nII. शैक्षणिकसाधन निर्मिती व वापर\nIII. शिष्यवृत्ती परीक्षा वर्गासाठी शिक्षकांना मार्गदर्शन\nI. \"NEMC स्तर २\" वर्ग फक्त निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी.\nII. गणित संबोध \"NEMC स्तर १\" आणि \"NEMC स्तर २\" सारखे वेगवेगळ्या परीक्षा.\nIII. गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा\nI. इयत्ता ५ वी ते १० वी चा अभ्यासक्रम मार्गदर्शन वर्गावर आधारीत.\nII.गणित संबोध परीक्षा आणि NEMC स्तर १ साठी वर्कशॉप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/executive-engineer-kukadi-kanade-128746", "date_download": "2018-09-22T03:39:56Z", "digest": "sha1:RC6U4J2ZQAWTZK3CD3ER44524QDTGJLY", "length": 10772, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "executive engineer kukadi kanade कुकडी पाटबंधारे कार्यकारी अभियंता पदी कानडे | eSakal", "raw_content": "\nकुकडी पाटबंधारे कार्यकारी अभियंता पदी कानडे\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nजुन्नर (पुणे) : कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1, नारायणगावचे कार्यकारी अभियंता म्हणून आज (ता.6) कि.बा.कानडे यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते डिंभे धरण विभाग मंचर येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1, नारायणगावचे कार्यकारी अभियंता जी.बी.नान्नोर यांची नारायणगाव येथुन डिंभे धरण विभाग,मंचर येथे बदली झाली आहे.\nगेल्या चार वर्षांपासून नान्नोर नारायणगाव येथे कार्यरत होते. आज सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कानडे यांचे स्वागत व नान्नोर यांना निरोप देण्यात आला.\nजुन्नर (पुणे) : कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1, नारायणगावचे कार्यकारी अभियंता म्हणून आज (ता.6) कि.बा.कानडे यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते डिंभे धरण विभाग मंचर येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1, नारायणगावचे कार्यकारी अभियंता जी.बी.नान्नोर यांची नारायणगाव येथुन डिंभे धरण विभाग,मंचर येथे बदली झाली आहे.\nगेल्या चार वर्षांपासून नान्नोर नारायणगाव येथे कार्यरत होते. आज सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कानडे यांचे स्वागत व नान्नोर यांना निरोप देण्यात आला.\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...\nयोग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर कारवाई होणार\nमुंबई - उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पुढे योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/bhandara/", "date_download": "2018-09-22T04:19:40Z", "digest": "sha1:T2HDZ2WZOHHRJGBGIOTAPJLAYGTXCHCP", "length": 24913, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bhandara News | Latest Bhandara News in Marathi | Bhandara Local News Updates | ताज्या बातम्या भंडारा | भंडारा समाचार | Bhandara Newspaper | Lokmat.com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nतुमसर उपजिल्हा रुग्णालयात एका बेडवर दोन रुग्ण\nकुष्ठरुग्ण शोध अभियानात जनतचे सहकार्य आवश्यक\nफुलोऱ्यावरील धान पीक मोजतेय अखेरची घटका\nक्षमतेनुसार भात शेतीला सिंचन करा\n३५ एकरात पिकतो पांढरा पडाळ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र शासनाकडे कृषी विभागाच्या मालकीच्या पालोरा येथील बीज गुणन केंद्रातील ओलीताखाली असलेल्या जमिनमध्ये पांढरा पडाळ पिकत आहे. याकडे अनेकांना हसू आवरत नाही, अशी दैयनिय अ ... Read More\nगोसे फाटा ते विरली रस्ता देतोय अपघाताला आमंत्रण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपवनी तालुक्यातील गोसे फाटा ते सोनेगाव रस्त्याची दैयनीय अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण नाहीसे होऊन मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. येथील सरपंच रविकांत आरीकर यांनी रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले तरीही मात्र याकडे दुर्लख क ... Read More\nधुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nचारशे चाळीस लक्ष रुपये खर्चाचे तुमसर राज्य मार्ग ३५५ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने तुमसर शहर स्वच्छ शहर ओळख गत दोन महिन्यापासून लोप पावत असून धूळयुक्त शहर अशी नविन ओळख आता तुमसर शहराने निर्माण केली आहे. ... Read More\nजप्त केलेली रक्कम ठेवीदारांना परत करा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nप्रलोभन देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपन्यांची शासनाने जप्त केलेली रक्कम ठेवीदारांना तात्काळ द्यावी या मागणीसाठी येथील जिल्हा कचेरीसमोर धरणे देण्यात आले. ... Read More\nसार्वजनिक बांधकाममध्ये शिवसैनिकांकडून तोडफोड\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nस्त्री रुग्णालयासाठी आवश्यक निधीची तरतूद झाल्यानंतरही बांधकाम विभाग प्रक्रिया हेतूपुरस्सर लांबणीवर टाकत असल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी बुधवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत तोडफोड केली. कार्यकारी अभियंता उपस्थित ... Read More\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6466", "date_download": "2018-09-22T03:24:37Z", "digest": "sha1:QDIRBRWSFHTW7GFXQDDM3RIF4DNZSNE4", "length": 18805, "nlines": 91, "source_domain": "aisiakshare.com", "title": " वलय (कादंबरी) - प्रकरण ७ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवलय (कादंबरी) - प्रकरण ७\nसोनी, सुप्रिया आणी रागिणी रहात असलेले ते वर्किंग विमेन्स हॉस्टेल असल्याने तेथे जायला यायला वेळेची बंधने नव्हती कारण मुंबई सारख्या शहरात आजकाल कामानिमित्त लोक दूर प्रवास करतात आणि आजकाल स्त्रीयासुद्धा पुरूषांच्या बरोबरीने दिवस रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात. पण हॉस्टेलवर कुणाला भेटायला बोलवायचं असेल तर मात्र नियम होते.\nत्या दिवशी सुप्रिया पुण्याला गेलेली होती आणि रागिणी गेले दोन दिवस सूरजच्या फ्लॅटवर होती.\nसोनी बनकर आज रूमवर एकटी होती. पुढचे चार दिवस तिचे कोणतेच शूटींग नव्हते. मग त्यानंतर तिने भाग घेतलेल्या डान्स शोचे (“हिंमत है तो नाच जरा”) फायनल एपिसोड्सचे शूटिंग असणार होते. त्यात तिला अर्थातच विनर बनायचे होते.\nआज ती रिलॅक्स होती. तिने हात डोक्यावर ताणून एक मस्त आणि मोठा आळस दिला. जांभई दिली. मग मस्त चहा बनवला आणि पिला.\nमनाशी गाणे गुणगुणत आणि नाचण्याच्या आविर्भावात हातपाय हलवत तिने तिचा शॉर्ट स्कर्ट काढून बेडवर टाकला. मग ती तिच्या बाथरूममध्ये गेली. सोबत असलेला मोबाईल बाजूला काचेवर साबणाच्या बाजूला ठेवला. मग टी शर्ट काढून टाकला. आता तिच्या अंगावर फक्त काळ्या रंगाची जाळीदार ब्रा होती. बाथरूम मधल्या आरशात तिने ब्राच्या आतमधले स्वतःचे दोन भरीव गोल न्याहाळले आणि स्वतःलाच आरशात एक शीळ मारली. थोडा शॉवर चालू केला आणि बंद केला. आता ती बरीच ओली झाली होती. पाण्याचे थेंब तिच्या अर्धनग्न शरीरावर, छातीवर जमा झाले होते.\n झकास सेक्सी दिसताय तुम्ही आज” असे म्हणून तिने मोबाईल उचलला आणि एक कमरेवरचा पूर्ण सेल्फी काढला. मग तो तिने फ्रेन्डबुक आणि फोटोग्राम या सोशल साईट्सवर अपलोड केला.\nत्या फोटोखाली लिहिले - “गेटिंग रेडी फॉर द फायनल शो यो ” मोबाईल ठेवून दिला आणि ब्रा काढून फेकली. मग शॉवर चालू करून गाणे म्हणत ती मनसोक्त आंघोळ करू लागली.\n“आता बघाच सोनी मॅडम, सोशल मेडियावरचे तुमचे फॅन किती वाढतील बघा फटाफट\nतिला सोशल मेडियावर काहीही करून तिच्या फॅन्सची संख्या वाढवायची होती. खूप प्रसिद्धी मिळवायची होती. तिला नृत्यासोबतच प्रसिद्धीच्या वलयाची खूप इच्छा होती.\n“पूर्ण जगाने मला ओळखले पाहिजे. पूर्ण जगाने माझा डान्स बघितला पाहिजे. जगाला माझ्या तालावर मला डोलवायचं आणि नाचवायचं आहे. डान्स म्हटलं की पहिल्यांदा सोनीच आठवली पाहिजे लोकांना माझा डान्स शो शेवटच्या टप्प्यात आहे. कसेही करून मला माझा फॅन बेस वाढवायचा आणि जास्त प्रेक्षकांची वोट्स (मतं) मलाच मिळाली पाहिजेत माझा डान्स शो शेवटच्या टप्प्यात आहे. कसेही करून मला माझा फॅन बेस वाढवायचा आणि जास्त प्रेक्षकांची वोट्स (मतं) मलाच मिळाली पाहिजेत आता ज्यांना डान्स मधलं ओ की ठो कळत नाही ते प्रेक्षक काय पाहून मत देणार, हे मला माहीत आहे. कमॉन सोनी आता ज्यांना डान्स मधलं ओ की ठो कळत नाही ते प्रेक्षक काय पाहून मत देणार, हे मला माहीत आहे. कमॉन सोनी कमॉन” शॉवर घेता घेता ती स्वत:शी बोलत होती.\nआंघोळ संपल्यावर गुणगुणतच ती बाथरूमच्या बाहेर आली. हात पुसल्यानंतर लगेच फ्रेंडबुक, फोटोग्राम चेक केले. फक्त वीस मिनिटांतच तिला चारशे लाईक्स आणि शंभरच्या वर कमेंट्स आल्या होत्या. तिच्या पेजला लाईक करणाऱ्यांची संख्या पाच हजारावरून साडेपाच हजार झाली होती.\n“जुग जुग जियो मेरे फ्रेंडबुक भैय्या और फोटोग्राम जिजाजी”, असे म्हणून तिने आनंदाने मोबाईलच्या स्क्रीनची पप्पी घेतली.\nदोनच दिवसात सगळीकडे आणि जागोजागी तिचा सेल्फी फॉरवर्ड होऊ लागला. जो कुणी तिचा डान्स शो याआधी बघत नव्हता आणि डान्स शोबद्दल ज्यांना माहितीही नव्हते ते सगळे आता तिचा \"तो\" फोटो पाहून तिच्यासाठी म्हणून हा डान्स शो बघायचे ठरवू लागले. अजून सेमी फायनलचे एपिसोड्स टेलीकास्ट होत होते. त्या डान्स प्रोग्रामची टीआरपी दोन दिवसात अचानक वाढली. प्रोड्युसरच्या हे लक्षात आले. त्याने तिला अभिनंदनाचा फोनही केला. स्वत: काहीही न करता त्या शोला आपोआप आणि परस्पर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तोही सुखावला. त्याला काही संघटनांकडून विरोधाचे, कारवाईचे आणि धमकीचे फोन आले पण तो म्हणाला, “देखो, वो सेल्फी अपलोड करना उसका पर्सनल डिसीजन है, मेरा या इस प्रोग्राम का उससे कोई लेना देना नही है\nत्याने आधी शुटींग झालेल्या प्रोग्रामच्या सुरुवातीला खाली तशी सुचना सुद्धा द्यायला सुरुवात केली.\nसगळीकडे त्या फोटोवरून न्यूज चॅनेलवर अर्ध्या अर्ध्या तासांचे प्रोग्राम तयार होऊन टेलिकास्ट व्हायला लागले.\nयाबाबत टिव्हीवर आणि सोशल मेडियावर फोटो बघून आणि चर्चा ऎकून बरेच लोक म्हणू लागले, \"बॉस, यहीच लडकी जितना मंगता. हम इसी को वोट करेंगे\nकाही म्हणत होते, “आता अश्लीलतेकडे झुकायला लागलेत डान्स प्रोग्राम. ते आता घरच्यांसोबत बघण्याच्या लायकीचे राहिले नाहीत\nघराघरांत, नाक्या नाक्यावर, स्कूल कॉलेजांत आणि ऑफिसच्या सहकाऱ्यांमध्ये त्या सेल्फीवरून वेगवेगळ्या गप्पा रंगू लागल्या. कमेंट्स पास होऊ लागल्यात.\n काय हिरोईन दिसते ती. नक्की सुभाष भट घेईल हिला त्याच्या नव्या सेक्सी चित्रपटात त्यात त्याचा फेवरेट हिरो ‘कामरान किसमी’ असेल जो तिचे चित्रपटात असंख्य किस घेईल त्यात त्याचा फेवरेट हिरो ‘कामरान किसमी’ असेल जो तिचे चित्रपटात असंख्य किस घेईल\n“अरे तो स्वराज कपूर जिवंत असता ना, तर त्याने हिला घेऊन ‘गंगा का सुंदर समुंदर’ असा मस्त चित्रपटच बनवला असता नं येड्या\n“मम्मी मम्मी, मी पण मोठेपणी सोनी बनकर होणार खूप खूप नाचणार\n बंद कर तो टिव्ही आणि चल हो घरात, अभ्यास कर मोठं होऊन सासरी जायचंय तुला मोठं होऊन सासरी जायचंय तुला चाल्लीय मोठी सोनी बनकर व्हायला चाल्लीय मोठी सोनी बनकर व्हायला\nदुसरीकडे एका घरात –\n“या असल्या फालतू पोरींच्या फालतू सेल्फीमुळे ज्या मुलींना खरोखर डान्स मध्ये खरोखर काहितरी करून नाव कमवायचं आहे त्या पोरी पण नाहक बदनाम होतात. कसे काय यांचे आई वडील यांना असे करू देतात, देव जाणे\n“अहो जशी पोरं, तसेच त्यांचे आई वडिल पण काय बोलून काही फायदा नाही काय बोलून काही फायदा नाही त्या कलाकार पोरी सोशल मिडीयावर फोटोत स्वत:हून जे जे दाखवतात ना, ते ते आपण आपलं डोळे उघडे ठेऊन पहात राहायचं झालं त्या कलाकार पोरी सोशल मिडीयावर फोटोत स्वत:हून जे जे दाखवतात ना, ते ते आपण आपलं डोळे उघडे ठेऊन पहात राहायचं झालं जे ते दाखवतील, ते ते पाहो जे ते दाखवतील, ते ते पाहो हा हा हा हा हा हा हा हा\nएका उच्चभ्रू पार्टीत –\n“यार, न्यूडिटी को पता नही इंडिया मे इतना क्यों गलत तरीके से देखते हैं लडकी को अपनी खुद की बॉडी के साथ क्या क्या करना है, क्या दिखाना है और क्या नहीं, क्या पहानना है और क्या नही ये सब दुसरे लोग कैसे डिसाईड करेंगे\nआज की महिला किसीसे न डरती है न डरेगी. ये तो बस मेल डॉमिनेटेड सोसायटी है. कोई भी लडकी अपनी कपडेवाली सेल्फी अपलोड करें या फिर बिना कपडोवाली ये सिर्फ लडकी खुद डिसाईड करेगी, न की बाकी लोग बुलशिट मेल सोसायटी आय हेट डॉमिनेटींग मेल्स ऑल मेन आर सेम ऑल मेन आर सेम\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2018-09-22T02:53:28Z", "digest": "sha1:WUGHI3P7KCLBX6RGKLRORXJF7DKZ7W6M", "length": 1158, "nlines": 4, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "हायपरलिंकिंग धोरण", "raw_content": "\nआम्ही आमच्या साइटवर होस्ट केलेल्या माहितीशी थेट दुवा साधू इच्छित नाही आणि कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. तथापि, आम्ही आपल्याला आमच्या साइटवर प्रदान केलेल्या कोणत्याही दुव्यांबद्दल सूचित करू इच्छितो जेणेकरून आपल्याला कोणत्याही बदलांची किंवा अद्यतनांची माहिती दिली जाऊ शकते. तसेच, आमचे संघटनांचे पृष्ठे आम्ही आमच्या पेजेस फ्रेम्समध्ये लोड करण्यास परवानगी देत ​​नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2250", "date_download": "2018-09-22T04:06:45Z", "digest": "sha1:KSXYPS7G35HUOWZ2UMBFK3B2CA5YXD6V", "length": 4874, "nlines": 63, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपंतप्रधानांचा उद्या मिझोराम आणि मेघालय दौरा, विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन करणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मिझोराम आणि मेघालयाच्या दौऱ्यावर जाणार असून तिथे ते विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन करणार आहेत.\nमोहक आणि आकर्षक ईशान्य प्रदेश मला साद घालत आहे उद्याच्या मिझोराम आणि मेघालयाच्या दौऱ्याबाबत मी खूप विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन करणार आहे. या प्रकल्पांमुळे ईशान्येकडील राज्यांच्या विकास यात्रेला नवीन चालना मिळेल.\nआयजोल येथे उद्यो होणाऱ्या एका कार्यक्रमादरम्यान मला ट्यूरिअल जलविद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्याची संधी मिळणार आहे हे माझे भाग्य आहे. हा प्रकल्प पूर्ण होणे म्हणजे मिझोरामच्या लोकांसाठी एक वरदान आहे.\nयुवा शक्तीला नवीन पंख देण्यासाठी डोनरने 100 कोटी रुपयांचा ईशान्य उद्यम भांडवल निधी उभारला आहे. उद्या या निधीतून उद्योजकांना मी धनादेश वितरित करणार आहे. ईशान्य राज्यातील युवकांमध्ये उद्योग भावना रुजणे हे या क्षेत्राच्या सक्षक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.\nशिलाँगमध्ये मी शिलाँग-नोंगस्टॉईन-रोंगजेंग-टूरा रस्त्याचे उद्‌घाटन करणार आहे. या प्रकल्पामुळे कनेक्टीव्हीटी वाढून आर्थिक विकासाला नवीन चालना मिळेल. मी एक जनसभेला संबोधित करणार आहे.\nआम्हाला ईशान्येकडील प्रदेशात अमाप संधी खुणावत आहेत आणि या प्रदेशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधानांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/honor-9n-rs-1-sale-1748303/lite/", "date_download": "2018-09-22T03:48:45Z", "digest": "sha1:GO7VF4KNGEALWOE7DCANBLNOPDBU64Q2", "length": 11705, "nlines": 157, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Honor 9N Rs 1 Sale | Honor 9N Rs 1 Sale: केवळ एक रुपयात खरेदी करा 12 हजारांचा स्मार्टफोन ! | Loksatta", "raw_content": "\nHonor 9N Rs 1 Sale: केवळ एक रुपयात खरेदी करा 12 हजारांचा स्मार्टफोन \nHonor 9N Rs 1 Sale: केवळ एक रुपयात खरेदी करा 12 हजारांचा स्मार्टफोन \nहुवाईचा सबब्रॅण्ड असणाऱ्या ऑनर कंपनीचा Honor 9N हा स्मार्टफोन आज अवघ्या एक रुपयात खरेदी करण्याची संधी\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहुवाईचा सबब्रॅण्ड असणाऱ्या ऑनर कंपनीचा Honor 9N हा स्मार्टफोन अवघ्या एक रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. हा एक स्पेशल सेल असून आज सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी या सेलला सुरूवात होत आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर hihonor.com हा सेल असणार आहे. खास डिझाइन आणि नॉच डिस्प्ले वैशिष्ट्य असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 11 हजार 999 रुपयांपासून सुरू होत आहे, मात्र आज हा फोन केवळ एक रुपयात खरेदी करता येणार आहे. Honor 9N हा फोन तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असून सेलमध्ये पहिलं व्हेरिअंट ३ जीबी रॅम/ ३२ जीबी इंटर्नल मेमरी असणाऱ्या फोनची विक्री होईल.\nअशाप्रकारे करा खरेदी –\n– हा फोन जर एक रुपयात खरेदी करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही कंपनीच्या https://www.hihonor.com/in/ या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करा आणि अकाउंट बनवा.\n– जर आधीपासूनच तुमचं हुवाईचं अकाउंट असेल तर तुम्ही थेट साइन-इन करु शकतात.\n– त्यानंतर बरोबर 11 वाजून 45 मिनिटांनी सेल सुरूवात होईल, लगेच Buy Now या पर्यायावर क्लिक करावं.\n– जर तुम्ही Lucky असाल तर तुम्हाला अवघ्या एक रुपयात Honor 9N खरेदी करता येईल, कारण मर्यादित फोनचीच विक्री कंपनीकडून करण्यात येणार आहे.\nतीन प्रकारांमध्ये उपलब्ध –\nऑनर ९ एन हा फोन तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पहिल्या प्रकारचा सर्वात स्वस्तातील म्हणजेच ३ जीबी रॅम/ ३२ जीबी इंटर्नल मेमरी असणारा दुसरा ४ जीबी रॅम/ ६४ जीबी इंटर्नल मेमरी आणि तिसरा सर्वात महाग असणार हा फोन ४ जीबी रॅम/ १२८ जीबी इंटर्नल मेमरी या प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.\nमिडनाईट ब्लॅक, लॅव्हेंडर पर्पल, सफायर ब्लू आणि रॉबिन एग ब्लू या चार रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल.\n५.८४ इंच फूल एचडी स्क्रीन\nमोबाईल ३ जीबी, ४ जीबी रॅमच्या तीन पर्यायांमध्ये उपलब्ध असून इंटर्नल स्टोअरेजच्या दृष्टीनेही ३२ जीबी, ६४ जीबी आणि १२८ जीबी पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.\nमेमरी कार्डच्या सहाय्याने फोनची मेमरी २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.\nफोनमध्ये १३ आणि २ मेगापिक्सलचे दोन रेअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसहीत देण्यात आले आहेत.\nया दोन्ही रेअर कॅमेरांना Bokeh इफेक्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पीडीएएफसारखे फिचर्सही कॅमेरात देण्यात आले आहेत.\nसेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रण्ट कॅमेरा देण्यात आला आहे\nफोनच्या समोरच्या भागावर फिंगरप्रिंट सेंसरचे विशेष बटण देण्यात आले आहे.\nमोबाईलमध्ये कंपनीने किरीन ६५९ हा चीपसेट दिला आहे.\nया फोनमध्ये फेस अनलॉकचे फिचरही देण्यात आले आहे.\nनोटिफिकेशन प्रायव्हसी हे अनोखे फिचरही या फोनमध्ये देण्यात आले आहे. या फिचरमुळे केवळ फोनच्या मालकालाच फोनचे नोटिफिकेशन दिसू शकतील.\n३ जीबी रॅम/ ३२ जीबी इंटर्नल मेमरी – ११ हजार ९९९ रुपये\n४ जीबी रॅम/ ६४ जीबी इंटर्नल मेमरी – १३ हजार ९९९ रुपये\n४ जीबी रॅम/ १२८ जीबी इंटर्नल मेमरी – १७ हजार ९९९ रुपये\nसहानुभूतीपूर्ण वर्तनाने नैराश्यात घट\nगणपती मंडपाला लागूनच मोहरमनिमित्त मुस्लिम बांधवांनी केली पिण्याच्या पाण्याची सोय\n तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसाने लावली जीवाची बाजी\nVIDEO: तीन पिशव्या झाडण्यासाठी ३२ वेळा झाडू फिरवणारे मोदी झाले ट्रोल\nअफगाणिस्तान आणि इराकनंतर दहशतवादाची सर्वाधिक झळ भारताला\nहॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/07/blog-post_28.html", "date_download": "2018-09-22T03:00:04Z", "digest": "sha1:2CF7IIDVFXIFK6LVAPD6AHEIYWNB55IT", "length": 7690, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: गावदेव", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nहातात हळदी कुंकवाच ताट घेवून गावच्या मारुतीच्या देवळा पुढच्या पायऱ्यावर गावची पाटलीन मोठयाने ओरडली, \"आरं भाड्यानो वाजवा की अजुन जोरात\" तसा बाहेरच्या उन्हात वाजंत्र्यानी रिकामी पोटं आत बाहेर करीत अजून जोर लावला अन नवरदेवाच्या आईला चार बाईकानी आडवी पाडून लोटंगणासाठी देवळा भोवती गोल गोल फिरवायला सुरवात केली. भर उन्हातान्हात देवळा भोवतीच्या तापलेल्या फरशीवर देहाला लोटांगण घेताना बसणारे चटके विसरून ती हात जोडून मुलाच्या सुखासाठी काय मागत असावी\n...लोटांगणाच्या पुढे पुढे चालणाऱ्या नवरदेवाची नजर मात्र गावच्या वेशीतून आत आलेल्या वऱ्हाडातील फुलांनी सजवलेल्या, पुढच्या गाडीतील पहिल्या सीटवर नटून बसलेल्या नवरीकडे लागलीय. कदाचित हीच सुरवात तर नसावी ना मागे वेदना सोसणाऱ्या आईला ह्र्दयाच्या खालच्या कप्प्यात ढकलण्याची...\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:50 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mumbaiganitmandal.com/index.php?option=com_content&view=article&id=71&Itemid=70&lang=mr", "date_download": "2018-09-22T04:12:02Z", "digest": "sha1:6XZTVAZLYY4SD4Z3V6SU5W3QPAFA5OMJ", "length": 3329, "nlines": 54, "source_domain": "mumbaiganitmandal.com", "title": "पुस्तक सूचि", "raw_content": "\nवर्ष पक्षेचा प्रकार इयत्ता पेपराचे नाव\n२०१५ एनइसीएम ५ वी गउसंस्प स्पर्धा एनइसीएम २०१५\n८ वी गउसंस्प स्पर्धा एनइसीएम २०१५\n२०१४ एनइसीएम ५ वी गउसंस्प स्पर्धा एनइसीएम २०१४\nसंबोध ५ वी गणित संबोध परीक्षा - ऑगस्ट २०१४\n८ वी गणित संबोध परीक्षा - ऑगस्ट २०१४\n८ वी गणित संबोध परीक्षा - डिसेंबर २०१४\nगणित पशनमंजुषा ६ व ७ वी गणित पशनमंजुषा स्पर्धा २०१४\n८ व ९ वी गणित पशनमंजुषा स्पर्धा २०१४\nएनइसीएम ५ वी गउसंस्प स्पर्धा एनइसीएम २०१४ (पायरी २)\n८ वी गउसंस्प स्पर्धा एनइसीएम २०१४ (पायरी २)\n२०१३ एनइसीएम ५ वी गउसंस्प स्पर्धा एनइसीएम २०१३ (पायरी २)\n८ वी गउसंस्प स्पर्धा एनइसीएम २०१३ (पायरी २)\nसंबोध ५ वी गणित संबोध परीक्षा २०१३\n८ वी गणित संबोध परीक्षा २०१३\nगणित पशनमंजुषा ६ व ७ वी गणित पशनमंजुषा स्पर्धा २०१३\n८ व ९ वी गणित पशनमंजुषा स्पर्धा २०१३\nएनइसीएम ५ वी गणित उत्कृष्टता संगोपन स्पर्धा (पायरी १)\n८ वी गणित उत्कृष्टता संगोपन स्पर्धा (पायरी १)\n२०१२ एनइसीएम ५ वी गउसंस्प स्पर्धा एनइसीएम २०१२(पायरी १)\n८ वी गउसंस्प स्पर्धा एनइसीएम २०१२(पायरी १)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2251", "date_download": "2018-09-22T03:28:13Z", "digest": "sha1:GQKAPHIYZLJVHOFPJGJFQ6MKNHYYTECR", "length": 41184, "nlines": 130, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nमिझोरम मधील ऐझवाल येथे ट्युरिअल जलविद्युत प्रकल्प लोकार्पण सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण\nपंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मला पहिल्यांदाच मिझोरमला येण्याची संधी मिळाली आहे. ईशान्येकडील राज्य, आठ बहिणी ज्यांना आपण ‘ऐट सिस्टर्स’ म्हणून ओळखतो, यातील हेच एक राज्य राहिले होते जिथे मी पंतप्रधान म्हणून अजून पर्यंत येऊ शकलो नव्हतो. यासाठी मी आधी तुमच्या सर्वांची माफी मागतो. पंतप्रधान होण्याआधी मी मिझोरमला नेहमी यायचो. इथल्या शांत सुंदर वातावरणाशी मी चांगलाच परिचित आहे. इथल्या मनमिळावू लोकांसोबत मी बराच चांगला काळ व्यतित केला आहे. आज त्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होणे हे तर खूपच स्वाभाविक आहे.\nसर्वात आधी मी मिझोरमच्या नागरिकांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.\nयेणारे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद आणि भरभराट घेऊन येवो.\nमी थोड्यावेळापूर्वी ऐझवालला आलो आणि मला मिझोरमच्या मोहक सौंदर्याची अनुभुती आली. ‘डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांची भूमी’\nइथल्या लोकांचे आदरातिथ्य खूपच छान आहे.\nभारतातील सर्वाधिक साक्षर राज्य.\nअटलजींच्या कार्यकाळात ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी खूप प्रयत्न करण्यात आले होते. प्रादेशिक असमानतेचे समूळ उच्चाटन करणे हे आर्थिक सुधारणांचे एक महत्वपुर्ण उद्दिष्ट आहे, असे अटलजी नेहमी सांगायचे. या दिशेने त्यांनी अनेक प्रयत्न देखील केले होते.\n2014 मध्ये आमचे सरकार आल्यानंतर आम्ही पुन्हा या प्रदेशाच्या विकासासाठी योजना आणि निर्णय घेतले आहेत. दर 15 दिवसांनी कोणत्याही एका केंद्रीय मंत्र्याने ईशान्येकडील राज्यांचा दौरा केला पाहिजे हा मी एक नियमच तयार केला होता. सकाळी आले, कोणत्यातरी कार्यक्रमात सहभागी झाले आणि संध्याकाळी परत गेले असे न होता, मंत्रिमंडळातील माझ्या सहकाऱ्यांनी इथे येऊन तुमच्यामध्ये मिसळून तुमच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार आपल्या संबंधित मंत्रालयात योजना तयार कराव्यात अशी माझी इच्छा आहे.\nमित्रांनो, मागील 3 वर्षांत माझ्या सहकारी मंत्र्यांचे ईशान्य भारतात 150 हुन अधिक दौरे झाले आहेत अशी माहिती मला मिळाली. तुमच्या अडचणी, तुमच्या गरजा सांगायला तुम्हाला दिल्लीला संदेश पाठवायची गरज पडू नये तर दिल्ली स्वतःहून तुमच्याकडे यावी हा दृष्टिकोन ठेवून आम्ही काम करत आहोत.\nया योजनेला आम्ही नाव दिले आहे Ministry of DoNER At Your Door step. केंद्रीय मंत्र्यां व्यतिरिक्त ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचे सचिव देखील अधिकाऱ्यांसोबत प्रत्येक महिन्याला ईशान्येकडील कोणत्यातरी एका राज्यात शिबिराचे आयोजन करतात. सरकारच्या याच सर्व प्रयत्नांमुळे ईशान्येकडील योजनांना चालना मिळाली आहे. वर्षानुवर्षांपासून रखडलेले प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहेत.\nईशान्येकडील आठही राज्यांचा समावेश असलेल्या स्वयं सहायता गटांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनाला मी आताच ओझरती भेट दिली. स्वयं सहायता गटातील सदस्यांची प्रतिभा आणि क्षमतेबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले. याच क्षमतेचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. दिनदयाळ अंत्योदय योजनेतील हे एक महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे.\nईशान्य राज्य विकास वित्तीय महामंडळाद्वारे देण्यात येणाऱ्या कर्जाचा लाभ देखील या स्वयं सहायता गटांना घेता येईल.\nईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने ईशान्य हस्तकला आणि हातमाग विकास महामंडळाच्या तसेच ईशान्य कृषी विपणन महामंडळाच्या उपक्रमांना देखील पाठींबा द्यावा असे निर्देश मी दिले आहेत.\nसार्वजनिक क्षेत्रातील या सर्व संस्था कलाकार, विणकर आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, बाजारपेठ मिळवून देणे आणि अन्न प्रक्रियेमध्ये मदत करत आहेत.\nCSIR, ICAR आणि आयआयटीसारख्या संस्थानी विकसित केलेली तंत्रज्ञान आणि उत्पादने ईशान्येकडील राज्यांचा विचार करुन तयार करावी जेणे करुन त्या वस्तूंचा वापर या प्रदेशातील लोकं सहजतेने करु शकतील आणि त्यांच्या स्थानिक उत्पादनांचे मूल्य वर्धित करू शकतील.\nमित्रांनो, आज आपण मिझोरमच्या इतिहासातील एका सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इथे एकत्रित आलो आहोत.\n60 मेगावट क्षमतेच्या ट्युरिअल जलविद्युत प्रकल्प, हा 13 वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेला ईशान्य भारतातील कोपीली टप्पा- 2 जलविद्युत प्रकल्पानंतर आज लोकार्पण करण्यात आला.\nट्युरिअल हा मिझोरम मधील पहिला केंद्रीय क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्प आहे जो यशस्वीरित्या कार्यान्वित झाला आहे. हा राज्यातील पहिलाच सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पातून दरवर्षी 251 मिलियन युनिट विदुयत ऊर्जेची निर्मिती होणार असून यामुळे राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळेल.\nहा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सिक्कीम आणि त्रिपुरा नंतर मिझोरम हा अतिरिक्त उर्जा निर्मिती करणारा ईशान्य भारतातील तिसरे राज्य बनले आहे.\n1998 साली पंतप्रधान वाजपेयी यांनी या प्रकल्पाची घोषणा करून मंजुरी दिली, परंतु त्याला विलंब झाला.\nह्या प्रकल्पाची अंमलबजावणी हेच प्रतिबिंबित करते की, जे प्रकल्प अजून पूर्ण झाले नाहीत ते पूर्ण करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध असून ईशान्य भारतात विकासाचे एक नवीन पर्व सुरु करत आहे.\nवीज निर्मितीव्यतिरिक्त, जलाशय पाणी डिजीटली शोधण्यासाठी देखील नवीन मार्ग खुले होतील. यामुळे दुर्गम गावांशी सहज संपर्क होईल. 45 चौरस कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेल्या मोठ्या जलाशयाचा मत्स्यव्यवसाय विकासासाठी देखील वापर होऊ शकतो.\nहा प्रकल्प पर्यावरण पर्यटनाला चालना देईल आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी एक स्रोत देईल. राज्यात 2100 मेगावॅट्सची जलविद्युत क्षमता आहे, ज्यापैकी आतापर्यंत काही अपूर्णांक क्षमताच आपण वापरली आहे, अशी माहिती मला देण्यात आली आहे.\nमिझोरम ऊर्जा निर्यातदार का होऊ शकत नाही याचे एकही कारण मला दिसत नाही. ईशान्येकडील राज्यांनी केवळ अतिरिक्त वीज निर्मिती करावी हे आमचे उद्दीष्ट नसून, अत्याधुनिक पारेषण प्रणाली विकसित करण्याचे आमचे ध्येय आहे. ज्यामुळे देशाच्या अन्य भागात जिथे उर्जेचा तुटवडा आहे तिथे ही उर्जा पुरवली जाईल.\nईशान्येकडील राज्यांमध्ये वीज प्रेषण यंत्रणेतील सर्वसमावेशक सुधारणा करण्याकरिता सरकार 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे.\nमित्रांनो, स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरदेखील आपल्या देशात अशी 4 कोटी कुटुंबे आहेत ज्यांच्या घरात अद्याप वीज जोडणी नाही. तुम्ही विचार करू शकता कशाप्रकारे त्यांना 18व्या शतकातील जीवन जगावे लागत आहे. मिझोरममध्ये हजारो घरं आहेत जी अद्यापही अंधारात आहेत. या घरांमध्ये वीज वितरीत करण्यासाठी, सरकारने नुकतीच ‘प्रधानमंत्री सहज बिजली-हर घर’ म्हणजेच ‘सौभाग्य’ योजना सुरु केली आहे. लवकरात लवकर देशातील प्रत्येक घरात वीज जोडणी देणे हे आमचे उदिष्ट आहे.\nया योजनेसाठी अंदाजे 16 हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. या योजने अंतर्गत वीज जोडणी देणाऱ्या गरीब कुटुंबांकडून सरकार कोणतेही जोडणी शुल्क आकारणार नाही. गरीबांच्या आयुष्यात उजेड येवून त्यांचे आयुष्य प्रकाशमान व्हावे अशी आमची इच्छा आहे.\nमित्रांनो, देशातील उर्वरीत भागाशी तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की, ईशान्य भारतात नव्या उद्योजकांच्या संख्येत जास्त वाढ झालेली दिसून येत नाही. याचे मुख्य कारण असे होते की तरुणांना त्यांचे व्यवसाय सुरु करण्यासाठी पुरेसा पैसा मिळत नव्हता. तरुणांची ही गरज लक्षात घेऊन, सरकारने प्रधानमंत्री मृदा योजना, स्टार्ट अप इंडिया योजना, स्टँड अप इंडिया सारख्या योजना सुरु केल्या आहेत. ईशान्य भारतवार विशेष लक्ष केंद्रित करून, डोनर मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा उद्यम भांडवल निधी उभारला आहे. मिझोरमच्या युवकांनी केंद्र सरकारच्या या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असा मी आग्रह करतो. येथील तरुण स्टार्ट अपच्या जगतात आपला ठसा उमटवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. भारत सरकार अशा युवकांना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे.\nआम्ही भारतातील तरुणांचे कौशल्य आणि क्षमतांवर सट्टा लावत आहोत. ‘उद्योगाच्या माध्यमातून सक्षमीकरण’ यावर आमचा विश्वास आहे. ज्यामुळे नाविन्य आणि उद्योगासाठी योग्य व्यवस्था तयार होऊन जेणेकरून आपली भूमी मानवतेत परिवर्तन घडवून आणणाऱ्या पुढील मोठ्या संकल्पनांचे माहेर घर बनेल.\n2022 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होतील, पुढील पाच वर्ष सर्व क्षेत्रांत विकास करण्यासाठी, आपल्या यशाच्या योजना तयार करण्याच्या संधी उपलब्ध करुन देईल.\n2022 पर्यंत नव भारताची निर्मिती करण्यासाठी आपल्याला आर्थिक विकासासह, विकासाचे फळ सर्वांना मिळेल हे दुहेरी उद्दिष्ट समोर ठेवून त्या दिशेने काम करायचे आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हे उदिष्ट समोर ठेवून, कोणतीही जात, लिंग, धर्म, वर्ग यासगळ्या बाबी बाजूला सारून नवीन समृद्धीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक भारतीयाला समान संधी मिळणे गरजेचे आहे.\nमाझे सरकार स्पर्धात्मक आणि सहकारी संघटनेवर विश्वास ठेवते, जिथे राज्यांमध्ये निकोप स्पर्धा असते. मला खात्री आहे की राज्ये ही बदलाचे मुख्य चालक आहेत.\nराज्यांमध्ये निकोप स्पर्धा वाढवण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवले आहेत. मुख्य मंत्र्यांच्या एका समितीने केंद्रीय प्रायोजक योजना, तर्कसंगत करण्याची शिफारस केली होती. आम्ही त्या शिफारसी स्वीकारल्या.\nआथिर्क अडचणी असूनही, ईशान्येकडील राज्यांसाठी केंद्रांच्या प्रायोजित योजनांची अंमलबजावणी 90-10 या प्रमाणत केली जाते. इतर योजनांसाठी हे प्रमाण 80-20 इतके आहे.\nमित्रांनो, जेव्हा विकासाचे फळ सर्वांपर्यंत पोहोचेल तेव्हाच नव भारताचे उद्दिष्ट साध्य होईल.\nविविध सामाजिक सूचकांवर मूल्यांकन केल्यानंतर जवळपास 115 मागासलेले जिल्हे समोर आले आहेत केंद्र सरकारला या सर्व जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. यामुळे मिझोरमसह ईशान्येकडील राज्यांतील मागास जिल्ह्यांना याचा लाभ होईल.\nकालच आम्ही एका नवीन केंद्रीय क्षेत्रीय योजनेला मंजुरी दिली. ईशान्य विशेष पायाभूत सुविधा विकास योजना...ही योजना दोन क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करेल.\nएक क्षेत्र हे पाणीपुरवठा, वीज जोडणी आणि विशेषत: पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रकल्पांशी संबंधित भौतिक पायाभूत संरचना आहे.\nदुसरे म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक विकासाचे क्षेत्र. राज्य सरकारशी निगडीत सल्लामसलत केल्यानंतर ही नवी योजना तयार करण्यात आली आहे. तथापि, नियमितता सुनिश्चित करण्यासाठी, एनएलसीपीआर अंतर्गत सर्व चालू प्रकल्पांना मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्यासाठी निधी पुरविला जाईल.\nनवीन योजना 100 टक्के केंद्र पुरस्कृत असेल, जिथे 10 टक्के योगदान राज्य सरकारांकडून घेतले जाईल.\nकेंद्र सरकार पुढील तीन वर्षांमध्ये ईशान्येकडील राज्यांकरिता 5300 कोटी रुपयांची मदत करणार आहे.\nकनेक्टीव्हीटीचा अभाव हा ईशान्येकडील प्रदेशाच्या विकासातील खूप मोठा अडथळा आहे. या प्रदेशात पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून वाहतुकीच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.\nकेंद्र सरकारने मागील 3 वर्षात 32000 कोटींची गुंतवणूक असलेल्या 3800 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी दिली असून, यातील अंदाजे 1200 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.\nकेंद्र सरकार ईशान्य भारतात विशेष प्रवेगक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत, आणखी 60000 कोटी रुपयांची आणि पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये ईशान्येकडील प्रदेशात रस्ते आणि महामार्गांचे जाळे तयार करण्यासाठी भरतमाला प्रकल्पाअंतर्गत 30000 कोटींची गुंतवणूक करत आहे. ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्या रेल्वे नकाशावर आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.\nकेंद्र सरकार 47000 कोटी रुपये खर्च करून 1385 किलोमीटर लांबीच्या 15 नवीन रेल्वे मार्गांची अंमलबजावणी करत आहे.\nमिझोरममधील भैराबीला आसाममधील सिलचरला जोडल्यानंतर या रेल्वेमार्गाच्या उद्‌घाटना सोबतच गेल्यावर्षी रेल्वे मिझोरमला पोहोचली.\nऐझवालला रेल्वे मार्गाने जोडले जाण्यासाठी 2014 मध्ये मी नवीन रेल्वे मार्गाची पायाभरणी केली होती.\nराज्य सरकारच्या पाठिंब्यामुळे आम्ही ऐझवाल या राजधानीला ब्रॉडगेज रेल्वे मार्गाने जोडले.\nकेंद्र सरकार पूर्व कृती धोरणाचे काटेकोरपणे पालन करत आहे. उत्तर पूर्व आशियाशी संबंध प्रस्थापित करण्याची मोठी संधी मिझोरमकडे आहे. म्यानमार आणि बांगलादेशसोबत व्यापारासाठीचे हे एक महत्वपूर्ण केंद्र म्हणून उदयाला येऊ शकते.\nविविध द्विपक्षीय प्रकल्प पूर्ण होण्याच्या विविध टप्प्यांवर आहेत. कलादन बहूआयामी परिवहन वाहतूक प्रकल्प, रिह-तेडीम रस्ते प्रकल्प आणि सीमा हाट या महत्वपूर्ण उपक्रमांचा यात समावेश आहे.\nईशान्येकडील प्रदेशाच्या आर्थिक वृद्धित आणि विकासात याचे खूप मोठे योगदान असेल.\nमित्रांनो, मिझोरम मधील साक्षरतेचे उच्च प्रमाण, नैसर्गिक सौंदर्य आणि इंग्रजी बोलणारा मोठा वर्ग यासर्व गोष्टी या राज्याला एक उत्तम पर्यटन केंद्र म्हणून विकसित करायला पूरक आहेत.\nसाहसी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, पर्यावरण पूरक, वन्य आणि समाज आधारित ग्रामीण पर्यटनाच्या अमाप संधी या राज्यात आहेत. या क्षेत्रात जर पर्यटनाचा योग्य विकास झाला तर राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे पर्यटन हे एक नवीन क्षेत्र म्हणून उदयाला येईल. राज्यात पर्यावरण आधारित पर्यटन आणि साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मागील 2 वर्षात केंद्र सरकारने 194 कोटी रुपयांच्या 2 पर्यटन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने आधीच मिझोरम सरकारला 115 कोटी रुपये जारी केले आहेत.\nपर्यटकांना आकर्षित करण्याचा उद्देशाने मिझोरम मध्ये विविध वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांची देखरेख करण्यासाठी राज्य सरकारला सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. मिझोरमला भारतातील सर्वोत्तम पर्यटन केंद्रांपैकी एक केंद्र बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करू या.\nमित्रांनो, आपल्या देशातील हा भाग अगदी सहज स्वतःला कार्बन विरोधी प्रदेश म्हणून घोषित करू शकतो. आपला मित्र भूतानने हे शक्य केले आहे. राज्य सरकारांनी प्रयत्न केले तर ईशान्य भारतातील 8 राज्य कार्बन विरोधी राज्य होऊ शकतात. जगाच्या नकाशावर देशातील हा प्रदेश कार्बन विरोधी राज्ये म्हणून स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण करू शकतील. ज्याप्रकारे सिक्कीमने स्वतःला 100 टक्के सेंद्रिय राज्य म्हणून जाहीर केले आहे तसेच ईशान्येकडील इतर राज्ये देखील यादिशेने अधिक प्रयत्न करू शकतील.\nसेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पारंपरिक कृषी विकास योजना सुरू केली आहे.\nयाअंतर्गत, सरकार देशभरात 10 हजारहून अधिक सेंद्रिय गट तयार करत आहे. ईशान्यमध्ये देखील 100 शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्यात आल्या आहेत. यात 50 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. इथले शेतकरी त्यांची सेंद्रिय उत्पादने दिल्लीमध्ये विकू शकतील याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.\nमित्रांनो, 2022 मध्ये आपला देश स्वातंत्र्याची 75 वी साजरी करणार आहे. 2022 पर्यंत स्वतःला 100 टक्के सेंद्रिय आणि कार्बन विरोधी राज्य म्हणून विकसित करण्याचा संकल्प मिझोरम करू शकतो. मी मिझोरमच्या लोकांना हे सांगू इच्छितो की या संकल्प सिद्धी मध्ये केंद्र सरकार तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल. आम्ही तुमच्या छोट्या छोट्या समस्या समजून घेऊन त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. मी तुम्हाला बांबूचे उदाहरण देऊ इच्छितो.\nबांबू हा ईशान्येकडील लाखो लोकांच्या उपजीविकेचे एक महत्वपूर्ण साधन आहे परंतु यावर मोठे निर्बंध होते. तुम्ही तुमच्या शेतातील बांबू परखण्याशिवाय विकू शकत नव्हता किंवा त्याची वाहतूक करू शकत नव्हता. हे सर्व कष्ट दूर करण्याचा उद्देशाने आमच्या सरकारने या संदर्भातील नियमावलीत बदल केले. शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतात बांबूचे उत्पादन घेण्यासाठी तसेच बांबूच्या उत्पादनांच्या वाहतुकीसाठी आणि विक्रीसाठी कोणत्याही परवानगी आणि परवान्याची गरज नाही. लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हायला मदत होईल.\nमी मिझोरमला आलो आहे आणि फुटबॉल विषयी काहीच बोलणार नाही हे तर शक्य नाही. इथला प्रसिद्ध फुटबॉलपटू जे जे ललपेखलूए यांनी सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.\nमिझोरममध्ये प्रत्येक घरात फुटबॉल खेळले जाते. फिफाचा प्रायोगिक प्रकल्प आणि ऐझवाल फुटबॉल क्लब स्थानिक खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देत आहे.\n2014 मध्ये मिझोरमने जेव्हा पहिल्यांदा संतोष चषक जिंकला होता तेव्हा संपुर्ण देशाने त्यांचे कौतुक केले होते. क्रीडा जगतातील मिझोरमच्या लोकांच्या कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. फुटबॉल ही एक अशी सौम्य शक्ती आहे जिच्या जोरावर मिझोरम संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण करू शकतो.\nफुटबॉलमुळे मिझोरमला जागतिक ओळख मिळू शकते. मिझोरम मध्ये अजून अनेक प्रसिद्ध खेळाडू होऊन गेले आहेत ज्यांनी मिझोरमला आणि देशाला प्रसिद्धी मिळवून दिली आहे. यामध्ये ऑलम्पिक तिरंदाज सी. लालरेमसंगा, मुष्टियोद्धा जेनी लालरेमलिणी, भारोत्तलनपटू लालछहिमी आणि हॉकीपटू लालरुतफेली यांचा समावेश आहे.\nमला विश्वास आहे की भविष्यात देखील मिझोरम मधून असेच खेळाडू येतील जे जागतिक स्तरावरील कामगिरी करतील.\nमित्रांनो, जगात असे अनेक देश आहेत ज्यांची अर्थव्यवस्था ही केवळ खेळावर निर्भर आहे. वेगवेगळ्या खेळांसाठी आवश्यक वातावरण तयार करून जगभरातील लोकांना आकर्षित करत आहेत. ईशान्य भारतात खेळाच्या अमाप शक्यता लक्षात घेऊनच केंद्र सरकार इंफाल मध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार आहे.\nक्रीडा विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर इथल्या युवकांना खेळ आणि त्याच्याशी निगडित सर्व प्रशिक्षण सहज उपलब्ध होईल. आम्ही तर इतकी तयारी केली आहे की, विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर त्यांचे कॅम्पस भारतातच नाही तर जगभरातील देशांमध्ये सुरू करावे जेणेकरून इथले खेळाडू दुसऱ्या देशांमध्ये जाऊन खेळाशी निगडित प्रशिक्षण घेऊ शकतील.\nऐझवालमध्ये मला उत्सवाचा रंग दिसतं आहे,सर्वांनी नाताळची जय्यत तयारी केलेली दिसत आहे.मी पुन्हा एकदा मिझोरमच्या नागरिकांना नाताळच्या शुभेच्छा देतो.\nइन वाया छूंगा क-लौम ए मंगछा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/health-and-lifestyle/yoga-day/2", "date_download": "2018-09-22T02:53:05Z", "digest": "sha1:TYOSMRDFK3AZNXL74YMXHSOAAPSPBLF3", "length": 31118, "nlines": 224, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi News, News in marathi, Marathi latest news paper, मराठी बातम्या - Divya Marathi", "raw_content": "\nतरुणींना का आवडतात दाढी असलेले तरुण, अवश्य वाचा ही 6 कारण\nजर तुम्हाला तरुणींना आकर्षित करायचं असेल तर चुकूनही शेविंग करू नका. नुकताच तरुणांच्या बाबतीत करण्यात आलेल्या एका शोधात मोठा खुलासा करण्यात आला आहे. तरुणींना आपल्या वयापेक्षा मोठे तरुण पसंत पडतात. खासकरुन असे तरुण, ज्यांची दाढी वाढलेली असते. तरुणींना असे तरुण चार्मिंग आणि सेक्सी दिसतात. याच कारणामुळे मुलांमध्ये दाढी ठेवण्याची क्रेज वाढलेली दिसत आहे. चला तर मग पाहुया दाढी असणारे तरुण मुलींना आवडण्यामागील काही खास कारणे... पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, ती 6 कारणे...\nमुलींना करायचे आहे इंप्रेस, तर मुलांनी अवश्‍य जाणुन घ्‍याव्‍यात या 9 गोष्‍टी\nआज आम्ही फॅशन आणि स्टाइल संबंधीत अशा काही गोष्टींविषयी सांगत आहोत. ज्या मुलींना आवडतात. मुलांना या स्टाइलमध्ये पाहून त्या इंम्प्रेस होतात. जर तुम्ही आपल्या ड्रेसिंगवर लक्ष देत असाल तर बदल करण्याची गरज आहे. अवश्य ट्राय करा या टिप्स... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशा 9 टिप्स, ज्यामुळे मुली सहज होतील इप्रेंस...\nतेजपत्त्याला इंग्रजी शब्द काय जाणुन घ्या अशा 15 मसाल्यांचे English नाव...\nकिचनमध्ये मसाल्यांचा वापर तर आपण रोज करतो, परंतु आपल्याला जि-याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात किंवा तेजपत्त्याला काय म्हणतात हे माहिती असते का तर अनेकांना हे माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत 15 मसाल्यांचे इंग्रजी नाव... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, ओवा, जीरा, दालचिनी सारख्या मसाल्यांचे इंग्रची नाव... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर...\nGardening Tips : घरीच पिकवू शकता टोमॅटो, जाणुन घ्या प्रोसेस...\nघरीच भाज्या पिकवण्याचा शौक असेल तर त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. खास करुन टोमॅटोच्या रोपाची काळजी घ्यावी लागते. अन्यथा ते ग्रोथ करु शकत नाही. चांगल्या ग्रोथसाठी मार्केटमध्ये मिळणा-या केमिकल्सचा वापर करणे गरजेचे नाही. घरातच काही चांगले ऑप्शंस आहेत आणि त्यामधील एक ऑप्शन म्हणजे अंड्याचे साल. हे टोमॅटोसाठी खुप फायदेशीर आहे. तुम्हाला सांगत आहोत याव्यतिरिक्त टोमॅटोची देखरेख कशी करावी... मातीमध्ये अंड्याचे टरफल टाकल्याने रोपटे चांगले वाढेल. अशाच टिप्स वाचा पुढील स्लाईडवर... (Pls...\nलग्नापुर्वी प्रत्येक मुलीला मुलाविषयी माहिती असाव्यात या 9 गोष्टी...\nअनेक नाते कम्यूनिकेशन इश्यूजमुळे दूरावतात. अनेक वेळा बार थिंकिंग, नेचर आणि बिहेवियर इतके विरुध्द असते की, नाते जास्त दिवस टिकू शकत नाही. अनेक वेळा कपल नाते जोडण्यापुर्वी जास्त टाइम घेत नाहीत. यामुळे नाते तुटतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगत आहोत. ज्या तुम्ही नाते जोडण्यापुर्वी जाणुन घ्याव्यात. यामुळे तुम्ही मुलाला समजू शकता, यामुळे नाते जास्त दिवस टिकून राहू शकते. प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाची असते रिस्पेक्ट कोणत्याही नात्यात लव्ह गरजेचे असतेच, यासोबतच रिस्पेक्टही...\nदीपिका रोज ब्रेकफास्टमध्ये खाते 2 अंडी, वाचा तिच्या सौंदर्याचे रहस्य...\nबॉलीवुड अॅक्ट्रेस दीपिका पादुकोण 32 वर्षांची झाली आहे. 5 जानेवारी, 1986 मध्ये तिचा जन्म झाला. आज घडीला ती बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. यामागे तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी ती नेमका काय आहार घेते. तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत. हे आज आपण जाणुन घेऊयात. दीपिका पादुकोण प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटने भरपूर डायट घेणे पसंत करते. ती डिनरमध्ये भात आणि नॉनव्हेज अवॉइड करते. असे अनेक पदार्थ आहेत जे तिच्या डेली...\nअसे जुगाड करुन मारु शकता घरातील सर्व डास, फक्त करा हे काम...\nडास दूर करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे प्रोडक्ट आणि डिव्हाइस उपलब्ध आहेत. यामध्ये मॉस्किटो कॉइल, बॉडीवर लावता येणारे ऑडोमॉस यांचा समावेश आहे. तर ऑलआउट किंवा मोर्टीनसारखे डिव्हाइसही उपलब्ध आहेत. परंतू आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त एक ट्रिक सांगणार आहोत. हे जुगाड करुन तुम्ही घरातील डास दूर करु शकता. टाकाऊ वस्तूंचा वापर करुन तुम्ही हे जुगाड करु शकता. कोल्डड्रिंकच्या बॉटलचे जुगाड कोल्डड्रिंकच्या वापरलेल्या बॉटलने तुम्ही मॉस्किटो ट्रॅप बनवू शकता. या ट्रॅपची एक खास गोष्ट...\nमुलांनी नेहमी मुलींच्या डाव्या बाजूला का चालावे जाणुन घ्या 9 कॉमन एटिकेट्स\nएटिकेट्सचे बेसिक रुल खुप सोपे आहेत. प्रत्येक व्यक्ती हे फॉलो करु शकतो. हे एटिकेट्स तुमची बोलण्याची पध्दत, कर्टसी, इमोशंन्स कंट्रोल करण्याशी संबंधीत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एटिकेट्सविषयी सांगणार आहोत. हे रुल्स कुठे लिहिलेले नाहीत परंतू तुमची लाइफ सिम्पल आणि सोपी बनवतील. Smile करत राहा तुमचा दिवस वाईट गेला असला तरीही दूस-यांना त्रास होईल असे वागू नका. कारण तुमचा दिवस खराब गेला आहे हे समोरच्या व्यक्तीला माहिती नसते. तुमच्या चेह-यावर स्माइल ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे समोरच्या...\nमुठभर मोहरीचा उपाय दूर करेल तुमचे कर्ज, जीवनभर भर नाही राहनार ही समस्या\nमनुष्याच्या जीवनामध्ये सुख- दु:ख हे चालूच असते. मात्र यामध्ये एक मोठी समस्या म्हणजे कर्ज आहे. आज आपण जाणुन घेऊया कर्ज दूर करण्याचे काही सोपे उपाय...\nकपडे होतील चुटकीसरशी प्रेस, वाचा या Simple टिप्स...\nकपडे धुतल्यानंतर ते प्रेस करणे खुप मोठे काम असते. अनेक लोक कपडे प्रेस करण्यासाठी बाहेर देतात. परंतु कपडे बाहेर प्रेससाठी देण्यात अनेक अडचणी असतात. ते कपडे आपल्याला वेळेत मिळत नाही. यामुळे कपडे स्वतः प्रेस करणे खुप चांगले असते. जर तुम्ही तुमचे कपडे घरीच प्रेस करत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहेत. या टिप्सचा वापर करुन तुम्ही खुप कमी वेळेत आणि कमी मेहनतीत कपडे प्रेस करु शकता. कपडे प्रेस करण्याच्या सोप्या टिप्स जाणुन घ्यायच्या असल्यास पुढील स्लाईडवर क्लिक करा......\nशूज घालण्याचेसुध्दा असतात rules, मुलांनी ठेवावे या गोष्टींकडे लक्ष...\nMen Fashion मध्ये बुटांचे कलेक्शन एक महत्त्वाची भूमिका निभावते. शूज आउटफिटचा एक महत्त्वाचा फाग असतो. यामुळे योग्य प्रकारे शूज घालणे खुप आवश्यक असते. शूज घालताना तुम्ही या चुका कधीच करु नका. चुका जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nआपल्‍या बाळासाठी सर्वोत्‍कृष्‍ट तेल कसे निवडाल, जाणुन घ्‍या\nफार कमी जणांना माहिती असते की, लहान मुलांची त्वचा प्रौढांपैक्षा 20 ते 30 टक्क्याने पातळ असते. अशात बाळासाठी योग्य तेल निवडणे फार महत्त्वाचे असते. भारतात मालिश किंवा मसाज ही एक लोकप्रिय पद्धत आहे. मालिशमुळे मुलांचे स्नायू मजबूत होतात आणि ते हेल्दी बनतात. यामुळे डॉक्टरही रोज हलक्या हाताने बाळाला मालिश करण्याचा सल्ला देतात. मात्र मातांनी आपल्या बाळाला मालिश करण्यापूर्वी योग्य ते तेल निवडले आहे की नाही, याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. बालरोगतज्ञ डॉ. सोमू शिवबालन नेहमी अनअडल्टरेटेड...\nउंदीर न मारता पकडण्याच्या सर्वात Simple टिप्स, घ्या जाणुन...\nघरात उंदीर झाले आहेत आणि यामुळे खुप त्रास होतोय तर याचे काही तरी करावेच लागेल. यासाठी तुम्हाला विषारी औषधांची गरज नाही.अशा विषारी औषधींचा वापर न करता तुम्ही त्यांना जिवंत पकडू शकता. तुम्ही घरीच माउस ट्रॅप म्हणजेच उंदीर पकडण्याचा पिंजरा बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त पाण्याची एक रिकामी बॉटल घ्यावी लागेल. पाहूया काय आहेत या सोप्या टिप्स... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कसे तयार करावा उंदीर पकडण्याचा पिंजरा...\nवाढलेले पोट कमी करण्याची सोपी पध्दत, फक्त एक उपाय आहे पुरेसा\nद जर्नल ऑफ द सायन्स अँड फूड ऑफ अॅग्रीकल्चरमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार ग्रीन टीमध्ये अद्रक मिसळून प्यायल्याने फॅट बर्निंग प्रोसेस स्लो होते. ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या सीनियर क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायसवाल या ड्रिंकमध्ये मध आणि लिंबूचा रस मिसळून पिण्याचा सल्ला देतात. त्यांच्यानुसार या दोन्ही पदार्थांनी वाढलेले पोट लवकर कमी केले जाऊ शकते. त्या आज अशाच काही ड्रिंकविषयी सांगणार आहेत. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या वाढलेले पोट कमी करण्याची सोपी पध्दत...\nसफरचंदासह हे 6 Foods नष्‍ट करतात तुमची कामेच्‍छा, जाणून घ्‍या...\nआहाराचा मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होतो. योग्य आहार घेतल्याने व्यक्तीची कामेच्छा वाढते. पण, काही पदार्थ असेही आहेत की ते खाल्ल्याने कामेच्छा कमी होते. त्याचीच खास माहिती divyamarathi.com च्या वाचकांसाठी... आहार महत्त्वाचाच... कामजीवन ही शरीराची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यासाठी साठी आरोग्याची नितांत गरज आहे. निरामय जीवनासाठी संतुलित आहाराच महत्त्व अनन्य साधारण आहे. म्हणून निरामय कामजीवनसाठी आहाराला महत्त्वाचे स्थान आहे. आहार असंतुलीत असेल तर पोषण दोष उद्भवतात थकवा अशक्तपणा येतो. लिंगात...\n..त्यामुळेच लोक धोका देतात, वाचा काय म्हणतात प्रणयशून्य वैवाहीक जीवनातील Couples\nकपल्स किंवा वैवाहीक जोडप्यांमध्ये असलेल्या नात्याचा सर्वात महत्त्वाचा धागा हा त्यांच्यामध्ये असलेली इमोशनल आणि सेक्श्युअल रिलेशनशिप असते ही सर्वमान्य बाब आहे. पण या जोडप्यातील प्रणयजीवनात काही समस्या निर्माण झाल्या तर त्यांच्या नात्यालाही धोका होण्याची शक्यता असते. एकाची इच्छा नसेल तरी त्यामुळे दुसऱ्याला स्वतःच्या इच्छा दाबाव्या लागतात. त्यातूनच एकमेकांना धोका देण्यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात. अशाच काही प्रणय जीवनात समस्या असलेल्या जोडप्यांनी मांडलेली मते आपण...\nआपल्या गर्लफ्रेंडला कधीच सांगू नका या गोष्टी, आनंदात पडेल विरझन...\nमहिलांना समजने कठीण असते असे अनेकवेळा म्हटले जाते. महिलांना सांभाळण्यासाठी धैर्याची गरज असते. अशा वेळी गर्लफ्रेंडला सांभाळणे, तिचं मन समजून घेणे खुप कठीण गोष्ट असते. अशा वेळी तरुणांनी काही खास गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. - कोणत्याही मुलीला जर तुम्ही डेट करत असाल तर सुरुवातीलाच तिला प्रपोज करु नका. जर तिही तुमच्याबाबत सकारात्मक असेल तर ती तुम्हाला सोडून जाणार नाही. - जर तुमचं आधीही अफेअर होतं तर ते तुमच्या गर्लफ्रेंडला लगेचच सांगू नका. महिला...\nगर्भनिरोधकाशी संबंधित हे Myths तुम्‍हाला माहिती आहेत का, नसतील तर वाचा\nगर्भनिरोधकांबबात अजूनही अनेकांमध्ये अनभिज्ञता आणि अनास्था आहे. त्यामुळे थोडेशी बेपर्वाई केली तर नको ते घडते. त्यामुळेच divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे गर्भनिरोधकाशी संबंधित 7 Myths... नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळी, कंडोम, विशिष्ट्य दिवस, इंजेक्शन्स या सारखे काही उपाय आहेत. पण, त्या बाबत आपल्या सर्व काही माहिती आहे, असे अनेकांना वाटते. त्यामुळेच हे उपाय करूनही गर्भधारणा होते. ती कशी टाळावी, गर्भनिरोधकांबाबत काही अनभिज्ञता हे प्रत्येकाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पुढील...\nलग्नसराईत स्पेशल दिसायचेय, पाहा हे हटके ब्लाउज डिझाइन्स...\nसर्व तरुणींना खासकरुन अशा तरुणी ज्यांच्या लग्नाची वेळ जवळ येत आहे. त्यांना साडी किंवा घागरा ओठणीसाठी परफेक्ट ब्लाउज डिझाइन शोधण्यास खुप मेहनत करावी लागते. काही हटके परंतु स्मार्ट डिझाइन खासकरुन बॅक डिझाइन्स शोधणे खुप अवघड असते. कारण यावेळी आपल्या बुटीकमध्ये उपलब्ध कॅटलॉग डिझाइन्स देखील कमी पडु लागतात. ब्लाउजच्या स्टाइलमध्ये प्रेत्येक सीजनमध्ये बदल होतात. जसे की, उन्हाळ्यात स्लीवलेस आणि हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाउज, हिवाळ्यात पोलो नेक आणि बॅक बटन असणारे ब्लाउज फॅशनमध्ये असतात. यामुळे...\nव्हिस्‍की पिल्‍याने वजन होते कमी, या 5 प्रकारच्‍या दारु पिल्‍याने होतात हे फायदे\nहेल्थ डेस्क- तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल. मात्र होय दारु पिण्याचे अनेक फायदे आहेत. अट एवढीच की, ती प्रमाणाबाहेर पिऊ नये. वेगवेगळ्या प्रकारच्या दारुमुळे वेगवेगळे फायदे होतात. या स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला वाईन, व्हिस्की, बिअर, वोडका पिल्याने काय काय फायदे होतात, हे सांगणार आहोत. अमेरीकन गाईडलाइन्सनूसार मॉडरेट पद्धतीने दारु पिण्याचे फायदे आहेत. प्रत्येकाच्या तब्येतीनूसार हे फायदे अवलंबून असतात. अमेरीकी गाईडलाइन्सनूसार स्त्रीयांनी एक पेग ड्रिंक (60ml)रोज घेतले पाहिजे. तर पुरषांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2252", "date_download": "2018-09-22T04:05:30Z", "digest": "sha1:OXFIX3GPA6NBQ36Y64FQVREVW6S3I6BP", "length": 6018, "nlines": 64, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nआयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’ मध्ये यंदा प्रणव मुखर्जी आणि हमीद करझाई प्रमुख वक्ते\nआयआयटी मुंबईचा टेकफेस्ट आशिया खंडातील सर्वात मोठा वार्षिक विज्ञान व तंत्रज्ञान महोत्सव आहे. महोत्सवाचे हे यंदाचे 21वे वर्ष असून, 29 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डिजिटलायझेशन, शाश्वतता आणि जैवतंत्रज्ञान या यंदाच्या महोत्सवाच्या संकल्पना आहेत.\nयंदाच्या महोत्सवात ‘लीडरशिप समिट’ हे प्रमुख आकर्षण असून, यात देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई प्रमुख वक्ते आहेत. माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर तसेच केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा या परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेत विद्यार्थी या नेत्यांशी संवाद साधणार आहेत.\nप्रणव मुखर्जी यांचे भाषण 29 डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे. डिजिटल इंडिया आणि डिजिटल अर्थव्यवस्था म्हणून भारत पुढे येण्यासाठी अभियंत्यांची भूमिका यावर ते परिषदेत चर्चा करतील.\nतर हमीद करझाई यांचे भाषण 31 डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे. शाश्वत विकास : नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करुन त्यांचा पुरेपूर वापर आणि 2022 पर्यंत पृथ्वीचे भवितव्य या विषयावर ते बोलणार आहेत.\nआयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी असलेल्या मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते ‘डीआरडीओ’च्या प्रदर्शनाचे आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ या विषयावर ते बोलणार आहेत. तसेच 29 डिसेंबरला सकाळी 11 वाजता ते ‘स्मार्ट शहरे आणि अभियंत्यांची भूमिका’ या विषयावर चर्चा करणार आहेत.\nलीडरशिप समिट अंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा ‘भारतीय अर्थव्यवस्थेत युवकांसाठी संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चा करतील. तसेच 29 डिसेंबरला दुपारी चार वाजता ते ‘शाश्वत विकासाचे महत्व’ या विषयावर भाषण देणार आहेत.\nदेशभरातील 2500 तसेच परदेशातल्या 500 महाविद्यालयांपर्यंत हा महोत्सव विस्तारलेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-khat-prise-117611", "date_download": "2018-09-22T04:11:14Z", "digest": "sha1:6XBBMM4HTNNO2IMZW2B3WZMYGVULUVSO", "length": 13852, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon khat prise खतांच्या किमती भडकल्या | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 19 मे 2018\nरावेर : केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात कपात केल्याने आणि अनुदान प्रत्यक्ष विक्रीनंतर देण्याचा निर्णय घेतल्याने खतांच्या किमतीत 8 ते 12 टक्के वाढ झाली आहे. कापसाला भाव नसताना आणि उत्पादनाच्या फक्त 25 टक्के हरभरा शासनाने खरेदी केल्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.\nरावेर : केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात कपात केल्याने आणि अनुदान प्रत्यक्ष विक्रीनंतर देण्याचा निर्णय घेतल्याने खतांच्या किमतीत 8 ते 12 टक्के वाढ झाली आहे. कापसाला भाव नसताना आणि उत्पादनाच्या फक्त 25 टक्के हरभरा शासनाने खरेदी केल्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.\nपूर्वी खत उत्पादकांकडून विक्रेत्यांनी खत विकत घेतल्यावर उत्पादकांना लगेच अनुदान मिळत असे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता विक्रेत्याने खत विकल्यावर उत्पादकाला अनुदान मिळते. त्यातच सरकारने अनुदान कमी केल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे केंद्र सरकारचा कोट्यवधी रुपयांचा खर्च कमी होणार आहे. परंतु खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.\nशेतकऱ्यांना आवश्‍यक असलेल्या सर्वच खतांच्या किमतीत 8 ते 12 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. केळीसाठी युरिया, पोटॅश व सुपर फॉस्फेट, कोरडवाहू पिकांसाठी संमिश्र खते, कपाशी, मका व हरभऱ्यासाठी डीएपी अशा खतांची आवश्‍यकता असते. यावर्षी केळी वगळता अन्य पिकांचे उत्पादन हाती आलेले नाही. कापसाला भाव नाही, हरभऱ्याचे फक्त 25 टक्के उत्पादन शासकीय दराने खरेदी झाले, कर्जमाफीचा घोळ अजूनही संपलेला नाही अशा स्थितीत खतांच्या वाढलेल्या किमती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या आहेत. ज्या विक्रेत्यांकडे जुना स्टॉक आहे ते जुन्या दराने विक्री करीत आहेत. मात्र अशा विक्रेत्यांची संख्या नाममात्र आहे.\nखत पूर्वीचे दर आताचे दर\nखतांच्या वाढलेल्या किमती म्हणजे शेतकऱ्यांसाठी तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार आहे. सरकारमधील लोकच सरकारवर टीका करतात, तरीही हे सरकार योग्य निर्णय घेत नाही. आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे.\n- भागवत पाटील, निंबोल, ता. रावेर\nशेतकरी प्रश्‍नांसंदर्भात हे सरकार जे निर्णय घेत आहे ते पाहून त्यांना शेतीतले काही कळते की नाही, असा प्रश्‍न निर्माण होतो. शेतकऱ्यांच्या आजच्या स्थितीला या सरकारची धोरणे जबाबदार आहेत.\nरमेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/doctor/all/page-9/", "date_download": "2018-09-22T03:26:01Z", "digest": "sha1:XNKL7H2LVJ6DBQIUZBMC5NFNTTI5CQFO", "length": 10969, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Doctor- News18 Lokmat Official Website Page-9", "raw_content": "\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n'इबोला'ग्रस्त नायजेरियात 3 भारतीय डॉक्टर अडकले\nमार्डच्या डॉक्टरांचा संप मागे\nडॉक्टरांच्या संपामुळे 234 रुग्णांचा मृत्यू\nअखेर 'मॅग्मो'च्या डॉक्टरांचा संप मागे\nसंपकरी 265 कंत्राटी डॉक्टर निलंबित\nसंपकरी डॉक्टर आज कामावर परतले नाही तर निलंबन करणार - आरोग्यमंत्री\nसंप मागे घ्या नाहीतर मेस्मा अंतर्गत कारवाई \nसंपकरी डॉक्टरांना मेस्माच्या नोटिसा\nडॉक्टर संपावर, रुग्ण वार्‍यावर \n..आणि प्रेत उठून बसले \nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/lg-flat-tv-21-inch-21fu3av-price-pnYYj.html", "date_download": "2018-09-22T03:32:57Z", "digest": "sha1:RXKMOO24EGOEDQ65WY5CE6HI7PQXP5UF", "length": 12803, "nlines": 353, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग फ्लॅट तव 21 इंच २१फु३स्वा सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलग फ्लॅट तव 21 इंच २१फु३स्वा\nलग फ्लॅट तव 21 इंच २१फु३स्वा\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलग फ्लॅट तव 21 इंच २१फु३स्वा\nवरील टेबल मध्ये लग फ्लॅट तव 21 इंच २१फु३स्वा किंमत ## आहे.\nलग फ्लॅट तव 21 इंच २१फु३स्वा नवीनतम किंमत Aug 09, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग फ्लॅट तव 21 इंच २१फु३स्वा दर नियमितपणे बदलते. कृपया लग फ्लॅट तव 21 इंच २१फु३स्वा नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग फ्लॅट तव 21 इंच २१फु३स्वा - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलग फ्लॅट तव 21 इंच २१फु३स्वा वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 21 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 1366 x 768 Pixels\nऑडिओ आउटपुट पॉवर 250 W\nलग फ्लॅट तव 21 इंच २१फु३स्वा\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2253", "date_download": "2018-09-22T03:28:04Z", "digest": "sha1:HDGH56L4G6753LJHZD4OU5QPNVNKW3EJ", "length": 3303, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nबॉर्डर रोडस ऑर्गनाइझेशनच्या मुख्य अभियंत्यांची वार्षिक बैठक\nबॉर्डर रोडस ऑर्गनाइझेशनच्या मुख्य अभियंत्यांची आणि साधने व्यवस्थापन मंडळाची बैठक पुण्यात आजपासून आयोजित करण्यात आली असून, 20 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या बैठकीला विविध प्रकल्पांमधील 18 अभियंते उपस्थित राहणार आहेत. तसेच सीमा रोड संघटनेसाठी भविष्यातील क्लिष्ट समस्यांवर उपाय, वर्तमान कामगिरी यावर चर्चा होईल.\nआतापर्यंत बीआरओने सैन्यदलासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे, तसेच विशेषत: सीमाक्षेत्रातील सामाजिक, आर्थिक विकासातही महत्वाचे योगदान दिले आहे. बीआरओने आतापर्यंत 52000 किमी रोडची बांधणी 49200 मी लांबीचे 598 मोठे स्थायी पुल बांधले आहे.\nसंरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे उद्या बैठकीला संबोधित करणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4-2/", "date_download": "2018-09-22T02:51:35Z", "digest": "sha1:MTLXRKMAW6N557H22LOWPZOOARB75FEK", "length": 9417, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पशु आहारातील खनिजाचे महत्त्व (भाग दोन ) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपशु आहारातील खनिजाचे महत्त्व (भाग दोन )\nमुख्य खजिनाच्या व्यतिरिक्‍त सुक्ष्म तत्वांचा सुध्दा पशु आहारात कमी मात्रामध्ये समावेश असणे आवश्‍यक आहे. कारण सुक्ष्म खनिजे हे शरीराच्या विभिन्न आवश्‍यक क्रियांचे सहज संपादनासाठी आवश्‍यक आहेत. सुक्ष्म खजिनजाच्या कमतरतेमुळे जनावरे विविध आजारांना बळी पडू शकतात व त्यांच्या उत्पादनावरही विपरीत प्रभाव पडू शकतो. देशाच्या विविध भागानुसार जनावरांच्या चाऱ्यात सुक्ष्म खनिजांची उपलब्धता कमी जास्त होत असते. जनावरांना योग्य प्रमाणात आहार मिळेत असूनही जर शारिरीक वाढ व उत्पउदनात कमतरता, लंगडणे इ. लक्षणे आढळल्यास एक किंवा अधिक खनिज तत्वांची कमतरता आहे.\nरक्‍तांचे आजार शरीरात लोह, तांबे व कोबाल्टची कमतरतेची लक्षणे आहेत. खनिजांचे स्त्रोत्र : जनावरांच्या आहारता खजिनजांची मात्रा आणि आवश्‍यकता बऱ्याच कारणांवर अवलंबुन असते. जसे माती, सिंचनाचे पाणी व उर्वरक इ. कारणांमुळे खनिज पोषण समस्या ही एक क्षेत्रीय समस्या होते. कधी-कधी औद्योगिक क्षेत्रामुळे पाणी प्रदुषित होते व जनावरांच्या आहारातील एक घटक होऊन जाते ज्यामुळे खनिज विषमता होऊ शकते. साधारणत: अल्प, तंतुमय खाद्य आणि धान्यात कॅल्शियमची मात्रा कमी असते. परंतु शेंगावर्गीय चाऱ्याच्या बियाणे व शेंगांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. याच प्रकारे शेंगावर्गीय चाऱ्याच्या तुलने अशेंगावर्गीय चाऱ्यात कॅल्शियमचे प्रमाण कमी आढळते.\nतसेच धान्यामध्ये फॉस्फोरस विपुल प्रमाणात असते. गव्हाच्या कोंड्यामध्ये फॉस्फरससह मॅगनिज सुध्दा विपुल प्रमाणात आढळते. हाडांचा चुरा (इवदम उमंस), मासळ्यांचा चुरा इ. हे सुध्दा खनिजांचे मुख्य स्त्रोत आहेत. साधारणत: आजही शेळ्या-मेंढ्यांना चराईवर अवलंबुन रहावे लागते. कधी-कधी चराईद्वारे सुध्दा खनिजांच्या आवश्‍यकतेची पूर्तता होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे शारिरीक वाढ व गाभण जनावरांकरीता अतिरिक्‍त खजिजांची आवश्‍यकता निर्वाह रेशनापेक्षा 25 ते 50 टक्के अधिक असते. करीता जनावरांच्या अल्प मिश्रणात 2 टक्के प्रमाणे खनिज मिश्रण मिसळतात व चरणाऱ्या जनावरांमध्ये खनिज मिश्रणाच्या विटा गोठ्यात बांधतात ज्यामुळे जनावरे आवश्‍यकतेनुसार या विटा चालतात.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : कोलकाताचे दिल्लीसमोर 201 धावांचे आव्हान\nNext articleनिशिथ रहाणे, आर्यन हूड, सानिका भोगाडे, अपर्णा पतैत, आमोद सबनीस मुख्य फेरीत\nसततच्या पावसात पिकांची घ्यावयाची काळजी (भाग-२)\nसततच्या पावसात पिकांची घ्यावयाची काळजी (भाग-१)\nआडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञान शेती बनवू किफायतशीर\nगाजर गवताचं एकात्मिक पद्धतीनं निर्मूलन\nनारळ लागवडीचे तंत्र (भाग ३ )\nनारळ लागवडीचे तंत्र (भाग २ )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://telisamajsevak.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-22T02:57:57Z", "digest": "sha1:OHEW2TEN4J2ZUX7XYSSMMGVSWMJOJN7Z", "length": 5066, "nlines": 73, "source_domain": "telisamajsevak.com", "title": "विभागीय कार्यकारिणीची सभा संपन्न - तेली समाज सेवक - Teli Samaj Sevak India", "raw_content": "\nजिसके साथ तेली वो भाग्यशाली\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017\nतेली तितुका मेळवावा समाज धर्म वाढवावा \nठळक घडामोडी ताज्या घडामोडी\nविभागीय कार्यकारिणीची सभा संपन्न\nपुणे : दि. 23 मे 2016 सोमवार रोजी पुणे येथे विभागीय कार्यकारिणीची सभा आयोजित केला होती. मा. भूषणजी कर्डिले, मा. गजूनाना शेलार, मा. विजयभाऊ चौधरी यांच्यासह पुणे येथील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व नवीन फेररचना करून पदाधिकारी नियुक्ती केली. तसेच समाजहिताच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व मनोधैर्य वाढविले. खाणेसुमारीचे काम लवकर पूर्ण करण्याचे आवाहनही केले.\n-श्री. पंडितजी पिंगळे, पुणे\n← महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा\nतेली समाजाचा १३वा सामूहिक विवाह सोहळा थाटामाटात संपन्न\nसिंधुदुर्ग तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\nमाझिया जातीचा मज भेटो कोणी \nमाझिया जातीचा मजशी मिळेल \nकळेल तो सर्व समाचार \nसंतु म्हणे येथे पाहिजे जातीचे \nयेर गबाळाचे काम नाही \nजिसके साथ तेली वो भाग्यशाली June 8, 2018\nदशक्रिया विधी June 8, 2018\nदशक्रिया विधी June 7, 2018\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा October 22, 2017\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017 October 13, 2017\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/rajkapoor-v-shantaram-award-declare-41006", "date_download": "2018-09-22T03:44:16Z", "digest": "sha1:YIIKZCHY7VGBDTHNAUNF7QG5PHDZWJXR", "length": 11602, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajkapoor & v. shantaram award declare राजकपूर आणि व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर | eSakal", "raw_content": "\nराजकपूर आणि व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nसायरा बानो, जॅकी श्रॉफ आणि विक्रम गोखले, अरुण नलावडे यांना पुरस्कार\nसायरा बानो, जॅकी श्रॉफ आणि विक्रम गोखले, अरुण नलावडे यांना पुरस्कार\nमुंबई - राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना, तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, तसेच व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी अभिनेते अरुण नलावडे यांची निवड झाली आहे.\nसांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली.\nमराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले, तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली, अशा ज्येष्ठ व्यक्तींना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये व स्मृतिचिन्ह, तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप 3 लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारार्थींची निवड केली.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/butibori-ka-raja-darshan/", "date_download": "2018-09-22T03:11:07Z", "digest": "sha1:57DPD56YXQ6PIKS3LFARFN5JEFQYFKIB", "length": 2838, "nlines": 50, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "BUTIBORI KA RAJA DARSHAN | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nउच्चशिक्षित पीएचडीचा विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’मध्ये सहभागी\nबिहार मसूदन रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण, रेल्वे स्थानकावर नक्षलवाद्यांचा हल्ला.\nराज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर\nआता विमा पॉलिसीलाही ‘आधार’, नाहीतर मिळणार नाही विम्याची रक्कम\nबल्लारशाह-गोंदिया दरम्यान विद्युत वाहिनीचा खांब गाडीवर पडला; जिवीतहानी नाही\nअंध विद्यालय के विधार्थीयो ने पंतप्रधान मोदी जी को दि मन की आंखो से जन्म दिन की शुभ कामनाये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-PERS-UTLT-personal-loan-interest-rates-in-various-banks-5893550-PHO.html", "date_download": "2018-09-22T03:31:09Z", "digest": "sha1:IOPMYKTQJTIO3J77SVR72RBTRPR725WP", "length": 9474, "nlines": 178, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "personal loan interest rates in various banks | या 7 बॅंकांकडून मिळते स्वस्त, फास्ट पर्सनल लोन", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nया 7 बॅंकांकडून मिळते स्वस्त, फास्ट पर्सनल लोन\nजर तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुमच्या समोर पर्सनल लोनचा पर्याय असतो. तुम्ही बॅंकांमार्फत हे कर्ज सहज मिळवू\nनवी दिल्ली- जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुमच्या समोर पर्सनल लोनचा पर्याय असतो. तुम्ही बॅंकांमार्फत हे कर्ज सहज मिळवू शकता. काही बँकांकडून तुम्ही ऑनलाईन अर्ज करुनही कर्ज मिळवू शकता. ICICI बॅंकेकडून तुम्ही केवळ 3 सेकंदात कर्ज घेऊ शकता.\nयूनियन बॅंक ऑफ इंडिया, SBI, PNB, ICICI बॅंक, HDFC या बँकांनी मार्जिकल कॉस्टवर आधारित लॅंडिंग रेट म्हणजे MCLR मध्ये 0.1 टक्के वाढ केली होती. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणती बँक तुम्हाला कमी व्याजात आणि वेगाने वैयक्तिक कर्ज देते.\nयूनियन बॅंक ऑफ इंडिया\nयूनियन बॅंक ऑफ इंडिया तुम्हाला 5 लाख ते 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देते. येथे व्याजदर वेगवेगळे 10.35 ते 14.40 टक्के आहे. येथे कर्जफेडीची जास्तीत जास्त 5 वर्ष आहे.\nICICI बॅंक तुम्हाला लग्न, हॉलिडे, घराचे नुतनीकरण, टॉप अप आदी कारणासाठी वैयक्तिक कर्ज देते. तेथे तुम्ही 20 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. येथे व्याजदर 10.99% ते 22% आहे. ही बँक अवघ्या 3 सेकंदात अमाउंट तुमच्या अकाउंटवर ट्रान्‍सफर करते. तुम्ही हे कर्ज 1 ते 5 वर्षात फेडू शकता.\nही बॅंक तुम्हाला 50000 ते 15 लाख रुपयांचे कर्ज देते. याचा व्याजदर 10.99% ते 24% असतो.\nपुढे वाचा: अन्य बँक\nइंडसइंड बॅंक 11.25 ते 23 टक्के व्याजदरावर पर्सनल लोन देते. या कर्जाची परतफेड तुम्ही 1 ते 5 वर्ष या कालावधीत करु शकता. कर्जासाठी तुम्ही डोअरस्टेप बॅंकिंग सुविधाही घेऊ शकता.\nपुढे वाचा: SBI चा रेट\nSBI च्या पर्सनल लोनचा व्याजदर 11.15 ते 15.15% वार्षिक आहे. एसबीआयकडून तुम्ही 10 लाख रुपयांचे पर्सनल लोन घेऊ शकता.\nपुढे वाचा: बँक ऑफ इंडियाचा काय आहे रेट\nबँक ऑफ इंडिया तुम्हाला 11.9 ते 13.9 टक्क्यांनी पर्सनल लोन देते. तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता. या कर्जाची परतफेड तुम्ही 5 वर्षात करु शकता.\nपुढे वाचा: बंधन बँक\nबंधन बँकेकडून तुम्ही 1 लाख ते 5 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज दोन दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊ शकते. येथे पर्सनल लोनसाठी व्याजदर 14 ते 17.86 टक्के वार्षिक आहे. हे कर्ज तुम्ही एक ते तीन वर्षात परत करु शकता.\nएका लाखाच्या गुंतवणूकीचे झाले 17 लाख, 5 वर्षांत असा मिळाला इतका मोठा Return\nतुमच्या Aadhar कार्डचा गैरवापर तर होत नाही ना या Trick ने एका मिनिटांत जाणून घ्या, समोर येईल यादी\nSBI चे असे ATM कार्ड होणार बंद, सध्या कोणत्याही चार्जशिवाय चेंज करू शकता जुने कार्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/will-contest-election-from-mumbai-minister-ramdas-athavale-5956077.html", "date_download": "2018-09-22T03:57:52Z", "digest": "sha1:X7HIM2HM3SVQKG3EPAVT4JNM3VFGK7QQ", "length": 9813, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Will contest election from Mumbai; Minister Ramdas Athavale | शिर्डीतून नव्हे, आता मध्य मुंबईतून लढणार; मंत्री रामदास आठवले यांनी केले स्पष्ट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशिर्डीतून नव्हे, आता मध्य मुंबईतून लढणार; मंत्री रामदास आठवले यांनी केले स्पष्ट\nशिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार होता. पण आता मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.\nनगर- शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार होता. पण आता मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी तसे स्पष्ट केले.\nपंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदार संघातून आठवले यांनी २००९ मध्ये निवडणूक लढवली होती, पण त्यांचा भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये वाकचौरे पराभूत होऊन शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार आहेत. आगामी निवडणुकीत आठवले पुन्हा साईंच्या नगरीतून निवणूक लढवणार असल्याची चर्चा होती. याबाबत पत्रकार परिषदेत आठवले यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आठवले म्हणाले, लोकसभा निवडणूक शिर्डीतून लढवण्याचा निर्णय होता, पण आता मत बदलले आहे. दक्षिण मध्य मुंबईत मी निवडणूक लढवणार आहे. यापूर्वी या मतदारसंघातून मी विजयी झालो होतो. शिवसेना व भाजप युती झाली तरी हा मतदार संघ माझ्यासाठी सोडावा लागेल. आणि शिवसेनेबरोबर युती झाली नाही, तरी भाजप रिपाइं युतीच्यावतीने ही जागा मी लढवणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nदेशात पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत. केंद्र व राज्य सरकारने कर कमी केले, तर दर कमी होतील. काँग्रेस व राष्ट्रवादीने पुकारलेल्या बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याकडे आठवले यांनी लक्ष वेधले. अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध होतो आहे, हा कायदा बदलण्याची किंवा त्यात दुरुस्तीची मागणी केली जात आहे. पण या कायद्यात बदल होणार नाही. परंतु, कायद्याचा गैरवापर करू नये, यामध्ये मी लक्ष घालणार आहे. दलितांवर अत्याचार करू नका, बंधु भावाने सर्वांनीच राहावे. मराठा आरक्षणाला आमचा सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे. यासाठी आरक्षण मर्यादा २५ टक्क्यांनी वाढवून ती ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याची गरज आहे. यासाठी कायदा करावा लागणार आहे. मराठा दलित वितुष्ट दोन्ही समाजाच्या हिताचे नाही, निवडून येण्यासाठी एकमेकांच्या मतांची गरज असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी विधानसभा व लोकसभा एकाचवेळी घेण्याची भूमिका घेतली आहे, पण हे महाराष्ट्रात तरी शक्य नाही.\nदलित अत्याचाराच्या विषयाला राजकीय रंग कोणीही देऊ नये. समाजात अजुनही जातीयवाद जिवंत अाहे, म्हणून अत्याचार होणार नाहीत, याची सर्वांनीच काळजी घ्यावी, असे आवाहनही आठवले यांनी केले.\nशिवाजीराव नागवडे यांच्यावर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार\nमुख्यमंत्र्यांच्या जवळच्यांमुळेच गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठबळ; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांचा आरोप\nपीकस्थिती चांगली नसताना आणेवारी अधिक दाखवली; उत्पादन खर्च निघणे अशक्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-marathi-panchang/articleshow/65746338.cms", "date_download": "2018-09-22T04:23:56Z", "digest": "sha1:CKLLFNHILTVCNOIM5QJBJ526644AAM4B", "length": 9954, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily marathi panchang News: daily-marathi-panchang - आजचे मराठी पंचांग: सोमवार, १० सप्टेंबर २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १० सप्टेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, १० सप्टेंबर २०१८\nसोमवार, १० सप्टेंबर २०१८\nभारतीय सौर १९ भाद्रपद शके १९४०, भाद्रपद शुक्ल प्रतिपदा रात्री ८.३६ पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : उत्तरा फाल्गुनी उत्तररात्री ३.२८ पर्यंत, चंद्रराशी : सिंह\nसकाळी ११.०८ पर्यंत, सूर्यनक्षत्र : पूर्वा फाल्गुनी, सूर्योदय : सकाळी ६.२७, सूर्यास्त : सायं. ६.४५,\nचंद्रोदय : सकाळी ६.४५, चंद्रास्त : सायं. ७.३२,\nपूर्ण भरती : दुपारी १२.१८ पाण्याची उंची ४.८५ मीटर, रात्री १२.३६ पाण्याची उंची ४.६३ मीटर,\nपूर्ण ओहोटी : पहाटे ५.४९ पाण्याची उंची ०.३४ मीटर, सायं. ६.२३ पाण्याची उंची ०.५३ मीटर\nमिळवा पंचांग बातम्या(daily marathi panchang News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily marathi panchang News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:मराठी पंचांग|आजचे मराठी पंचांग|sunday|Marathi Panchang|daily marathi panchang\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: गुरूवार, २० सप्टेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार ,३१ ऑगस्ट २०१८\nआजचे मराठी पंचांग: बुधवार , १९ सप्टेंबर २०१८\nआजचे मराठी पंचांग:शनिवार, १५ सप्टेंबर २०१८\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1आजचे मराठी पंचांग: सोमवार, १० सप्टेंबर २०१८...\n2आजचे मराठी पंचांग: रविवार, ९ सप्टेंबर २०१८...\n3आजचे मराठी पंचांग: शनिवार, ८ सप्टेंबर २०१८...\n4आजचे मराठी पंचांग: शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१८...\n5आजचे मराठी पंचांग: बुधवार, ५ सप्टेंबर २०१८...\n6आजचे मराठी पंचांग: मंगळवार, ४ सप्टेंबर २०१८...\n7आजचे मराठी पंचांग:सोमवार ३ सप्टेंबर २०१८...\n8आजचे मराठी पंचांग:रविवार २ सप्टेंबर २०१८...\n9आजचे मराठी पंचांग: शनिवारी, १ सप्टेंबर २०१८...\n10आजचे मराठी पंचांग: शुक्रवार ,३१ ऑगस्ट २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/new-gadgets-marathi/download-whatsapp-on-jio-phone-118091100022_1.html", "date_download": "2018-09-22T03:03:43Z", "digest": "sha1:L7MTWE576Y3UOC2ZT6FVEFTDOEYNLGZI", "length": 9289, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "असे डाऊनलोड करा जिओफोनवर व्हॉट्सअॅप | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअसे डाऊनलोड करा जिओफोनवर व्हॉट्सअॅप\nजिओफोनवर व्हॉट्सअॅप डाऊनलोड कसे करावे :\nअ. जिओफोन अॅप स्टोअरमध्ये व्हॉट्सअॅप १० सप्टेंबरपासून उपलब्ध होईल आणि सर्व जिओ फोनमध्ये २० सप्टेंबरला सुरु होईल .\nब. जिओफोनवर व्हॉट्सअॅप उपलब्ध झाल्यानंतर यूजर जिओफोन आणि जिओफोन २ मध्ये अॅपस्टोअरला जाऊन व्हॉट्सअॅप डाऊनलोड करू शकेल.\nरिलायन्स रिटेलने जिओफोन यूजर्सच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी '१९९१' ही विशेष हेल्पलाइन सुरू केली आहे .\nजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोन\n6 जीबी रॅम असलेला मोटो जी 6 स्मार्टफोन भारतात लॉंच\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nआपण डाउनलोड तर नाही केले हे अॅप\nSamsung ने स्वस्त केले स्मार्टफोन\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nविराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार\nक्रिकेटपटू विराट कोहली लवकरच एका फील्डमध्ये डेब्यू करणार आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला ...\nअन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र\nकेंद्र सरकारमध्ये लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करणार असून त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2256", "date_download": "2018-09-22T04:02:51Z", "digest": "sha1:EO2XALOIOHSQIPTI3ODXB74KPVOT2TAM", "length": 9391, "nlines": 66, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\n‘ओखी’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लक्षद्विप, तामीळनाडू आणि केरळमधल्या क्षेत्राला पंतप्रधान उद्या भेट देणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लक्षद्विप, तामीळनाडू आणि केरळला भेट देणार आहेत. ‘ओखी’ चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आणि कवरत्ती, कन्याकुमारी आणि तिरुवनंतपुरम इथल्या मदतकार्याच्या स्थितीचा ते आढावा घेणार आहेत. अधिकाऱ्यांना तसेच जनतेच्या प्रतिनिधींना, चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छिमार, शेतकरी आणि नागरिकांना पंतप्रधान भेटणार आहेत.\nअरबी समुद्रात 30 नोव्हेंबरला उद्भवलेल्या चक्रीवादळात 88 जणांचा बळी गेला असून, यात केरळमधल्या 70 जणांचा तर तामीळनाडूमधल्या 18 जणांचा समावेश आहे. अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत.\nतीव्र कमी दाबाचा पट्टा समुद्रात निर्माण झाल्याबद्दलची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने जारी करताच 29 नोव्हेंबरला केंद्रीय गृह मंत्रालयाने केरळच्या मुख्य सचिवांना याबाबत माहिती दिली.\nकेंद्रातल्या तसेच प्रभावित क्षेत्रातल्या सरकारी संस्था तात्काळ सक्रिय झाल्या. परिस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवून बचाव आणि मदतकार्य हाती घेण्यात आले. तटरक्षक दल, हवाई दल, नौदल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि स्थानिक सरकारी संस्था शोध आणि बचाव कार्यात सहभागी झाल्या. शोध आणि बचाव कार्यात तामीळनाडू आणि केरळला साहाय्य करण्यासाठी दोन्ही राज्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची प्रत्येकी दोन पथके तैनात करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 7 पथके तर महाराष्ट्रात 3 पथके तैनात करण्यात आली.\nआतापर्यंत तामीळनाडूतल्या 220, केरळमधल्या 309, तर लक्षद्विपमधल्या 367 व्यक्तींची सुटका करण्यात आली आहे. वादळप्रभावित क्षेत्रातल्या सुमारे 12 हजार व्यक्तींना सुखरुप स्थळी हलवण्यात आले. तामीळनाडू, केरळ आणि कर्नाटकातल्या 250 मच्छिमारांनी 3 डिसेंबरला लक्षद्विपमध्ये सुखरुप आसरा घेतला. 68 बोटींसह केरळमधल्या 66, तर तामीळनाडूतल्या 2, 809 मच्छिमार सिंधुदुर्गमधल्या देवगड बंदरात सुखरुप पोहोचले. हे मच्छिमार आपापल्या राज्यात परतले आहेत.\n‘ओखी’चा फटका बसलेल्या नागरिकांसाठी तामीळनाडूमध्ये 29, केरळात 52 आणि लक्षद्विपमध्ये 31 अशी 112 मदत शिबिरे सरकारने उभारली. सरकारी संस्थांनी या शिबिरांमध्ये आवश्यक ती सर्व मदत सामुग्री उभारली. परिस्थितीचा सामना करण्यासाठी तामीळनाडू आणि केरळमधल्या राज्य सरकारांनी आणि लक्षद्विप प्रशासनाने तत्परतेने पावले उचलली.\nमदत आणि बचाव कार्यासाठी केंद्र सरकारने तटरक्षक दलाची 13 जहाजे, 4 विमान आणि 1 हेलिकॉप्टर. नौदलाची 10 जहाजे, 4 विमाने आणि 5 हेलिकॉप्टर्स. हवाई दलाचे 1 विमान व 3 हेलिकॉप्टर्स तैनात केली. लक्षद्विपमधल्या ओखी प्रभावित क्षेत्रातल्या नागरिकांना नौदलाने साहाय्य केले. नौदलाच्या जहाजांनी मिनिकॉय, कवरत्ती आणि कल्पेनी या बेटांवर मदत सामग्री पोहोचवली.\nनैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना हात देण्याकरिता 2017-18 या चालू आर्थिक वर्षात केंद्राने राज्य आपत्ती मदत निधी दुसरा हप्ता केरळ आणि तामीळनाडू सरकारला दिला. 2017-18 या आर्थिक वर्षात राज्य आपत्ती मदत निधीअंतर्गत केंद्राकडून केरळला 153 कोटी, तर तामीळनाडूला 561 कोटी रुपये देण्यात आले.\nचक्रीवादळाचा फटका बसलेल्या कन्याकुमारी आणि तिरुवनंतपुरमला संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी 3 व 4 डिसेंबरला भेट दिली. केंद्रीय सचिव पी.के.सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली 4 डिसेंबरला झालेल्या राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समितीच्या बैठकीत मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/154-narendra-modi-will-vote-gujarat-elections/", "date_download": "2018-09-22T04:19:23Z", "digest": "sha1:WB2KAJXZKG4BRM3OSLTFBDMSCMDE7J4A", "length": 28541, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "154 Narendra Modi Will Vote In Gujarat Elections | गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी करणार मतदान | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nगुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी करणार मतदान\nगुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत. गुजरात निवडणुकीसाठी मतदान करणा-या 154 मतदारांचं नाव नरेंद्र मोदी आहे. या 154 नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे.\nठळक मुद्देयावेळी गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेतगुजरात निवडणुकीसाठी मतदान करणा-या 154 मतदारांचं नाव नरेंद्र मोदी आहेया 154 नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे\nअहमदाबाद - नावात काय आहे असा सवाल शेक्सपिअरने विचारला होता. पण पुढील दिवसांमध्ये नाव हे एक ब्रॅण्ड होईल याची कल्पना कदाचित शेक्सपिअरला नव्हती. भाजपाने अनेकदा निवडणुकीत मोदी ब्रॅण्डचा वापर केला असून, त्याचा निकालही समोर आला आहे. यावेळी गुजरात निवडणुकीतदेखील असंच काहीसं चित्र दिसणार आहे. यावेळी गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत. गुजरात निवडणुकीसाठी मतदान करणा-या 154 मतदारांचं नाव नरेंद्र मोदी आहे. या 154 नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे.\nगुजरात निवडणुकीत यावेळी पंतप्रधान मोदींच्या डुप्लिकेटची मागणीही जोरात आहे. सोबतच ज्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे, ते लोकदेखील आम्हाला अभिमान असल्याचं सांगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकूण 154 नरेंद्र मोदी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एक वेळ होती जेव्हा राजकीय पक्ष मतदारांचा गोंधळ करण्यासाठी रणनीतीचा भाग म्हणून एकाच नावाचे उमेदावर उभे करत असत. पण आता तर मतदारांचं नाव सारखं असल्याने गोंधळ उडालेला दिसत आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव अहमदाबाद जिल्ह्याच्या मतदार यादीत आहे. याच यादीत नरेंद्र मोदी नाव सर्वात जास्त वेळा आहे. अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकूण 49 नरेंद्र मोदींचं नाव मतदारांच्या यादीत आहे. यादीत मेहसाना दुस-या क्रमांकाचा जिल्हा आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील मतदार यादीत नरेंद्र मोदी नावाचे 24 मतदार आहेत. भरुच जिल्हा यामध्ये तिस-या क्रमांकावर असून, सुरत चौथ्या क्रमांकावर आहे. भरुचमध्ये 16 तर सुरतमध्ये 15 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत.\nउत्तर गुजरातमधील पाटन आणि मेहसाना जिल्ह्यातदेखील नरेंद्र मोदी नावाचे मतदार आहेत. पाटन येथे 13 तर बनसकंठा येथे 11 मतदार आहेत. तर दुसरीकडे सबरकंठा, गांधीनगर और बडोदा येथे अनुक्रमे 7,6,6 मतदार आहेत.\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. राज्यात दोन टप्प्यांत मतदान केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. गुजरातचा निकाल हिमाचल प्रदेशसोबत १८ डिसेंबर रोजी लागणार आहे. आदर्श निवडणूक आचारसंहिता गुजरातबरोबर केंद्र सरकारलाही लागू झाली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनरेंद्र मोदीभाजपागुजरात निवडणूक 2017गुजरात\n२५०० कोटींच्या खैरातीनंतर गुजरात निवडणुकीची घोषणा, १८२ जागांसाठी दोन टप्प्यांत ९ व १४ डिसेंबर रोजी मतदान\nआता दिवसाढवळ्या सुटाबूटात चोर येतात - राहुल गांधींचा टोला\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nपिकांच्या नुकसानीपोटी राज्याला मिळाले फक्त ६९.७६ कोटी\nतीन पोलिसांचे अपहरण करून अतिरेक्यांनी केली हत्या\nकेरळच्या मदतीसाठी जीएसटीवर सेसचा विचार\nमोदी सरकारमुळेच राफेल सौद्यात अनिल अंबानींचा समावेश : ओलांद यांचा दावा\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/keep-the-arthritis-away/articleshow/65209663.cms", "date_download": "2018-09-22T04:25:13Z", "digest": "sha1:DUTIRQ3KS7OFVBRTWQURBG4DGRA3XFTG", "length": 14177, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "health news News: keep the arthritis away - सांधेदुखी ठेवा दूर | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\n खाली बसायला आणि उठायला त्रास होतो पायांना सूज आली आहे पायांना सूज आली आहे अशी लक्षणं दिसत असतील तर मग वेळीच सावध व्हायला हवं. कारण मग तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे. एकेकाळी फक्त वृद्धांना सतावणारा हा आजार आता तरुणांची पाठही सोडत नाही. मान, खांदे, मणका आणि गुडघे या अवयवांना सांधेदुखीचा प्रामुख्यानं त्रास होतो.\nगुडघे दुखतात आणि शरीराला त्रास होतो, म्हणून कुठेही न जाता घरात बसून राहणं, ही सगळ्यात मोठी चूक अनेकजण करतात. अजिबात व्यायाम न केल्यामुळे सांधे ताठरतात आणि परिणाम अधिक गंभीर होऊ लागतात. त्यामुळे या दुष्टचक्रात अडकून न पडता शरीराची नियमितपणे हालचाल करणं अतिशय महत्त्वाचं आहे.\nस्वतःची मदत स्वतः करण्यासाठीच्या टिप्स\n- तुमचं वजन जास्त असेल तर सांध्यांवर ताण येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे खाण्यावर ताबा ठेवून वजन नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे.\n- दररोज नेमानं चालायला जा. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार चपलांची निवड करा. म्हणजे चालणं अधिक आनंददायी होईल.\n- सांधे दुखत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरम पाण्याच्या पिशवीनं अथवा बर्फानं शेक द्या.\n- शरीराच्या संकेतांकडे लक्ष द्या. दुखत असेल तर थांबा आणि विश्रांती घेऊन पुन्हा नव्या जोमानं सुरुवात करा.\nसांधेदुखी पळवून लावायची आहे\n- उपचार पद्धती प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक क्षमतेनुसार बदलावी लागते. जीवनशैली आणि आरोग्य यावर सगळं गणित अवलंबून असतं.\n- दुखणं कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं गोळ्या घेण्याला पर्याय नाही.\n- घरच्याघरी नियमितपणे साधे सोपे व्यायामप्रकार करून आमूलाग्र बदल घडू शकतो.\n- वजन नियंत्रणात ठेवायलाच पाहिजे.\n- आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.\nजिममध्ये जाणं शक्य असल्यास योग्य मार्गदर्शनाखाली कमी वजनाचे वेट्स उचला. यामुळे ठराविक सांध्यांवर विशेष मेहनत घेतली जाईल आणि शरीराच्या त्या भागाला आवश्यक तो आराम मिळेल.\nएरोबिक व्यायामप्रकार हा सगळ्यात सुरक्षित आणि परिणामकारक प्रकार आहे. चालणं, धावणं, पोहणं, सायकल चालवणं यापैकी काहीही केलंत तरी उत्तम फिटनेस राखू शकाल. फक्त हा निवडलेला व्यायाम नियमितपणे करणं खूप महत्त्वाचं आहे.\nपोहण्यामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. पाण्यात दम लागण्याचं प्रमाणही कमी असतं. शिवाय पोहण्याचे अजूनही असंख्य फायदे आहेत. म्हणून कोणत्याही प्रकारची दुखापत झाली असेल, पाठीचा अथवा सांध्यांचा त्रास असेल तर पोहणं हा पर्याय उत्तम ठरतो. कमीतकमी वेळात शरीराला जास्तीतजास्त व्यायाम देणारा हा प्रकार सर्वोत्तम मानाला जातो.\nथोडं ताणा तर खरं\nसांध्यांना थोडा ताण दिलात की मग त्यांना आतल्याआत आराम मिळतो. लवचिकता वाढण्यास मदत होते. गुडघे न वाकवता हात जमिनीला लावण्याचा प्रयत्न करणं, हात कंबरेवर ठेवून मागे, डावीकडे आणि उजवीकडे वाकणं हे सहज करता येण्यासारखे प्रकार रोजच्यारोज करायला काहीच हरकत नाही.\nशब्दांकन- गौरी आंबेडकर, रुईया कॉलेज\nमिळवा हेल्थ वेल्थ बातम्या(health news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nhealth news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nहेल्थ वेल्थ याा सुपरहिट\nलहान मुलांना चष्मा का\nतिरळेपणा आणि त्यावरील उपाय\nदारूचा एक पेगसुद्धा जीवावर बेतू शकतो\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2आरोग्यमंत्र - पुरुषांमधील वंध्यत्वः कारणे व उपचार...\n4सोडू नका अॅब्जची पाठ...\n7वाद नको, समजून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B8", "date_download": "2018-09-22T02:56:38Z", "digest": "sha1:J6YE4MLJDG42XPDCCZXKKXN5HQWRZSVY", "length": 6132, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डीमॉस - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख मंगळाचा नैसर्गिक उपग्रह डीमॉस याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, डीमॉस (निःसंदिग्धीकरण).\nयाच नावाचा ग्रीक देव यासाठी पाहा, डीमॉस (ग्रीक देव).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसूर्य · बुध ग्रह · शुक्र ग्रह · पृथ्वी · मंगळ ग्रह · सेरेस · गुरू ग्रह · शनी ग्रह · युरेनस ग्रह · नेपच्यून ग्रह · प्लूटो (बटु ग्रह) · हौमिआ · माकीमाकी · एरिस\nग्रह · बटु ग्रह · राक्षसी वायू ग्रह . नैसर्गिक उपग्रह: पृथ्वीचा · मंगळाचे · गुरूचे · शनीचे · युरेनसचे · नेपच्यूनचे · प्लूटोचे · हौमिआचे · एरिसचा\nसूर्यमालेतील छोट्या वस्तू: उल्का · लघुग्रह/लघुग्रहाचा उपग्रह (लघुग्रहांचा पट्टा, सेंटॉर, टी.एन.ओ.: कायपरचा पट्टा/विखुरलेली चकती) · धूमकेतू (ऊर्टचा मेघ)\nहे पण पहा खगोलीय वस्तू, वर्ग:खगोलीय घटना आणि सूर्यमाला दालन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑक्टोबर २०१५ रोजी २२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-22T02:54:40Z", "digest": "sha1:BUO67MXSETRYB6EANKLJ6NZXIC5WB5BM", "length": 16925, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गजानन | मराठीमाती", "raw_content": "\nगजाननाच्या अनेक नावांपैकी सिंदुरवदन हेही एक नाव आहे. गजाननाची जी अनेक नावे आहेत. त्या प्रत्येक नांवापोटी कोणतीना कोणती लोककथा रूढ आहे. गजानन सिंदुरवदन कस झाला हे सांगणारी ही गणेशपुराणातील कथा आहे.\nब्रह्मदेव एअक्द सात्यलोकात त्याच्या निवासस्थानी निद्रिस्त असता शंकर त्यांना भेटावयास आले होते. आल्यावर बरेच वेळ वाट पाहूनही ब्रह्मदेव जागे होईनात हे पाहून शंकरांनी त्यांना झोपेतून जागे केले. त्यावेळेस ब्रह्मदेवाला एक जांभई आली आणि त्यांच्या जांभईतून एक सुंदर बालक उत्पन्न झाला. शंकर निघून गेल्यावर ब्रह्मदेवाचे त्या बालकाकडे लक्ष गेले. तेव्हा त्यांनी त्या बालकास विचारले, “ तू कोण” तेव्हा त्याने “मी आपल्याच जांभईतून उत्पन्न झालेला आपलाच पुत्र आहे. तेव्हा पुढे आता मी कसे जगावे याची मला आज्ञा करावी.” तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला वर दिला. “पुत्रा तू त्रैलोक्यामध्ये वाटेल तिकडे संचार कर, तुला कोणापासूनही मृत्यू येणार नाही. तू ज्याला आलिंगन देशील त्याचा तात्काळ मृत्यू होईल. तुझ्या शरीराचा रंग तांबडा असल्याने लोक तुला ‘सिंदर’ या नावाने ओळखतील”\nहे ऐकून ब्रह्मदेवाच्या या वराची प्रचिती पाहाण्यासाठी आणि तो ब्रह्मदेवालाच आलिंगन देण्यास ब्रह्मदेवाजवळ येऊ लागला हे पाहून ब्रह्मदेवाला खूप राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, “मी दिलेल्या वराने उन्मत्त होऊन तू जन्मदात्याचाच काळ बनू पाहतोस. म्हणून तू दैत्य होशील. लवकरच पार्वतीपुत्र गजानन तुझा वध करील.” असे म्हणून भितीने ब्रह्मदेव वैकुंठात पळून गेले. तेव्हा त्यांच्या मागोमाग सिंदुरही वैकुंठास येऊन पोहोचला. तेव्हा वैकुंठ पती विष्णूने, “तू पराक्रमी असल्याने युद्ध करणे तुझ्या लौकिकास साजेसे नाही. तू कैलासपती महापराक्रमी शंकराशी युद्ध कर.” असे चिथावून स्वतःवरील अरिष्ट कैलासवर पाठवून दिले.\nसिंदूर कैलासावर आला तेव्हा शंकर ध्यानस्थ होते. तेथेच असलेल्या पार्वतीच्या रुपावर लुब्ध होऊन सिंदूर पार्वतीस पळवून नेऊ लागला. तेव्हा तिने गजाननाचा धावा केला. तेव्हा गजाननाने प्रकट होऊन परशूने त्याच्यावर प्रहार केला. त्या प्रहाराने तो दैत्य विव्हल होऊन तेथून निघून गेला. आणि पृथ्वीवर राहून तेथूनच देवांना त्रास देऊ लागला.\nआपल्या पराक्रमाने त्याने सर्व देवांना नामोहरम केले. जिकडे तिकडे अधर्म माजविला. तेव्हा सर्व देवांनी गजाननाची प्रार्थना सुरू केली. ती प्रार्थना ऐकून अत्यंत तेजस्वी रूपात गजानन प्रकट झाला. “मी लवकरच पार्वतीच्या उदरी जन्म घेऊन सिंदुरासुराचा वध करीन.” असे आश्वासन देवांना देऊन गजानन अंतर्धान पावला.\nलवकरच शंकर-पार्वतीच्या घरी चार हात, सोंड, हत्तीचे मस्तक असलेल्या स्वरुपात गजाननाचा जन्म झाला. “मला वरेण्याराजाकडे पोचवा” असे जन्मतःच त्याने सांगताच नंदिसोबत शंकराने त्याला वरेण्याच्या घरी पाठविले. वरेण्याची राणी निद्रिस्त असता तिच्या शेजारी हे बालक ठेवण्यात आले.\nचार हात आणि मुखावर सोंड असलेले हे बालक जेव्हा वरेण्यपत्नी पुष्पिका हिने पाहिले. तेव्हा ती घाबरली आणि “अरे बापरे, हे असे विचित्र स्वरुपाचे बालक मला नको.” असे म्हणून किंचाळली. राजाने घाबरून ते बालक अरण्यात दूरवर नेऊन टाकले. गजानन बाळ जंगलात पडलेले होते. ते पाहून एका मोराने आपल्या पिसाऱ्याची सावली त्याच्यावर धरली. एका बुजंगानेही फणा उभारून गजनन बाळाचे रक्षण केले. तेथे जवळच पराशरऋषींचा आश्रम होता. त्यांनी या बालकास पाहिले. हे अद्भूत दृश्य पाहून आणि संतती नसल्यामुळे ईश्वरानेच आपल्याला हे वरदान दिले असावे असे मानून पराशरऋषींनी त्याचे संगोपन केले. या आश्रमातच गणपतीला उंदीर वाहन प्राप्त झाले. या आश्रमातच पराशर ऋषींनी गजाननाला सर्व वेद-विद्या शिकविली. त्याला शस्त्रविद्येत पारंगत केले.\nइकडे सिंदुरासूराच्या नगरीत तो एकांतात असताना त्याला आकाशवाणी ऐकू आली. “हे सिंदुरासुरा, तुझा प्राण घेणारा बालक पार्वतीला झाला आहे.” हे ऐकून सिंदुरासूर घाबरला. हातात खड्ग घेऊन तो धावतच कैलासावर गेला. पार्वतीच्या पलंगावर त्याला बालक दिसला नाही. मग त्याने पार्वतीलाच ठार मारण्यासाठी शस्त्र उगारले. तोच त्याला कोपऱ्यात बाल गजानन दिसला. तो त्या दैत्याला बघून हसत होता.\nसिंदूरासूराने त्याला पकडले आणि आकाशमार्गाने उड्डाण केले. त्याच्या हातातील बालक प्रथम हलका होता. पण नंतर तो इतका जड झला की, सिंदुरासूरीला त्याचे वजन पेलवेना.\nमग सिंदुरासूराने त्या बालकाला जोराने खाली फेकून दिले. खाली नर्मदा होती. त्या बालकाच्या रक्ताने नर्मदेतील गोठे लाल झाले. सिंदुरासूराला वाटले. छान झाले शत्रू मेला पण पाहतो तर काय आश्चर्य पण पाहतो तर काय आश्चर्य त्या प्रत्येक गोट्यातून त्याला गणेशाच मूर्ती दिसू लागली. हे बघून सिंदुरासूर भांबावला. तो आपल्या राजधानीत परत आला.\nमग आपल्या उंदरावर बसून व हाती आयुधे घेऊन आणि शंकर-पार्वतीचे स्मरण करून गजानन सिंदुरासूराच्या राजधानीकडे गेला. त्याच्या भयंकर गर्जना ऐकूनच अनेक दैत्य मूर्च्छित झाले. आपल्या दूतांच्या मुखातून गजाननाच्या आगमनाचे वर्तमान ऐकून सिंदुरासूर गजाननासमोर आला. गजाननाची एवढीशी चिमुकली विचित्र मूर्ती पाहून सिंदुरासूराला वाटले – अरे, याला तर आपण एका मिठीत यमसदनास पाठवू. तो गजाननास आपल्या बाहुपाशात घेणार तेवढ्यात गजाननाने अनंत मस्तके, अनंत हात आणि पाय असलेले विराट रूप धारण करून आपल्या विराट हाताने सिंदुरास आपल्या बाहुपाशात कवटाळले आणि सिंदुरासूराचा चेंदामेंदा केला. त्यावेळी गजाननाच्या अंगाला सिंदुराच्या अंगाचे रक्त लागल्याने गजाननाचे सारे अंग सिंदूराप्रमाणे तांबडे झाले आणि तेव्हापासून गजाननाला ‘सिंदूरवदन’ म्हटले जाऊ लागले.\nअविचाराने कधीही कोणासही शब्द देऊ नये हेच या कथेचे सार आहे.\nThis entry was posted in गणपतीच्या गोष्टी and tagged गजानन, गोष्ट, गोष्टी, पराशरऋषीं, सिंदुरवदन on सप्टेंबर 13, 2012 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A5%A8?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2018-09-22T03:19:47Z", "digest": "sha1:WU25BFX6WBJW7RJ7SQIYMTEXJRDVP6BI", "length": 3599, "nlines": 31, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "आवश्यक कागदपत्रे", "raw_content": "\nएमटीएनएल मोबाईल घेण्याकरीता आवश्यक काग़दपत्रे\nएमटीएनएल प्रि-पेड किंवा पोस्टपेड कनेक्शन घेण्याकरीता तुम्हाला, संपूर्ण भरलेला ग्राहक निवेदन फॉर्म (कस्टमर एप्लीकेशन फॉर्म सीएएफ) सहित खालील कागदपत्रे प्रस्तुत करावी लागतील.\nस्वयं प्रमाणित छायाचित्र (फोटो)\nओळख व पत्त्याचा पुरावा\nसंसद सदस्य/विधानसभा सदस्य/ग्रुप ए गॅजेटेड अधिकारी यांनी त्यांच्या मुख्यपत्रावर (लेटरहेडवर) प्रचलित केलेले फोटो सहित पत्त्याचे प्रमाणपत्र\nसरकार मान्य शैक्षणिक संस्थेचे तुमच्या फोटोसहित पत्त्याचे प्रमाणपत्र (फक्त विद्यार्थ्याकरीता)\nग्रामपंचायत द्वारा मुखपत्रावर प्रचलित केलेले तुमच्या फोटो सहित पत्त्याचे प्रमाणपत्र (फक्त ग्रामीण क्षेत्रांकरीता)\nओळख व पत्यांचा पुरावा म्हणून डाकतार विभागाकडून प्रचलित केलेले तुमच्या फोटो सहित पत्त्याचे पत्र.\nओळख व पत्याचा पुरावा म्हणून डाक कार्यालय / पीएसयू बँकेचे फोटोसहित वर्तमान पासबुक.\nआधार (यू आय डी ) कार्ड\nपाण्याचे बिल (चालू तीन महिन्यांपैकी कोणतेही एक)\nलँडलाईन टेलिफोन बिलl (चालू तीन महिन्यांपैकी कोणतेही एक)\nस्टेट कम्पनीचे विज बिल (चालू तीन महिन्यांपैकी कोणतेही एक)\nआयकर मूल्यांकन (निर्धारण) आदेश\nनोंदणीकृत सेल / लीज एग्रीमेंट\nसीएसडी, डिफेन्स/ पॅरामिलिटरी कडून देण्यात आलेले स्मार्ट कार्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://telisamajsevak.com/triple-maharashtra-kesarichi-dycp-padi-niyukti/", "date_download": "2018-09-22T03:11:43Z", "digest": "sha1:3QP5X4IVWCIJIUJG5F73YGLGMIURYUTA", "length": 5666, "nlines": 73, "source_domain": "telisamajsevak.com", "title": "महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला सरकारकडून नोकरी - तेली समाज सेवक - Teli Samaj Sevak India", "raw_content": "\nजिसके साथ तेली वो भाग्यशाली\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017\nतेली तितुका मेळवावा समाज धर्म वाढवावा \nमहाराष्ट्र केसरी विजय चौधरीला सरकारकडून नोकरी\nआपल्या तेली समाजाची शान जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले असून, विजय चौधरीची राज्य सरकारकडून डीवायएसपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nसलग तीन वेळेस महाराष्ट्र केसरी राहिलेल्या विजय चौधरीला लवकरच शासकीय सेवेत घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2016 मध्ये जाहीर केले होते. तसेच हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2016 मध्ये विधानसभेत विजय चौधरीचे अभिनंदन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विजय चौधरीला शासकीय सेवेत घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आज अखेर विजय चौधरीची डीवायएसपी अर्थात पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nश्री. संताजी फौंऊंडेशनचे सामाजिक कार्य\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\nमाझिया जातीचा मज भेटो कोणी \nमाझिया जातीचा मजशी मिळेल \nकळेल तो सर्व समाचार \nसंतु म्हणे येथे पाहिजे जातीचे \nयेर गबाळाचे काम नाही \nजिसके साथ तेली वो भाग्यशाली June 8, 2018\nदशक्रिया विधी June 8, 2018\nदशक्रिया विधी June 7, 2018\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा October 22, 2017\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017 October 13, 2017\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/taxonomy/term/307", "date_download": "2018-09-22T03:28:40Z", "digest": "sha1:AMQRWXVLEDHMUMR4HJ55BW6L3KCCFLOR", "length": 9239, "nlines": 111, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " आर्वी (छोटी) | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nमुखपृष्ठ / आर्वी (छोटी)\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nश्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह, आर्वी (छोटी)\nगंगाधर मुटे यांनी शनी, 19/04/2014 - 20:11 ह्यावेळी प्रकाशित केले.\nश्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह\nआमच्या ग्रामविकास भागवत कमेटीच्या वतिने श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताहाच्या आयोजनाचं हे १२ वे वर्ष.\nदिनांक : १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०१४\nRead more about श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह, आर्वी (छोटी)\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150321061425/view", "date_download": "2018-09-22T04:02:14Z", "digest": "sha1:CESKOJ5TGGCWOE543UFKUCAG2IUBSZVB", "length": 15996, "nlines": 226, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गोविंदकृत पदें ३२४ आणि ३२५", "raw_content": "\nघर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|\nगोविंदकृत पदें ३२४ आणि ३२५\nमुकुंदराजकृत पदें १ ते २\nज्ञानेश्वरकृत पदें ३ ते ५\nज्ञानेश्वरकृत पदें ६ ते ९\nज्ञानेश्वरकृत पदें १० ते १३\nज्ञानेश्वरकृत पदें १४ ते १६\nश्यामसुंदरकृत पदें १७ ते १९\nकृष्दासकृत पदें २० ते २३\nकृष्णदासकृत पदें २४ ते २६\nकृष्णदासकृत पदें २७ ते ३०\nकृष्णदासकृत पदें ३१ ते ३४\nकृष्णदासकृत पदें ३५ ते ३७\nकृष्णदासकृत पदें ३८ ते ३९\nमुक्ताबाईकृत पदें ४० आणि ४१\nनामदेवकृत पदें ४२ ते ४५\nनामदेवकृत पदें ४६ ते ४९\nनामदेवकृत पदें ५० ते ५३\nनामदेवकृत पदें ५४ ते ५५\nरमणतनयकृत पदें ५६ ते ५९\nरमणतनयकृत पदें ६० ते ६२\nविठ्ठलनाथकृत पदें ६३ ते ६५\nविठ्ठलनाथकृत पदें ६६ ते ६८\nविठ्ठलनाथकृत पदें ६९ ते ७०\nरामकृष्णकृत पदें ७१ ते ७३\nरामकविकृत पदें ७४ ते ७६\nरामकविकृत पदें ७७ ते ७९\nरामकविकृत पदें ८० ते ८२\nरामकविकृत पदें ८३ ते ८६\nरामकविकृत पदें ८७ ते ९०\nरामकविकृत पदें ९१ ते ९३\nरामकविकृत पदें ९४ ते ९६\nरामकविकृत पदें ९७ ते १००\nरामकविकृत पदें १०१ ते १०३\nरामकविकृत पदें १०४ ते १०६\nरामकविकृत पदें १०७ ते ११०\nरामकविकृत पदें १११ ते ११४\nरामकविकृत पदें ११५ ते ११८\nरामकविकृत पदें ११९ ते १२२\nरामकविकृत पदें १२३ ते १२५\nरामकविकृत पदें १२६ ते १३०\nरामकविकृत पदें १३१ ते १३३\nरामकविकृत पदें १३४ ते १३५\nकृष्णकिंकरकृत पदें १३६ ते १३७\nकृष्णकिंकरकृत पदें १३८ ते १३९\nअवधूतकृत पदें १४० ते १४३\nअवधूतकृत पदें १४४ ते १४७\nगिरिधरकृत पदें १४८ ते १५४\nश्यामात्मजकृत पदें १५५ ते १५८\nश्यामात्मजकृत पदें १५९ ते १६२\nश्यामात्मजकृत पदें १६३ ते १६५\nश्यामात्मजकृत पदें १६६ ते १६८\nचिन्मयनंदनकृत पदें १६९ ते १७१\nचिन्मयनंदनकृत पदें १७२ ते १७५\nचिन्मयनंदनकृत पदें १७५ ते १७७\nगोविंदकृत पदें २०८ ते २११\nगोविंदकृत पदें २१२ ते २१५\nगोविंदकृत पदें २१६ ते २२०\nगोविंदकृत पदें २२१ ते २२३\nगोविंदकृत पदें २२४ ते २२६\nगोविंदकृत पदें २२७ ते २३०\nगोविंदकृत पदें २३१ ते २३२\nगोविंदकृत पदें २३३ ते २३५\nगोविंदकृत पदें २३६ ते २३७\nगोविंदकृत पदें २३८ ते २४०\nगोविंदकृत पदें २४१ ते २४४\nगोविंदकृत पदें २४५ ते २४७\nगोविंदकृत पदें २४८ ते २५०\nगोविंदकृत पदें २५१ ते २५३\nगोविंदकृत पदें २५४ ते २५६\nगोविंदकृत पदें २५७ ते २६०\nगोविंदकृत पदें २६१ ते २६३\nगोविंदकृत पदें २६४ ते २६६\nगोविंदकृत पदें २६७ ते २७०\nगोविंदकृत पदें २७१ ते २७३\nगोविंदकृत पदें २७४ ते २७७\nगोविंदकृत पदें २७८ ते २८०\nगोविंदकृत पदें २८१ ते २८३\nगोविंदकृत पदें २८४ ते २८७\nगोविंदकृत पदें २८८ ते २९०\nगोविंदकृत पदें २९१ ते २९३\nगोविंदकृत पदें २९४ ते २९७\nगोविंदकृत पदें २९८ ते ३००\nगोविंदकृत पदें ३०१ ते ३०३\nगोविंदकृत पदें ३०४ ते ३०७\nगोविंदकृत पदें ३०८ ते ३१०\nगोविंदकृत पदें ३११ ते ३१३\nगोविंदकृत पदें ३१४ ते ३१७\nगोविंदकृत पदें ३१८ ते ३२०\nगोविंदकृत पदें ३२१ ते ३२३\nगोविंदकृत पदें ३२४ आणि ३२५\nगोविंदकृत पदें १७८ ते १८०\nगोविंदकृत पदें १८१ ते १८३\nगोविंदकृत पदें १८४ ते १८६\nगोविंदकृत पदें १८७ ते १९०\nगोविंदकृत पदें १९१ ते १९२\nगोविंदकृत पदें १९३ ते १९५\nगोविंदकृत पदें १९६ ते १९८\nगोविंदकृत पदें १९९ ते २००\nगोविंदकृत पदें २०१ ते २०५\nगोविंदकृत पदें २०६ ते २०८\nगोविंदकृत पदें ३२४ आणि ३२५\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें ३२४ आणि ३२५\nपतितपावन हे ब्रिद पायीं \nगणिका उद्धरली त्वां लवलाहीं \nदे क्षेम मला तूं सुख सदया ॥जग०॥१॥\nत्राता न दिसे रे \nआतां ताराया मजला दीना यावें रुक्मिणीरमणा \nयेथूनी काढावें रे अघशमना स्वामी दीनोद्धरणा \nगोविंदावरि करि छाया ॥जग०॥३॥\nकिति अंत पाहसिल माझा रे गुणवंता \nतुजविण पलयुग समजतों पंढरीनाथा \nपूर्वील पुन्य तव नाहीं माझे पदरीं \nहा जन्म वृथा गोला देवा कंसारी \nमन रयनदिवस इच्छित परधन परनारी \nदु:खाचे डोंगा झाले या संसारीं \nशुकव्यासमुखें कीर्ती ऐकिली भारी \nनामें तरलें दोषाचे नामधारी ॥\nचाल ॥ द्विज अजामीळ पुत्रमिषें दोषी तरला अजि गुणवंता \nशतकोटीं ब्रम्हाहत्या वाल्मिक उद्धरिला अजि गुणवंता \nमारितां हाक नेलें वैकुंठा करिला अजि गुणवंता \nनक्रें छळिताम कौटाळुनि हृद्रयीं धरिला अजि गुणवंता \nउठाव ॥ असे अमित दोषी तारियले काय चिंता \nमी कदा सोडिना तुम्हांसि अजि भगवंता \nमी लक्ष प्रकारें चुकलों कर्म ओढवलें \nम्हणऊनि प्रभुपायाचें अतंर पडलें \nदिधलें भाष्य परी मज कुणि कांहीं न घडलें \nहे कामक्रोधमदममत्सर शरिरीं भिडले \nअभिमानाहाती माझें मन सांपडलें \nयास्तव नाना कर्मांचें अंतर पडलें ॥\nचाल ॥ आतां अपराध क्षमा करीं विठ्ठलराया अजि गुणवंता \nही मनोवृत्ती अर्पण केली पदिं जाया अजि गुणवंता \nतूं तार इंवा ने निरया माझी काया अजि गुणवंता \nमी बुड्तो तूं देहांत उभारुनि बाम्हा अजि गुणवंता \nउठाव ॥ केधवां येसि मज न कळे अनाथनाथा \nतूं तातमात गणगोत दीनजनभ्राता ॥किति०॥२॥\nअज्ञानपणीं बहु केले चाळे पाहीं \nतूं क्षमा करीं गे माझे विठाबाई \nपरदेशीं कां मोकलिंलें मज लवलाहीं \nतुजैण भासतसे वोस दिशा मज दाही \nपाहतां शिणले हे नेत करूं गत कायी \nविपरीत कल्पना बुडवीते भवडोहीं ॥\nचाल ॥ तूं सकळ विश्वव्यापक नरहरी गुरुनाथा अजि गुणवंता \nगोविंद द्वैतमति कल्पित नुरेचि आतां अजि गुणवंता \nमी दास तुझा तूं मुक्तपुरीचा दाता अजि गुणवंता \nगुरु अभयवरद कर ठेवी माझे माथां अजि गुणवंता \nउठाव ॥ आतां उचित जें येईल प्रभुच्या चित्ता \nकरिं क्लेशनिवारण स्वामी रुक्मिणीकांता \nएका घरात माणसे राहात असली म्‍हणजे त्‍यांची केव्हां तरी बोलाचाली व्हावयाचीच\nती मनावर घेतां कामा नये. तु०-मडक्‍यास मडके किंवा भांड्यास भांडे लागावयाचेंच.\nगणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Waiting-for-funds-for-the-GPO-road/", "date_download": "2018-09-22T03:14:56Z", "digest": "sha1:NJAKA6CZQXT2APU4NFBOOW3VWMVML7PJ", "length": 8829, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जीपीओ रस्त्यासाठी निधीची प्रतीक्षा कायम! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › जीपीओ रस्त्यासाठी निधीची प्रतीक्षा कायम\nजीपीओ रस्त्यासाठी निधीची प्रतीक्षा कायम\nजिल्हाधिकारी कार्यालय ते जीपीओ, चांदणी चौक, नगर कॉलेजपर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे व तेथील ड्रेनेजच्या समस्येबाबत आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधल्यानंतर जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध द्यायची तयारी जिल्हाधिकार्‍यांनी दाखविली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने छेडलेल्या आंदोलनानंतर महासभेत याबाबत ठरावही करण्यात आला. मात्र, अडीच महिने लोटले तरी अद्याप निधी मागणीचा प्रस्तावच जिल्हाधिकार्‍यांकडे सादर झालेला नसल्याचे पुढे आले आहे.\nजीपीओ चौक ते हातमपुरा, अशोका हॉटेल ते बीएसएनएल ऑफीस, डावरे गल्ली, चांदणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, सैनिक लॉन-नगर कॉलेज ते जिल्हाधिकारी कार्यालय व बाबा बंगाली चौक परिसर, झेंडीगेट, इब्राहीम कॉलनी आदी भागातील गटार व ड्रेनेज या परिसरात असलेल्या अवैध कत्तलखान्यांमधील अ‍ॅनिमल वेस्टमुळे तुंबण्याचा प्रकार नित्याचाच झालेला आहे. मागील वर्षी या रस्त्याच्या दुरवस्थेचा व ड्रेनेज लाईनचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकार्‍यांचेही या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते.\nमनपाची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने व काम तात्काळ मार्गी लागणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली होती. त्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीने पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. डिसेंबर 2016 व जानेवारी 2017 या दोन महिन्यात जिल्हाधिकार्‍यांनी तीन वेळा पत्रे पाठविल्यानंतरही याबाबत कार्यवाही न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आ. जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले होते. यावेळी आ. जगताप यांनी सत्ताधार्‍यांवर टीकास्त्र सोडले होते. या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. अखेर 15 सप्टेंबर रोजी प्रस्ताव महासभेसमोर येवून 1 कोटी 76 लाख 17 हजार 628 रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. तसेच निधीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले.\nमहासभेचा ठराव होऊन अडीच महिने लोटले तरी अद्याप निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर झालेला नाही. या परिसरातील ड्रेनेजच्या समस्येवरुन वारंवार आंदोलने झालेली आहेत. काही दिवसांपूर्वीच ड्रेनेज तुंबल्याच्या रागातून नगरसेविकेच्या पुत्राने मनपा कर्मचार्‍यांना मारहाण केल्याचीही घटना घडली आहे. बाबा बंगाली चौकातील रस्ता व ड्रेनेजचा प्रश्‍न गंभीर असतांना आणि या कामासाठी जिल्हाधिकार्‍यांनी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविलेली असतांनाही व महासभेचा ठराव झालेला असतांनाही अद्याप प्रस्ताव सादर झालेला नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nसरकारी शाळा बंद पाडण्याचा डाव\nमुलीस छेडणार्‍यास ७५ हजारांचा दंड\n‘फेज टू’ लाईनवरुन मीटरद्वारे पाणी\nजीपीओ रस्त्यासाठी निधीची प्रतीक्षा कायम\nसंगमनेर : मतीमंद मुलीवर अत्‍याचार\nपाथर्डीत अवैध धंद्यांना ‘अच्छे दिन’\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/House-rent-recovery-according-to-the-buildings/", "date_download": "2018-09-22T03:46:35Z", "digest": "sha1:R2D7MDNX7X2K2T5QXVESAYA75UJFMRTY", "length": 5821, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इमारतींच्या मोजमापानुसार घरपट्टी वसुली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › इमारतींच्या मोजमापानुसार घरपट्टी वसुली\nइमारतींच्या मोजमापानुसार घरपट्टी वसुली\nइमारत मालकांच्याकडून स्वयंघोषित कर योजनेप्रमाणे घरपट्टी वसूल करण्याची पध्दत बेळगाव शहरामध्ये गेल्या 15 वर्षापासून अमलात आणलेली आहे. या पध्दतीनुसार इमारतींचे मोजमाप किती आहे हे मालकांनीच नमूद करुन मनपाला दिले पाहिजे. परंतु शहरातील हजारो इमारत मालक इमारतींचे मोजमाप कमी दाखवून घरपट्टी भरण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे मनपाच्या घरपट्टी महसुलामध्ये काही कोटी रुपयांचा कर बुडत असल्याने त्याचा फटका मनपाला दरवर्षी बसत आहे. ही उणीव दूर करुन प्रत्यक्ष इमारतीच्या मोजमापानुसार घरपट्टी वसुल करण्यासाठी मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांच्या आदेशानुसार मनपा महसूल विभागाने शहरातील इमारतींचे मोजमाप घेऊन घरपट्टी वसूल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठवड्यापासून ही मोहीम मनपाने सुरु केलेली असल्याने प्रत्यक्षात इमारतींचे मोजमाप कमी दाखविलेल्या घरमालकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त एम. आर. रविकुमार व जी. प्रभू यांनीही हाती घेतली होती. या मोहिमेमुळे मनपाच्या घरपट्टी उत्पन्नामध्ये काही कोटी रुपयांची भर पडली होती. मनपाने पुन्हा ही मोहीम हाती घेतल्याने मनपाच्या घरपट्टी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे.\nइमारती सर्वेक्षणाचे कामकाज महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. मंगळवारी पांगुळ गल्ली व इतर ठिकाणच्या इमारतींचे मोजमाप करण्यात आले. या मोहीमेमध्ये मनपा आयुक्त शशिधर कुरेर हे ही सहभागी झाले आहेत.\n27 युवकांची गुलबर्गा येथे केली रवानगी\nबेळगावात ‘वीजमीटर’ तपासणी केंद्र\nआरटीओ सर्कल ‘डेंजर झोन’\nआगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू\nइमारतींच्या मोजमापानुसार घरपट्टी वसुली\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Only-five-MLA-have-to-submit-accounts-to-Lokayuktas/", "date_download": "2018-09-22T03:14:42Z", "digest": "sha1:PLPOJ43TRD5TNXVWU5GBRYBDGPAMFKOP", "length": 8161, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केवळ पाच आमदारांकडूनच लोकायुक्‍तांना हिशेब सादर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › केवळ पाच आमदारांकडूनच लोकायुक्‍तांना हिशेब सादर\nकेवळ पाच आमदारांकडूनच लोकायुक्‍तांना हिशेब सादर\nराज्य लोकायुक्‍त कार्यालयाला राज्यातील 40 पैकी केवळ पाच आमदारांनी 2017-18 या आर्थिक वर्षाच्या मालमत्तेविषयीची माहिती सादर केली आहे. यामुळे उर्वरित 35 आमदार व मंत्र्यांनी मालमत्तेचा तपशील सादरच केला नसल्याने लोकायुक्‍त कार्यालयाकडून सदर आमदारांची नावे राज्यपालांकडे पाठवली जातील, असे सूत्रांनी सांगितले आहे. गोवा लोकायुक्‍त कायद्यानुसार दरवर्षी मंत्री व आमदारांनी लोकायुक्‍तांना आपल्या मालमत्ता विषयीचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे. लोकायुक्‍तांनी सर्व चाळीसही आमदार व मंत्र्यांना माहिती सादर करण्यास सांगितले होते. त्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत दिली होती. बारापैकी फक्‍त दोनच मंत्र्यांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती सादर केली असून उर्वरित आमदारांपैकी केवळ तीनच आमदारांनी माहिती सादर केली. इतर 35 मंत्री, आमदारांनी माहिती लपवली, असा त्याचा अर्थ होतो, असे लोकायुक्‍त कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.\nलोकायुक्‍तांनी याचा गंभीरपणे पाठपुरावा चालवला आहे. बहुतेक मंत्री व आमदार अशा प्रकारची माहिती लोकायुक्‍तांना सादर करण्याविषयी आळस करतात, असे आढळून येत आहे. मात्र, लोकायुक्तांनी घेतलेल्या कडक पवित्र्यामुळे लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहे. काही मंत्री व आमदारांनी लोकायुक्त कार्यालयाला पत्रे लिहून आम्हाला माहिती सादर करण्यास वेळ द्यावा, अशी विनंती केली आहे. मात्र, अशा प्रकारे मुदतवाढ देण्याची तरतूद गोवा लोकायुक्त कायद्यात नाही, असे एका अधिकार्‍याने सांगितले. काही मंत्री व आमदारांनी आजारी असल्याचे व ते इस्पितळात दाखल असल्याचे कारण देऊन लोकायुक्तांना मालमत्तेविषयी माहिती सादर केली नसली तरी अन्य आमदार अहवाल देण्यास अपयशी ठरले असल्याचे उघड झाले आहे.\nमालमत्तेचा तपशील न दिलेल्या मंत्र्यांचा अहवाल मुख्यमंत्री पर्रीकर तर आमदारांविषयीचा अहवाल राज्यपालांकडे सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.लोकायुक्तांचा अहवाल हा विधानसभेतही मांडणे गरजेचे असते. काही आमदार आयकर खात्याला जे रिटर्न्स सादर करतात, त्याचीच एक प्रत काढून लोकायुक्तांना पाठवत असतात. मात्र, असा लेखाजोखा लोकायुक्तांना अपेक्षित नाही. लोकायुक्तांना माहिती सादर करण्यासाठी लोकायुक्तांच्या कार्यालयाकडे असलेला अर्ज भरून द्यावा लागतो. त्या अर्जात मालमत्तेविषयीची माहिती भरून द्यावी लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nदोन महिन्यांचा मिळणार अवधी\nअहवाल राज्यपालांना दिल्यानंतर त्या अहवालाची एक प्रत संबंधित मंत्री व आमदारालाही पाठवली जाईल. त्यानंतर दोन महिन्यांचा अवधी आमदारांना मिळतो. त्या दोन महिन्यांतही जर त्यांनी मालमत्तेची तपशीलवार माहिती सादर केली नाही तर मात्र त्यांची नावे प्रसारमाध्यमांमधून जाहीर करण्याची भूमिका लोकायुक्‍त घेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Raju-Shetty-visits-Rajaram-Bapu-Milk-Federation/", "date_download": "2018-09-22T03:12:40Z", "digest": "sha1:3IRVBPSZUMGC2QUX5CRIPFJL7DAF4V74", "length": 5995, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खासदार राजू शेट्टी यांची राजारामबापू दूध संघास भेट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › खासदार राजू शेट्टी यांची राजारामबापू दूध संघास भेट\nखासदार राजू शेट्टी यांची राजारामबापू दूध संघास भेट\nआमदार जयंत पाटील यांचे समर्थक आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी राजारामबापू दूध संघास अचानक भेट दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.\nना. सदाभाऊ खोत व खासदार शेट्टी यांच्यातील मतभेदांच्या पार्श्‍वभूमीवर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू दूध संघात शेट्टी यांनी दिलेली भेट तालुक्यातील आगामी राजकारणाला वेगळी दिशा देणारी ठरणार आहे.\nअलीकडे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावर टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर नगराध्यक्ष पाटील आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक शहाजीबापू पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्यात कलगीतुरा सुरू आहे.\nअशा घडामोडींनी राजकीय वातावरण तापले आहे. अशा वेळीराजू शेट्टी यांची राजारामबापू दूध संघास भेट आगामी राजकीय बदलाचे संकेत दाखविणारी आहे. ना. खोत, नगराध्यक्ष पाटील यांच्या राजकीय वाटचालीला राजू शेट्टी यांच्याशी जवळीक करून शह देण्याचाच हा प्रयत्न म्हणावा लागेल.\nदरम्यान दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले, खा. शेट्टी यांची दूध संघाला भेट ही दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबद्दल चर्चा करण्यासाठी होती. गाईच्या दुधाचा दर प्रतिलिटर 27 रुपयांच्या खाली परवडणारा नाही. म्हणून तो वाढविण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळावे. यादृष्टीने शेट्टी यांच्याशी चर्चा झाली.\nकाँगे्रस-राष्ट्रवादीचे आमदार, खा. शेट्टी व दूध संघाचे प्रतिनिधी या सर्वांनी एकत्र येऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारपुढे दूध उत्पादकांचे प्रश्‍न मांडण्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. या भेटीमागे कोणताही राजकीय संदर्भ नाही असेही स्पष्टीकरण पाटील यांनी केले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/loyal-violated-29837", "date_download": "2018-09-22T04:13:50Z", "digest": "sha1:HFRV7O4A45RO3IQ6YNELLWKUQJKQ5QYS", "length": 12963, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "loyal violated निष्ठावंतांना डावलले | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 9 फेब्रुवारी 2017\nठाणे - पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांमुळे दलित निष्ठावंत महिलांना उमेदवारीत डावल्याचा आरोप काही महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पक्षाने नवख्या महिलांनाच उमेदवारीचे वाटप केल्याचा आरोप करत महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष वनिता गोतपगार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या उमेदवारांना मदत करण्याचा निर्णय मंगळवारी (ता.७) गडकरी रंगायतनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला.\nठाणे - पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांमुळे दलित निष्ठावंत महिलांना उमेदवारीत डावल्याचा आरोप काही महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पक्षाने नवख्या महिलांनाच उमेदवारीचे वाटप केल्याचा आरोप करत महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष वनिता गोतपगार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या उमेदवारांना मदत करण्याचा निर्णय मंगळवारी (ता.७) गडकरी रंगायतनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला.\nठाण्यातील सर्वच राजकीय पक्ष बंडखोरीने हैराण झाले आहेत. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनीही बंड घोषित करून शिवसेनेबरोबर जाणार असल्याचे सांगितले आहे. विशेषतः प्रभाग ४, १४ आणि २२ येथील कार्यकर्ते शिवसेनेला मदत करणार आहेत. या महिलांनी केलेल्या आरोपानुसार प्रभाग ४ आणि १४ च्या पॅनेलची जबाबदारी स्थानिक नगरसेवकांवर होती; पण त्यांनी १५ वर्षांपासून काम करत असतानाही दलित महिलांना उमेदवारी देण्यात पक्षाने टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे कळवा, मुंब्रा या ठिकाणी उभ्या केलेल्या उमेदवारांसाठी व्यस्त असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यांचे राजकारण यशस्वी केल्याचे या महिलांनी सांगितले.\nआम्ही पक्षासाठी गुन्हे अंगावर घेतले आहेत. पक्षाला फक्त आमच्यासारख्या मागासवर्गीय महिला ढाल म्हणून पाहिजे असतात, असा आरोपसुद्धा या महिलांनी केला. यावेळी आघाडीच्या माजी अध्यक्षा वनिता गोतपगार, मीरा कासार, गीतांजली तांबे, सीमा कदम, शांती नाडर उपस्थित होत्या.\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nनालासोपारा - मुंबई, नवी मुंबईसह ठाणे ग्रामीण व शहर परिसरातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा ‘सिरीयल रेपिस्ट’ आता नालासोपाऱ्यात सक्रिय झाल्याचे...\nगणेशोत्सव साजरे करताना सामाजिकतेचे भान ठेवणे गरजेचे : सहाय्यक पोलिस निरीक्षक बडवे\nउंडवडी : \"तरुण मंडळानी गणेशोत्सव साजरे करताना सामाजिकतेचे भान राखले पाहिजे. युवा पिढी सोशल मिडियाच्या चक्रव्यूहात अडकत असून त्यांना थोर...\nशिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांचा समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र\nपाली (जि. रायगड) - येथील अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाचे संस्थापक आणि शिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांनी आपल्या समर्थक सहकार्‍यांसोबत गुरुवारी (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/sudhir-phakatkar-write-artilce-saptarang-53353", "date_download": "2018-09-22T03:46:59Z", "digest": "sha1:RLU3V4HMKJ2XRJL7Q2YMMTEOAZWW57JF", "length": 15422, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "sudhir phakatkar write artilce in saptarang वाराणसीची भाजीपाला संशोधन संस्था (सुधीर फाकटकर) | eSakal", "raw_content": "\nवाराणसीची भाजीपाला संशोधन संस्था (सुधीर फाकटकर)\nरविवार, 18 जून 2017\nतीर्थक्षेत्र काशी (वाराणसी) इथं भाजीपाल्यावर संशोधन करणारं एक विज्ञानक्षेत्र (भारतीय भाजीपाला संशोधन संस्था-आयआयव्हीआर) आहे. भारतीयांच्या आहारातल्या पोषक तत्त्वांच्या पूर्ततेचं आव्हान पूर्ण करण्याचं मुख्य ध्येय ठेवून १९७१ मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रीसर्चनं (आयसीएआर) ही संस्था स्थापन केली आहे.\nतीर्थक्षेत्र काशी (वाराणसी) इथं भाजीपाल्यावर संशोधन करणारं एक विज्ञानक्षेत्र (भारतीय भाजीपाला संशोधन संस्था-आयआयव्हीआर) आहे. भारतीयांच्या आहारातल्या पोषक तत्त्वांच्या पूर्ततेचं आव्हान पूर्ण करण्याचं मुख्य ध्येय ठेवून १९७१ मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रीसर्चनं (आयसीएआर) ही संस्था स्थापन केली आहे. ध्येयाच्या अनुषंगानं भाजीपाल्यासाठी पोषक तत्त्वांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मूलभूत, नावीन्यपूर्ण आणि धोरणात्मक संशोधन करणं, देशातल्या संबंधित संस्थांसाठी मार्गदर्शनं करणं, भाजीपाल्यांचा टिकाऊपणा आणि संरक्षणासाठी तंत्रज्ञान विकसित करणं, संशोधित वाणांचं भांडार जतन करणं आणि माहितीविज्ञानाच्या प्रसारासाठी प्रशिक्षणाचे उपक्रम राबवणं आदी उद्देश या संस्थेचे आहेत. उत्तर प्रदेशात कुशीनगर, भदोही व देवरिया या ठिकाणी संस्थेची विस्तारित केंद्रं आहेत.\nभाजीपाल्यासंदर्भात पीकसुधारणा, उत्पादन आणि संरक्षण असे तीन मुख्य विभाग आणि सुधारणा विभागात जनुकांचं संग्रहण, मूल्यांकन, जतन ते रेण्वीय पातळीवरची तपासणी असे आठ प्रकारचे अभ्यास-संशोधनाचे विषय इथं आहेत. उत्पादन विभागात शेतीविज्ञान, मृत्तिकाशास्र, जलनियोजन, लागवड, जैवतंत्रज्ञान व सामाजिक विज्ञान असं विषयक्षेत्र आहे. संरक्षण विभागात बुरशी, जीवाणू, कीटकविज्ञान व सूक्ष्मकृमीशास्र या विषयात संशोधन चालतं. या विविध संशोधन-विषयांसाठी रेण्वीय जीवशास्र, जनुकं, पेशी, बियाणे, तंत्रज्ञान, लागवडविद्या, कीटकनाशक, तसंच परजीवी आदी विषयांच्या सुमारे १५ प्रयोगशाळा असून, तेवढ्याच प्रथिने-शुद्धीकरण, वर्णपटविश्‍लेषक, सूक्ष्मदर्शक व तत्सम साधनं-उपकरणांच्याही सुविधा आहेत.\nआजवर या संस्थेनं भाजीपाला पिकांच्या शेकडो जाती-प्रजाती विकसित केलेल्या असून, देशातल्या आणि परदेशातल्या शेतीशी संबंधित संस्थांबरोबर संयुक्त प्रकल्पही राबवले आहेत. ‘आयआयव्हीआर’नं सर्वसामान्यासाठी उभारलेल्या कृषीविषयक तंत्रज्ञान माहितीकेंद्रात संशोधित बि-बियाण्यांची माहिती मिळते व विक्रीही केली जाते. याखेरीज विकसित विज्ञान-तंत्रज्ञान, वार्षिक अहवाल, वार्तापत्र आणि प्रादेशिक भाषेतलं ‘सब्जी किरण’नामक नियतकालिक संस्थेतर्फे प्रकाशित होतं. महत्त्वाचं म्हणजे, प्रत्यक्ष शेतीच्या ठिकाणी जाऊनही मार्गदर्शन केलं जातं.\nया संस्थेत मुख्यत्वे कृषीविषयक व संबंधित विज्ञान-तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी संशोधनाच्या, तसंच कार्यक्षेत्राच्या संधी उपलब्ध असतात. उत्तरेकडच्या तीर्थक्षेत्रांना भेटी देताना या विज्ञानाक्षेत्राकडंही जिज्ञासूंनी पावलं जरूर वळवावीत\nसंस्थेचं नाव - भारतीय भाजीपाला संशोधन संस्था,\nपोस्ट बॅग क्रमांक - १, जखनी, शहनशाहपूर\nदूरध्वनी - (०५४२) २६३५२४७\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nGanesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस\nपुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/sexual-harassment-demand-loan-approval-yavalmat-127852", "date_download": "2018-09-22T03:58:56Z", "digest": "sha1:ABFIQPYFPACPQNRMBUN3SP2G7QYEQXBJ", "length": 12897, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sexual harassment Demand for loan approval yavalmat कर्जमंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 3 जुलै 2018\nदारव्हा (जि. यवतमाळ) - पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना तालुक्‍यातील नायगाव येथे आज उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nअशीच घटना गेल्या पंधरवड्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्‍यात घडली होती. तेथे बॅंकेच्या व्यवस्थापकाने पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. त्यापाठोपाठ ही घटना उघडकीस आली आहे.\nदारव्हा (जि. यवतमाळ) - पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना तालुक्‍यातील नायगाव येथे आज उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nअशीच घटना गेल्या पंधरवड्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्‍यात घडली होती. तेथे बॅंकेच्या व्यवस्थापकाने पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. त्यापाठोपाठ ही घटना उघडकीस आली आहे.\nपीडित महिलेने पोलिस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेण्यासाठी महिलेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेशी संपर्क साधला. सोसायटीचा सचिव दादाराव इंगोले यांची भेट घेतली असता त्यांनी महिलेला पाच नव्हे, तर दहा लाख रुपये कर्ज देण्याचे आश्‍वासन दिले. पीडित महिलेने कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव दाखल केला.\nअर्ज सादर करून पाच ते सहा महिन्यांचा कालावधी झाला, तरीही कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे कर्ज मंजुरीसाठी महिलेने सचिवाला फोन केला असता, त्याने शरीरसुखाची मागणी केली, असे तक्रारीत नमूद केले आहे. सचिवाच्या मागणीची माहिती महिलेने पतीला दिली. त्यानंतर पुन्हा सचिवाशी फोनवर बोलणे झाल्याने त्याने आपली मागणी रेटून धरली. हे संभाषण महिलेने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. ती क्‍लिप घेऊन पीडितेने दारव्हा पोलिस ठाणे गाठले व सचिव दादाराव इंगोले यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली.\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\nहिंगोली : सेनगांवात सव्वादोन हजार लिटर रॉकेल पकडले\nहिंगोली : सेनगाव येथील टी पॉईंट वर पोलिसांच्या पथकाने एका पिकप व्हॅन मधून घरगुती वापराचे सव्वा दोन हजार लिटर रॉकेल जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांवर...\nसायबर गुन्ह्यांतील चार कोटी हस्तगत\nपुणे - डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांची तब्बल ३ कोटी ९३ लाख २२ हजार रुपयांची रक्कम सायबर गुन्हे शाखेने परत...\nGanesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस\nपुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी...\nबिशप मुलक्कल यांना अटक ; केरळ पोलिसांची कारवाई\nतिरुअनंतपूरम : ननवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त बिशप फ्रॅंको मुलक्कल यांना आज एर्नाकुलममध्ये पोलिसांनी अटक केले. मुलक्कल यांची सलग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/entertainment/how-do-these-6-characters-shaktimaan-look-now/", "date_download": "2018-09-22T04:18:04Z", "digest": "sha1:FUU73ODQB7XHHTZ5KF4Y3WVCOHSTA47S", "length": 29137, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "How Do These 6 Characters Of Shaktimaan Look Now | शक्तीमान मालिकेत यादगार भूमिका साकारणारे हे 6 कलाकार आता कसे दिसतात! | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nशक्तीमान मालिकेत यादगार भूमिका साकारणारे हे 6 कलाकार आता कसे दिसतात\nमालिकेचे डायलॉग, त्यातील कलाकार आजही अनेकांच्या लक्षात असतील. फक्त बदल झालाय तो या मालिकेतील कलाकारांच्या लूकमध्ये. चला जाणून घेऊया या मालिकेतील कलाकार आता कसे दिसतात.\nमुंबई : 90च्या काळातील सर्वात जास्त गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे शक्तीमान. या मालिकेने अनेक वर्ष लहानांसोबतच मोठ्यांच्याही मनावर राज्य केलं. आजही या मालिकेचा विषय निघाला की, अनेकांना जुन्या गोष्टी आठवतात. शक्तीमान असा पहिला सुपरहिरो होता जो शत्रूंचा खात्मा करण्यासोबतच लहान मुलांना शिक्षणही देत होता. त्यामुळेच ही मालिका गाजली होती.\nत्यानंतर किती सुपरहिरो आले, पुढे येतील पण शक्तीमानमध्ये जी गोष्ट होती ती इतर सुपरहिरोमध्ये नक्कीच नसणार. या मालिकेचे डायलॉग, त्यातील कलाकार आजही अनेकांच्या लक्षात असतील. फक्त बदल झालाय तो या मालिकेतील कलाकारांच्या लूकमध्ये. चला जाणून घेऊया या मालिकेतील कलाकार आता कसे दिसतात.\n1) मुकेश खन्ना - शक्तीमान\nगंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री ऊर्फ शक्तीमानची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना हे आता 59 वयाचे आहेत. मुकेश खन्ना यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत पण या मालिकेने त्यांना अफाट लोकप्रियता दिली.\n2) वैष्णवी महांत - गीता विश्वास\nशक्तीमान या मालिकेत शक्तीमानच्या प्रेमिकेच्या भूमिकेत वैष्णवी दिसली होती. आता वैष्णवी ही 43 वर्षांची आहे. शक्तीमाननंतर तिने 'टशन-ए-इश्क', 'सपने सुहाने लडकपन के' या मालिकांमध्ये काम केले. अजूनही काही मालिकांमध्ये ती दिसते.\n3) ललित परिमू - डॉक्टर जैकॉल\nशक्तीमान या मालिकेत सर्वात शक्तीमाननंतर सर्वात गाजलेली भूमिका म्हणजे डॉक्टर जैकॉल. ललित परिमू यांनी ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे.\n4) अश्विनी काळसेकर - शलाका\nअश्विनीने या मालिकेत काळी मांजर शलाकाची भूमिका साकारली होती. 48 वर्षीय अश्विनी छोट्या पडद्यावर निगेटीव्ह भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे.\n5) सुरेंद्र पाल - तमराज किलविश\n'अंधेरा कायम रहे' असं अजूनही अदूनमधून तुम्ही ऐकत असाल किंवा स्वत: म्हणत असाल. ही टॅगलाईन ज्यांच्यासाठी होती त्या तमराज किलविशची भूमिका सुरेंद्र पाल यांनी साकारली होती. सुरेंद्र पाल यांनी या मालिकेत फारच मस्त काम केलं होतं. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही देण्यात आले होते.\n6) प्रोफेसर विश्वास - राजेंद्र गुप्ता\n73 वर्षीय राजेंद्र गुप्ता यांनी शक्तीमानमध्ये गीता विश्वासच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यासोबतच राजेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्येही लक्षात राहतील अशा भूमिका साकारल्या आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nबॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींनी लग्नाआधीच दिली गुडन्यूज\nIIfa 2018: ग्रीन कारपेटमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा\nरणवीर सिंहने शेअर केला बालपणीचा खास फोटो, काय होती दीपिकाची रिअॅक्शन\nIIFA Awards 2018 : तब्बल 20 वर्षांनंतर रेखा यांनी दिला जबरदस्त परफॉर्मन्स, चाहते घायाळ\nIIFA Awards 2018: ​श्रीदेवी आणि इरफान खान ठरले ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ तर ‘तुम्हारी सुलू’ ‘बेस्ट फिल्म’\nनुसरत भरुचाने नाकारली १ कोटीची आॅफर\nभारतात गांजा वैध करा, अभिनेता उदय चोप्राचे ट्वीट\nसयाजी शिंदे यंदाच्या दया पवार स्मृती पुरस्कारांचे मानकरी\nदिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा\n हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडली 'ही' अभिनेत्री\nVideo : ...म्हणून मला बॉलिवूडमध्ये काम मिळत नाही - मिलिंद सोमण\nMake Up To Pack Up : पहिल्या दिवशी सेटवर कळलं की आपण प्रमुख भूमिका करतोय\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-soybean-rate-stable-amravati-maharashtra-4345", "date_download": "2018-09-22T04:16:48Z", "digest": "sha1:6QXAMXGTDIGSVE7ROGPEJ7ZFSY6KMTBC", "length": 16604, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, soybean rate stable in Amravati, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमरावतीत सोयाबीन दर स्थिर\nअमरावतीत सोयाबीन दर स्थिर\nमंगळवार, 26 डिसेंबर 2017\nअमरावती ः अमरावती बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून सोयाबीनचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे. २३०० ते २८८५ रुपये प्रतिक्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार या ठिकाणी होत असून, त्यात काही अंशी तेजीचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.\nअमरावती जिल्ह्यात तुरीची शासकीय खरेदी अजूनही सुरू आहे. जिल्ह्यात चार केंद्रांवर ५४५० रुपये प्रतिक्‍विंटल या हमीभावाने तूर खरेदी होत आहे. त्याकरिता २९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, २६०४ क्‍विंटल या प्रमाणात त्यांची तूर आहे. बाजारात मात्र तुरीची हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रुपये कमीने खरेदी होत असल्याचे चित्र आहे.\nअमरावती ः अमरावती बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून सोयाबीनचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे. २३०० ते २८८५ रुपये प्रतिक्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार या ठिकाणी होत असून, त्यात काही अंशी तेजीचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.\nअमरावती जिल्ह्यात तुरीची शासकीय खरेदी अजूनही सुरू आहे. जिल्ह्यात चार केंद्रांवर ५४५० रुपये प्रतिक्‍विंटल या हमीभावाने तूर खरेदी होत आहे. त्याकरिता २९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, २६०४ क्‍विंटल या प्रमाणात त्यांची तूर आहे. बाजारात मात्र तुरीची हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रुपये कमीने खरेदी होत असल्याचे चित्र आहे.\nसोयाबीनचे दर २३०० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलवर स्थिरावल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गतवर्षीप्रमाणे सोयाबीनचे दर तीन हजार रुपयांचा आकडा पार करतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्याकरिता अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे; परंतु सोयाबीन दर २९०० रुपयांवरच अडकले. २८०० रुपयांवर असलेल्या सोयाबीनच्या दरात येत्या काळात आणखी काही अंशी तेजीचा अंदाज वर्तविला जात आहे.\nअमरावती बाजार समितीत गव्हाचे व्यवहार १७०० ते २७०० रुपये प्रतिक्‍विंटलने होत आहे. मूग ३८०० ते ४७०० रुपये प्रतिक्‍विंटल, उडीद २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल होता. बाजारात मक्‍याचीदेखील आवक होत असून, १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मक्‍याला आहे. ज्वारी ११५० ते २१०० रुपये प्रतिक्‍विंटलवर स्थिरावली आहे.\nकापसाचे व्यवहार ४७५० ते ५१७० रुपये प्रतिक्‍विंटलचे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर कापसाच्या दरात स्थित्यंतर येतात. आवक, निर्यात धोरण तसेच कापसाचा त्या-त्या देशातील वापर हेदेखील घटक दरावर परिणाम करतात. तरीसुद्धा या वर्षी बोंड अळीने झालेल्या नुकसानीच्या परिणामी उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे देशाअंतर्गत गरज भागविण्याकरिता प्रक्रिया उद्योगांकडून मागणी वाढल्यास दरात काही अंशी तेजी येईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.\nअमरावती बाजार समिती सोयाबीन हमीभाव तूर मूग उडीद बोंड अळी\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/", "date_download": "2018-09-22T03:19:31Z", "digest": "sha1:FLM5EZGRWWOCMB4OHA7LQLEFVQCT3HHY", "length": 22307, "nlines": 353, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune. | Marathi News, Dainik Prabhat, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचोक्‍सीची अजामीनपात्र वॉरंटविरोधात हायकोर्टात धाव\nबंदोबस्तासाठी पावणेआठ हजार पोलीस\nपाच सहायक आयुक्त अडचणीत\nभारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय\nमतदारांना आकर्षित करण्यासाठी गणपतीची आक्षेपार्ह जाहिरात\n#भाषा-भाषा: खोटं बोलताना परकीय भाषेचा आधार का घेतात\nसाथीच्या रोगांचे रुग्ण 200 पार\nफ्लोरिडात जेट विमान चोरणाऱ्या युवकास अटक\nपोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या मुजोर कार्यकर्त्यांवर होणार कारवाई\nजैविक कचरा उघड्यावर टाकणाऱ्या रुग्णालयावर कारवाई\nभारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय\nVideo: अभिनेता आयुषमान खुराणा आणि नीना गुप्ता यांच्याशी खास चर्चा\n…तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका- धनंजय मुंडे\nआशिया चषक 2018 : नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nअोरिसात पोहचले चक्रवाती वादळ, मच्छीमारांना समुद्र किनारी न जाण्याच्या सूचना\nमतदारांना आकर्षित करण्यासाठी गणपतीची आक्षेपार्ह जाहिरात\nफ्लोरिडात जेट विमान चोरणाऱ्या युवकास अटक\nमुंबई बॉंबस्फोट आरोपी खुर्शीद आलमची नेपाळमध्ये हत्या\nभारतातील 27 कोटी लोक दहा वर्षांत गरिबीतून मुक्त\nअस्सल आणि बहुआयामी भारत-रुमानिया भागीदारीचे उपराष्ट्रपतींचे आवाहन\nचोक्‍सीची अजामीनपात्र वॉरंटविरोधात हायकोर्टात धाव\nइम्रान खान यांचा खरा चेहरा उघड\nजम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nगीर अभयारण्यात 11 सिंहांचे मृतदेह\nशहरी नक्षलवाद्यांना राहुल गांधींचा पाठिंबा – शहा\nबंदोबस्तासाठी पावणेआठ हजार पोलीस\nपाच सहायक आयुक्त अडचणीत\nसाथीच्या रोगांचे रुग्ण 200 पार\nमी पैसे मंजूर करून आणले; तुम्ही भूसंपादन तरी करा\nविसर्जन दिनी 17 रस्ते बंद राहणार\nजैविक कचरा उघड्यावर टाकणाऱ्या रुग्णालयावर कारवाई\nआद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची 227 वी जयंती उत्‍साहात\nआशियाई रोलर स्केटिंग स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार\nअंध कलावंताना आर्थिक मदत\nगुंजवणी प्रकल्पाची निविदा एका आठवड्यात : विजय शिवतारे\nअल्पवयीन मुलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nउरुळी कांचनला पावसामुळे अनेकांची धावपळ\nमामाकडे राहत असलेल्या तरुणीवर शेजाऱ्याकडून वारंवार बलत्कार\nविविध कार्यकारी सोसयटीची सभा उत्साहात\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्‍सिंग स्पर्धेत सातारा ऍकॅडमीचा दबदबा\nजिहे कटापूरच्या उपअभियंत्यावर चाकूने वार\nविडणी अपघातातील फरार ट्रकचालक जेरबंद\nसाताऱ्यात चार गावठी पिस्तुलं जप्त\nनरबळीसाठी जीवंत गाडण्याचा प्रयत्न\nपोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या मुजोर कार्यकर्त्यांवर होणार कारवाई\nगणपती विसर्जन मिरवणूकीत डीजे बंदच\nसरसंघचालकांच्या सुचनेनुसार राम मंदिराचा प्रश्‍न गांभीर्याने घ्या\n…तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका- धनंजय मुंडे\nआपत्ती व्यवस्थापनावरुन राज्य सरकारची कानउघडणी\nPhotos : भाविनिमगाव (जिल्हा : नगर) गणपती दर्शन\nPhotos : नगर गणेश दर्शन…\nPhotos : कोपरगाव (जिल्हा – नगर) गणपती दर्शन\nशेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी\nव्याजाच्या पैशांसाठी व्यापाऱ्यास मारण्याची सुपारी\nमुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील – गुलाबराव पाटील\n…तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका- धनंजय मुंडे\nजवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार\n“नगर परिषद-कर निर्धारण’ परीक्षेत “मास कॉपी’\nएमआयडीसीच्या जमिनीवरील आयकर वसुली रद्दबातल\nचारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; मेंढपाळांचे स्थलांतर\nराष्ट्रवादी ‘धर्मनिरपेक्ष’ पक्ष नाही : प्रकाश आंबेडकर\n पत्रास कारण की…- जयंत पाटील\nअन्‌ प्रिया प्रकाशने लगावली कानाखाली\n“ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये कतरिनाचा नवा ग्लॅमरस लुक\nVideo: अभिनेता आयुषमान खुराणा आणि नीना गुप्ता यांच्याशी खास चर्चा\nहिरो बनण्यासाठी विराट कोहलीने सोडला आशिया कप \n#HBD : फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी बेबोनेही केले स्ट्रगल\nपहा व्हिडिओ : प्रिया प्रकाशने लगावली सह कलाकाराच्या कानाखाली\n#भाषा-भाषा: खोटं बोलताना परकीय भाषेचा आधार का घेतात\n#दृष्टीक्षेप: राजकीय नेत्यांसाठी जिभेवरचे नियंत्रण महत्त्वाचेच\n#दिशादर्शक: जिद्दीचे कष्ट… यश आपलेच\nनकारात्मक जागतिक संकेतामुळे सोन्याच्या दरात घट\nसुरळीत कामकाजासाठी कंपन्यांना सायबर सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावे लागणार\nपरिस्थितीपूर्व दक्षतेकडे लक्ष हवे- उर्जित पटेल\nइलेक्‍ट्रिक वाहन विक्री परवडत नाही\nभारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय\nआशिया चषक 2018 : नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nआशिया चषक 2018 : जाणून घ्या ‘सुपर फोर’ लढतीतील सामन्याच्या तारखा...\nप्रतिकूल परिस्थितीतही गोलंदाजांनी कमाल केली- रोहित शर्मा\nभारतासमोर बांगलादेशचे कडवे आव्हान ; पहिली सुपर फोर लढत आज रंगणार\nओंकार दळवी, जामखेड (सेल्फी विथ बाप्पा)\n#फोटो : लक्ष्मी नारायणी सुवर्ण मंदिराची प्रतिकृती…\nकतरीना कैफने केली सलमानच्या बहिणीच्या घरी गणरायाची आरती\nसचिनने दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा\nअर्णव लाहुडकर भोसरी, पुणे (सेल्फी विथ बाप्पा)\nडीजेचा आवाज कानाच्या आरोग्यासाठी घातकच (भाग ३)\nडीजेचा आवाज कानाच्या आरोग्यासाठी घातकच (भाग २)\nडीजेचा आवाज कानाच्या आरोग्यासाठी घातकच (भाग १)\n#चर्चेतील चेहरे: जाणून घ्या…’विजय चव्हाण’ यांच्याबद्दल\n#चर्चेतील चेहरे: जाणून घ्या ‘कुलदीप नय्यर’ यांच्या बद्दल\nरक्षाबंधनला द्या तुमच्या बहिणीला ‘हे’ डिजिटल गिफ्ट…\nरक्षाबंधन विशेषः राशीनुसार अशी बांधा भावाला राखी\n#आगळे वेगळे: इंधन दरवाढ आणि सरकार (भाग २)\n#आगळे वेगळे: इंधन दरवाढ आणि सरकार (भाग १)\n#सिनेजगत: ऐतिहासिक चित्रपटांचा बोलबाला (भाग २)\n#सिनेजगत: ऐतिहासिक चित्रपटांचा बोलबाला (भाग १)\n#मेन स्टोरी : शब्दांची भुरळ कुठवर\n#विशेष : खोबरेल तेल ‘समज गैरसमज’ (भाग 2)\nभारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय\nआशिया चषक 2018 : नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nअोरिसात पोहचले चक्रवाती वादळ, मच्छीमारांना समुद्र किनारी न जाण्याच्या सूचना\nआशिया चषक 2018 : जाणून घ्या ‘सुपर फोर’ लढतीतील सामन्याच्या तारखा आणि वेळेविषयी\nव्याजाच्या पैशांसाठी व्यापाऱ्यास मारण्याची सुपारी\nजम्मू-काश्‍मीर : तीन पोलीसांच्या हत्येनंतर 7 एसपीओंचा राजीनामा\nवृक्षतोडप्रकरणी आता मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन\nसाखरेचे भाव वाढण्याची शक्‍यता\nअत्याचार रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्‍यकता : आमदार गोऱ्हे\nउत्सुकता भविष्याची… (17 ते 23 सप्टेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे)\nउत्सुकता भविष्याची…(3 ते 9 सप्टेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे)\nउत्सुकता भविष्याची…(27 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 18 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे)\nगणपती विसर्जन मिरवणुकीत न्यायालयाच्या आदेशानंतरही काही नेत्यांनी डॉल्बी वाजणारच अशी भूमिका घेतली, हे योग्य आहे का \n‘ईमेल’ करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी\nआगळ-वेगळ पाच पांडव मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sonali-bendre-shares-her-healthy-way-of-living-294716.html", "date_download": "2018-09-22T03:53:48Z", "digest": "sha1:7KX3TK52FV5NFEV5UGQ2P7Y3AIC2YT6W", "length": 14734, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sonali Bendre: असा होता सोनालीचा आहार", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nSonali Bendre: असा होता सोनालीचा आहार\nआम्ही सगळेच सकस आहार घेण्याला प्राधान्य देतो. आजही आमच्या घरी सकाळी उठल्यावर भिजलेले बदाम खाल्ले जातात\nमुंबई, 04 जुलै: बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे कर्करोगग्रस्त असल्याचे तिनेच सोशल मीडियावर शेअर करुन सांगितले. ती सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. तिने सोशल मीडियावर ही बातमी देता साऱ्यांनाच तिच्या तब्येतीची काळजी वाटू लागली. काही दिवसांपूर्वी 'फादर्स डे'चे औचित्य साधून तिने एका वेबसाइटला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने तिचा नियमित आहार, योग्य व्यायाम आणि जीवनशैलीबद्दल माहिती दिली होती.\nहेही वाचा: Sonali Bendre: कर्करोगाबद्दल लिहिली 'ही' भावनिक पोस्ट\nसोनालीने तिच्या सुदृढ आरोग्याचे श्रेय तिच्या बाबांना दिले होते. 'माझे बाबा त्यांच्या आरोग्याबाबत नेहमीच जागरुक असतात. त्यांनीच मला लहानपणापासून योग्य आहार करण्याचा आणि सुदृढ राहण्यास ठरवले. मला अजूनही आठवतं आमच्या घरी दररोज भिजलेले बदाम खाण्याची एक पद्धत होती. आम्ही बाबांनी सांगितलेल्या सर्व सवयी नित्य नियमाने पाळायचो.' सोनालीने तिच्या लहानपणीची ही सवय पुढे नवरा आणि मुलालाही लावली.\n सोनाली बेंद्रेला झाला कॅन्सर, स्वत: अभिनेत्रीनं केला खुलासा\n'आम्ही सगळेच सकस आहार घेण्याला प्राधान्य देतो. आजही आमच्या घरी सकाळी उठल्यावर भिजलेले बदाम खाल्ले जातात. सकाळचा भरपेट नाश्ता करण्याकडे आम्ही अधिक लक्ष देतो. यात पॅनकेक, फळं, ओट्स अशा गोष्टींचा समावेश असतो.' आपल्या आरोग्याची एवढी काळजी घेऊनही सोनाली बेंद्रेसोबत असे का झाले याचे उत्तर आज कोणाकडेच नसेल. पण तिला झालेल्या या आजारातून ती लवकरात लवकर बरी होवो अशीच इच्छा तिचे चाहते करत असतील यात काही शंका नाही.\nहेही वाचा: भारत- इंग्लंड सामन्यात 'या' 7 विक्रमांची नोंद, विराटच्या नावे दोन विक्रम\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: sonali bendresonali bendre cancersonali bendre livingकर्करोगन्यूयॉर्कसोनाली बेंद्रेसोनाली बेंद्रे कर्करोग\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/recipe-chirote-108102300016_1.html", "date_download": "2018-09-22T03:33:53Z", "digest": "sha1:L7MGWBSVGLYRJGUK6TARRXBKTWOQIIEF", "length": 10329, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Deepavali | चिरोटे (पाकातील) | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपाकातले चिरोटे (व्हिडिओ पहा)\nसाहित्य: 3 वाटी रवा, 1 वाटी मैदा, तेल, 1 वाटी दही, 4 वाटी साखर, 1 वाटी तांदूळाचं पीठ, साजूक तूप, वेलची पूड, ‍चिमूटभर सोडा, आवडत असल्यास खाण्याचा रंग, दूध.\nकृती: पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात 2 वाटी पाणी आणि 2 वाटी साखर घालून ते चांगले उकळवा. एकतारी पाक तयार झाला की त्यात वेलची पूड आणि खाण्याचा रंग मिसळून गॅस बंद करा. त्यानंतर प्रथम रवा, मैदा, ‍चिमूटभर सोडा आणि तेलाचे मोहन घालून मिश्रण चांगले एकजीव करा. दूधाने ते मिश्रण पोळीच्या पिठासारखे मळून घ्यावे. वेगळ्या भांड्यात तांदूळाचं पीठ आणि तूप मिसळून मिश्रण तयार करा.\nपिठाचे मध्यम आकाराचे गोळे करुन त्याची पोळी लाटून घ्या, नंतर त्या लाटलेल्या पोळीवर तांदूळाचं पीठ आणि तूपाचे मिश्रण लावून त्यावर दुसरी पोळी ठेवा. मग त्याचा रोल तयार करा. तयार केलेल्या रोलचे समान आकारात चाकूने तुकडे करून घ्या त्या तुकड्यांना पुन्हा थोडेसे लांबट आकारात हलक्या हाताने चिरोटे लाटा. हे चिरोटे तूपात छान खरपूस तळून घ्या, ते तळलेले चिरोटे आता तयार पाकात सोडा 1 ते 2 तास भिजू द्या. नंतर बाहर काढून घ्या.\nदिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी..\nअद्भुत आहे महालक्ष्मीचे हे 8 मंदिर\nलक्ष्मीच्या कृपेसाठी तीन शुक्रवारी करा हे उपाय\nदिवाळी स्पेशल बेसन मावा बर्फी\nदिवाळी स्पेशल : गुळाचे शंकरपाळे\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nसंधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.\nअल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय\nजसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...\nआरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा\nआवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...\nप्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-tobacco-leaf-on-protein-2158250.html", "date_download": "2018-09-22T03:09:59Z", "digest": "sha1:LOLO7EAQFAJPBZIINOEEEEQHMJSLWK7M", "length": 5757, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "tobacco leaf on protein | तंबाखूच्या पानांमधून मिळाले प्रोटिन", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतंबाखूच्या पानांमधून मिळाले प्रोटिन\nतंबाखूच्या पानांमध्ये सापडणाऱ्या प्रोटिन कन्सेन्ट्रेटपासून प्रोटिन पावडर वेगळी करण्याचा प्रयोग गुजरात येथील आणंद कृषी विद्यापीठातील संधोधकांनी यशस्वीपणे पूर्ण केला.\nतंबाखूच्या पानांमध्ये सापडणाऱ्या प्रोटिन कन्सेन्ट्रेटपासून प्रोटिन पावडर वेगळी करण्याचा प्रयोग गुजरात येथील आणंद कृषी विद्यापीठातील संधोधकांनी यशस्वीपणे पूर्ण केला.\nया संशोधनाचे प्रमुख ए. डी. पटेल यांनी सांगितले की, या प्रोटिन पावडरमध्ये निकोटिन नसते. तसेच यास तंबाखूसारखा वासही नसतो. या पावडरचा उपयोग बिस्किट आणि बेकरीत तयार होणा:या पदार्थांत करता येऊ शकतो. हा प्रयोग मुख्यत: तंबाखूसंबंधी पर्यायी उत्पादनांना चालना देण्यासाठी होता. या प्रयोगासाठी संशोधकांनी 70 ते 90 दिवस जुन्या तंबाखूचा वापर केला.\nबाप्पांच्या स्वागतासाठी बनवा स्पेशल पनीर मोदक, वाचा रेसिपी...\nकायदा आणि प्रशासनाच्या समन्वयातून चाैकशी करून समाजात सलोख्याचा उद्देश: अॅड. शिशिर हिरे\nअसा असतो वेश्येच्या आयुष्यातील संघर्ष.. कधीच वाचली नसेल अशी भन्नाट कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/editorial-opinion/mahesh-mhatre-writes-blog-on-gazal-nawaz-dushyant-kumar-268845.html", "date_download": "2018-09-22T03:59:01Z", "digest": "sha1:OCDPDFVWSTK27CBYQTM63U6CCOAF7JFW", "length": 2068, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - आठवण गझलकार दुष्यंत कुमारांची...–News18 Lokmat", "raw_content": "\nआठवण गझलकार दुष्यंत कुमारांची...\nमहान गझलकार दुष्यंत कुमार यांची आज जयंती... यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी लिहिलेला हा विशेष ब्लॉग...\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://eloksevaonline.com/whatsup/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-09-22T04:11:48Z", "digest": "sha1:VYTNTMHLNB5VQEBLR22437LIGR2XBUI3", "length": 3565, "nlines": 97, "source_domain": "eloksevaonline.com", "title": "!! विसंगती !! | eloksevaonline", "raw_content": "\nचाळीतले दरवाजे मनाने रुंद असतात तर\nफ्लॅटमधील दरवाजे जवळ येण्याआधीच बंद होतात\nनोकरी म्हणजे ८ तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी\n“खरं तर सगळे कागद सारखेच…त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.”\nपैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, कि कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो\nलहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते लहापणी चिल्लर पैसे असले कि आपण चॉकलेट खायचो…पण आता चिल्लर साठी चॉकलेट खावं लागतं\nआईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही. कारण जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही.\nसत्य कायम टोचतं … कारण त्यामध्ये पॉईंट असतो.\n– पु. ल. देशपांडे 😊\nशेवटी तर आपणच दोघं असु »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/latur-maratha-protest-continue-in-latur-district/", "date_download": "2018-09-22T03:25:40Z", "digest": "sha1:C2PY7R4Z47E53QBKTJXFTY6JKRNWJ7EP", "length": 5902, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लातूर जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग कायम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › लातूर जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग कायम\nलातूर जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग कायम\nमराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची धग जिल्ह्यात विस्तारत असून शनिवारी औसा –उमरगा रोडवर रास्ता रोको करण्यात आला व रेणापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा समाजाच्या प्रश्नांवर मौन बाळगणाऱ्या खासदार आमदारांना मृत समजून आंदोलकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.\nऔसा शहरापासून जवळ असलेल्या व औसा टी पाईंट नावाने ओळखल्या जाणाऱ्या लातूर- उमरगा मार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या दरम्यान रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनाच्या रांगाच रांगा दिसून येत होत्या. आंदोलनकर्त्यांनी रसत्यावर बैठक दिली होती. सरकार विरोधी घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ला‌वण्यात आला होता.\nसनदशीर मार्गाने लाखोच्या संख्येत मोर्चे काढुनही मराठा समाजाच्या मागण्या शासनदरबारी मार्गी लागल्या नाहीत. त्या मान्य व्हाव्यात म्हणून मराठा साजाच्या लोकप्रतिनिधींनी सभागृहात आवाज उठवला नाही. समाजासाठी ते मेले आहेत असे समजून आरक्षणाची लढाई कोणत्याही नेतृत्वाविना समाजानेच हाती घेतली आहे व त्‍या मागण्या मान्य झाल्यानंतरच ही लढाई संपणार असल्याची संतप्त प्रतिक्रीया यावेळी आंदोलकांनी यावेळी दिली. त्यांनी रसत्यावरच मराठा समाजाच्या आमदार-खासदारांना श्रध्दांजली वाहिली.\nपरळी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून रेणापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी साडेदहा वाजता मराठा सामजबांधवानी तहसलीवर मोर्चा काढुन बंदसाठी नागरीकांना आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद केली. समाजाच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Minister-Nitin-Gadkari-mumbai/", "date_download": "2018-09-22T03:10:43Z", "digest": "sha1:P23V6GYCMISSQXGRB2MRUBJHUBLCFI3C", "length": 5897, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकार आम्ही आहोत; तुम्ही नव्हे: गडकरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकार आम्ही आहोत; तुम्ही नव्हे: गडकरी\nसरकार आम्ही आहोत; तुम्ही नव्हे: गडकरी\nमुंबई : खास प्रतिनिधी\nसंरक्षण मंत्रालय वा नौदल नव्हे, तर आम्ही सरकार आहोत, त्यामुळे विकासकामांना हरकती घेण्याचे थांबवा, अशा शब्दांत मुंबईतील विकासकामे आणि नवीन प्रकल्पांना सुरक्षेच्या कारणामुळे आक्षेप घेणार्‍या नौदल अधिकार्‍यांना केंद्रीय रस्तेवाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी चांगलेच झापले.\nदेशाच्या सीमावर्ती भागात आवश्यकता असताना मुंबईतच नौदलाचा तळ केवळ अधिकार्‍यांना असलेल्या मुंबईच्या आकर्षणामुळेच ठेवण्यात आल्याची गंभीर टीका गडकरी यांनी वरिष्ठ नौदल अधिकार्‍यांसमोरच केली. मलबार हिललगतच्या समुद्रात होणार्‍या तरंगत्या हॉटेलसाठीच्या जेटीला नौदलाने आक्षेप घेतल्यामुळे संतापलेल्या गडकरी यांनी नौदलासह अनेक सरकारी खात्यांची मानसिकताच नकारात्मक झाल्याचे उद्गार काढले. मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या भूमिपूजनानंतर ते बोलत होते.\nमुंबईतील अनेक विकासकामे नौदलाने हरकत घेतल्याने खोळंबली आहेत. त्यामुळे संतापलेल्या गडकरी यांनी नौदलाच्या पश्‍चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांच्या उपस्थितीतच सुनावले. मुंबईपेक्षा नौदलाने पाकिस्तानच्या सीमेलगत गस्त घालावी, केवळ निवडक वरिष्ठ अधिकार्‍यांनी मुंबईत राहावे, दक्षिण मुंबईतच नौदलाच्या इतक्या वसाहती आणि बंगले कशासाठी असा सवाल करत आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहेच, पण तुम्ही सीमावर्ती भागात गस्त घालण्यासाठी जावे, असा सल्ला केंद्रीय मंत्र्यांनी दिला.\nअरबी समुद्र किनारा ही मुंबईची सर्वात मोठी ताकद असूनही आतापर्यंत त्याचा योग्य वापर होऊ शकला नाही. राज्याच्या विकासाला मोठी गती देऊ शकेल अशा क्रूझ पर्यटनाकडे लाल फितीच्या कारभारामुळे मोठे दुर्लक्ष झाले होते. पण आता त्यातील अडथळे दूर करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Passengers-steal-rickshaw-forcibly/", "date_download": "2018-09-22T03:10:29Z", "digest": "sha1:TH6U2NHOITNQGH36ERR6IPBAF3KX3MH4", "length": 5354, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रवाशांनी रिक्षा जबरदस्तीने चोरली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › प्रवाशांनी रिक्षा जबरदस्तीने चोरली\nप्रवाशांनी रिक्षा जबरदस्तीने चोरली\nप्रवासी म्हणून बसलेल्या तिघांनी रिक्षा चालकास दमदाटी करून त्याच्याकडील 200 रुपये आणि रिक्षा जबरदस्तीने काढून धूम ठोकली. हा प्रकार आकुर्डी रेल्वे स्थानक ते खडकी रेल्वे स्थानकादरम्यान शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास घडला. चोरट्यांनी एक लाख 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.\nप्रकाश कदम (47, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तर अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हे शनिवारी रात्री त्यांची रिक्षा घेऊन आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी तीन अज्ञात इसम रिक्षामध्ये बसले. त्यांनी पिंपरी येथे जायचे असल्याचे सांगितले. कदम प्रवाशांना घेऊन पिंपरी येथे गेले असता प्रवाशांनी आमच्याजवळ पैसे नसल्याचे सांगितले.\nया तिघांनी कदम यांचा फोन घेऊन मित्राला फोन केला व खडकी येथे पैसे देतो तिकडे चला, असे म्हणून त्यांना खडकी रेल्वे स्थानकावर नेले. त्या ठिकाणी या तिघांनी कदम यांना दमदाटी करत यांच्या खिशातील 200 रुपये काढून घेतले व त्यांना रिक्षातून खाली उतरवून रिक्षा घेऊन पसार झाले.\nवेगाने होणार्‍या कामांसह अनेक वैशिष्ट्यांची असणार पुणे मेट्रो\nवारकर्‍यांनी सामाजिक कामांत सहभागी व्हावे\n‘अनुवादा’तही मराठी साहित्याने उतरावे\nपर्सनल लोनच्या बहाण्याने महिलेला १५ लाखांचा गंडा\nसनबर्नविरोधात बावधन ग्रामस्थांचा रास्ता रोको\nवर्षभरात पिंपरीत मेट्रोचे काम सुसाट\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65351", "date_download": "2018-09-22T03:29:44Z", "digest": "sha1:6DTCLUXF72JE7HQFRZN3TOON5UT5BXCN", "length": 42952, "nlines": 167, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - बेस कॅम्प परत एकदा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - बेस कॅम्प परत एकदा\nफुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - बेस कॅम्प परत एकदा\nअतिशय थकल्या भागल्या अवस्थेत मी गेटच्या आत पाऊल टाकले. आत मॅनेजरसाहेब पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखे येरझाऱ्या घालत होते. त्यांचा अवतार पाहून मी महेशलाच रूमची काय व्यवस्था म्हणून विचारले. त्याने पहिल्या मजल्यावर तीन नंबरच्या रूममध्ये सामान ठेवा, मग बघू असे मोघम सांगितले. आम्ही तीन नंबरमध्ये गेलो तर तिथे आधीच सात आठ सॅकस पडलेल्या होत्या. म्हणजे इतके लोक ह्या खोलीत राहणार होते की काय गेल्या वेळेस आम्हा तिघीना मिळून एक रूम होती.\nकाय करायचे वगैरे विचार करायला संधी मिळायच्या आधीच जेवायला चला म्हणून बोलावणे आले. साडे अकरा वाजता काय जेवणार पण नाही जेवलो तर मॅनेजर साहेब उगीच भडकतील या भीतीने मुलींना जेवायला घेऊन गेले. जेवून होत होते तोवर 'डिपॉझिट केलेल्या बॅगा ताब्यात घ्या' म्हणून फर्मान निघाले. दुसऱ्या विंगेतल्या पहिल्या मजल्यावर बॅगा होत्या. मुलींना ताटे धुवून वर घेऊन जायच्या कामाला लावून मनातल्या मनात चरफडत मी बॅगा घ्यायला गेले. तिथे पाहते तर आपल्याला बॅग ठेवताना दिलेला स्टिकर तिथल्या बॅगेवर लावलेल्या स्टिकरशी मॅच करून मगच बॅग मिळत होती. हे जेव्हा ऐकले तेव्हा जाताना स्टिकर्स का दिले होते ते मला कळले. (तशी एरवी मी हुशार आहे हो पण नाही जेवलो तर मॅनेजर साहेब उगीच भडकतील या भीतीने मुलींना जेवायला घेऊन गेले. जेवून होत होते तोवर 'डिपॉझिट केलेल्या बॅगा ताब्यात घ्या' म्हणून फर्मान निघाले. दुसऱ्या विंगेतल्या पहिल्या मजल्यावर बॅगा होत्या. मुलींना ताटे धुवून वर घेऊन जायच्या कामाला लावून मनातल्या मनात चरफडत मी बॅगा घ्यायला गेले. तिथे पाहते तर आपल्याला बॅग ठेवताना दिलेला स्टिकर तिथल्या बॅगेवर लावलेल्या स्टिकरशी मॅच करून मगच बॅग मिळत होती. हे जेव्हा ऐकले तेव्हा जाताना स्टिकर्स का दिले होते ते मला कळले. (तशी एरवी मी हुशार आहे हो) बॅगा डिपॉझिट करायचे काम मी मुलींना दिले होते. त्यांनी स्टिकर्स आणून दिल्यावर मला वाटले ते सोबत नेत असलेल्या सॅक्सना लावण्यासाठी दिले. म्हणून मी ते तेव्हाच सॅक्सना लावून टाकले. यथावकाश आमच्या पदयात्रेत ते पडूनही गेले होते. आता काय करायचे) बॅगा डिपॉझिट करायचे काम मी मुलींना दिले होते. त्यांनी स्टिकर्स आणून दिल्यावर मला वाटले ते सोबत नेत असलेल्या सॅक्सना लावण्यासाठी दिले. म्हणून मी ते तेव्हाच सॅक्सना लावून टाकले. यथावकाश आमच्या पदयात्रेत ते पडूनही गेले होते. आता काय करायचे पहिल्या मजल्यावर बॅगांचा महापूर आलेला. माझी एक मोठी सॅक त्यात चटकन दिसली. मॅडम मॅडम म्हणून ओरडणाऱ्या तिथल्या पोराला अजिबात न जुमानता मी सॅक उचलली. खूप शोधूनही दुसरी बॅग सापडलीच नाही. माझी बॅग तुम्ही लोकांनी हरवलीत म्हणून मी तिथल्या पोरावर खूप ओरडले पण बॅग सापडली नाही.\nशेवटी मिळालेली सॅक आधी खोलीत ठेवूया म्हणत माझ्या खोलीमध्ये जाण्यासाठी खाली आले तर मॅनेजर व सुरेशची खडाजंगी चालू होती. झोपायला जागाच नाही म्हणून सुरेश तापला होता. मॅनेजरानी असले छप्पन सुरेश याआधी बघितले असल्यामुळे ते सुरेशपेक्षा जास्त तापले होते. या प्रश्नाचा सामना मलाही करावा लागणार असा विचार करत मी सॅक ठेवायला रूम नंबर तीनमध्ये गेले.\nरूम नंबर तीनमध्ये कधीही युद्ध सुरू होईल इतके स्फोटक वातावरण तयार झाले होते. त्या लहानश्या खोलीत एकच बेड होता ज्यावर तीन माणसे जेमतेम झोपू शकली असती. बेड नवा दिसत होता पण त्यावर चादर बिदर काही घातलेली नव्हती, ना उशीचा पत्ता होता. खाली जमिनीवर जाड सतरंजी अंथरली होती. त्यावर फारतर चार मुली झोपू शकल्या असत्या. अर्थात ते झोपणे अजिबात सुखाचे झाले नसते ही बात वेगळी. पूर्ण गुजराती ग्रुप आमच्या सोबत कोंबला होता. सोबत आम्ही तिघी. ऐशूने बेडचा ताबा घेऊन ती घोरत पडली होती, तिच्या बाजूला शामली पडून मोबाईल बघत होती. उरलेल्या बेडवर मुलींनी सॅकमधले सामान अर्धवट उपसून ठेवले होते. त्या दोघी सोडून बाकी सगळा कोलाहल माजला होता. झोपायला जागाच नाही हे बघून सगळ्यांचे पित्त उसळले होते. माझी एक बॅग अजून आणायची असल्याने मिळालेली सॅक तिथे सोडून मी परत खाली गेले.\nसुरेश गेटवर तणतणत कसलासा फॉर्म भरत होता. भरताना अधूनमधून 'मै इधर एक पलभी नही रुक सकता' हे वाक्य तो कुणाला स्पेसिफिक असे नसून इन जनरल हवेत सोडत होता. मॅनेजर साहेब तोवर पहिल्या मजल्यावर आले होते व वरून खालचा तमाशा बघत होते. मला बॅगेची काळजी असल्याने मी बॅगेकडे आधी लक्ष द्यायचे ठरवले. आज बॅग मिळाली नाही व उद्या मॅनेजरसाहेबांकडे प्रकरण गेले तर माझे काही खरे नव्हते. माझ्याकडे स्टिकर्स नाहीत हे कळताच त्यांची प्रतिक्रिया काय होणार हे वेगळे सांगायची गरज नव्हतीच. आताच त्यांची तळपायाची आग मस्तकी पोचून तिथून ज्वाळा बाहेर पडताना दिसत होत्या.\nपरत दोन जिने चढून वर पहिल्या मजल्यावर गेले. माझ्या मागचे चढणे काही सुटत नव्हते. मी पोचले तोपर्यंत बाहेरच्या महापुरातल्या बऱ्याचशा बॅगा मालकवर्ग घेऊन गेला होता. बॅगवाला पोरगा तिथे नव्हता व बॅगांनी भरलेली एक खोली जी आधी उघडी होती तिला कुलूप घातले गेले होते. बाहेर उरल्या सुरल्या बॅगांमध्ये माझी बॅग शोधली पण नाही सापडली. रात्रीचे साडेबारा वाजत आले होते पण आता झोप वगैरे सगळी उडाली होती. परत खाली येऊन त्या पोराला शोधून काढले, दादापुता करून वर घेऊन जाऊन खोली उघडून घेतली व आत बॅगांच्या ढिगाऱ्यात बॅग शोधायला लागले. मागे उभा राहून पोरगा मॅनेजर साहेबांना कळले तर काय होईल हे सांगत होता पण मला ते आधीच माहीत असल्याने मी तिकडे दुर्लक्ष केले. साधारण वीस पंचवीस मिनिटांच्या तपश्चर्येनंतर, भरपूर बॅगा उलटसुलट करून पाहिल्यावर माझी बॅग एकदाची सापडली.\nबॅग घेऊन खाली आले तर उन्नती व अजून एकजण गेटकडे फॉर्म भरत होत्या. कसले फॉर्म्स भरत होत्या देव जाणे.... पहिल्या मजल्यावर महेश दिसला. त्याला विचारले. ट्रेक संपायच्या आधीच कॅम्प सोडून जायचे असेल तर तसा फॉर्म भरून द्यावा लागतो म्हणे. म्हणजे सुरेशरमेश पाठोपाठ उन्नती व तिची मैत्रीणसुद्धा कॅम्प सोडून गेले म्हणायचे. मी रूममध्ये पोचले तेव्हा सहा सात गुजरातणी आपले सगळे सामान काढून ते परत भरत बसलेल्या. रूममध्ये अजिबात जागा नव्हती.\nमी आणलेल्या बॅगमधून कपडे काढून, माझे हात पाय धुवून, कपडे बदलून आता झोपायचे काय करायचे याच्या विचारात बसले. शामली म्हणाली मॅनेजरला सांग आम्हाला जागा नाही म्हणून. उत्तर काय मिळणार हे माहीत असूनही मी जाऊन त्यांना सांगितले. ते म्हणाले, अब रहो वहीपे, बादमे देखते है आता रात्रीचा एक वाजत आलेला. अजून बादमे म्हणजे नक्की कधी आता रात्रीचा एक वाजत आलेला. अजून बादमे म्हणजे नक्की कधी मी परत येत होते तर महेश परत भेटला. मी त्याला म्हटले की हा काय आचरटपणा चाललाय, जागेची व्यवस्था का नाही केली जात आहे मी परत येत होते तर महेश परत भेटला. मी त्याला म्हटले की हा काय आचरटपणा चाललाय, जागेची व्यवस्था का नाही केली जात आहे तर म्हणे दोन ग्रुप एकदम आल्याने प्रश्न निर्माण झाला. आमचे येणे प्लॅनप्रमाणे होते पण तो दुसरा ग्रुप काल येऊन आज सकाळी जाणार होता. तोही आमच्या बरोबर आल्यामुळे जागेची टंचाई निर्माण झाली. त्यात आपण घाईघाईत बस करून यायची चूक केली म्हणून मॅनेजर भडकलेत. मी म्हटले यात आपली काय चूक तर म्हणे दोन ग्रुप एकदम आल्याने प्रश्न निर्माण झाला. आमचे येणे प्लॅनप्रमाणे होते पण तो दुसरा ग्रुप काल येऊन आज सकाळी जाणार होता. तोही आमच्या बरोबर आल्यामुळे जागेची टंचाई निर्माण झाली. त्यात आपण घाईघाईत बस करून यायची चूक केली म्हणून मॅनेजर भडकलेत. मी म्हटले यात आपली काय चूक यांनी का नाही बस पाठवतो म्हणून फोन करून आपल्याला सांगितले यांनी का नाही बस पाठवतो म्हणून फोन करून आपल्याला सांगितले तर तो काहीच बोलला नाही. काहीतरी झाले होते नक्कीच. मॅनेजरसाहेबांची खोली बाजूला होती व तिच्यातून बोलण्याचे आवाज येत होते. नक्की काय भानगड झालेली ती फक्त त्या लोकांनाच माहीत होती.\nमी गुपचूप रूमवर परतले. तोवर अजून चार गुजरातणी सामान घेऊन निघत होत्या. यांना इतक्या रात्रीची हॉटेले कुठे सापडली हा प्रश्न मला पडला. शामली म्हणाली की त्यांनी सुरेशला फोन करून हॉटेल शोधले. शामली गुजरात्यांच्याच कॉलेजात असल्याने तिला खबरा काढायचे काम चांगले जमते. इथे कुठे टेकायलाही जागा दिसत नसल्याने आपणही हॉटेल गाठूया असा विचार करून मी उरलेल्या तिघा मुलींना सुरेशचा फोन नंबर विचारला पण त्यांच्याकडे त्याचा नंबर नव्हता. आता काय करावे हा विचार करत होते पण शामली खरी हुशार. ती म्हणाली आपल्याला आता कशाला हवे हॉटेल आपण फक्त सहा जणीच उरलो. आपण तिघी वर झोपू, या तिघी खाली झोपतील. तिचे बरोबर होते. इतस्ततः पडलेले सामान आवरले गेले असते तर नक्कीच झोपायला जागा झाली असती.\nमग मी शांतपणे मुलींनी उपसून ठेवलेले सामान आवरले. त्याच्यात अर्धा पाऊण तास गेला. रात्रीचे दीड दोन वाजत आले होते. त्या तिघी मुली सामान आवरून झोपल्यावर मी गॅलरीचे न लागणारे दार लावायचा अयशस्वी प्रयत्न करून शेवटी फक्त मेन दरवाजा लावून बेडवर पडले. खोलीतला लाईट जरी बंद केला तरी खाली रस्त्यावर लाईट होते, आम्ही पहिल्या मजल्यावर असल्याने रस्त्यावरून प्रकाश खोलीत येत होता व लाईट बंद केल्यासारखे वाटत नव्हते. बेड फारसा सुखद नव्हता, उशीही नव्हती. वर फॅन नव्हता, न पांघरायला चादर. पण युथ हॉस्टेलच्या दृष्टिकोनातून हा फाईव्ह स्टार ट्रेक होता. मी गोव्याच्या ट्रेकला गेले होते तेव्हा तंबूत झोपल्यावर तंबूतल्या बिछायतीखालचे दगड अंगाला टोचायचे. सहसा दगड धोंडे काढून जागा साफ करूनच तंबू गाडले जातात. पण शेवटी जंगलच ते झाडांची वर आलेली मुळे, जमिनीत खोलवर गाडल्या गेलेल्या मोठ्या दगडांचे जमिनीवर आलेले भाग वगैरे गोष्टी काढता येत नाहीत. झोपायची जागा जिथे पटकावली तिथेच मोठा दगड किंवा मूळ निघाले तर तसेच ऍडजस्ट करून झोपावे लागायचे. त्या मानाने खोली व गादी हा स्वर्गच म्हणायचा.\nरात्रीचे दोन अडीज वाजत आले होते. मला झोप येत नव्हती. ऐशुची एक झोप होऊन ती आता फ्रेश झाली होती. इतक्या रात्री ऋषिकेशला हॉटेले बरी उघडी असतात हा मला टोचणारा प्रश्न तिच्या अंगावर उडवल्यावर ती म्हणाली, कुठे कोण हॉटेल शोधत लांब गेलेय तो बघ सुरेश समोरच दिसतोय. आपल्या रस्त्याच्या त्या बाजूला त्याचे हॉटेल आहे. मी पडल्या पडल्याच समोर पाहिले तर खरोखर सुरेश समोरच्या बिल्डिंगीत, गॅलरीत उभा राहून कुणाशीतरी फोनवर बोलत होता. हे गुजराती रात्री अडीज वाजतासुद्धा फोन सोडत नाहीत अशी सुरवात करून थोडे थोडे कुजबुज गॉसिप करत असताना कधितरी डोळा लागला.\nइतक्या उशिरा झोपुनही सकाळी सवयीने जाग आली. उठून सगळे आवरून घेतले. मुलींना उठवून आवरायला लावेपर्यंत ब्रेकफास्ट तयार असल्याचा निरोप मिळाला. मी सामान आवरते तोवर तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या म्हणून मुलींना पिटाळून मी बॅग भरायला घेतली. माझी सॅक खूप मोठी असल्यामुळे मी युथ होस्टेलची एक सॅक ट्रेकसाठी घेतलेली. तुम्ही स्वतःची सॅक आणली नाही तर बेस कॅम्पवर सॅक मिळते. ट्रेकला न लागणारे सामान आपल्या बॅगेत ठेऊन ती बॅग बेस कॅम्पवर ठेऊन द्यायची व त्यांच्या सॅकमध्ये ट्रेकचे सामान भरून ट्रेकला जायचे. आल्यावर सॅक परत करायची. याचा चार्ज भरावा लागत नाही.\nमी घेतलेली सॅक रिकामी करून माझी बॅग भरत होते तोवर मुली नाश्ता करून परत आल्या. खाली बोलावलंय लौकर... चल, चल करून त्या मला खाली घेऊन गेल्या. खाली सुरेश लोकांच्या घोळक्यात गोरामोरा चेहरा करून उभा होता. तो तर रात्रीच कॅम्प सोडून गेला होता, मग आता परत कसा इथे शामलीकडे अर्थातच सगळ्या बातम्या होत्या. तो सकाळी परत आला व भांडण करून त्याने नाश्ता मिळवला. नियमानुसार युथ हॉस्टेलने आज सकाळचा नाश्ता देऊन मग आमची पाठवणी करणे अपेक्षित होते. तुम्ही झोपायला जागा दिली नाहीत म्हणून आम्हाला बाहेर जावे लागले, नाहीतर आम्ही गेलो नसतो. त्यामुळे नाश्त्यावरचा आमचा हक्क जात नाही असा फुलफ्रुफ गुज्जू युक्तिवाद करून त्याने मॅनेजर साहेबांना गप्प केले व नाश्ता मिळवला. मग चेहरा का पडलाय\nत्यावर शामलीने सांगितलेली कथा सुरेशच्या दृष्टीने दुःखद असली तरी बाकी ग्रुपच्या दृष्टीने प्रचंड विनोदी होती.\nकाल कॅम्प सोडणारा सुरेश पहिला होता. शिवाय जाताना तो खूप गाजावाजा करून गेला होता. त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन थोड्या गुजरातणी पण गेल्या. त्यांनी अर्थातच जायच्या आधी त्याला फोन करून हॉटेलची चौकशी केली. सुरेशने त्याचे दोन तीन फोन नंबर इथे लोकांना दिले होते. त्यातला एक नंबर त्याने गुजरातेत बायकोच्या नंबरवर फॉरवर्ड केला होता. आता हा नंबर का द्यावा इथे तरी त्याने तो दिला. तो कॅम्प सोडून गेल्यावर आमच्या खोलीतल्या ज्या इतर मुली गेल्या त्यांनी आधी सुरेशला फोन लावून चौकशी केली. ते फोन त्यांनी न चुकता आधी त्या फॉरवरडेड फोनवर केले व नंतर सुरेशच्या ऋषीकेशच्या फोनवर. रात्री साडेबारा एकला फोनवर 'हॉटेल कहा है तरी त्याने तो दिला. तो कॅम्प सोडून गेल्यावर आमच्या खोलीतल्या ज्या इतर मुली गेल्या त्यांनी आधी सुरेशला फोन लावून चौकशी केली. ते फोन त्यांनी न चुकता आधी त्या फॉरवरडेड फोनवर केले व नंतर सुरेशच्या ऋषीकेशच्या फोनवर. रात्री साडेबारा एकला फोनवर 'हॉटेल कहा है रूम कैसी है ' ही बाईच्या आवाजात चौकशी व्हायला लागल्यावर त्याच्या बायकोचे डोके फिरले. त्यात एक्स्ट्रा इंधन म्हणजे याचे लग्नाआधी अफेअर होते. लग्नानंतरही तो घरी खोटे सांगून तिच्याबरोबर बाहेरगावी जायचा. आता ते सगळे संपले होते पण अचानक रात्री बायांचे फोन आलेले बघून बायकोला तोच जुना संशय आला. त्याची सगळी रात्र बायकोला समजवण्यात गेली होती. म्हणजे काल रात्री अडीज वाजता तो फोनवर बायकोची समजूत घालत होता तर... अर्थात ही भानगड सगळ्यांना हिलारियस वाटत होती पण सुरेश खूप नर्व्हस होता. बनारसी साडी घेऊन जा, खड्यांचे दागिने घेऊन जा वगैरे सल्ले देऊन लोकांनी त्याचा मूड नंतर ठीक केला. सुरेशने त्याची खासगी गोष्ट इतक्या लोकांसमोर का जाहीर केली हा प्रश्न मला आधी पडलेला, पण मी असे पाहिलंय की काही लोकांच्या खासगी बाबी ते स्वतःच खासगी ठेऊ इच्छित नाहीत, त्यांना खासगी व सार्वजनिक असा फरक मान्य नसतो.\nआमच्या बेस कॅम्पसमोरच एक लॉज होते, जिथे रात्री आमच्या लोकांनी आश्रय घेतला होता. मी सुरेशला प्रत्यक्ष विचारले , त्याच्या मते राहण्यासाठी जागा ठीकठाक होती. आम्हाला तरी कुठे फाईव्ह स्टार जागा हवी होती दिवसभर फिरून आल्यावर रात्री सुखात झोपण्यापूरती सोय झाली म्हणजे झाले. एका दिवसाचे भाडे पाचशे रुपये होते, कितिही लोक रहा. मुलींना जागा बघायला पिटाळून मी सामान आवरायला खोलीत वर गेले. सगळे आवरून होईपर्यंत एशूने समोरच्या गॅलरीतून फोन करून रूम ठीकठाक असल्याचे सांगितले. मुली परत आल्यावर आमचे सामान घेऊन आम्ही बेस कॅम्पला टाटा बाय बाय करून बाहेर पडलो.\nलॉज ज्याचे होते त्याचा लॉज हा साईड बिझिनेस होता, मेन बिझिनेस तेलाचा घाऊक व्यापार. मेन बिझिनेससाठी भले मोठे गोदाम बांधल्यावर जागा उरली असावी. त्याचे काय करावे म्हणून खोल्या बांधून भाड्याने द्यायला सुरुवात केली असावी. तळमजल्यावर छोटेसे ऑफिस व तेलाचे मोठे दुकान होते. पहिला मजला तेलाच्या डब्यांचे गोदाम म्हणून वापरला जात होता. दुसरा मजला लॉज म्हणून वापरला जात होता. साधारण एक मजला 10 ते 12 फूट उंच असतो. पण याने गोदामाचा विचार करून इमारत बांधल्यामुळे एकेक मजला 20 फुटी होता. साधारण जिन्याला आठदहा पायऱ्या असतात, त्यानंतर लँडिंग व पुढे परत आठ दहा पायऱ्या असतात. या लॉजच्या जिन्याला सरळ 40 पायऱ्या होत्या, मध्ये काहीही लँडिंग नाही. तेलाचे गोदाम असल्याने त्या संगमरवरी पायऱ्या तेलाने माखून पूर्ण काळ्या झाल्या होत्या. रस्त्यावर उभे राहून मी त्या वर जाणाऱ्या 40 पायऱ्या पहिल्यांदा पाहिल्या तेव्हा दुसरे हॉटेल पाहावेच हा विचार डोक्यात आला. पण एकच दिवस तर राहायचेय म्हणून विचार झटकून पायऱ्या चढायला घेतल्या. युथ हॉस्टेलच्या ट्रेकचे सूप वाजले तरी माझा ट्रेक काही संपत नव्हता. अगदी आरामात हळूहळू वर चढून पहिला मजला गाठला. तिथून दुसऱ्या मजल्यासाठीही पायऱ्या चाळीसच होत्या पण इथे संगमरवराचा पांढरा रंग दिसत होता.\nखोली छान हवेशीर व स्वच्छ होती. तिघी आरामात झोपतील इतका मोठा बेड होता. गरम पाण्यासाठी बाथरूममध्ये स्टोरेज गिझर होता व खोलीत कूलर होता. ऋषिकेशला एसीपेक्षा कूलर जास्त वापरले जातात असे माझे निरीक्षण आहे. खूप ठिकाणी कूलर दिसले. खोलीतला कूलर चक्क वॉशिंग मशीनएवढा मोठा होता. तो वापरला तर त्याचे शंभर रुपये जास्तीचे द्यायचे. पण कूलर वापरण्याइतपत गरम हवा आम्ही तिथे असताना सुदैवाने नव्हती. आदल्या दिवशीच्या दगदगीने व रात्रीच्या नौटंकीने शारीरिक व मानसिक थकवा इतका आला होता की खोली जाताच आम्ही तिघीही बेडवर पडलो व गाढ झोपी गेलो.\nहा ही भाग छानच....\nहा ही भाग छानच....\nमलाच थकवा जाणवतोय वाचुन हाहाहा..\nमस्त झालाय हाही भाग\nमस्त झालाय हाही भाग\nआज निवांत सगळे भाग वाचुन\nआज निवांत सगळे भाग वाचुन काढले.\nसाधना, तुझी लेखनशैली ज ब र द स्त आहे, सगळ चित्र डोळ्यासमोर उभे राहात आहे आणि त्यामुळे फोटोंची उणीव जाणवत नाही.\nमायबोली अ‍ॅडमिनना सांगुन एकाच धाग्यात सगळी लेखमाला करून घे.\nया भागाला मस्त झालाय कसे\nया भागाला मस्त झालाय कसे म्हणायचे तर युथ होस्टेलचा अनुभव फुकट वाटल्याबद्दल तर युथ होस्टेलचा अनुभव फुकट वाटल्याबद्दल पुन्हा एकदा { आम्हाला वाचायला} मजा आली लिहितो. पुढच्या ट्रेकच्या आणि लेखाच्या प्रतिक्षेत.\nपण असं काही होऊ नये या शुभेच्छा.\nमस्त झालाय हा ही भाग साधना.\nमस्त झालाय हा ही भाग साधना.\nतुझी लिखाणाची शैली इतकी सहज आहे की अगदी बाजूला बसून तू सगळं सांगते आहेस असं वाटत वाचताना.\nखूप छान सुरु आहे ही लेकमाला.\nखूप छान सुरु आहे ही लेकमाला. तुमचे प्रांजळ लिखाण खूप आवडते आहे\nहा ही भाग छान\nहा ही भाग छान ही मालिका संपली की तुमच्या आधीच्या सहलींचे वृत्तांत लिहा ही मालिका संपली की तुमच्या आधीच्या सहलींचे वृत्तांत लिहा त्यांच्या उल्लेखावरून त्या देखील एकदम happening झाल्या असणार असं वाटतं\nखुप मस्त लिहिलयसं साधना. एकदम\nखुप मस्त लिहिलयसं साधना. एकदम मज्जा आली वाचायला सगळे भाग. परत कुठेही प्रवासाला गेलीस कि लिहीच.\nयावेळी भायखळा फुले भाजीपाला प्रदर्शनाला (९-१०-११ फेब्रु) कोणी गेलेलं का\nधन्यवाद मित्रांनो, तुम्ही सगळे प्रेमाने वाचता म्हणून लिहावेसे वाटते.\nत्यांच्या उल्लेखावरून त्या देखील एकदम happening झाल्या असणार असं वाटतं\nहो, आम्ही जिथे जातो तिथे हप्पेनिंग गोष्टीच घडतात जोक्स अपार्ट, बघणाऱ्याच्या नजरियावरसुध्दा बरेच काही अवलंबून असते. माझ्याबरोबर जवळपास 30-35 जण होते. त्यातल्या काहीजणांना मी जे लिहीलेय ते वाचून हे सगळे कधी घडले असे फिलिंग यायची शक्यता आहे. काही जणांच्या बाबतीत याहूनही बरेच काही घडले असायची शक्यता आहे.\nयावेळी भायखळा फुले भाजीपाला प्रदर्शनाला (९-१०-११ फेब्रु) कोणी गेलेलं का\nमी चुकवले यावर्षी. कंटाळा आला एवढ्या लाम्ब जायचा ह्या एकमेव कारणामुळे चुकवले. गेल्या वेळचे एवढे खास नव्हते व ते सगळे स्टॉल्स इथे नेरुळलाही येतात म्हणूनही कंटाळा केला. फुलांची सजावट खूप छान होती असे फोटोंवरून वाटले.\nखूप छान सुरु आहे ही लेकमाला.\nखूप छान सुरु आहे ही लेकमाला. तुमचे प्रांजळ लिखाण खूप आवडते आहे>>> +१\n तेलाच्या डब्यांच्या गोदामाच्या वर रहायच्या खोल्या वाचूनच धडकी भरली. हे एव्हढं सहन करून तुझी विनोदबुध्दी टिकली हेच आश्चर्य. माझं तर बीपी प्रचंड हाय झालं असतं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nagar-Dummy-students-in-SSC-exam-issue/", "date_download": "2018-09-22T03:27:32Z", "digest": "sha1:C56FFCMTO4BO5U3O4S32QEDY7C4NHOGW", "length": 5579, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोनईमध्ये पकडले ‘डमी’ विद्यार्थी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › सोनईमध्ये पकडले ‘डमी’ विद्यार्थी\nसोनईमध्ये पकडले ‘डमी’ विद्यार्थी\nदहावीच्या परीक्षेत ‘डमी’ विद्यार्थी बसविल्याचा प्रकार समोर आला आहे. नेवासा तालुक्यातील सोनई येथे परीक्षेत ‘डमी’ बसलेल्या दोन विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या पथकाने पकडले. या दोन विद्यार्थ्यांसह बनावट हॉल तिकीट तयार करणारा दुकानदार, अशा तिघांवर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दहावीचा मराठी विषयाचा पेपर होता. सोनईत यासाठी मुळा पब्लिक स्कूलमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे. सकाळी दहा वाजता परीक्षेस सुरुवात झाली. कॉपी होऊ नये, यासाठी असलेल्या शाळेच्या पथकाने पेपर सुरु झाल्यानंतर सर्व वर्गांत तपासणी सुरु केली. या तपासणीमध्ये परीक्षा केंद्र 2191 मधील ब्लॉक नंबर 14 मध्ये दोन डमी विद्यार्थी बसल्याचे त्यांच्या लक्षात आले.\nया विद्यार्थ्यांकडे अधिक चौकशी केली असता, ते डमी असल्याचे सिद्ध झाले. हे दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन आहेत. यातील एक विद्यार्थी हा राहुरी तालुक्यातील उंबरे येथील, तर दुसरा विद्यार्थी हा नेवासा तालुक्यातील पिंप्री अवघड येथील आहे. दोन्ही अल्पवयीन आरोपींनी परीक्षेस बसण्यासाठी बनावट हॉल तिकीट तयार करून घेतले होते. सोनई येथील आशीर्वाद झेरॉक्स या दुकानदाराने त्यांना बनावट हॉल तिकीट तयार करून दिले होते.\nत्यामुळे या दुकानदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शाळेतील शिक्षक बाबासाहेब भानुदास मुसमुडे (वय 56, रा. सोनई, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींवर महाराष्ट्र विद्यापीठ, बोर्ड आणि इतर विनिर्दिष्ठ परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहारांना प्रतिबंध कायदा 1982 चे कलम 7 सह भादंवि 468, 471, 420, 34 अन्वये गुन्ह्याची नोंद झाली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे करत आहेत.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Youth-Murder-accused-in-custody/", "date_download": "2018-09-22T03:13:08Z", "digest": "sha1:7KLW45E2TJZOQREQXTUNKO3Q7WG4T4RF", "length": 5032, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तरुणाचा खून; आरोपींना कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › तरुणाचा खून; आरोपींना कोठडी\nतरुणाचा खून; आरोपींना कोठडी\nपुरात वाहून गेल्याचा बनाव करून तरुणाचा खून करणार्‍या चौघा आरोपींना शुक्रवारपर्यंत (22 डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.\nया प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक प्रकाश रघुनाथ घुगरे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मृत कृष्णा एकनाथ कोरडे (22) याच्या अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये मृताच्या डोक्याला जखमा आढळल्या व मृताच्या नातेवाइकांनी घातपाताची शंका उपस्थित केली होती. त्यानंतर तपासामध्ये पोलिसांची दिशाभूल करून आरोपी नारायण रतन गरंडवाल, राजू तुळशीराम पवार, समाधान गणेश कालभिने, सुनील रमेश घोगरे (21, सर्व रा. भारतनगर, बीड बायपास, औरंगाबाद) यांनी षड्यंत्र रचून 16 सप्टेंबर 2017 रोजी तरुणाचा खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी चौघा आरोपींना सोमवारी (18 डिसेंबर) अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने चौघा आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.\nतलावात बुडून सख्या भावांचा मृत्यू\nप्रसूत महिला शिबीर स्थळावरून खासगी दवाखान्यात\nविद्यार्थ्याचे लैगिंक शोषण करणारा महाराज अखेर गजाआड\nमाझी नाही, तर कोणाचीच नाही म्हणत तरुणीवर ब्लेडने हल्ला\nएसटी कर्मचार्‍याने परत केली रोख रक्‍कम\nतरुणाचा खून; आरोपींना कोठडी\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/rain-issue-in-belgaum/", "date_download": "2018-09-22T04:14:36Z", "digest": "sha1:V6XUA52I3VRN6ZVY3IDYHWHPOYZEVXHY", "length": 6018, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत\nवादळी पावसाने जनजीवन विस्कळीत\nसलग दोन दिवस झालेल्या वादळी पावसाने शहर परिसरासह जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या फांद्या, विद्युत व टेलिफोन खांब हटविण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळ्यापूर्वी गटारी स्वच्छ न केल्याने सखल भागात असलेल्या घरात पाणी शिरले. पावसाळ्यापूर्वी शाकारणीचे काम हाती घेतलेल्या कौलारु घरात पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तू पाण्यात भिजल्या आहेत.\nशहर उपनगरात वादळी पावसाने दोन दिवस थैमान घातले. अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्यामुळे विद्युत पुरवठा ठप्प झाला. सुमारे तीन तासाच्या अथक परिश्रमाने काही भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. घरावर फांदी पडून चव्हाट गल्लीतील सुशीला धमुणे यांच्या घराचे नुकसान झाले. वनखात्याला कळवूनदेखील अजूनही फांदी बाजूला करण्यात आलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.\nशहरात ठिकठिकाणी फांद्या पडून हेस्कॉमचे नुकसान झाले होते. तेदेखील हटविण्यास दोन दिवसाचा अवधी लागला. पावसाळ्यापूर्वी कौलारु घर शाकारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्या नागरिकांच्या वादळी पावसाचे पाणी थेट घरात आले. यामुळे ताडपत्री झाकून पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. मोठा वादळी पाऊस झाल्याने घरावर कायमस्वरुपी गळतीचा प्रश्‍न मिटविण्यासाठी घरावर पत्रे घालणे पसंत केले.\nगटारी साचल्याने सखल भागात पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले. सखल भागातील घरात पाणी घुसल्याने ते बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले. सध्या पाऊस ओसरला असला तरी अद्याप पावसाळी वातावरण कायम आहे. मान्सूनची चाहुल लागली असून शहर व ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा वावर शिवारात वाढला आहे.\nविद्युत व टेलिफोन खांब, फांद्या, गटारीत तुंबलेला कचरा, गाळ मनपा कधी काढणार, असा प्रश्‍न नागरिक करत आहेत.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Non-Formalin-Fisheries-should-be-available-In-Goa/", "date_download": "2018-09-22T04:03:07Z", "digest": "sha1:DS4QYV4D23PAA6ZCIBM6WEUCWWYUKKNN", "length": 9809, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मासळीच्या आयातीसह निर्यातीवरही बंदी हवी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मासळीच्या आयातीसह निर्यातीवरही बंदी हवी\nमासळीच्या आयातीसह निर्यातीवरही बंदी हवी\nफार्मेलिन नसलेली गोव्यातील मासळी गोमंतकीयांसाठी उपलब्ध व्हावी, आणि बंदीनंतरही बाहेरील मासळी गोव्यात येऊ नये, याकरिता सरकारने इतर राज्यांतून होणारी मासळीची आयात आणि गोव्यातून विदेशात होणारी निर्यात त्वरित बंद करावी, असा ठराव गुरुवारी मडगावात आयोजित नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला.\nया बैठकीला अ‍ॅड. राधाराव ग्रासियास, आनाक्लेत व्हिएगस, डॉ. जॉर्सन फर्नांडिस, महेश नायक, डॉ. वरुण कार्वालो, आके बायशचे सरपंच सिद्धेश भगत, डॉ. कंटक आणि सासष्टीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nडॉ. राधाराव ग्रासियास यांनी राज्यात विरोधी पक्ष झोपलेला आहे, म्हणून नागरिकांना रस्त्यावर यावे लागले, अशी टीका केली. ते म्हणाले, राज्यातील मासळी प्रकल्प बंद करणे गरजेचे आहे. मासळीची आयात बंद होण्याबरोबर निर्यातसुद्धा बंद व्हायला हवी. तरच गोमंतकीयांना फार्मेलिन नसलेली मासळी आणि तीही भरपूर प्रमाणात उपलब्ध होणार आहे. याबाबत पणजी, म्हापसा, वास्को व इतर भागात जाऊन जागृती करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पंधरा दिवसांनंतर बंदी उठल्यानंतर पुन्हा आंध्र प्रदेश येथील मासळी राज्यात येणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये मासळीत फार्मेलिन वापरणे नित्याची बाब आहे. ही मासळी गोव्याच्या बाजारात आल्यास ती ओळखणे शक्य नाही, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या वकिली इतिहासात आपण कधीच अन्न आणि औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून खटला चालल्याचे पाहिले नाही. अन्न आणि औषध प्रशासन फार्मेलिनवर काय कारवाई करणार हे सर्वांना माहिती आहे, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.\nसरकारने मासळीचा समावेश गोमंतकीयांच्या आवश्यक वस्तू कायद्यात करावा, जेणेकरून गोव्यातून विदेशात होणारी मासळीची निर्यात कायद्याने थांबवता येणार आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी निर्यात रोखणे कायद्याने शक्य नाही, असे म्हटले होते. त्यांनी या नियमाची अंमलबजावणी केल्यास ते शक्य आहे. सध्या मडगावच्या घाऊक मासळी मार्केटवर केवळ एकाच समाजातील लोकांची मक्तेदारी आहे. ही प्रथा आता बंद पाडण्याची वेळ आलेली आहे. मासेमारी करणार्‍या गोमंतकीयांना घाऊक मासळी बाजारात प्रवेश दिला जात नाही. हे आता खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही राधाराव ग्रासियास यांनी दिला.\nडॉ. वरूण कार्वालो यांनी सांगितले, फार्मेलिन हे आरोग्यासाठी विष आहे. आम्हाला गोव्याचे भविष्य सांभाळायचे आहे. सर्व कायदेतज्ञ एकत्र आल्यास या विषयावर कायदेशीर मार्ग काढणे शक्य होणार आहे.\nडॉ. जॉर्सन फर्नांडिस यांनी सांगितले की, परमीसिबल लिमिट अर्थात परवानगी मर्यादा हा शब्द फार्मेलिनसाठी लागू होत नाही. हा शब्द मेडिकल सायन्समध्ये आपल्याला मिळाला नाही. कदाचित राजकीय पुस्तक किंवा एफडीएच्या पुस्तकात हा शब्द अन्न आणि औषध प्रशासनाला सापडला असावा, अशी टीकाही त्यांनी केली. या भानगडी पाहता गोमंतकीयांना आता रापोणकारांचाच आधार आहे, असेही ते म्हणाले.\nलौरल अब्रांचिस म्हणाले की, घाऊक मासळी बाजारात इब्राहिम मौलाना यांचे राज्य सुरू आहे. त्यांच्या मर्जीप्रमाणे काम चालू असते, ही हुकूमशाही रोखण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.\nअँड्रीच कोरिया यांनी सांगितले की, संपूर्ण गोव्यात कोणत्या दराने मासळी विकली जावी, याचा निर्णय इब्राहिम मौलाना घेतो. सरकारचे त्याच्यावर कोणतेच नियंत्रण नाही. संजू रायतूरकर यांनी इब्राहिम याच्या कोट्यवधीच्या उलाढालीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले. फिश मिल प्लांट बंद झाल्यास गोव्याला मासळी मिळू शकते, तसेच घाऊक मासळी बाजाराचा ताबा घेण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Police-protection-in-Padmavat-displayed/", "date_download": "2018-09-22T04:05:42Z", "digest": "sha1:SPL25WDGADSNS2AALEEMGVPHEO5NEK3B", "length": 4574, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस संरक्षणात ‘पद्मावत’ प्रदर्शित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पोलिस संरक्षणात ‘पद्मावत’ प्रदर्शित\nपोलिस संरक्षणात ‘पद्मावत’ प्रदर्शित\nवादाच्या भोवर्‍यात अडकलेला पद्मावत चित्रपट अखेर गुरुवारी राज्यातील लहान चित्रपटगृहात पोलिस संरक्षणात प्रदर्शित करण्यात आला. आयनॉक्स व अन्य मल्टीप्लेक्समध्ये मात्र चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नाही.\nपद्मावत चित्रपट गोव्यात कायदा व सुव्यवस्थेत कुठलाही बिघाड न होता प्रदर्शित करण्यात गोवा पोलिसांना यश आले. मल्टीप्लेक्स असोसिएशनने गोवा, मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थान या चार राज्यांमध्ये पद्मावत चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.\nपद्मावत चित्रपटाच्या तिकीटांसाठी राज्यातील मल्टीप्लेक्सच्या तिकीट काऊंटरबाहेर चित्रपट प्रेक्षकांनी तिकीट घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नसल्याचे सांगितल्याने लहान थिएटरांकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला.\nपद्मावत स्क्रीनींगवेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक पोलिसांनी चित्रपटगृहांना संरक्षणमुळेे होते. अन्य राज्यांमध्ये या चित्रपटाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेेल्या हिंसेची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला, असे पोलिस महानिरीक्षक जस्पाल सिंग यांनी सांगितले.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Central-bank-robbery-three-arrested/", "date_download": "2018-09-22T04:08:47Z", "digest": "sha1:7JBIZZBVHELLIKR5IE2KW2APL2D2IMDX", "length": 6744, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सेंट्रल बँक फोडणारे तिघे गजाआड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › सेंट्रल बँक फोडणारे तिघे गजाआड\nसेंट्रल बँक फोडणारे तिघे गजाआड\nसप्टेंबर 2017 मध्ये सिन्‍नर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियातील तिजोरी लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. स्वप्निल ऊर्फ भूषण सुनील गोसावी (19, रा. देवीमंदिर रोड, सिन्नर), अर्जुन गोरख धोत्रे (23) आणि करण प्रकाश घुगे (23 दोघे रा. सिन्नर) अशी या संशयितांच नावे आहेत.\nतिघा संशयितांकडून चोरीच्या चार दुचाकी, इतर घरफोड्यांमधील मोबाइल, रोकड असा 1 लाख 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. तिघांकडून घरफोडी, चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.\nसप्टेंबर महिन्यात सिन्‍नरमधील बँकेची पाठीमागील भिंत फोडून संशयित बँकेत शिरले. त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही व डीव्हीआर मशिनची तोडफोड केली. त्यानंतर बँकेतील रोकड ठेवलेली तिजोरी चोरण्याचा प्रयत्न करताच बँकेतील सायरन वाजला. त्यामुळे चोरटे तेथून पसार झाले होते. याप्रकरणी सिन्‍नर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्यासह पथकाने संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली.\nखबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ओझर परिसरात घरफोडी करणारे संशयित लपल्याचे समजले. त्यानुसार ओझर येथे सापळा रचून पोलिसांनी स्वप्निल यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने अर्जुन आणि करण यांच्यासोबत सेंट्रल बँक ऑफ इंडियात घरफोडीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडील चौकशीतून त्यांनी सिन्नर आणि ओझर येथे चोरलेल्या दुचाकी जप्‍त करण्यात आल्या. तसेच, 2 घरफोड्यांमधील मोबाइल आणि रोकड असा मुद्देमालही जप्‍त करण्यात आला.\nवरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राम कर्पे, सहायक उपनिरीक्षक संजय पाटील, हवालदार प्रकाश चव्हाणके, रवींद्र वानखेडे, कैलास देशमुख, मुनीर सय्यद, पोलीस नाईक दिलीप घुले, प्रितम लोखंडे, रावसाहेब कांबळे, शिपाई सुशांत मरकड, मंगेश गोसावी, हेमंत गिलबिले. प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/mohini-modak/god/articleshow/29269071.cms", "date_download": "2018-09-22T04:21:47Z", "digest": "sha1:AJ3LXAU6IFYERRB3LABEM2BBV66XN4GQ", "length": 18163, "nlines": 247, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Mohini Modak News: god - प्रतीकांमागच्या संकल्पनांचा बोध ! | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nब्राझीलमधील रिओ द जानेरिओ येथील पापविमोचक येशू ख्रिस्ताच्या पुतळ्यावर वीज कोसळली. उत्तराखंडमध्ये महापुरात केदारनाथाचे मंदिर पाण्याखाली गेले. ईश्वरावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्यांना त्या वीजेत आणि पाण्यातही त्याचेच रूप दिसत असल्याने त्यांच्या श्रद्धेवर ओरखडा उमटला नाही. विचारपूर्वक ईश्वर नाकारणाऱ्यांसाठी ही केवळ नैसर्गिक उलथापालथ, तर सर्वसामान्य माणूस मात्र श्रद्धा-अश्रद्धेबाबत साशंक होतो आणि समाधान घालवून बसतो. अंधश्रद्धेच्या आहारी जातो किंवा ईश्वराचा तिटकारा करू लागतो. कारण ईश्वराला कोणत्या ना कोणत्या प्रतीकाच्या स्वरूपातच पाहण्याचा त्याचा अट्टाहास. सगुण प्रतीकांमधे ईश्वर शोधणे संतांना देखील मान्य नाही. समर्थ म्हणतात,\nतेथे देव कैचा मूर्खा \nप्रतीकांच्या मनावरील पगड्यामुळे पारंपरिक, पौराणिक कथा एक प्रकारच्या धार्मिक दडपणातून ऐकल्या जातात. त्याला अभ्यासाची जोड नसली की, त्यातून सहजपणे आध्यात्माचा बाजार मांडला जातो. याउलट काहींना धार्मिक ग्रंथांमधले सगळेच बाळबोध, विसंगत किंवा अतार्किक वाटू लागते. ईसापच्या कथांमधले प्राणी बोलतात हे आपण स्वीकारतो, कारण त्यातला आशय आणि बोध आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. याच न्यायाने पौराणिक कथांना सत्य-असत्याचे, श्रद्धा-अश्रद्धेचे किंवा तर्काचे निकष लावण्यापेक्षा त्यातले तथ्य आणि प्रतीकांमागच्या संकल्पना समजाव्यात.' देवीला आठ हात काहीतरी काय’ असे प्रतीकाबाबत नकारात्मक बोलताना संगणकाच्या भाषेतलं मल्टीटास्कींग मात्र आपण सहज स्वीकारतो. या अष्टभुजांमागे ‘जो जे वांछील तो ते लाहो’ हा संदेश असू शकतो असा विचार देखील आपण करू शकतो. भारतीय आध्यात्मिक अभ्यासक रामायणाचं विश्लेषण वेगवेगळ्या कोनांतून करतात. काहींनी रामाला विवेकाची, सीतेला मनाची, दशानन रावणाला अनंत विकारांची आणि हनुमानाला योगसाधनेची उपमा दिली आहे. ते म्हणतात मनरूपी सीतेचं ज्यावेळी विकाररूपी रावण हरण करतो, त्या वेळी मन आणि विवेक यांचे पुनर्मिलन योगसाधना घडवते. विनोबांनी महाभारताला रूपक म्हणून अभ्यासले. शरीर म्हणजे कुरूक्षेत्र,त्यातील चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींचं द्वंद्व म्हणजेच तामसी कौरव आणि सात्त्विक पांडव यांच्यात सुरू असलेलं युद्ध.\nबुद्धिवाद आणि आध्यात्म हे विरुद्धार्थी शब्द नाहीत. सत्त्व आणि सालपट यातला फरक ओळखण्याचा नीरक्षीरविवेक जिथे वाढतो त्याच समाजाची प्रगती होऊ शकते. त्यासाठी धर्मग्रंथ आणि पुराणकथांतील ‘उत्कट भव्य तेचि’ घेण्याची आणि ‘मळमळीत अवघे’ टाकण्याची गरज आहे. ईश्वराच्या रूपाबद्दलचे किंतु-परंतु विरण्यासाठी आधी स्वत:ची तर नीट ओळख व्हायला हवी. 'स्व-रूप' या शब्दातच ते उत्तर दडलं असेल का\nमिळवा माझं अध्यात्म बातम्या(Maza Adhyatma News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMaza Adhyatma News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nमोहिनी मोडक याा सुपरहिट\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nपत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2कुठे असते दुःख दडलेले\n4आनंदाचे डोही आनंद तरंग......\n5काय आहे अंतिम सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/sakri-news-malanjan-village-2-number-rural-cleaning-campaign-56170", "date_download": "2018-09-22T03:48:40Z", "digest": "sha1:SE4WJ4LDRFN7UD6DKQEDFCZD2BVVCL6X", "length": 14240, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakri news malanjan village 2 number in rural cleaning campaign मलांजनच्या शिरपेचात आणखी एक तुरा | eSakal", "raw_content": "\nमलांजनच्या शिरपेचात आणखी एक तुरा\nगुरुवार, 29 जून 2017\nसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विभागात तिसरे\nसाक्री - स्मार्ट ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या मलांजनच्या (ता. साक्री) शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात मलांजनने नाशिक विभागीयस्तरावरील स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. गावाला सहा लाखांचे बक्षीस मिळाले असून, हे वृत्त समजताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.\nसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विभागात तिसरे\nसाक्री - स्मार्ट ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या मलांजनच्या (ता. साक्री) शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात मलांजनने नाशिक विभागीयस्तरावरील स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. गावाला सहा लाखांचे बक्षीस मिळाले असून, हे वृत्त समजताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.\nनाशिक येथे विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. विभागस्तरीय स्पर्धेत हिवरेबाजार (जि. नगर) प्रथम (दहा लाख), अवनखेड (जि. नाशिक) द्वितीय (आठ लाख) आले आहे. पाचही जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.\nस्मार्ट ग्राममध्ये पहिला क्रमांक\nमलांजन गावात आजवर एकदाही ग्रामपंचायत निवडणूक झालेली नाही. गावात सर्वत्र पक्के रस्ते, वृक्षारोपण, सार्वजनिक शौचालये, वैयक्तिक शौचालय, भूमिगत गटार, गोबर गॅस, सीसीटीव्ही कॅमेरा, गाव शिवारात जलसंधारणाची कामे, डिजिटल शाळा आदी कामे केलेली आहेत. मलांजन गावास याआधी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत तालुक्‍यात प्रथम, जिल्ह्यात द्वितीय, तर आता विभागात तृतीय क्रमांक मिळाला आहे.\nस्मार्ट ग्राम स्पर्धेत मलांजन तालुक्‍यात तसेच जिल्ह्यात देखील अव्वल ठरले आहे. मलांजन गावास याआधी पर्यावरण ग्रामसमृद्धी पुरस्कार तसेच तंटामुक्त गाव पुरस्कारही मिळाला आहे. या आधी तालुक्‍यात तसेच जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त करणारे मलांजन गाव आता संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत विभागस्तरावरही तिसरे ठरले आहे.\nमलांजनच्या ग्रामस्थांच्या सहकार्यानेच गावाचा नावलौकिक वाढत आहे. भविष्यातही याच पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन गावाच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवणार आहे. गावाला आदर्शगाव बनविण्यासाठी आम्ही सारे ग्रामस्थ झटू.\n- प्रा. पूनम मराठे, सरपंच, मलांजन\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://telisamajsevak.com/bank-of-india-recruitment/", "date_download": "2018-09-22T03:59:45Z", "digest": "sha1:GNOKJEXQ2KI73QTONA3E67MK3BHVKV2M", "length": 8095, "nlines": 73, "source_domain": "telisamajsevak.com", "title": "बँक ऑफ इंडिया बोर्ड, मुंबई एकूण १६३ पदांची भरती - तेली समाज सेवक - Teli Samaj Sevak India", "raw_content": "\nजिसके साथ तेली वो भाग्यशाली\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017\nतेली तितुका मेळवावा समाज धर्म वाढवावा \nबँक ऑफ इंडिया बोर्ड, मुंबई एकूण १६३ पदांची भरती\nरिझव्र्ह बँक ऑफ इंडिया सव्र्हिसेस बोर्ड, मुंबई ऑफिसर्स ग्रेड-बीच्या एकूण १६३ पदांची भरती करणार आहे.\n(अराखीव – ७७, इमाव – ५२, अजा – २६, अज – ८) वयोमर्यादा – १ जुल २०१६ रोजी २१ ते ३० वष्रे (अजा/अज – २१ ते ३५ वष्रे, इमाव – २१ ते ३३ वष्रे). शैक्षणिक अर्हता – पदवी उत्तीर्ण (पदवी, १२ वी आणि १० वीला किमान ६० गुण आवश्यक. पदवी परीक्षेच्या सर्व सेमिस्टर्ससाठीचे सरासरी गुण पकडले जातील.) (अजा/अज/विकलांग यांना गुणांची अट ५०) (सीजीपीए/ओजीपीए/सीपीआय गुणांकण पद्धतीत ६० साठी ६.७५ आणि ५० साठी ५.७५ ग्राह्य धरले जातील.) निवड पद्धती – निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत यातून. (१) फेज -१ ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची २०० गुणांसाठी सामान्य माहिती/जाणीव, इंग्रजी, गणितीय क्षमता आणि कारणे या विषयांवर आधारित. कालावधी – १२० मिनिटे. (२) फेज – २ ऑनलाईन परीक्षा – पेपर-१ इकोनॉमिक्स आणि सोशल इश्यूज् (ऑब्जेक्टिव्ह टाईप), पेपर-२ – इंग्रजी लेखनकौशल्य. (डिस्क्रीप्टीव्ह – संगणकाच्या सहाय्याने); पेपर-३ – फिनान्स अॅण्ड मॅनेजमेंट (ऑब्जेक्टिव्ह टाइप). फेज – २ मधील प्रत्येक पेपर १०० गुणांसाठी. वेळ प्रत्येकी ९० मिनिटे. फेज – २ च्या गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. अंतिम निवड फेज – २ च्या एकंदर गुणांत मुलाखतीचे गुण मिळवून केली जाईल. विनामूल्य परीक्षा पूर्व प्रशिक्षण. अजा/अज/इमाव/विकलांग उमेदवारांसाठी फेज-१ आणि फेज-२ साठी एकत्रितपणे दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी रिजनल डायरेक्टर/जनरल मॅनेजर रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया यांना विनंती अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. रिझव्र्ह बँक सव्र्हिसेस बोर्ड अशा अर्जाची दखल घेणार नाही. ऑनलाइन अर्जाचे रजिस्ट्रेशन www.rbi.org.in या संकेतस्थळावर ९ ऑगस्टपर्यंत करावेत. परीक्षा शुल्क – ८५० रुपये (अजा/अज/ विकलांगांसाठी १०० रु. ) ऑनलाइन फेज-१ परीक्षा ४ सप्टेंबर रोजी आणि ऑनलाइन फेज-२ परीक्षा १९ सप्टेंबर २०१६ रोजी घेतली जाईल.\n← नागपंचमीचे महत्व आणि माहिती\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\nमाझिया जातीचा मज भेटो कोणी \nमाझिया जातीचा मजशी मिळेल \nकळेल तो सर्व समाचार \nसंतु म्हणे येथे पाहिजे जातीचे \nयेर गबाळाचे काम नाही \nजिसके साथ तेली वो भाग्यशाली June 8, 2018\nदशक्रिया विधी June 8, 2018\nदशक्रिया विधी June 7, 2018\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा October 22, 2017\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017 October 13, 2017\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/banda-konkan-news-compulsory-crop-loan-waiver-712-empty-55854", "date_download": "2018-09-22T03:46:46Z", "digest": "sha1:TN4LTF26YZZD2RFBOSPXPU2OCTHCKK7D", "length": 18167, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "banda konkan news compulsory crop loan waiver 7/12 empty सरसकट पीककर्ज माफ करून सात-बारा कोरा करा | eSakal", "raw_content": "\nसरसकट पीककर्ज माफ करून सात-बारा कोरा करा\nबुधवार, 28 जून 2017\nशेतकरी बागायतदार संघ - सावंतवाडी, दोडामार्गातील भरपाईची मागणी; आंदोलनाचाही इशारा\nशेतकरी बागायतदार संघ - सावंतवाडी, दोडामार्गातील भरपाईची मागणी; आंदोलनाचाही इशारा\nबांदा - शासनाने शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले आहे; मात्र केवळ दीड लाख रुपयेपर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याने त्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सात-बारावर बोजा तसाच राहणार आहे. तसेच मार्च २०१७ मध्ये शेतकऱ्यांकडून पीक कर्ज भरून घेण्यात आले आहे. यामुळे सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांवर लावण्यात आलेला थकबाकीदार हा शब्द वगळून ३० जून २०१७ पर्यंतच्या मुदतीत असणारी सरसकट येणे पीककर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करा व ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली त्यांना कर्जाची भरलेली रक्कम परत करा, अशी मागणी सावंतवाडी व दोडामार्ग शेतकरी बागायतदार संघाने पत्रकार परिषदेत केली.\nसुकाणू समितीच्या निकषानुसार येथील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळायला हवी अन्यथा राज्यातील शेतकऱ्यांबरोबर आम्हीही आंदोलनात उतरू, असा इशाराही या पत्रकार परिषदेत देण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अजूनही या दोन्ही तालुक्‍यातील शेतकरी द्विधा मनःस्थितीत आहेत.\nशेतकऱ्यांना उद्‌भवलेल्या समस्या, चक्रीवादळाची नुकसानभरपाई, माकडताप समस्या या विषयांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी सावंतवाडी व दोडामार्ग शेतकरी फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, सचिव संजय देसाई, सल्लागार सुरेश गावडे आदी उपस्थित होते. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मार्च एंडिंगच्या रेट्यामुळे मार्च २०१७ मध्ये पीक कर्जाची परतफेड केली. केवळ दीड लाखाचे कर्जच माफ होणार असल्याने दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारावर बोजा तसाच राहणार असून तो कोरा न झाल्याने त्याला भविष्यात पीक कर्ज घेता येणार नाही. तसेच जून महिन्यात कर्जमाफीचा निर्णय झाल्याने जून २०१७ पर्यंतचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे व सातबारा कोरा करावा, ज्या शेतकऱ्यांनी या महिन्यात कर्जाची रक्कम भरली असेल त्यांना ती परत देण्यात यावी, अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.\nसावंतवाडी तालुक्‍यात माकडतापाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत बारा बळी या माकडतापात गेले आहेत. त्यांना शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली. बळी गेलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. धनादेश तयार असल्याचेही सांगितले होते; मात्र अद्याप या कुटुंबीयांना ही मदत मिळाली नाही. त्यामुळे ही मदत तत्काळ मिळावी, अशी मागणी या संघाने केली. तालुक्‍यात माकडतापाची धास्ती एवढी आहे की बागायतींमध्ये काम करण्यास कामगारच मिळत नाही. त्यामुळे यावर्षी शेतकरी बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकरी बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही केली. माकडताप रोगाच्या पार्श्वभूमीवर जोखीमग्रस्त भागातील शेतकरी बागायतदार व कामगार यांना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठीची तजवीज आतापासूनच करा. ऐनवेळी संबंधित विभाग हात वर करत असल्याने ही लस मिळण्यासाठी शासनाने आतापासूनच प्रयत्न करावेत, अशी मागणीही संघाच्या वतीने करण्यात आली.\nगेल्या महिन्यात अवकाळी पावसाचा बसलेला तडाखा आणि झालेल्या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामाही करण्यात आला. या चक्रीवादळात ज्या घरांची हानी झाली होती, त्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी आम्ही पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे विनंती केली होती. त्या वेळी पालकमंत्र्यांनी आठ दिवसात मदत देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र आता पावसाळा सुरू होऊनही पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याने संघाने नाराजी व्यक्त केली आहे. ज्या घरांची मोठी हानी झाली आहे त्यांनी पावसाळ्यात राहायचे कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या नुकसानग्रस्तांना तत्काळ शासकीय मदत मिळावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच आता भातशेतीबरोबरच बागायतदार नवीन लागवड करतात. या तालुक्‍यात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे उत्पन्न मातीत मिळत आहे. यापासून झालेल्या नुकसानीचा पंचनामाही त्वरित करून त्याची भरपाई मिळण्यात यावी, अशीही मागणी सावंतवाडी व दोडामार्गशेतकरी फळबागायतदार संघाने केली.\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा\nबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-municipal-bus-service-48467", "date_download": "2018-09-22T03:43:53Z", "digest": "sha1:6MA35ES7ZP3MKB3QYKESJ6IS3GRRA3TC", "length": 15763, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news municipal bus service महापालिका बससेवा सुरू करण्यास सक्षम - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nमहापालिका बससेवा सुरू करण्यास सक्षम - मुख्यमंत्री\nसोमवार, 29 मे 2017\nनाशिक - शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाने मदत करण्याची मागणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महापालिकेने केली. परंतु थेट निधी देण्याऐवजी महापालिकेने बससेवा सुरू केल्यास जागा देण्याची तयारी त्यांनी दर्शविली असून, दोन महिन्यांत सल्लागार नेमण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आगामी काळात यापूर्वी वादग्रस्त ठरलेली खासगी बससेवा सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nसध्या शहरात राज्य परिवहन महामंडळातर्फे बससेवा सुरू आहे; परंतु सेवा परवडत नसल्याचे कारण देत काही भागांतील फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्याशिवाय स्मार्टसिटी आराखड्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेने मुख्यमंत्र्यांकडे सार्वजनिक वाहतुकीसाठी मागणी केली असता निधी देण्यास त्यांनी नकार दिला. महापालिका बससेवा सुरू करण्यास सक्षम आहे. काही खासगी कंपन्या सेवा देण्यास उत्सुक असल्याचे आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यानुसार महापालिकेने बससेवा सुरू केल्यास बस डेपो, गॅरेज, वर्कशॉपसाठी जागा देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. दोन महिन्यांत सल्लागार नियुक्त करून शासनाकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. \"बीआरटीएस' किंवा खासगी सेवेचा विचार करावा, नवीन वाहने खरेदी न करता एसटी किंवा अन्य खासगी कंपन्यांकडून बस भाडेतत्त्वावर घेता येईल का, याबाबत चाचपणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.\nस्वच्छ भारत अभियानात नाशिकचा क्रमांक घसरल्याच्या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांनी पुढील वर्षात देशात पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक आणण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. नाशिकमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत आव्हान असले, तरी कठीण नसल्याचे ते म्हणाले. स्मार्टसिटीतील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एसपीव्ही कंपनीतर्फे उत्पन्नाची साधने शोधली जातील.\nएकलहरे प्रकल्प हलविणार नाही\nएकलहरे येथील बंद पडलेले दोन संच सुरू होत नसल्याने येथील औष्णिक वीज केंद्र बंद पाडण्याचा किंवा हलविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे, यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. मुळात सरकारकडे आवश्‍यक तेवढी वीज उपलब्ध आहे. याउलट अतिरिक्त वीज शिल्लक राहते. प्रकल्प हलविणे अगर बंद पाडण्यापेक्षा सरकारचे लक्ष विजेचे दर कमी करण्याकडे आहे. दहा वर्षांत वीज प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांवर भर दिला नाही. परंतु विद्यमान ऊर्जामंत्र्यांकडून त्यासाठी प्रयत्न होत असल्याचे समर्थन त्यांनी केले.\nसमृद्धी महामार्गासाठी ऐंशी टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास विरोध नाही. काही भागात विरोध आहे; परंतु तेथे शेतकऱ्यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय भूसंपादन करणार नाही. शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी करू द्यावी, मोजणी केल्याशिवाय मोबदल्याची रक्कम ठरविता येणार नसल्याचे ते म्हणाले.\n- जिल्हा बॅंकेच्या आर्थिक अडचणीबाबत बॅंकर्स कमिटीच्या बैठकीत निर्णय.\n- सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस यापूर्वीच केंद्राकडे.\n- एसपीव्ही कंपनीतर्फे स्मार्टसिटी प्रकल्पांसाठी निधी उभारता येईल.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/04/blog-post_46.html", "date_download": "2018-09-22T03:28:31Z", "digest": "sha1:VCXAJ4WAO5VQVDJB5N3MT2OOULE63PCC", "length": 6743, "nlines": 53, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: भागूबाई", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nपुसातल्या जत्रत वाडीच्या देवीसमोर साठलेलं ज्वारीचं पीठ पुज्याऱ्यानं ओट्यात घातल्यावर अंधार पडायला ओढा ओलांडून घरी पोहचलेली वस्तीवरची भागूबाई गडबडीनं चुलीला लागली. अन वरचा सुतळीच्या वातीचा दिवा पेटवत शेजारची पिशवी हुडकत पदराला बिलगलेल्या दोन लहान हडकुळ्या लेकरांना ती एवढंच म्हणाली, \"साठलं तर देवीसमोरचं किलोभर खारीक खोबरं तुम्हासनी रतीबाला देतो म्हणालेत पुजारी काका.\"\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:09 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-College-days-in-Belgaum-issue/", "date_download": "2018-09-22T03:12:02Z", "digest": "sha1:LHL6RMVKHOXAX4GDKUFQAED2F5ZZZPNP", "length": 2895, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरात ‘कॉलेज डेज’ची धूम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › शहरात ‘कॉलेज डेज’ची धूम\nशहरात ‘कॉलेज डेज’ची धूम\nशहरातील अनेक महाविद्यालयात ‘कॉलेज डेज’ची धूम पाहायला मिळत आहे. अनेक महाविद्यालयात साडी डे, ट्रॅडिशनल डे उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्या सत्रातील परीक्षा संपताच दुसर्‍या सत्रात महाविद्यालयीन तरुण, तरुणींना वेध लागतात ते डेजचे. महाविद्यालयात अनेक दिवसांपासून ओस पडलेले कॉलेज कट्टे बहरू लागले असून कॉलेज आवारात गर्दी व्हायला लागली आहे. तरुणींचा सर्वाधिक आकर्षणाचा भाग असतो तो म्हणजे सारी डे, ट्रॅडिशनल डे, प्रोफशनल डे, एंजल डे, रेट्रो डेचा.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Malvan-coast-on-large-waves/", "date_download": "2018-09-22T03:12:28Z", "digest": "sha1:KGT43DRCDEIXGW5XXYSWZWWM7ZEDNQT4", "length": 5105, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मालवण किनार्‍यावर महाकाय लाटा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मालवण किनार्‍यावर महाकाय लाटा\nमालवण किनार्‍यावर महाकाय लाटा\nतोंडवळी-तळाशीलपाठोपाठ मालवण तालुक्यात मालवण दांडी, देवबाग, तारकर्ली या किनारपट्टी परिसरात शनिवारी उधाणाचा फटका बसला. दुपारी 12 वा.च्या सुमारास समुद्राला आलेल्या उच्चतम भरतीनंतर उंचच उंच लाटा किनार्‍यावर धडकत होत्या. या उधणामुळे देवबाग-भांजीवाडी, कुर्लेवाडी, भाटकरवाडी परिसरात लोकवस्तीत पाणी घुसले होते. या समुद्री उधाणामुळे किनारपट्टीवरील मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.\nदरम्यान, उधाणाचा तडाखा बसलेल्या देवबाग गावाला जि.प. सदस्य हरी खोबरेकर, पं.स. सदस्या मधुरा चोपडेकर यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली. यावेळी मकरंद चोपडेकर, प्रवीण लुडबे उपस्थित होते.\nगेले दोन दिवस तोंडवळी, तळाशील व आचरा परिसराला समुद्री उधाणाचा फटका बसला होता. त्यानंतर शनिवारी मालवणसह दांडी, तारकर्ली व देवबाग या किनारी गावांना अमावस्येच्या उच्चतम भरतीचा मोठा फटका ा बसल्याने किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली. तर अनेक ठिकाणी लोकवस्तीत पाणी घुसल्याच्या घटना घडल्या. शनिवारी सकाळपासून उधणाची स्थिती असल्याने महाकाय लाटा उसळत होत्या. त्यानंतर दुपारी 2 वा.च्या सुमारास समुद्राचे पाणी ओसरू लागले होते.\nतारकर्ली खाडीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने तारकर्ली जेटी परिसरात पाणी रस्तावर आले होते. उच्चतम भरती ओसरल्यानंतर येथील पाण्याची पातळी कमी झाली होती. त्यामुळे तारकर्ली व देवबाग परिसरात तीव्र लाटांच्या उधाणामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Ramadan-Id-in-the-district/", "date_download": "2018-09-22T03:27:33Z", "digest": "sha1:2DZGFHEJVCX52LAYTYDH47OUPDGX4AER", "length": 5185, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात\nजिल्ह्यात रमजान ईद उत्साहात\nयेथील ईद उल फित्र म्हणजेच मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमजान सणानिमित्त येथील जामा मस्जिदमध्ये पहिले नमाज पठण झाले. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या पवित्र सणाला सर्व मुस्लिम बांधवांना नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बिद्रे, गजानन नाटेकर, सचिन इंगळे, घाग बंधू अशीर्वाद आदी उपस्थित होते. अ‍ॅड. सुहेब डिंगणकर, समीर बेग, शहरप्रमुख शब्बीर मणियार, मुलानी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, तरुणांना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. जुम्मा मस्जिद व उभाबाजार येथील मस्जिदमध्ये ही नमाज पठण झाले.\nनांदगाव येथेही रमजान ईद मोठया उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी नांदगाव येथील मदिना मस्जिद व गौसीया मस्जिद या ठिकाणी मुस्लिम बांधव एकत्र येत नमाज पठण केले.एकमेकांना गळाभेट करत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.\nआपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी या सणाची ओळख आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. यामुळे शनिवारी रमजानच्या दिवशी मुस्लीम बांधव आनंदित झाले होते. तर फितर म्हणजे दान करणे.अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येत असल्याने या सणाचा आनंद मुस्लिम बांधवांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता.अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देत होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Four-people-got-poisoned-in-Geavarai-taluka/", "date_download": "2018-09-22T03:50:44Z", "digest": "sha1:AINMVGFPGSH6QS2AZFYUPLR222YBM5PP", "length": 4597, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गेवराई तालुक्यात चौघांनी विष घेतले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › गेवराई तालुक्यात चौघांनी विष घेतले\nगेवराई तालुक्यात चौघांनी विष घेतले\nतालुक्यात विविध ठिकाणी चौघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापैकी एका कर्जबाजारी शेतकर्‍याचा मृत्यू झाला असून तिघांवर गेवराई आणि बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nगेवराई तालुक्यातील खांडवी येथील शेतकरी विनायक विश्‍वनाथ नाईकवाडे या शेतकर्‍याने शनिवारी रात्री 9 वाजता शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून कर्जबारीपणातून त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दुसरी घटना तालुक्यातीलच धोंडराई येथे घडली असून अमोल चंद्रकांत गिरी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गिरी हे इसारवाडी (ता. पैठण) येथून धोंडराई येथे आले होते.\nविष प्राशन केल्यानंतर त्यांना गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथून बीडला दाखल करण्यात आले आहे. तर तिसरी घटना पांढरी येथे घडली असून अनिता राजेंद्र कांबळे (वय 27) यांनी विष प्राशन केले. त्यांनाही उपचारासाठी बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nचौथी घटना तालुक्यातील जातेगाव येथे घडली असून सविता बाबासाहेब चव्हाण (वय 26) यांनीही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Purandar-assembly-election-will-be-decided-in-four-quarters/", "date_download": "2018-09-22T03:33:35Z", "digest": "sha1:L3IBG5URONSJMCAUKZHFOMNDROS5ZBH2", "length": 11887, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुरंदर विधानसभा चौरंगी होणार हे निश्‍चित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुरंदर विधानसभा चौरंगी होणार हे निश्‍चित\nपुरंदर विधानसभा चौरंगी होणार हे निश्‍चित\nसासवड : जीवन कड\n2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुरंदर - हवेली मतदारसंघामध्ये आताच वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली असून ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप या निवडणुकीत उतरणार असल्याचे चित्र असून त्यादृष्टीने प्रत्येक पक्ष व इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.युती-आघाडी काहीही झाले तरी चौरंगी लढत होईल असेच वातावरण आहे.कॉग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर या आघाडीत बंडखोरी होणार हे जवळपास नक्की आहे.फक्त राष्ट्रवादीच्या इच्छुकाला बंडखोरी करावयाची वेळ आल्यास तो भाजपाचा झेंडा हाती घेणार का हा उत्सुकतेचा विषय आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार व राज्यमंत्री विजय शिवतारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, मनसेचे शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बाबा जाधवराव यांसह भाजपचा एखादा नवीन चेहरा या निवडणुकीत उतरणार असून त्यादृष्टीने प्रत्येक उमेदवाराची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.भाजपा आपल्याच निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी देणार की राष्ट्रवादीतील बंडखोराला जवळ करणार हे पहावे लागेल.कारणआघाडीत ही जागा राष्ट्रवादीला गेली तरी संजय जगताप भाजपाची उमेदवारी घेतील असे वाटत नाही.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीची या निवडणुकीत आघाडी होणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून बोलले जात आहे.त्यामुळे आघाडीत ही जागा कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे.गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी तिसर्‍या क्रमांकावर असल्याने आणि कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष इच्छुक असल्याने ही जागा कॉग्रेसला मिळावी असा कॉग्रेसचा आग्रह आहे.परंतु यामध्ये इंदापूरच्या जागेचा अडथळा आहे.त्यामुळे दोन्ही पक्षाचे श्रेष्ठी हा तिढा कसा सोडवणार याकडे लक्ष आहे.पुरंदर-हवेलीची जागा कॉग्रेसला हवी असेल तर विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्याने इंदापूरच्या जागेवर राष्ट्रवादी हक्क सांगणार असा तिढा आहे. शिवसेना व भाजप स्वबळावर लढणार हे आजपर्यंत तरी नक्की असल्याने भाजपाचीही तयारी सुरू असल्याचे दिसते.\nमागील निवडणुकीत शिवसेनेच्या विजय शिवतारे यांना 82 हजार 339 तर काँग्रेसच्या संजय जगताप यांना 73 हजार 749 मते मिळाली होती. 8 हजार 590 मतांनी शिवतारे निवडून आले होते. तर भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अनामत जाण्याची वेळ आली होती. त्यामुळे आघाडीतून ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता जास्त असून यंदाही शिवसेनेचे विजय शिवतारे, काँग्रेसचे संजय जगताप दोघांमध्येच मुख्य लढत होणार आहे.\nराज्यमंत्री विजय शिवतारे हे दोन वेळा निवडून आले आहेत. शिवसेनेकडे पुरंदर पंचायत समितीची सत्ता, जिल्हा परिषदेचे वीर - भिवडी, दिवे - गराडे आणि निरा - कोळविहिरे गटाची सत्ता असून काही ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यात आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय चंदूकाका जगताप यांच्या ताब्यात सासवड आणि जेजुरी नगरपालिकांच्या सत्ता, तसेच तालुक्यातील बहुतांशी वि. का. सोसायट्या आणि काही ग्रामपंचायतींची तसेच जिल्हा परिषदेच्या माळशिरस - बेलसर गटाची सत्ता आहे. राष्ट्रवादीकडे काही ग्रामपंचायती असून यावेळी त्यांच्याकडे एकही पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेचा सदस्य नाही. तर भाजपकडे जिल्हा नियोजन मंडळाचे एक पद आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे निरा बाजार समितीची सत्ता अशी बलस्थाने आहेत.\nविजय शिवतारे यांनी मागील निवडणूक गुंजवणीचे पाणी या मुद्द्यावर लढविली होती तर आगामी निवडणुकीत गुंजवणी आणि प्रस्तावित आतंरराष्ट्रीय विमानतळ या दोन गोष्टी मुख्य भूमिका बजावणार आहेत. एमआयडीसी प्रकल्प प्रस्तावित आहेत. तर पालखी महामार्ग, सासवड येथील प्रशासकीय कार्यालय ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रकल्प कोणत्या पातळीपर्यंत येतात, यावर या निवडणुकीचे बरेचसे गणित अवलंबून राहणार आहे.\nगेल्या तीन वर्षांत जलसंधारणाची झालेली कामे, रस्ते आदीं विविध विकासकामांसह गुंजवणी धरण, प्रस्तावित विमानतळ, एमआयडीसी आदी मुद्यांवर राज्यमंत्री विजय शिवतारे निवडणुकीत उतरतील. तर मागील निवडणुकीत थोड्या मतांनी पराभव झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय चंदूकाका जगताप त्यांच्याकडील दोन नगरपालिका, जिल्हा परिषदेचा गट, सोसायट्या, सामाजिक, संस्थात्मक आणि व्यक्तिगत स्वरूपात केलेल्या विकासकामांवर निवडणुकीत उतरतील.\n2014 चा निकाल -\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/pudhari-edudisha-program-in-satara/", "date_download": "2018-09-22T03:13:18Z", "digest": "sha1:A72XH6GOOJGHZNLLP3RRRLU2SBL5C336", "length": 7443, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पुढारी एज्यु-दिशा’ देणार विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘पुढारी एज्यु-दिशा’ देणार विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा\n‘पुढारी एज्यु-दिशा’ देणार विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा\nविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वपूर्ण वळण म्हणजे दहावी-बारावीचे वर्ष. या वर्षातच करिअरची दिशा ठरते. करिअरच्या या महत्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांसह पालकांची अवस्था गोंधळलेली असते. अशा द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी एज्यु-दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 12वीचा निकाल आजच जाहीर होत असून दहावीचाही निकाल लवकरच लागणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी ‘पुढारी’च्या शैक्षणिक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nतज्ज्ञांची व्याख्याने आणि नामवंत शैक्षणिक संस्थांचा सहभाग असणार्‍या ‘पुढारी एज्यु-दिशा’ मुळे विद्याथ्यार्र्ंची उज्ज्वल भवितव्याकडे होणारी वाटचाल अधिक सुकर होणार आहे. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक चाटे शिक्षण समूह, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे हे आहेत. सातार्‍यात दि.8 ते 10 जून या कालावधीत ‘एज्यु-दिशा 2018’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र, पुढारी भवन समोर हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. करिअर निवडीबाबत घेतलेला एखादा निर्णय चुकीचा ठरु शकतो. यामुळे आयुष्यभर पश्‍चात्ताप करण्याची वेळ विद्यार्थ्यांसह पालकांवर येते. दहावी-बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणती शाखा निवडायची, कोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत, स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करावी, शिक्षणाचे मार्ग कसे निवडावेत, शिक्षणाचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, मेडिकल, इंजिनिअरींगसोबत इतर कोणते शैक्षणिक कोर्सेस आहेत, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वाटा कोणत्या, परदेशी शिक्षणाच्या संधी कशा मिळतील, जॉब गॅरंटी असणारे शिक्षण कोणते, या व अशा विविध प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे प्रदर्शनाच्या एकाच छताखाली मिळणार आहेत. या प्रदर्शनात एकाच वेळी विविध नामवंत संस्था सहभागी होऊन त्यांच्याकडील अभ्यासक्रमांची आणि त्या अभ्यासक्रमांचे पुढचे भविष्य काय, त्यातील संधी काय आहेत याची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच प्रदर्शनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानेही होणार आहेत.\nप्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी आणि स्टॉल बुकिंगसाठी सातारा : जितेंद्र 8805007671 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/file-charges-on-police-who-molested-his-wife/", "date_download": "2018-09-22T03:12:55Z", "digest": "sha1:26EPFT6FHAX63ZO3HKADGMB5GEG4S4SK", "length": 5645, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पत्नीचा छळ करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पत्नीचा छळ करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा\nपत्नीचा छळ करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा\nचारित्र्याच्या संशयावर पत्नीचा छळ करणार्‍या पोलिस कर्मचार्‍याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनेष रामचंद्र माने (ब. नं. 1052, नेमणूक- पोलिस मुख्यालय, सोलापूर शहर, वय 32, रा. न्यू पाच्छा पेठ, भावनाऋषी हॉस्पिटलजवळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत सुप्रिया मनेष माने (28) या विवाहितेने फिर्याद दाखल केली आहे.\nसोलापूर शहर पोलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलिस शिपाई मनेष माने याचा विवाह सुप्रिया हिच्याशी 17 फेब्रुवारी 2009 रोजी झाला आहे. लग्नानंतर सुप्रिया ही नांदण्यास असताना मनेष माने हा तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिला तू व तुझ्या घरातील लोक चांगले नाहीत असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण करीत होता.\n18 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी मनेर्ष माने याने सुप्रिया हिस तुझे वडील सेवानिवृत्त झालेत, मला कर्ज खूप झाले आहे, ते फेडण्यासाठी तुझ्या वडिलांना मला पैसे द्यायला सांग, असे म्हणून शिवीगाळ व मारहाण कन तिला घरातून हाकलून दिले.\nत्यामुळे सुप्रिया माने तिच्या वडिलांकडे मुंबईला माहेरी गेली. त्यानंतर तिने ही बाब तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर याबाबत फिर्याद दाखल केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक कोल्हाळ तपास करीत आहेत.\nताडसौंदणे दुहेरी खूनप्रकरण; आरोपींना 4 पर्यंत कोठडी\nसोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कार्यमुक्त करा\nगुटखा सापडल्यास होणार पानशॉप सील\nशहीद गोसावी स्मारकाचे लोकार्पण\nवरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू\nअपहरण व विनयभंगप्रकरणी तरुणास चार दिवसांची कोठडी\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/archive.cms?year=2014&month=10", "date_download": "2018-09-22T04:18:11Z", "digest": "sha1:ENSKSJGLQIBGMAHFDKU3VOFMAEXFGQNO", "length": 12237, "nlines": 228, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News in Hindi, Latest Hindi News India & World News, Hindi Newspaper", "raw_content": "\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\n'राफेल'साठी भारताकडून रिलायन्सचे नाव दिले\nकाश्मीरः बांदीपोरात चकमक; ५ दहशतवादी ठार\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nआशियाई देशांमध्ये ५९ टक्के दहशतवादी हल्ले\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nएशिया कप: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे..\nसर्जिक स्ट्राइक दिन साजरा करण्याच..\nराजस्थानः ट्रक चालकाला अज्ञातांची..\nपंजाबः अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष..\nआपण इथे आहात - होम » मागील अंक\nनागपूरः इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवला 'मॅकगणेशा'\nनागपूरः इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवला 'मॅकगणेशा'\nमागील अंक > 2014 > ऑक्टोबर\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://marathipustake.org/", "date_download": "2018-09-22T04:07:47Z", "digest": "sha1:JZHKVFPYDAAISY435BQ63RSO4HISM2ZX", "length": 9281, "nlines": 49, "source_domain": "marathipustake.org", "title": "मराठी पुस्तकांच्या पंढरीत आपले सहर्ष स्वागत", "raw_content": "\nप्रकाश बाळ यांची विशेष प्रतिक्रिया\nमराठीत असलेले खुले व अभिजात वाङ्मय लोकांना मुक्तपणे वाचता यावे, त्याचा मुक्तपणे प्रसार व्हावा या करिता आम्ही पुढाकार घेत आहोत. या योजनेत ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, किर्लोस्कर, देवल, राजवाडे, ह.ना. आपटे इत्यादिंचे साहित्य लोकांना उपलब्ध करून देण्याची योजना आहे.\nमहात्मा जोतिबा फुले यांचे समग्र साहित्य पूर्णत: प्रकाशित होत आहे. हे साहित्य आता ई-पब स्वरुपातही देणार आहोत. त्यामुळे मोबाईल, टॅब, पॅड इत्यादीवर ही पुस्तके सुलभतेने वाचता येतील.\nसत्यशोधकी मंगलाष्टकातील हे पद पुढे वाचण्यास उत्सुक करेल.\n“स्थापाया अधिकार मी झटतसे, या बायकांचे सदा ॥\nखर्चाया मनिं भी न मी किमपिही, सर्वस्व माझें कदा ॥\n ता 1 ज़ानेवारी 2013 पासून\n23 फेब्रु. 2013 छंदोरचना\nपवाडा: विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी\nसत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधि\nपुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ\nसत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीगत\nमहात्मा फुले समग्र वाङ्मयातील सर्व पुस्तके पीडीएफ आणि इपब रुपात. अधिक माहितीसाठी या पानात अन्यत्र पहा\nदासबोध , ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका,रामरक्षा\nकोश वाङ्मय आणि ऐतिहासिक\nभारतीय विवाहसंस्थेचा इतिहास., स्त्री-पुरुष तुलना, सभासदांची बखर, आज्ञापत्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश, गावगाडा, पाचीन विज्ञान (विज्ञानेतिहास), भूशास्त्र आणि जीवशास्त्र इतिहास (विज्ञानेतिहास) माझा प्रवास,भगवान बुद्ध पूर्वार्ध, भगवान बुद्ध उत्तरार्ध, राजवाडे लेखसंग्रह, म्हणी:विश्वकोश, छंदोरचना\nमहाराष्ट्रगीत, बालकवींच्या काही कविता, केशवसुतांच्या काही कविता, बालकवींच्या आणखी कविता , केशवसुतांच्या 76 कविता, गीतांजली रविंद्रनाथांची माझ्या मराठीत, बहिणाबाई चौधरी यांची गाणी\nसंगीत शारदा, संगीत शाकुंतल, संगीत राजसंन्यास, संगीत मृच्छकटिक, संगीत रामराज्यवियोग, संगीत भावबंधन प्रेमसन्यास\nह्र्दय, उपकारी माणसे, अभ्र पटल, आकाशगङ्गा\nमहात्मा जोतिबा फुले यांचे वाङ्मय\nब्राह्मणांचें कसब, पवाडा: विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी, सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधि, पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ,\nसत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीगत, अखंडादि काव्यरचना, गुलामगिरी,\nसार्वजनिक सत्य धर्म, इशारा, ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर, छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा, तृतीय रत्न, दुष्काळविषयक विनंतिपत्रक, पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट, ब्राह्मणांचें कसब, मराठी ग्रंथकारसभेस पत्र, महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत, महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र. महात्मा फुल्यांचा पत्रव्यवहार. मामा परमानंद यांस पत्र. शेतकर्‍याचा असूड.सत्सार, अंक २.\nसत्सार, अंक १, हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन\nमहात्मा जोतिबा फुले यांचे वाङ्मय इपब मधे\nब्राह्मणांचें कसब, पवाडा: विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी, सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधि, पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ,\nसत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीगत, अखंडादि काव्यरचना, गुलामगिरी,\nसार्वजनिक सत्य धर्म, इशारा, ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर, छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा, तृतीय रत्न, दुष्काळविषयक विनंतिपत्रक, पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट, ब्राह्मणांचें कसब, मराठी ग्रंथकारसभेस पत्र, महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत, महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र. महात्मा फुल्यांचा पत्रव्यवहार. मामा परमानंद यांस पत्र. शेतकर्‍याचा असूड.सत्सार, अंक २. सत्सार, अंक १, हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन\nआजचा सुधारक एप्रिल 2010, कारण संकल्पनेबाबत, मार्क्सवादी तत्वज्ञानाचा परिचय, पोटोबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/national/lokmat-top-5-news-31st-october-2017/", "date_download": "2018-09-22T04:19:50Z", "digest": "sha1:Q7JJHHJWXWUS72P7LPSNPVF5CHIDWFHY", "length": 32418, "nlines": 474, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lokmat Top 5 News (31st October 2017) | लोकमत टॉप 5 न्यूज (31 ऑक्टोबर 2017) | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nलोकमत टॉप 5 न्यूज (31 ऑक्टोबर 2017)\nFuel Hike : मित्रांनी नवरदेवाला दिलं एवढं 'महागडं' गिफ्ट\nब्लू व्हेल आणि किकी चॅलेंजपेक्षा धोकादायक आहे 'हा' खेळ\nफेसबुक डेटा चोरीचा वाद काय\nचीनच्या सीमेजवळ उतरलं भारताच्या वायुसेनेचं विमान\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेना खासदारांचं संसदेत आंदोलन\nBudget 2018 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे\nमूर्खपणाचा कळस; धावत्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा नाद तरुणाच्या अंगलट\nभारतीय सैन्याला उद्देश्यून असलेलं कैलाश खैर यांचं नवीन गाणं ‘भारत के वीर’ आलंय आपल्या भेटीला\nभारतीय सैन्याला उद्देश्यून असलेलं कैलाश खैर यांचं नवीन गाणं ‘भारत के वीर’ आलंय आपल्या भेटीला.त्यानिमित्त त्यांच्याशी मारलेल्या गप्पा आणि सोबतच ऐका गाण्याची एक झलक.\nपद्मावत सिनेमावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nपाहा प्रेक्षकांना कसा वाटला पद्मावत सिनेमा\nजाणून घ्या, हज यात्रेचं अनुदान का झालं बंद\nकेंद्र सरकारने हज यात्रेचं अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही.\n'आर्मी डे परेड'च्या सरावादरम्यान दोरखंड तुटल्याने अपघात\n'आर्मी डे' कार्यक्रमाची तयारी करत असलेल्या जवानांसोबत नवी दिल्ली एक अपघात घडला आहे. ध्रुव हेलिकॉप्टरमधून उतरवण्याचा सराव करत असताना 3 जवान अचानक उंचावरुन जमिनीवर पडले.\nप्रजासत्ताक दिनासाठी आखलेला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला\n26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला दहशतवादी हल्ला पोलिसांच्या सतर्कतेमुळं उधळला गेला आहे. पोलिसांनी मथुरामधून एका संशयिताला अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत.\nविराटच्या चाहत्याने केला धक्कादायक प्रकार\nविराट कोहली 5 रन्स करून आऊट झाल्याने नाराज झालेल्या चाहत्याने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबूलाल बैरवा असं चाहत्याचं नाव ते मध्य प्रदेशातील राहणारे आहेत.\nवादग्रस्त विधान :... तर हिंदूंच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील- प्रकाश आंबेडकर\nभोपाळ, भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nतारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला नुकतेच १० वर्षं झाले असून मंदारच्या घरातील गणपती बा्पपाला देखील यंदा दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. याचे औचित्य साधत मंदारने त्याच्या घरातच गोकुळधाम सोसायटी बनवली आहे. मंदारने गोकुळधाम सोसायटीचा सेट उभारला असून त्यात गणरायाची स्थापना केली आहे.\nतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nकलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nगणेश चतुर्थी २०१८श्रुती मराठेसुयश टिळक\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nमोहरम निमित्त शुक्रवारी (21 सप्टेंबर) पहाटे 5 वाजता दरवेज पंजा (सवारी) ची निघालेली मशाल मिरवणूक काढण्यात आली.\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nबिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nमेघा धाडेबिग बॉस मराठी\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\nगावाकडच्या मित्रांत हरवून जाणारा हा जागतिक कीर्तीचा चित्रकार सध्या \"बिलोरी\"झेप घेण्यात मग्न आहे.काय आणि कसली आहे,ही झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nधार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा असतेच अन् अशा पारंपरिक प्रथांमधून भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते.\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nनागपूरमध्ये मेट्रोवर बाप्पा विराजमान झाला आहे.\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nजेट एअरवेजच्या विमानातील कर्मचाऱ्याच्या अक्षम्य चुकीमुळे जवळपास 100 हून अधिक प्रवाशांच्या जीव धोक्यात आला होता. उड्डाणादरम्यान केबिनमधील हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरू करण्यास कर्मचारी विसरला. कर्मचाऱ्याच्या या चुकीमुळे विमानात हवेचा दाब वाढला. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. प्रवाशांच्या कान-नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. तर काही जणांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती.\nकागद्याच्या लगद्याने साकारण्यात आलेली काळबादेवीचीच्या राजाची 'ही' १४ फुट गणेशमूर्ती\nकाळबादेवीचा राजा'ची गणेशमूर्ती १४ फुटी असून ती कागद्याच्या लगद्याने साकारण्यात आली आहे.\nकोल्हापूरमध्ये चेंडू व फुग्यांचा वापर करून साकारला डोरेमॉन बाप्पा\nकोल्हापूरमध्ये चेंडू व फुग्यांचा वापर करून साकारला डोरेमॉन बाप्पा\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका फेम स्नेहलताच्या घरच्या बाप्पाला 'धाराउचं' किर्तन\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका फेम स्नेहलताच्या घरच्या बाप्पाला 'धाराउचं' किर्तन\nगणेश चतुर्थी २०१८स्नेहलता वसईकरसेलिब्रिटी\nवेदांचा सूर्य आहे 'बाप्पा'\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nनाशिकमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन\nनाशिकमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80416223114/view", "date_download": "2018-09-22T03:36:51Z", "digest": "sha1:62LITYO2Y2LLV5WUR4UUPJAQNMUPFGGO", "length": 14759, "nlines": 206, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत महाभारत - अनन्यभक्‍तीचा मार्ग", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|\nगीत महाभारत - अनन्यभक्‍तीचा मार्ग\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nदोन्ही पक्षाकडील सैन्य रणांगणावर स्तब्ध उभे होते. कृष्णार्जुन संवास सुरु होता. कौरवपांडवांकडील रथी महारथी उपस्थित होते. कर्ण मात्र तेथे नव्हता. युद्धाची तयारी सुरु असताना राजाच्या विनंतीवरुन भीष्मांनी कोण रथी, कोण महारथी याची गणना सुरु केली, त्याप्रसंगी त्यांनी कर्णाला ’अर्धरथी’ ठरविले. ह्या अपमानामुळे कर्णाने भीष्म पडेपर्यंत आपण युद्धात भाग घेणार नाही असे सांगितले. संजय युद्ध भूमीवरील गीतेचा उपदेश धृतराष्ट्राला कथन करु शकला कारण त्याला दिव्यचक्षू व दिव्यशक्‍ती मिळाली होती. धृतराष्ट्राने गीता ऐकली पण ती त्याच्या हृदयापर्यंत पोचली नाही. अर्जुन मात्र ज्ञानाने समृद्ध होत गेला. भगवंताने अर्जुनाला, जीवात्मा व परमात्मा यांचे स्वरुप, क्षेत्रक्षेत्रज्ञविचार, स्थितप्रज्ञ व त्रिगुणातीत यांची लक्षणे, विश्वाची निर्मिती व संहार, दैवी व आसुरी सम्पद, कर्मफलत्याग या सर्व विषयांचे मर्म विशद केले. त्याला आपले अगम्य, अन्चित्य असे विश्वरुप दाखविले. त्याला ईश्वराजवळ जाण्यासाठी आचरण्याला सुलभ असा निष्काम भक्‍तीचा राजमार्ग दाखविला. अर्जुन सखा होता व भक्‍तही होता म्हणून भगवंताने त्याला हे गुह्यज्ञान दिले. अर्जुनाने मोठया श्रद्धेने हे ज्ञान स्वतःच्या हृदयात रुजविले. त्याच्या बुद्धीतला मोह नष्ट झाला. भगवंताने अर्जुनाच्या द्वारा हे गीतेतील अमृत सर्वांच्या कल्याणासाठी अखिल मानवजातीला दिले आहे \nहा योग पूजण्याचा साकार ईश्वराला\nभक्‍ती असे सुखाचा सोपान तारण्याला ॥धृ॥\nनिर्गूण तत्त्व व्यापी जगतास सर्वदूर\nआराधनेत त्याच्या आहेत क्लेश फार\nसगुणात तोच राही भज त्या जर्नादनाला ॥१॥\nविश्वास निर्मितो मी संहारितो तयाला\nविश्वापलीकडे मी, व्यापी कुणी न मजला\nधाता, पिता, गती मी, आधार मी जगाला ॥२॥\nविसरुन जो जगाला माझ्याच ठायि मग्न\nमी तारितो तयाला संसारसिंधुतून\nपाशातुनी सुटे तो वैकुंठलोक त्याला ॥३॥\nसंगास त्यागुनी जो आवरि सदा मनाला\nसत्कर्म आचरी जो चिंती जनार्दनाला\nसर्वांभूती दया ज्या तो भक्‍त प्रीय मजला ॥४॥\nहा जीव अंश माझा मोहात गुंतलेला\nजन्मे पुनःपुन्हा जो निजकर्म भोगण्याला\nही नाव भक्‍तिरुपी नेईल त्या तिराला ॥५॥\nहा योग आचरावा हृदयात भाव धरुनी\nश्रीमंत रंक अथवा स्त्रीवैश्यशूद्र कोणी\nपापीहि जात तरुनी भजता जगत्पतीला ॥६॥\nअचलात मी हिमाद्री, तारागणात चंद्र\nआयुधात वज्र जाणा, यक्षात मी कुबेर\nविभूती अनेक माझ्या भक्‍तास चिंतनाला ॥७॥\nहृदयात वास माझा, चैतन्य तेच देही\nहे रुप मूळ त्याचे, जीवास भान नाही\nकस्तूरि नाभिकमली, परि जाण ना मृगाला ॥८॥\nही नाशवंत भूते, क्षर त्या पुरुष म्हणती\nदुसरा पुरुष अक्षर, तो जाण प्रकृती ती\nयांच्या पलीकडे जो त्या जाण उत्तमाला ॥९॥\nनिरपेक्षप्रेम देणे भक्‍ती असे खरी ही\nसंतुष्ट देव होई फलपुष्प अर्पुनीही\nक्षय होय वासनांचा स्मरता मनी प्रभूला ॥१०॥\nसत्त्वात ज्ञान वसते रज होय लोभकारी\nअज्ञान-मोह-दाता तम हा विनाशकारी\nसत्त्वात तेज मोठे - करि दूर मोहजाला ॥११॥\nसंपत्ति जाण दैवी तप, दान सद्‌गुणांची\nसंपत्ति आसुरी जी अज्ञान दंभ यांची\nमोक्षास नेइ दैवी, असुरी अधोगतीला ॥१२॥\nहे विश्वरुप माझे, बाहू मुखे अनंत\nमी काळ, वीर रणिचे जाती पहा मुखात\nजाणून ह्या रहस्या, राही उभा रणाला ॥१३॥\nसरिता जशी वहाते सोडून रागद्वेषा\nनिःसंग ती मनाने, नाही तिला फलाशा\nकर्मे अशी करावी, म्हणती ’अकर्म’ त्याला ॥१४॥\nमाझ्यात चित्त ठेवी, मजलाच येइ शरण\nप्रिय तू म्हणून दिधले गुह्यात गुह्य ज्ञान\nजाशील भक्‍तिपंथे अव्यक्‍त त्या पदाला ॥१५॥\n( गो.) लिलांव बोलणें.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/author/rohitdhamnaskar/", "date_download": "2018-09-22T03:39:38Z", "digest": "sha1:Q4QLILZLRBU25HSCDCPVPG2F4AA7R2C6", "length": 17827, "nlines": 293, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रोहित धामणस्कर | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\n‘भाजपकडे आणखी ५२ सेक्स सीडीज; हार्दिक पटेलला बलात्कार प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न’\nहार्दिक यांची अवस्था नारायण साई यांच्यासारखी व्हावी\nडोनाल्ड ट्रम्प यांचे निरर्थक साहस; ग्रहणकाळात सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी बघितल्यामुळे टीका\nट्रम्प यांनी अतिउत्साहाच्या भरात थेट सूर्याकडे पाहिले.\nआठवडी बाजारातील पशू खरेदी-विक्री बंदीविरोधात सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस\nकेंद्र सरकारकडून देशभरातील आठवडी बाजारातील पशू बंदी खरेदी-विक्रीवर लादण्यात आलेल्या बंदीसंदर्भात गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली. येत्या दोन आठवड्यात या नोटीसला उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलैला होणार आहे. हैदराबादस्थित वकील फईम कुरेशी यांनी ही याचिका दाखल केली होती. केंद्र सरकारचा अध्यादेश भेदभाव करणारा आणि असंवैधानिक आहे. […]\nअडवाणी देशातील महान नेते; वाढदिवशी पंतप्रधानांकडून शुभेच्छा आणि प्रशंसा\nभारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ८८व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी शुभेच्छा देण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी गेले होते. तत्पूर्वी मोदींनी ट्विटरवरून अडवाणींना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना केली. आमचे प्रेरणास्थान, देशाच्या उत्कर्षासाठी अथक परिश्रम घेणारा भारतातील एक महान नेता, अशा शब्दांत मोदींनी अडवाणींची प्रशंसा […]\nएक्स्प्लोअर करा, एक्स्पोज नको\nपोशाख करण्याचे काही अलिखित नियम असतात\nमुड मुड के ना देख..\nनाक्यावर उभं राहून मुलींकडे बघणं ही पूर्वी केवळ मुलांची मक्तेदारी होती.\nचौसष्ट कलांनंतर मानली जाणारी पासष्टावी कला म्हणजे अ‍ॅडव्हर्टायझिंग.\nफ्रीडम अ‍ॅट इट्स बेस्ट..\nशांत मनाने विचार करायला रात्रीची वेळ पूरक ठरते.\nआयपीएलचे ३० एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर खेळवा- उच्च न्यायालय\nमुंबई आणि पुणे हे संघ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी ५ कोटी देणार आहेत.\nजड्डूला सासरच्यांकडून वरदक्षिणा म्हणून ऑडी क्यू ७\nया अनपेक्षित भेटीने जड्डूचा चेहरा चांगलाच खुलला होता.\nविभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे निलंबित\nकनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संच मान्यतेत डेरे यांनी घोळ घातला होता.\nपाहा : मुंबईत वासीम अक्रम यांच्या लाईव्ह कार्यक्रमाचे प्रक्षेपण थांबवले\nकाल रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.\nVIDEO: शिवजयंतीनिमित्त राज ठाकरे यांच्या आवाजातील खास ध्वनीचित्रफीत\nतारखेप्रमाणे तिथीलादेखील शिवजयंती साजरी झाली पाहिजे.\nआत्तार्यंतचा सर्वोत्तम अर्थसंकल्प- अडवाणी\nभारत हा कृषीप्रधान देश मानला जातो\nशेअर बाजारात सातत्याने चढ-उतार\nअर्थसंकल्प मांडला जात असताना शेअर बाजारात मात्र घसरण पहायला मिळाली.\n‘अटलजी, मोदींना पुन्हा राजधर्माची आठवण करून द्या’\nपाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यास गोळी चालविण्याची भाषा करण्यास भाजप आमदार कचरत नाही\nउद्धवजींनी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे दिलाय- फडणवीस\nबाळासाहेब हेदेखील रिमोट कंट्रोलने सगळ्यांवर नियंत्रण ठेवत असत,\nआता ‘सरोगेट’ मातांनाही १८० दिवसांची प्रसूती रजा\nआतापर्यंत फक्त नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती होणाऱ्या महिलांना १८० दिवसांची, तर बाळ दत्तक घेतल्यास ९०दिवसांची रजा मिळत असे\n‘फाशी यार्ड’ला छताची प्रतीक्षा\nसार्वजनिक बांधकाम विभागाला न मिळाल्याने ‘लोखंडी सिलिंग’चे काम थंडबस्त्यात आहे.\nप्रदूषण रोखण्यासाठी समांतर सागरी मार्गावर ८२ हेक्टर जागेवर बगिचा बहरणार\nया मार्गावरून ११ ठिकाणांहून मुंबईतील विविध भागांमध्ये प्रवेश करता येणार आहे\nडम्परच्या धडकेत माय-लेकाचा अंत\nडम्परचालकाने मद्यपान केल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीनी केला\nजिल्ह्य़ातील धरणांमध्ये ३२ टक्केच जलसाठा\nवातावरणात गारवा असल्याने सध्या दुष्काळसदृश स्थितीचे गांभीर्य काहीसे बाजूला पडले आहे\nविराट कोहलीमुळे डीडीसीएमधील भ्रष्टाचार उघडकीस; आपचा दावा\nविराट कोहलीने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधी वक्तव्य केले होते.\nपाहा: विरोधकाचा पुतळा जाळताना त्यांची लुंगी जळाली\nकरुणानिधींचा द्रमुक आणि जयललितांचा अण्णाद्रमुक या पक्षांतील वैर सर्वश्रुत आहे\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/whatsapp-facebook-will-be-the-new-subject-in-10th-syllabus-april-fool-article-1655008/", "date_download": "2018-09-22T03:48:33Z", "digest": "sha1:W6CKTL4VYIUHU2BMUME3I5UY77HPXM5G", "length": 26766, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "whatsapp facebook will be the new subject in 10th syllabus april fool article | दहावीच्या अभ्यासक्रमात फेसबुक, व्हॉट्सअॅपचा समावेश होणार! | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nदहावीच्या अभ्यासक्रमात फेसबुक, व्हॉट्सअॅपचा समावेश होणार\nदहावीच्या अभ्यासक्रमात फेसबुक, व्हॉट्सअॅपचा समावेश होणार\nतुमच्या मुलांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं\nयापुढे तुम्ही तुमच्या मुलांना फेसबुक, व्हॉट्स अॅप वगैरे वापरण्यापासून लांब ठेवत असाल तर खबरदार कारण यामुळे तुमच्या मुलांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कदाचित ते शाळेत एका विषयात नापासही होऊ शकतात. कदाचित त्यांच्या गुणांवर याचा परिणाम होऊन त्यांची गुणपत्रिकेवरील टक्केवारीही घसरू शकते. या ओळी वाचून तुम्हीही गोंधळत पडला असाल पण, हा गोंधळ भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण लवकरच दहावीच्या पाठ्यपुस्तकात फेसबुक आणि व्हॉट्स अॅप यांसारख्या आणि आजच्या पिढीसाठी अत्यावश्यक असलेल्या ‘अतिमहत्त्वाच्या’ विषयाचा समावेश होणार आहे.\nपुढील वर्षांत दहावीच्या अभ्यासक्रमात हे दोन विषय सहभागी करून घेण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयानं घेतला आहे. हे दोन विषय गुण वाढवण्याच्या दृष्टीनं तसेच विद्यार्थ्यांचं ‘समान्य ज्ञान’ वाढवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असून महाविद्यालयात गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी याचा अधिक फायदा होणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं म्हणणं आहे. या निर्णयावर अर्थात काही पालकांनी आक्षेप घेतला आहे. पण, शिक्षण विभागानं हे दोन विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करुन घेतल्यानं त्याचा कसा फायदा होणार आहेत हे परीपत्रक प्रसिद्ध करून पालकांना समजावून सांगितलं आहे. यासाठी त्यांनी संशोधन करून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळवली आहे. त्याचप्रमाणे पालकांनी सरकारच्या निर्णयाला का विरोध करून नये हे उदाहरणासह पटवून दिलं आहे.\nपालकांनी का विरोध करू नये\n– शिक्षण विभागानं केलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील सरासरी ७० % पालक व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करतात. त्यातून शहरी भागात राहणारे ८० % पालक दिवसातून किमान ११ तास व्हॉट्स अॅपवर ऑनलाइन असतात. यात दुसऱ्यांचे डिपी चेक करणं , फॅमिली ग्रुपमध्ये सतत न चुकता गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनूनचे मेसेज करणं, वेगवेगळ्या रेसिपी किंवा व्हॉट्स अॅपवर आलेले फेक मेसेजही खरं समजून शेअर करण्यात पालक आघाडीवर आहेत.\n– फेसबुकच्या बाबतीतही तिच गत पालकांची आहे. शहरी भागातील ९०% पालक हे फेसबुकवर असतात. फेसबुकवर स्टेटस अपडेट न करता सतत स्क्रोलिंग किंवा स्टॉक करून माहिती मिळवण्यात पालकांना समाधान मिळतं असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. जर पालकच मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या अधीन असतील तर विद्यार्थ्यांनी या गोष्टींचा अभ्यास करण्यात काय गैर आहे असा सवाल विभागानं केला आहे. ही महत्त्वाची बाब आकडेवारीसह उघड झाल्यानं पालकांनी या गोष्टीला विरोध करून नये असं त्यांना सांगितलं आहे.\nही आकडेवारी समोर ठेवल्यानंतरही काही पालकांनी या सर्वेक्षणावर विश्वास ठेवणं अवघड असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या समाधानासाठी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा अभ्यासक्रमात समावेश करुन घेणं किती महत्त्वाचं आहे हे फायद्या आणि तोट्यासह विभागानं पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.\nहे दोन विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करुन घेण्याचे फायदे आणि तोटे\n– आजकाल दहावीचे पेपर व्हॉट्स अॅपवर फुटतात. जर तुमच्या मुलाला व्हॉट्सअॅपचं सखोल ज्ञान असेल आणि तुमचा मुलगा अभ्यासात सुमार असेल तर हे पेपर व्हॉट्सअॅपमार्फत मिळवण्याचा त्याचा मार्ग अधिक सोपा होईल. व्हॉट्स अॅप या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश असल्यानं या माध्यमाविषयी सखोल ज्ञान त्याला असेल त्यामुळे व्हॉट्सअॅपवर पेपर फुटला आहे आणि तो आपल्याला मिळाला आहे ही बाब इतर अभ्यासू विद्यार्थ्यांपासून कशी लपवून ठेवावी या कलेत तो अल्पावधीत निष्णात होईल. त्यामुळे आपोआप वर्षभर मेहनत न करता परीक्षेच्या आधीच त्याच्या हातात प्रश्नपत्रिका येऊन तो त्यात चांगल्या मार्कानं पासही होऊ शकतो.\n– आता हा जसा फायदा आहे तसाच याचा तोटाही समजून सांगण्यात आला आहे. समजा व्हॉट्स अॅप मार्फत असेच पेपर वर्षानुवर्षे फुटत राहिले आणि तुमच्या मुलाला ते मिळालेच नाही तर यामुळे त्याचं किती नुकसान होऊ शकतं नाही का यामुळे त्याचं किती नुकसान होऊ शकतं नाही का जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो त्याला परीक्षेत काय येणार हेच माहिती नसेल, प्रश्नपत्रिकाच परीक्षेच्या आधी त्याच्या हातातच येणार नसेल तर वर्षभर मेहनत करून काय फायदा जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो त्याला परीक्षेत काय येणार हेच माहिती नसेल, प्रश्नपत्रिकाच परीक्षेच्या आधी त्याच्या हातातच येणार नसेल तर वर्षभर मेहनत करून काय फायदा शेवटी एवढी ‘पोपटपंची’ करून सारं व्यर्थच की नाही. त्यातून फेरपरीक्षेला राजकारण्यांचा विरोध त्यामुळे तुमचं हुशार मुलं मेहनत करूनही मागेच राहणार, तेव्हा बऱ्याबोलानं हा विषय अभ्यासक्रमात सहभागी करून घेणं हेच शहाणपणाचं ठरेल.\n– व्हॉट्स अॅपचा अभ्यासक्रमात समावेश करून घेण्याचा दुसरा फायदा असा की लिहण्याचे कष्ट न घेता नोट्स मिळवताही येतील. एकानं नोट्स लिहियाच्या मग बाकींच्यांनी त्याचे फोटो काढून भराभर इतरांना फॉरवर्ड करून टाकायचं. म्हणजे काय तुमच्या मुलाचे लिहण्याचे कष्ट वाचतील, पेनं, वह्या यावर दहावीच्या वर्षांत किती खर्च होतो हे पालक म्हणून आपण समजू शकतोच. व्हॉट्सअॅपवर नोट्सचे फोटो पाठवले की तुमचे किती पैसे वाचतील याचा हिशोब तुम्हीच करा.\n– आता हा मुद्दा पालकांना पटला असेलच. ज्यांना नाही पटला त्यांनी साधा हिशोब मांडावा. शिक्षकांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे वहीवर उतरून घ्यायचे म्हणजे वर्षांला प्रत्येक विषयाच्या २ वह्या याप्रमाणे किमान तीन डझन वह्या लागतात, त्यातून प्रिंट आऊट वगैरे काढायच्या म्हणजे प्रत्येकी १रुपयाप्रमाणे किती खर्च येतो याचं गणित मांडा. आता आपला मुलगा/मुलगी दहावीला आहे म्हटल्यावर तुम्ही शाळेव्यतिरिक्त खासगी शिकवण्यांची कमाल लाखभरतरी फी भरतात त्यात कशाला हवाय हा अतिरिक्त खर्च. त्यापेक्षा व्हॉट्स अॅप बरं नाही का आता हे झाले व्हॉट्सअॅपचे फायदे आणि तोटे (व्हॉट्स अॅपचे फायदे आणि तोटे यांची अधिक विस्तृत माहिती पालकांना त्यांच्या व्हॉटसअॅपवर फॉरवर्ड करण्यात येणार आहे. याची नोंदही पालकांनी घ्यावी.)\nत्यानंतर फेसबुकच्या अभ्यासक्रमाचे फायदे आणि तोटेही थोडक्यात शिक्षण विभागानं सांगितले आहेत. ते सांगताना मुलांच्या व्यक्तीमत्त्व विकासाशी याची सांगड घालण्यात आली आहे.\n-. फेसबुकपासून विद्यार्थ्यांना पालकांनी लांब ठेवू नये. उलट दहावीच्या काळात मुलांना अधिक फेसबुक वापरू आणि समजू द्यावं. फेसबुकमुळे मुलं एकमेकांशी जोडली जातात. आता दहवीनंतर जेव्हा मुलं अकारावीत जातील तेव्हा इतर शाळांतून आलेल्या नव्या विद्यार्थ्यांसोबत जुळवून घेताना त्यांना हेच फेसबुक उपयोगी पडेल. मुलांना जर दहावीतच फेसबुक समजलं तर त्यांना आधिच ‘दुनियादारी’ कळेल. जेणेकरून महाविद्यालयात गेल्यानंतर आपल्यासोबत नवी चेहरे पाहून ते घाबरून जाणार नाहीत, त्यांच्यात एकप्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल.\n-. जर मुलं फेसबुकवरच नसतील तर त्यांना आजूबाजूच्या जगाचं ‘सामान्य ज्ञान’ मिळणार नाही. परिणामी त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होणार नाही. ते एकलकोंडे होतील, त्यांच्यात न्यूनगंड वाढेल यातून त्यांचंच नुकसान होईल हे शिक्षण विभागानं पालाकांना ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.\n– शिवाय भविष्यात तुमच्या मुलानं राजकारणात जायचं ठरवलं तर फेसबुक लाईक्सचा आणि युजर्सच्या खासगी माहितीचा वापर करून आपल्या बाजूनं कसं वातावरण निर्माण करता येईल याचीही कला खूप कमी वयापासून त्यांना अवगत होईल. यासाठी पालकांना केंब्रिज अॅनालिटीकानं कशी डोनाल्ड ट्रम्प सारख्या राजकारणातील ‘ढ’ विद्यार्थ्याला महासत्तेची चावी दिली हे उदाहरणासह प्रभावीपणे पटवून दिलं. त्याचप्रमाणे इतर फायदे समजून घ्यायचे असतील तर आपलं फेसबुक पेज फॉलो करण्याची विनंती सरकारनं केली आहे. याद्वारे फायदे आणि तोट्यासंबधी शिक्षण मंत्रालय येत्या काळात जी पोस्ट टाकतील तिची सर्व माहिती त्यांना या पेजवर पाहता येणार आहे.\nशिक्षण विभागाकडून हे महत्त्वाचे मुद्दे अधोरेखीत करण्यात आल्यानंतर बहुतांश पालकांचा या निर्णयाला असलेला विरोध मावळला असून दहावीच्या अभ्यासक्रमात व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचा समावेश करून घेण्याचा शिक्षण मंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे २०१८ पासूनच्या दहावीच्या अभ्यासक्रमात हे विषय सहभागी होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्हतब झाली आहे.\n(हे वृत्त एप्रिल फूल असून भविष्यात खरोखर असं काही घडलं तर तो योगायोग समजावा)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dating.turkgays.com/index.php?lg=mr", "date_download": "2018-09-22T04:14:56Z", "digest": "sha1:FOWHMZNDNBNBSX72MDLOPHZC3PYGGER2", "length": 6085, "nlines": 11, "source_domain": "dating.turkgays.com", "title": "Arkadas Ara", "raw_content": "\nमी च्या शोधात वय पर्यंत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\nसाईन अप | माझा मेल बॉक्स | चॅट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/", "date_download": "2018-09-22T04:14:19Z", "digest": "sha1:4XG4FR2A3HG75MVVXOJ5GJDX4OZYMF4T", "length": 18006, "nlines": 311, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " मुखपृष्ठ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nस्व. शरद जोशी यांना \"युगात्मा\" ही उपाधी बहाल\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\n* ताजे लेखन *\nत्रैमासिक अंगारमळा : अंक - ४ अंगारमळा 262 09-12-2017 0\nशेतकरी चळवळीसाठी समाज माध्यमांची उपयोगिता चित्रफ़ित Vdo 206 08-12-2017 0\nकवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी साहित्य संमेलन 327 29-11-2017 0\n४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन शेतकरी साहित्य चळवळ 2,197 01-07-2017 22\nऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी साहित्य संमेलन 805 21-11-2017 0\nलोकशाहीचे दोहे ||१|| काव्यधारा 243 15-11-2017 0\nये तू मैदानात : शेतकरी गीत 1,250 14-11-2016\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 915 28-08-2016\nपरतून ये तू घरी 913 31-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ 1,127 17-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ 1,095 16-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ 1,086 15-07-2016\nप्रकाशात शिरायासाठी 500 10-02-2017\nसामान्य चायवाला 613 13-02-2017\nसोज्वळ मदिरा 450 10-02-2017\nमी मराठी - स्पर्धा विजेती गझल 2,880 10-09-2011\nखट्याळ रसातली आध्यात्मिक गझल 679 06-07-2016\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका 756 09-07-2016\nस्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका 1,316 04-01-2016\nनाच्याले नोट : नागपुरी तडका 940 09-12-2015\nनागपुरी तडका - ई पुस्तक 41,893 23-02-2013\nपलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 3,119 15-02-2013\nनागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते\nअंगाईगीत, लावणी, पोवाडा, बडबडगीत, गौळण\nरंगताना रंगामध्ये 1,717 15-07-2011\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 915 28-08-2016\nनिसर्गकन्या : लावणी 1,026 23-07-2014\nश्याम सावळासा :अंगाईगीत 2,143 15-06-2011\nभ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा 1,872 23-08-2011\nगवसला एक पाहुणा 1,036 15-07-2011\nरंगताना रंगामध्ये 1,717 15-07-2011\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥ 695 18-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ 1,127 17-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ 1,095 16-07-2016\nपहाटे पहाटे तुला जाग आली 3,656 11-06-2011\nशेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 3,451 26-06-2011\nभुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 2,008 27-07-2011\nप्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 3,815 26-09-2011\nशेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा 1,363 24-05-2014\nगरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच 1,869 29-02-2012\nभारतीय सणांचे अनर्थशास्त्र 1,957 29-02-2012\nपहाटे पहाटे तुला जाग आली 3,656 11-06-2011\nमामाच्या पोरींना शिमग्याची भेट\nभाषेच्या गमती-जमती : भाग-२ 551 10-11-2016\nभाषेच्या गमती-जमती : भाग-१ 644 25-07-2016\nअशीही उत्तरे-भाग- १ 2,325 30-06-2011\nपलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 3,119 15-02-2013\nशेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 2,031 14-01-2013\n\"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा 1,496 24-06-2014\n’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार 1,340 14-09-2014\n'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ 5,253 25-07-2012\nश्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह, आर्वी (छोटी) 798 19-04-2014\nअंकुर साहित्य संघ, वर्धा - साहित्य संमेलन 1,038 09-10-2013\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 2,197 02-07-2011\nशहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... 973 16-03-2016\nशेती, शेतकरी आणि गझल - अ‍ॅग्रोवन 1,580 12-05-2015\nअविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४ 701 30-11-2014\nसमकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल 863 24-06-2014\nशेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा 1,363 24-05-2014\nविद्यापिठाच्या Thesis मध्ये माझी वाङ्मयशेती 1,079 16-04-2013\nशेगाव आनंदसागर 1,082 15-09-2011\nडोंगरगढ, माँ बम्लेश्वरी, नवेगावबांध, टिटियाडोह 1,084 15-09-2011\nसह्यांद्रीच्या कुशीत 1,094 11-09-2015\nचित्रकूट, वाराणसी, सारनाथ, हरिव्दार, ॠषिकेश 1,087 01-08-2011\nश्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 2,723 23-05-2011\nनागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा 3,160 16-08-2013\nरामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, तिरुपती 894 12-09-2011\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nतुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल\nकाव्यवाचन - राजीव खांडेकर\nकविता - गंगाधर मुटे\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nदिनांक - २७ मार्च २०११\nABP माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा - 4 स्पर्धा विजेता\nदिनांक - ३ फेब्रुवारी २०१३\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nदि. २३ नोव्हें २०११\nगजल सागर प्रतिष्ठान तर्फे आयोजित सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्‍यात सादर केलेली गझल.\nशेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्‍या आर्थिक क्रांतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, दिवंगत माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेणारे संकेतस्थळ. शरद जोशी डॉट इन www.sharadjoshi.in\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nवेळ : ३२ सेकंद Format-Mp3\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेतकरी संघटनेच्या ३ तपाचा सविस्तर चित्रवृत्तांत येथे बघा\n\"माझी वाङ्मयशेती\" शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/nanded-locked-women-locked-liquor-shops/amp/", "date_download": "2018-09-22T04:20:41Z", "digest": "sha1:BRJ2JX2B6NELDERHBAOTSZW7U3WB7MUC", "length": 1942, "nlines": 31, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nanded: Locked women locked in liquor shops | नांदेड: दारू दुकानाला संतप्त महिलांनी ठोकले कुलूप | Lokmat.com", "raw_content": "\nनांदेड: दारू दुकानाला संतप्त महिलांनी ठोकले कुलूप\nMaharashtra Bandh : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणाव\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात बंदची हाक\nMaratha Reservation: आमदाराच्या स्टंटविरुद्ध मराठा आंदोलकांचे स्टंट आंदोलन\nMaratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाणांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Candidate-s-publicity-material-Election-department-officials-caught-/", "date_download": "2018-09-22T03:13:12Z", "digest": "sha1:56RCN2LCEYBO7MGZPQCV42ILVE4HNVBW", "length": 6893, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मतदारांना चांदीचा मुलामा दिलेली ताटे वाटप करण्याचा डाव उधळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मतदारांना चांदीचा मुलामा दिलेली ताटे वाटप करण्याचा डाव उधळला\nमतदारांना चांदीचा मुलामा दिलेली ताटे वाटप करण्याचा डाव उधळला\nजिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी चांदीचे ताट वाटप करण्यासाठी घेऊन जात असताना उमेदवाराचे प्रचार साहित्य निवडणूक विभागाच्या पथकाने पकडले. हे साहित्य रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गुजर- निंबाळकर वाडी येथे पकडण्यात आले. याप्रकरणी उमेदवारासह त्याच्या हस्तकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nगुजर निंबाळकरवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार व्यंकोजी मारुती खोपडे व त्यांचा हस्तक केतन अशोक खोपडे, संजय नंदूशेठ निंबाळकर, सोमनाथ मारुती खोपडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गुजर निंबाळकर वाडी ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील पटेकरी (53)यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात जानेवारी तसेच फेब्रुवारीमध्ये कार्यकाळ संपणार्‍या 99 ग्रामपंचायतीसाठी आज (मंगळवारी) मतदान होत आहे. या निवडणुकीची आचारसंहिता 17 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेली आहे. दरम्यान निवडणुकीत मतदारांना आकर्षीत करण्यासाठी प्रलोभन म्हणून उमेदवार खोपडे यांच्या मालकीच्या इनोव्हा कारमधून त्यांच्या हस्तकांकरवी चांदीचे पाणी दिलेली पुजेचे ताट वाटप करण्यासाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले होते.\nमिळालेल्या माहितीवरून खोपडे यांची इनोेव्हा ( एम एच 12 एमएफ 9495 ) ही कार पथकाने गुजर-निंबाळकर वाडीकडे जाणार्‍या रस्त्यावरील सोपाननगर येथे पकडली. त्यात खोपडे यांच्या नावाची भित्तीपत्रके मतदारांना प्रलोभन म्हणून वाटप करण्यासाठी चांदीचा मुलामा दिलेले पुजेची ताट मिळून आली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.\nमेट्रो मार्गाच्या विस्ताराची मागणी\nस्पर्धा परीक्षांतील समांतर आरक्षण रद्द करा\n‘आधार बेस बायोमेट्रिक’ यंत्रणेत पालिका कर्मचार्‍यांचाच खोडा\nडीएस कुलकर्णी यांच्यावर १०० कोटींचा दावा\nलोहमार्ग पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण\nविम्याची पूर्ण रक्कम नाकारणार्‍या कंपनीला ग्राहक मंचाचा दणका\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/what-should-i-do-to-serve-you/articleshow/65776297.cms", "date_download": "2018-09-22T04:20:10Z", "digest": "sha1:LRRFWFVJK2FQ56TPVK2I5D2HXLXGIG2Z", "length": 14310, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: what should i do to serve you? - तुझीच सेवा करू काय जाणे! | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nतुझीच सेवा करू काय जाणे\nतुझीच सेवा करू काय जाणे\nआपल्या लाडक्या बाप्पाची पूजा, सेवा करायला सर्वांनाच आवडतं. काही तरुण मंडळी अशी आहेत जे गणेशोत्सवाच्या काळात आपली नोकरी, अभ्यास सांभाळून गणेशपूजा सांगतात. आपल्या हातून गणरायाची एक प्रकारे सेवा घडत असते, अशी त्यांची भावना यामागे आहे. त्यांचे हे अनुभव जाणून घेऊ या.\nलहानपणापासून 'गणपती बाप्पा मोरया' हा जयघोष आपण सगळेच करत असतो. गणपती हे आवडतं दैवत असल्यामुळे बाप्पासाठी काहीतरी करावं असं मला नेहमी वाटत असे. त्यातूनच आठवीत असताना गणेशपूजा शिकायचं ठरवलं. राजेंद्र पाठक गुरुजी व यंग स्टार्स ट्रस्ट आयोजित पौरोहित्य वर्गाची यात मला खूप मदत झाली. शाळा आणि अभ्यास सांभाळून गेली तीन वर्ष मी गणेशपूजा सांगतो. दहावीच्या वर्षातदेखील मी दहावीचा अभ्यास सांभाळून गणेशपूजा सांगितल्या होत्या. पूजा सांगताना मनाला एक वेगळंच समाधान मिळतं.\nलहानपणापासून मला गणपतीबाप्पाबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळेच गणेशपूजा शिकावी असं वाटलं. गेल्या पाच वर्षांपासून मी गणपतीच्या दिवसांत माझी नोकरी सांभाळून गणेशपूजा सांगतो. मी पहिली पूजा सांगितली तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो. गणपतीच्या पहिल्या दिवशीच्या प्रसन्न वातावरणात पूजा सांगताना मिळणारी सकारात्मक ऊर्जा मनाला समाधान देऊन जाते.\nआपल्या आवडत्या गणपतीबाप्पासोबत राहायला मिळतं, तसंच शाळेला देखील सुट्टी मिळते म्हणून लहाणपणी गणेशोत्सव हवाहवासा वाटत असे. मोठा झाल्यावर आपणही गणेशपूजेच्या रुपानं बाप्पाची सेवा करावी असं वाटलं. या विचाराला घरच्यांनी पाठिंबा दिला आणि गेल्या पाच वर्षांपासून मी कॉलेज सांभाळून गणेशपूजा सांगायला लागलो. सध्या मी इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलो, तरीही दरवर्षी आवर्जून गणेशपूजा सांगतो. बाप्पाची यथाशक्ती सेवा केल्यानंतर मिळणारा आनंद खरच अवर्णनीय असतो.\nलहानपणापासूनच घरी गणपती येत असल्यामुळे गणेशपूजनाबद्दल आकर्षण होते. त्यामुळे साधारणपणे इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असल्यापासून मी गणपतीच्या दिवसांत गणेशपूजा सांगायला लागले. गणेशपूजा सांगताना समोरच्याच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान मनाला खूप आनंद देऊन जातं.\nलहानपणापासूनच गणेशोत्सव म्हटलं की माझा आनंद द्विगुणित व्हायचा. तसंच गणपतीबाप्पाशी वेगळंच नातं माझ्या मनात आहे. त्यामुळे गणपतीची कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा करायची आवड होती. याच उत्साहामुळे आपण देखील गणेशपूजा करावी असं मनात आलं व पूजा शिकून गणेशोत्सवात गणपतीची एक सेवा म्हणून गणेशपूजा सांगायला लागलो. तरुण मुलं यात फार येत नाहीत. पण, ही परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे असं वाटतं. आपण कितीही मॉडर्न झालो तरीही आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरा विसरू नये असं मला वाटतं. गणेशोत्सवात गणेशपूजेसोबतच गणेशमूर्ती देखील करत असल्यानं बाप्पाची सेवा घडतेय असं वाटतं.\nशब्दांकन : केतकी मोडक, विद्यावर्धिनीज कॉलेज\nमिळवा मित्र / मैत्रीण बातम्या(relationships News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nrelationships News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nमित्र / मैत्रीण याा सुपरहिट\nविघ्नहर्त्याच्या पूजेचा मान मोठा\nविक्रमवीर: चेतन राऊतची नवी कलाकृती\nतुझीच सेवा करू काय जाणे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1तुझीच सेवा करू काय जाणे\n4इडा : कृष्णधवल कविता\n6दूध आणि त्याचे प्रकार...\n7सरोगसी की मातृत्वाचा व्यापार\n10कणखर, करारी अन् निश्चयी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/satish-chaturvedi-is-active/articleshow/65772324.cms", "date_download": "2018-09-22T04:26:35Z", "digest": "sha1:PFUHWA2T2WOXBXOHSHB67V7MN3S6MUST", "length": 13343, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: satish chaturvedi is active - सतीश चतुर्वेदी झालेत सक्रिय | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nसतीश चतुर्वेदी झालेत सक्रिय\nगणेशोत्सवास ब्रेक, दक्षिणेकडे पुन्हा कूच\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nकाँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले माजी मंत्री सतीश चतुर्वेदी दक्षिण नागपुरात परत सक्रिय झाले. मात्र, मेट्रो आणि फ्लायओव्हरच्या कामामुळे 'विदर्भ का राजा' गणेशोत्सवाला ब्रेक दिला असला तरी, पक्षात परतण्याची त्यांची धडपड सुरू असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे.\nमाजी नगरसेवक दीपक कापसे यांनी सुभेदार लेआऊटमध्ये आयोजित केलेल्या विजय कापसे स्मृती तान्हा पोळा उत्सवात सतीश चतुर्वेदी व आभा चतुर्वेदी प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमास पक्षाचे अन्य नेते नसले तरी, जुन्या समर्थकांची संख्या लक्षणीय होती. उपायुक्त नीलेश भरणे, पोलिस निरीक्षक संदीपन पवार व सत्यवान माने प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दक्षिणमध्ये ते सक्रिय झाल्याचे संकेत मिळाले असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.\nशाई फेकण्यासह महापालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यानच्या विविध तक्रारींच्या आधारे प्रदेश काँग्रेसने चतुर्वेदी यांच्यावर पक्षविरोधी कारवायाचा ठपका ठेवत पक्षातून काढले. मात्र, असंतुष्ट गट आजही त्यांच्यासोबत आहे. चतुर्वेदी-राऊत समर्थकांसह असंतुष्ट गटातील नेते व कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडून वारंवार शक्तिप्रदर्शन केले. पक्षातून काढण्यात आल्यानंतर असंतुष्टांच्या व्यासपीठावरील त्यांची उपस्थिती बंद झाली. पक्षाच्या अनुसूचित जाती सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माजी मंत्री नितीन राऊत यांची नियुक्ती होताच त्यांना परत पक्षात घेण्याची चर्चा सुरू झाली. या काळात सुशीलकुमार शिंदे, दिग्विजयसिंह यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली वा ते नेत्यांना भेटले. तसेच, 'महाविद्या'वरून बौद्धिक असो वा इतर रसद उपलब्ध करून देण्यात त्यांनी कमतरता ठेवली नाही.\nसतीश चतुर्वेदी यांच्या पारडीतील एचबी टाऊनमधील कार्यालयासमोर 'विदर्भ का राजा' गणेशोत्सव सुरू केला. स्वामीनारायण मंदिरकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आणि रस्ता पूर्णत: खोदून ठेवला. गेल्यावेळी त्यांचा दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यामुळे त्यांनी यावेळी गणेशोत्सवास ब्रेक दिल्याची माहिती असून दक्षिणेकडे परत कूच करण्याची तयारी सुरू केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला. आता परत ते सक्रिय झाल्याने या मतदारसंघातील इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nजवान धोपे मृत्यूप्रकरणी ५ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल\nगोळवलकरांचे कालबाह्य विचार हटविले\nयुती नव्हे, सत्ता वंचितांची आघाडी\nकोरडा दुष्काळ जाहीर करा\nराष्ट्रवादी तेलंगणामध्ये निवडणुका लढविणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1सतीश चतुर्वेदी झालेत सक्रिय...\n2'जनता दुसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करेल का\n3अकोटमध्ये भरला गाढवांचा पोळा \n4प्रथमोपचाराअभावी दगावतात दोन लाख जीव...\n5‘डॉ. आंबेडकर’ मुळे आंतरराष्ट्रीय झालो\n6स्क्रब टायफसचा विळखा सुरूच...\n7दत्ता मेघे यांना हायकोर्टाची अवमान नोटीस...\n8बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/khus-sarbat/", "date_download": "2018-09-22T03:28:53Z", "digest": "sha1:EXN74U4RE5Y6TDAN2OIX3X66GZT75BTX", "length": 5942, "nlines": 148, "source_domain": "www.marathimati.net", "title": "खस चे सरबत | Khus Sarbat", "raw_content": "\n५० ग्रॅम खसच्या काड्या\n२ लहान चमचे खस एसेंस\n२ लहान हिरवे रंग\n१/२ चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट\nखस काड्या पाण्यात ८-१० तास भिजवून ठेवावे. नंतर पाणी गाळून घ्या. या पाण्यात साखर घालून पाक तयार करा. एका तारेचा पाक झाल्यावर गॅस बंद करा. पाक थंड होऊन द्या. थंड झाल्यावर त्यात रंग, एसेंस, व पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्या. सर्व करण्यापूर्वी हलवून ग्लासात अगोदर पाणी, बर्फ व थोडे सरबत मिसळावे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in सरबते व शीतपेये and tagged खस, पाककला, पोटेशियम मेटा बाय सल्फेट, शीतपेये, सरबत on मार्च 3, 2011 by प्रशासक.\n← कालिकत सूर कधी मिळत नाही →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/farmers-strike-maharashtra-news-nanded-news-50813", "date_download": "2018-09-22T03:46:19Z", "digest": "sha1:YKVI74BRECL4J2I4LWF4A25PM7DNH42L", "length": 15815, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmers strike maharashtra news nanded news नांदेड: गावच्या मंत्रालयाला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप | eSakal", "raw_content": "\nनांदेड: गावच्या मंत्रालयाला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप\nमंगळवार, 6 जून 2017\nनांदेड : शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी जिल्ह्यात संपकरी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयाला लक्ष केले. चोख पोलिस बंदोबस्तामुळे मुख्यालयांसह जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना छावणीचे स्वरूप आले होते. अर्धापूर तालुक्यातील बॅंकासह तलाठी कार्यालये बंद करण्यात आली.\nशेलगाव येथील ग्रामपंचायतीला शेतकऱ्यांनी कुलूप ठोकले. उमरी येथे तहसील कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्नातील संपकरी शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. लोहा, कंधार, भोकर, मुदखेड, बिलोली, नायगाव तालुक्यात काही ठिकाणी तलाठी सज्जांना कुलूप ठोकून शासकीय कार्यालये बंद आंदोलन करण्यात आले.\nनांदेड : शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी जिल्ह्यात संपकरी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयाला लक्ष केले. चोख पोलिस बंदोबस्तामुळे मुख्यालयांसह जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना छावणीचे स्वरूप आले होते. अर्धापूर तालुक्यातील बॅंकासह तलाठी कार्यालये बंद करण्यात आली.\nशेलगाव येथील ग्रामपंचायतीला शेतकऱ्यांनी कुलूप ठोकले. उमरी येथे तहसील कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्नातील संपकरी शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. लोहा, कंधार, भोकर, मुदखेड, बिलोली, नायगाव तालुक्यात काही ठिकाणी तलाठी सज्जांना कुलूप ठोकून शासकीय कार्यालये बंद आंदोलन करण्यात आले.\nशेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतीमालाला खर्चाच्या तुलनेत ५० टक्के अधिक हमी भाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा यासह इतर मागण्यासाठी राज्यभरातला शेतकरी गुरुवारपासून संपावर आहे. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातला शेतकरी संपात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. संपावर ठाम असल्याचे सांगत किसान क्रांती सेनेतर्फे संपाची दिशा ठरवण्यात आली. संपकाळात शहरांचा दूध, फळे, भाजीपाला पुरवठा बंद करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वाहने आडवून दूध, फळे, भाजीपाला रस्त्यावर टाकण्यात आला. ग्रामीण भागातील आठवडे बाजारातून शहराला दूध, फळे, भाजीपाल्याचा पुरवठा होऊ नये, या उद्देशाने अनेक आठवडे बाजार बंद करण्यात आले.\nशेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी रास्ता रोकोला जिल्ह्यातील अर्धापूर, लोहा, कंधार, मुदखेड, उमरी आदी तालुक्यातून प्रतिसाद मिळाला. मुदखेड तालुक्यातील जांब (बुद्रूक) येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. भोकर फाट्यावर संतप्त आंदोलकांना सहा एसटी बसच्या काचा फोडल्या. रास्ता रोको दरम्यान संपकरी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सदाभााऊ खोत यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले.\nकिसान क्रांती सभेच्या वतीने ठरवण्यात आलेल्या शेतकरी संपाच्या दिशेनुसार सहाव्या दिवशी मंगळवारी अर्धापूर तालुक्यातील तलाठी कार्यालये बंद करण्यात आले. बॅंकासह शासकीय कार्यालयांना मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शेलगाव येथील शेतकरी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. उमरी येथे तहसील कार्यालयास कुलूप ठोण्याच्या प्रयत्नातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. शेतकरी संपाच्या शासकीय कार्यालय बंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालयांना परिसरातील चोख बंदोस्तामुळे छावणीचे स्वरूप आले होते. संपाच्या सातव्या दिवशी बुधवारी (ता. सात) खासदार, आमदारांच्या कार्यालयांना कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nसायबर गुन्ह्यांतील चार कोटी हस्तगत\nपुणे - डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांची तब्बल ३ कोटी ९३ लाख २२ हजार रुपयांची रक्कम सायबर गुन्हे शाखेने परत...\nGanesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस\nपुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी...\nबिशप मुलक्कल यांना अटक ; केरळ पोलिसांची कारवाई\nतिरुअनंतपूरम : ननवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त बिशप फ्रॅंको मुलक्कल यांना आज एर्नाकुलममध्ये पोलिसांनी अटक केले. मुलक्कल यांची सलग...\nदिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)\nभारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा\nबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/manthan/what-comfort-zone/", "date_download": "2018-09-22T04:17:13Z", "digest": "sha1:NKNDNX6E2K7SG6ZJ5SUBD6TQIYKHL5TP", "length": 42740, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "What Is The Comfort Zone? | काय असतो कम्फर्ट झोन ? | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nकाय असतो कम्फर्ट झोन \nआव्हानं मला नेहमीच साद घालतात. जे समोर आलं, ते जिद्दीनं करत गेले. तेलुगु फिल्म मिळाली त्याचवेळी मल्याळममध्येही ती बनत होती. दोन्ही भाषा येत नव्हत्या. शिकले. त्या रोलसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. श्रीलंकन फिल्मसाठी मी स्वत: सिंहली भाषेत डब केलं. ज्या-ज्या गोष्टी समोर येत गेल्या त्यातून माझ्या कलाकार असण्याच्या शक्यता मी शोधत गेले. आव्हानांना घाबरायचं कशासाठी\nहिंदीसह सहा प्रादेशिक भाषांतील सिनेमांमध्ये आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवत स्वत:च्या शोधात खोल उतरू पाहणारी अभिनेत्री अंजली पाटील. ‘ना बंगारु थल्ली’ या तेलुगु सिनेमासाठी तिला विशेष राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘विथ यू विदाउट यू’ या श्रीलंकन सिनेमामध्ये तिनं स्वत:साठी सिंहली भाषेत डबिंग केलं. तिथेही अभिनयाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार तिनं पटकावला. आता भारतातर्फेआॅस्करवारीत पाऊल ठेवलेल्या ‘न्यूटन’मधली तिची भूमिका लक्ष वेधून घेतेय. अंजलीशी मारलेल्या या गप्पा..\nअभिनयच करायचा ठरलं होतं\nनाशिकमध्ये मी अकरावी-बारावी सायन्समधून केलं. तोवर नाटक वगैरे काही करायला मिळालं नव्हतं. मी अतिशय अभ्यासू मुलगी होते. शिवाय शेंडेफळ. गोष्टी सांगून स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याची कला होती. सगळ्यांची इच्छा मी डॉक्टर व्हावं अशी होती, मात्र बारावीनंतर पुणे विद्यापीठात, ललित कला केंद्रात अभिनयाचं शिक्षण घ्यायला सुरु वात केली. तिथं मी लाईट व सेट डिझाइन करायचे, असिस्ट करायचे. त्यावेळी जाणवायचं की अभिनेत्री म्हणून जे क्षेत्र आहे ते थोडं मर्यादित पडतं, मात्र दिग्दर्शक म्हणून खूप बाजू पाहाव्या लागतात. त्या कुठल्या कुठल्या बाजू असतात हे जरा पाहून घेऊ, करून बघू म्हटलं... एनएसडीच्या त्यावेळच्या आमच्या ज्या डिरेक्टर होत्या त्यांच्याकडे मी हट्टच धरला की मला दिग्दर्शनच शिकायचं आहे. बाहेरून बघताना एक आलेख बघतात माणसाचा तर तसं माझ्याबाबतीत एक सूत्र दिसतंय असं नाहीये. त्याची ही कारणं\nआणि तुझा तजेलदार सावळा रंग...\nतेवढ्यानं भागत नाही. पुढे नंदिता दास, स्मिता पाटील नि अशी नावं सावळेपणाशी जोडून व मला त्यात गोवून विचारले जाणारे प्रश्न मला खूप बोअर करतात. ‘त्या’ माणसांनी त्यांच्या त्यांच्या काळात कामं केली, ती थोर आहेतच, मात्र मी नेहमीच ही खंत व्यक्त करत आलेय की माझं काम अंजली पाटील म्हणून का बघितलं जाऊ नये माझा सावळा रंग किंवा मी जे वेगळे रोल निवडतेय, त्यावरून तुम्ही सगळं आखून घेऊ नका माझा सावळा रंग किंवा मी जे वेगळे रोल निवडतेय, त्यावरून तुम्ही सगळं आखून घेऊ नका कलेच्या वाटेतून जाताना मी स्वत:ला शोधण्याचा जो प्रयत्न करतेय त्यात असं ढोबळ मतप्रदर्शन अन्यायाचं वाटतं मला. आणि जेव्हा कुठलीही समीक्षा केली जाते, मग ती साहित्यिकाची असो, चित्रकाराची असो, तेव्हा जर पूर्वसुरींशी तुलना केली गेली तर मग समीक्षक किंवा विचारवंतांच्या बाजूने झालेला तो आळस असतो असं काही मी वाचलं नुकतंच. संबंधित व्यक्तीच्या गुणांना तुम्ही पूर्णत: बघू शकत नाही तेव्हा इतर गोष्टींचा आधार घेऊन रेटलं जातं. ती व्यक्ती काहीतरी वेगळं करू पाहत असते तिकडं लक्ष द्यायला काय बरं आड येतं कलेच्या वाटेतून जाताना मी स्वत:ला शोधण्याचा जो प्रयत्न करतेय त्यात असं ढोबळ मतप्रदर्शन अन्यायाचं वाटतं मला. आणि जेव्हा कुठलीही समीक्षा केली जाते, मग ती साहित्यिकाची असो, चित्रकाराची असो, तेव्हा जर पूर्वसुरींशी तुलना केली गेली तर मग समीक्षक किंवा विचारवंतांच्या बाजूने झालेला तो आळस असतो असं काही मी वाचलं नुकतंच. संबंधित व्यक्तीच्या गुणांना तुम्ही पूर्णत: बघू शकत नाही तेव्हा इतर गोष्टींचा आधार घेऊन रेटलं जातं. ती व्यक्ती काहीतरी वेगळं करू पाहत असते तिकडं लक्ष द्यायला काय बरं आड येतं तर लेबल्स नको अजून कुणीतरी पुढे स्मिता, नंदिता नि अंजली सारख्यांची आठवण ‘अमुक’चं काम पाहताना येते असं लिहील... हे त्रोटक व मर्यादित असतं.\nवेगळ्या भाषांमध्ये काम सुरू करताना कम्फर्ट झोन मोडण्याची भीती वाटली\nमला कम्फर्ट झोन म्हणजे काय हे ठाऊकच नाहीये... मी कुठं कम्फर्टेबल आहे असं मी स्वत:ला विचारलं तर मी कोणत्याही नव्या कामात विचलित झाले नाहीये असं माझ्या लक्षात येतंय. जे समोर आलं, ते हेड आॅन करत गेले. तेलुगु फिल्म मिळाली तेव्हा ती त्याच वेळी मल्याळममध्येही बनत होती. दोन्ही भाषा येत नव्हत्या. शिकले. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्या रोलसाठी. श्रीलंकन फिल्मसाठी मी स्वत: सिंहली भाषेत डब केलं ही माझ्यासाठी व या देशासाठीही महत्त्वाची गोष्ट होती. माझ्यासमोर असं कुठलंही स्पेसिफिक ठिकाण नव्हतं व नाही जे मला गाठायचंच आहे. ज्या- ज्या गोष्टी समोर येत गेल्या त्यातून माझ्या कलाकार असण्याच्या शक्यता मी शोधत गेले. कलाकार म्हणून माझ्या काही मर्यादा असणार होत्या. प्रत्येक प्रोजेक्टगणिक माझ्या याबाबतीतल्या कक्षा मी शोधत, रुंदावत गेले. बांधून घेतलं नाही. एक उदाहरण सांगते, रजनीकांत यांच्याबरोबरची फिल्म आहे हातात, तर आता विचारणारे विचारतात की अगं तू ‘इंडिपेंडंट फिल्म्स करणारी. कमर्शिअल करणं बरोबर आहे का - आता ‘समांतर’ नाही म्हणत, ‘इंडिपेंडंट’ म्हणतात. माझं उत्तर हे की ज्यात मला मजा येईल ते मी करणार. बहुधा पुढच्या वर्षात मी दिग्दर्शित केलेली फिल्म येईल. तेव्हा विचारलं जाईलही, अगं तू तर अभिनेत्री - आता ‘समांतर’ नाही म्हणत, ‘इंडिपेंडंट’ म्हणतात. माझं उत्तर हे की ज्यात मला मजा येईल ते मी करणार. बहुधा पुढच्या वर्षात मी दिग्दर्शित केलेली फिल्म येईल. तेव्हा विचारलं जाईलही, अगं तू तर अभिनेत्री\nदिग्दर्शक म्हणून सर्जनशक्यता अधिक आहेत की अभिनेत्री म्हणून\nसध्या माझ्याकडे येणाऱ्या संधी अभिनयासाठी म्हणून येताहेत. माझ्यासाठी आनंद खूप महत्त्वाचा. त्यातली गंमत मी पडताळून पाहतेय व पाहीनही. कुठल्याही कामातून नवं काय शिकता, साठवता येईल हे मी खूप बघत असते. सेटवर असताना मी अभिनय करतेय, तर त्याक्षणी दिग्दर्शनासाठी उत्सुक असा माझा मेंदू पूर्णपणे बंद असतो असं होत नसतं. जेव्हा मी दिग्दर्शकाबरोबर कुठलंही काम करते तेव्हा कोलॅबरेटर असते, फक्त अभिनेत्री नव्हे. मी सिनेमा करते इन टोटॅलिटीमध्ये सध्या अभिनयात मजा येतेय. काही आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट आहेत, त्यांच्या स्क्रीप्टवर मी लेखक म्हणून काम करतेय. बऱ्याचशा स्क्रीप्टवर विश्लेषक म्हणून मी मदत करतेय. माझीही एक स्क्रीप्ट लिहिणं चालूय. कविता सुचतात कुठंतरी सेटवर असताना तेव्हा त्या अभिनेत्री किंवा दिग्दर्शक म्हणून सुचत नसतात ना सध्या अभिनयात मजा येतेय. काही आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट आहेत, त्यांच्या स्क्रीप्टवर मी लेखक म्हणून काम करतेय. बऱ्याचशा स्क्रीप्टवर विश्लेषक म्हणून मी मदत करतेय. माझीही एक स्क्रीप्ट लिहिणं चालूय. कविता सुचतात कुठंतरी सेटवर असताना तेव्हा त्या अभिनेत्री किंवा दिग्दर्शक म्हणून सुचत नसतात ना दिसतं ते उतरतं हातून.\nअभिनय व दिग्दर्शन याचप्रमाणे भटकणं हीसुद्धा तुझी पॅशन आहे का\nअभिनय किंवा दिग्दर्शन जसा माझ्या आयुष्यातला एक भाग आहे तसंच भटकणंही. जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्ही निरनिराळ्या माणसांना भेटता. वेगवेगळ्या कहाण्या ऐकता. एखाद्या कष्टानं पिचलेल्या बाई किंवा बुवाची मुलांना वाढवण्यातली तगमग पाहता. एखादा चहावाला तुम्हाला सांगतो की त्याच्या मागच्या दहा पिढ्या इथंच जगल्या नि हे छोटंसं शहर सोडून तो कधीच बाहेर पडलेला नाहीये. दिल्ली, मुंबई त्याच्यासाठी लंडन-पॅरिससारखं आहे. असं आहे ते. पॅशन म्हटलं तर त्यासोबत न्याय होत नाही. शब्द गहन अर्थ घेऊन येतात. फिरणं, लोकांना भेटणं, त्यांच्या जाणिवा, त्यांच्या जखमा, त्यांना कशात आनंद मिळतो हे समजून घेणं ही माझ्यासाठी जीवनशैली आहे. अशाच पद्धतीनं मी माणूस म्हणून विकसित होऊ शकते.\n‘चक्र व्यूह’मध्ये तू नक्षली लीडर म्हणून दिसतेस, तर ‘न्यूटन’मध्ये नक्षली गावातली प्रत्यक्षदर्शी. अभिनयातून यात फरक करताना काय अभ्यास असतो\nबऱ्याचदा गोष्टी स्पष्ट होतात त्या स्क्रीप्टमधून. त्यासाठी वापरलेले कपडेही महत्त्वाचे. शिवाय त्याहून वेगळ्या घटना असतात गाठीशी. माझ्यासाठी माझी जी काही तयारी असते ती जगण्यातूनच होत गेलीय. माझ्या आईवडिलांनी दिलेल्या नावासह मी जेव्हा जगात वावरत असते, त्यावेळी जे बघत असते ते माझ्या तयारीचं रूलबुक किंवा बायबल म्हणता येईल. पुणे विद्यापीठात पाऊस पडताना एकटीच छत्री घेऊन महिना महिना रुटिन जगातून मी गायब होत असे... या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं तुमच्या कामात येतात. ‘चक्रव्यूह’मध्ये नक्षल लीडर म्हणून मी मारधाड करते किंवा दंडकारण्यातील नक्षली भवतालात राहणारी डिग्नफाईड, पण मातीशी जोडलेली, नाजूक नि भेदरलेलीही मुलगी असते. काही कौशल्यं तुम्हाला अवगत करून घ्यावीच लागतात. बंदूक कशी चालवायची, त्या-त्या पात्राची भाषा कशी वापरायची वगैरे. मात्र मानसिक किंवा भावनिक गोष्टींचा अभ्यास सतत चालू असतो. यासाठी रविवार नसतो, सुटी नसते. बऱ्याचदा मी स्वप्नसुद्धा तसेच बघते. कलाकार म्हणून तुम्ही किती उमदं जगू शकता यासाठी बॅक आॅफ दि माइंड विचार चालू असतो. पोटापाण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावंच लागणार. त्यासाठी खूप सारे पर्याय आहेत माझ्याकडे. मी शिक्षिका होऊ शकते, नाटक शिकवू शकते, अभिनय शिकवू शकते. दिग्दर्शन, लेखन पाचवी-सहावीपासून करतेय. कथा, कविता चालूहेत. गुंतागुंतीची प्रक्रिया आहे एक कलाकार असणं. मामाच्या गावी जाणं असेल, तुमच्या हक्कासाठी शाळेत झालेलं एखादं भांडण असेल, मासिक पाळीच्या वेळेस युनिफॉर्मवर पडलेल्या रक्ताच्या डागामुळं लाज वाटण्याचा प्रसंग असेल, मग त्यानंतरचं स्वत:ला समजावणं की हे सगळ्यांनाच होतं, मी का लपवावं - तर या छोट्याछोट्या गोष्टी कुठंतरी नेणिवेत आहेत, ती एकच एक अशी गोष्ट नव्हे जी मला ‘सायलेन्स’सारख्या सिनेमात उपयोगी पडली किंवा कुणीतरी कधीतरी वाईट स्पर्श केलेला असतो तो मला उपयोगी पडला - तर या छोट्याछोट्या गोष्टी कुठंतरी नेणिवेत आहेत, ती एकच एक अशी गोष्ट नव्हे जी मला ‘सायलेन्स’सारख्या सिनेमात उपयोगी पडली किंवा कुणीतरी कधीतरी वाईट स्पर्श केलेला असतो तो मला उपयोगी पडला ड्रामा स्कूलमध्ये मी इतकी वर्षं आहे म्हणून ते माझ्यातून उमटतं असंही नाहीये ड्रामा स्कूलमध्ये मी इतकी वर्षं आहे म्हणून ते माझ्यातून उमटतं असंही नाहीये ही प्रक्रिया खूप लहानपणापासून चालू होती किंवा आहे आणि ती शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहणार आहे.\nसमाजातील महत्त्वाच्या किंवा दुर्लक्षित घटकांचा प्रतिनिधी म्हणून ‘कॅरेक्टर’ निभावल्यावर ती बांधिलकी मानून बाह्य जगात प्रतिक्रि या देणं भाग पाडलं तर\nहे खूप सबजेक्टिव्ह आहे, खूप व्यक्तिगत आहे, प्रत्येकाचंच. प्रत्येकजण आपली समाजाशी बांधिलकी आपापल्या परीने व कुवतीने जपत असतो, व्यक्त करत असतो. कलाकारावर ती लादली गेली नाही पाहिजे. प्रत्येक फिल्म ज्वलंत विषयावर किंवा समाजोपयोगी विषयावर नाही येऊ शकत. अशी मागणी झाली तर तुम्ही माझा कलाकार म्हणून हक्क हिरावून घेत असता. कलाकार म्हणून मी माझी एखादी कृती दिग्दर्शित करते किंवा अभिनित करते किंवा कविता लिहिते तेव्हा मला काहीतरी बोलायचं, सांगायचं असतं म्हणून घडतं. म्हणून मी अ‍ॅक्ट करते.\nतेलुगु फिल्ममध्ये सेक्स ट्राफिकिंगमध्ये अडकलेल्या किशोरवयीन मुलीचा रोल केला. तो माझा अधिकार आहे नि स्वातंत्र्यही हे लक्षात घ्या. ‘यातलं’ अमुक इतकं तुम्हाला माहितीच हवं नि तुम्ही बोलायलाच हवं ही मागणी बळजबरी होते. बळजबरीतून परिपक्व कृती होत नसते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमुखपृष्ठ निर्मिती सृजनात्मक प्रक्रिया\nसमलिंगी संबंधांचे भविष्य मात्र गुंतागुंतीचे..\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Confusion-in-the-Legislative-Assembly-from-an-distrust-resolution-on-the-President/", "date_download": "2018-09-22T03:45:04Z", "digest": "sha1:DQFIUK3FUKYHGPA7GCEBQPY62IHI4DDB", "length": 8321, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अध्यक्षांवरील अविश्‍वास ठरावावरून विधानसभेत गोंधळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अध्यक्षांवरील अविश्‍वास ठरावावरून विधानसभेत गोंधळ\nअध्यक्षांवरील अविश्‍वास ठरावावरून विधानसभेत गोंधळ\nविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरील अविश्‍वासाचा ठराव मांडण्यासाठी विरोधकांनी आग्रही भूमिका घेतल्याने झालेल्या गदारोळात विधानसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. विरोधकांनी अविश्‍वास ठराव दाखल केला असताना, तो चर्चेला न घेता मुख्यमंत्र्यांनी थेट अध्यक्षांवर विश्‍वासदर्शक ठराव मांडून लोकशाहीचा खून केल्याची टीका विरोधकांनी केली.\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, विधानसभेचे कामकाज नियमाने चालत नसल्याचा आरोप करून अध्यक्षांना घटनेने संरक्षण दिले असले तरी सत्तेला सहाय्य करणारे निर्णय त्यांना घेता येणार नाहीत. अध्यक्ष तसे वागत असतील, तर त्यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्याची तरतूद आहे. तसा ठराव आणला असताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात योग्यवेळी चर्चा करू, असे सांगूनही विश्‍वासदर्शक ठराव मांडून घटनेला हरताळ फासला आहे. अविश्‍वास ठराव विषयपत्रिकेत दाखवा, अशी मागणी त्यांनी केली.\nदिलीप वळसे-पाटील यांनी यासंदर्भातील अनेक दाखले देत त्यावरील प्रक्रिया सांगितली. आपल्यावरही अविश्‍वास ठराव आला होता, तो आपण वाचलाही होता, असे ते म्हणताच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यानंतर सत्ताधारी व विरोधकांत चर्चा होऊन आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मागे घेतल्याची आठवण करून दिली. मात्र, हे आपण सांगणारच होतो. आपण ते कशाला सांगितले, असे वळसे-पाटील थेट नक्षलवादी ठरवतात व आमच्यामागे मात्र पोलिसी कारवाईचा ससेमिरा लावतात, अशी टीका त्यांनी केली.\nभायखळा येथून आझाद मैदानात येणार्‍या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चेकरी थेट आझाद मैदानात जमा झाले होते. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भीमसैनिकांमुळे आझाद मैदानाचा पूर्ण परिसर निळ्या झेंड्यांनी भरला होता. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व भिडेंना अटक केल्याशिवाय हा लढा संपुष्टात येणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे आंबेडकर म्हणाले. मोर्चेकर्‍यांची गर्दी झाल्याने पोलिसांनी आझाद मैदानाच्या मुख्य भागात मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला.\nया मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अनेक कार्यकर्ते ठाणे शहर अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याहून चालत घाटकोपर येथे आले. पोलिसांनी त्यांना तिथून पोलिस वाहनांद्वारे आझाद मैदानात आणले.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-14-people-Food-poisoning/", "date_download": "2018-09-22T03:14:49Z", "digest": "sha1:O7NHWZEYGQW2IA4SEZAY5ULTIE5TGJVF", "length": 5765, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निसराळेत १४ जणांना अन्नातून विषबाधा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › निसराळेत १४ जणांना अन्नातून विषबाधा\nनिसराळेत १४ जणांना अन्नातून विषबाधा\nधार्मिक विधींसाठी बनवलेले जेवण खाल्ल्यानंतर मंगळवारी दुपारी निसराळे (ता.सातारा) येथील चौदा जणांना पोटदुखी, उलट्यांचा त्रास होवू लागला. त्या चौदा जणांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अन्नातूनच विषबाधा झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.\nयाबाबत प्राथमिक माहिती अशी, निसराळे येथे मंगळवारी सकाळी एका कुटुंबात धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. या विधीसाठी येणार्‍या नातेवाईकांसाठी एकत्रित स्वयंपाक करण्यात आला होता. जेवण तयार झाल्यानंतर दुपार नंतर जेवणाच्या पंगती बसण्यास सुरुवात झाली. जेवण झाल्यानंतर काही वेळाने मात्र एक-दोघांना पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरु झाला. पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होणार्‍यांच्या संख्येत वाढ होवू लागल्याने गावात खळबळ उडाली.\nकार्यक्रमासाठी आलेल्यांनी जेवण खाल्ल्यानंतर उलट्या व जुलाबाचा त्रास थांबत नसल्याने प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तरीही प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने अखेर त्या सर्वांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nरेखा घोरपडे, स्वप्नाली घोलप, सुप्रिया गायकवाड, लिलावती गायकवाड, सुरेखा गायकवाड, अमृता गायकवाड, तृप्ती गायकवाड, रुपाली गायकवाड, रेखा गायकवाड, उज्वला गायकवाड, लिलाबाई भोसले रसिका गायकवाड, मनीषा घोरपडे, रंजना रणदिवे या चौदाजणांवर उपचार सुरु आहेत. या सर्वाना अन्नातून विषबाधा झाली असूनए त्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली.\nदरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोरगाव पोलिसांच्या पथकाने निसराळे येथे भेट देत अन्नाचे नमुने जप्त करण्याची कार्यवाही केली.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nagpur-unfortunate-death-of-a-two-month-old-beby-289600.html", "date_download": "2018-09-22T03:06:32Z", "digest": "sha1:KVHD5LD44GWXVS37KRAZQOF3733C53XU", "length": 12706, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फॅन पडून दोन महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nफॅन पडून दोन महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू\nघरातील बेडवर निद्रीस्त असतांना अचानक सिलिंग फॅन तिच्या अंगावर पडला अन् गंभीर जखमी झालेली नेत्रा नंतर कायमचीच निद्रीस्त झाली\nनागपूर, 09 मे : बेडरूममधील चालू सिलिंग फॅन पडून दोन महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायमंड नगर मध्ये घडली.\nनेत्रा वाडेकर चिमुकली घरी झोपली असतांना अचानक चालू सिलिंग फॅन तिच्या डोक्यावर कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी नेत्राची आई एकटीच असून स्वयंपाकघरात काम करत होती. नेत्राला जन्म घेऊन अवघे दोनच महिने झाले होते.\nघरातील बेडवर निद्रीस्त असतांना अचानक सिलिंग फॅन तिच्या अंगावर पडला अन् गंभीर जखमी झालेली नेत्रा नंतर कायमचीच निद्रीस्त झाली. आम्ही सिलिंग फॅन च्या मेंटन्स कडे लक्ष न दिल्याने हा अपघात झाला चे नेत्राच्या वडिलांना वाटते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/all/page-5/", "date_download": "2018-09-22T03:49:26Z", "digest": "sha1:CHQ5QGGEJSWXQU4IZLHVMUYUO2OJ77YL", "length": 13381, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO: काँग्रेस आमदार नसीम खानवर गणेश मंडपात उधळले पैसे\nमुंबई, 18 सप्टेंबर : काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नसीम खान यांच्यावर गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी पैसे उडवताणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्ष एकीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढ, नोटबंदी फसली, बेरोजगारी यावरून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. पण नोटा उडवताना आणि अंगावर पडत असताना नसीम खान मात्र हसत हसत पैश्याच्या पावसात उभे असलेले दिसतात. त्यांनी या कार्यकर्त्याना थांबवण्याचे प्रयत्न सुद्धा केलेले दिसत नाही. गणेशोत्सव सुरू असल्याने नेते मंडळी घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देत आहेत. नसीम खान हे घाटकोपर पश्चिम येथे असलेल्या हिमालय गणेश मंडळाच्या गणपती दर्शनाला गेले असताना त्यांच्यावर पैसे उडवतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nसुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णीची खुलणार केमिस्ट्री\nकरण जोहरकडे स्वयंपाक करायची आई, केबीसीच्या हाॅट सीटवर महाराष्ट्राचे दीपक भोंडेकर\nBigg Boss 12: घरातील सर्वात कमकुवत स्पर्धक ठरले नेहा पेंडसे- अनुप जलोटा\nविक्रांत सरंजामे-ईशामधलं प्रेम वयातल्या अंतरापेक्षा महत्त्वाचं, म्हणतायत प्रेक्षक\n'नकळत सारे घडले'मध्ये नेहाला सोडावं लागतंय घर कारण ....\nशिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी संजय राऊत यांची नियुक्ती\nमहाराष्ट्राच्या 'या' 12 जिल्ह्यांत सगळ्यात महागडं पेट्रोल\nगणेश मंडळांची हरकत नसल्यास डीजे लावा - राज ठाकरे\nमकरंद अनासपुरे घेऊन येतोय इरसाल नमुने\nराम कदमांना उपरती - म्हणाले आता महिलांचा सन्मान करणार\nआपलं डिप्रेशन आणि संघर्षावर बनवायचाय गोविंदाला सिनेमा\nओवेसींचा हात पकडताच काँग्रेसचं प्रकाश आंबेडकरांना चर्चेचं आवतण\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3/all/page-3/", "date_download": "2018-09-22T04:07:41Z", "digest": "sha1:QWDKWW4BBCN274ZUB43H46HDCN5AJRBS", "length": 11836, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यवतमाळ- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nकुणी बिडीमुळे तर कुणी दिवा पडल्यामुळे,शासन दरबारी मृत शेतकऱ्यांची क्रुर थट्टा\nराज्यात 1 मार्च ते 30 मे या तीन महिन्यात 639 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यातील केवळ 188 शेतकरी पात्र ठरले असून 140 शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे\nपुराच्या पाण्यात तरुण गेला वाहून\nलाज कशी वाटत नाही, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी\nसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आता निवडणूक नाही\nकलावती बांदुरकर यांच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न\nराज्यभरात प्लास्टिक बंदीसाठी धडक कारवाई, लाखांचा दंड वसूल\nमहाराष्ट्रातील या चार वैद्यकीय महाविद्यालयांवर साईबाबांची कृपा \nअमेरिकेचा आरोग्यखर्च कमी करण्याची जबाबदारी भारतीय डॉक्टरवर\nकोसदणी घाटातल्या भीषण अपघातात 10 जण ठार\nयवतमाळमध्ये शिवशाही बस उलटली, 2 ठार\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nही गोष्ट आहे तहानलेल्या माकडांची \nमहागावच्या बँकेत दलालांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांची होतेय अडवणूक\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-lakshya-carrier-exhibition-start-49013", "date_download": "2018-09-22T04:04:56Z", "digest": "sha1:BORF5PYC4KF5BMFVJHZW4OSOVZWGMJLD", "length": 21603, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news lakshya carrier exhibition start लक्ष्य करियर प्रदर्शनाला दिमाखदार प्रारंभ | eSakal", "raw_content": "\nलक्ष्य करियर प्रदर्शनाला दिमाखदार प्रारंभ\nबुधवार, 31 मे 2017\nकोल्हापूर - एकाच छताखाली ‘लोकल टू ग्लोबल’ लाखो करियर संधींचा खजीना घेवून आलेल्या क्रिएटीव्ह ॲकॅडमी प्रस्तुत सकाळ लक्ष्य करियर प्रदर्शनाला आजपासून दिमाखदार प्रारंभ झाला.हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये सलग तीन दिवस हे प्रदर्शन होणार आहे. दरम्यान, आज पहिल्याच दिवशी प्रदर्शन आणि प्रदर्शनांतर्गत व्याख्यानमालेलाही पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त गर्दी केली. संत गजानन शिक्षण संस्था, महागाव, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, यड्राव, डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.\nकोल्हापूर - एकाच छताखाली ‘लोकल टू ग्लोबल’ लाखो करियर संधींचा खजीना घेवून आलेल्या क्रिएटीव्ह ॲकॅडमी प्रस्तुत सकाळ लक्ष्य करियर प्रदर्शनाला आजपासून दिमाखदार प्रारंभ झाला.हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये सलग तीन दिवस हे प्रदर्शन होणार आहे. दरम्यान, आज पहिल्याच दिवशी प्रदर्शन आणि प्रदर्शनांतर्गत व्याख्यानमालेलाही पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त गर्दी केली. संत गजानन शिक्षण संस्था, महागाव, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, यड्राव, डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.\nजिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. यावेळी ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर, क्रिएटीव्ह ॲकॅडमीच्या सुनिता देसाई, प्रविण कुलकर्णी, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या प्रा. डॉ. उज्वला बिरंजे,युवराज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.\nआजच बारावीचा निकाल लागला आणि लवकरच दहावीचा निकाल लागेल. मात्र, या साऱ्या पार्श्‍वभूमीवर आता पुढे काय, या प्रश्‍नाने घराघरांत संभ्रमावस्था आहे. करियरच्या लाखो संधी एकीकडे उपलब्ध आहेत. मात्र, त्याविषयी सविस्तर माहिती नाही. बदलत्या काळात नेमके कोणते क्षेत्र सर्वाधिक फायद्याचे ठरेल,अशा विविध प्रश्‍नांची उत्तरे विद्यार्थी व पालकांना या प्रदर्शनाच्या निमित्ताने एकाच छताखाली मिळत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी आवर्जुन व्यक्त झाल्या. प्रदर्शनात संगणक, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, अभियांत्रिकीच्या विविध शाखा, मेडिकल आणि ॲनिमेशन, बॅंकिंग आदी संस्थांचा समावेश आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांच्या स्टॉलसह इतर विविध विद्या शाखांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध क्‍लासेसचा प्रदर्शनात सहभाग आहे. त्याशिवाय प्रदर्शना दरम्यान करिअर मार्गदर्शन व्याख्यानमालेलाही प्रारंभ झाला असून केवळ मार्गदर्शनापेक्षाही विद्यार्थी व पालकांशी संवादावर भर दिला जातो आहे.\nआजची व्याख्याने अशी -\n- सकाळी अकरा - प्रा. शिरीष शितोळे ‘करिअर घडवताना’ या विषयावर संवाद साधतील. स्पर्धा परीक्षांपासून ते विविध विद्याशाखांतील संधीबाबत प्रा. शितोळे यांचा मोठा अभ्यास असून विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्याचा कल या विषयावर देशभरातील विविध ठिकाणी आजवर त्यांची व्याख्याने झाली आहेत.\n- दुपारी साडेबारा - प्रसिध्द डिजीटल मार्केटींग तज्ञ सौरभ शरनाथे ‘डिजिटल मार्केटिंग’ या विषयावर संवाद साधतील. या मार्केटींगचे तंत्र आणि धोरण कसे असावे इथपासून ते ब्रॅंडींग आणि त्यासाठीचे कंटेन्ट प्लॅनिंग आदी विषयावर ते विस्तृतपणे संवाद साधतील.\n- दुपारी चार - महाराष्ट्रातील प्रसिध्द माईंड गुरू नानासाहेब साठे ‘माईंड पॉवर’ या विषयावर संवाद साधतील. माईंड पॉवर याच विषयावर गेल्या सात वर्षात त्यांनी ग्लोबल फाऊंडेशनच्या माध्यमातून साडेसहाशेहून अधिक सेमीनार आणि १८५ हून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. सुमारे अडीच लाखांवर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घेतला आहे.\n- सायंकाळी साडेपाच - प्रसिध्द करियर समुपदेशक दिवाकर ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत कल चाचणी परीक्षा होईल. प्रथम नोंदणी करणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांची कल चाचणी यावेळी होईल. विद्यार्थ्यांनी येताना पॅड आणि पेन आणणे आवश्‍यक आहे.नावनोंदणीसाठी प्रदर्शनातील सकाळ प्रकाशनाच्या स्टॉलवर संपर्क साधावा.\nपाचवीपासूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आवश्‍यक - प्रा. थोरवे\nस्पर्धा परीक्षेतील यशात तुलनेत महाराष्ट्र अजूनही मागे आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येत महाराष्ट्राचा दहा टक्के वाटा असला तरी या परीक्षांत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे. पाचवीपासूनच अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश झाल्यास भविष्यातील चित्र नक्कीच सकारात्मक असेल, असे मत संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचे संचालक प्रा. महेश थोरवे यांनी व्यक्त केले.\nविविध स्पर्धा परीक्षांविषयी सविस्तर माहिती देऊन ते म्हणाले, ‘‘येत्या वर्षभरात तब्बल पाच लाख ३४ हजारांवर शासकीय नोकऱ्यांची संधी आहे. विविध स्पर्धा परीक्षा किंवा सरळ सेवा भरतीतून ही पदे भरली जातील. एकट्या आयकर विभागातच ८० हजारांवर पदे रिक्त आहेत. एकूणच या क्षेत्रातील संधीचे सोने करताना नियोजनपूर्वक अभ्यासाला महत्त्व द्यावे लागणार आहे.’’\nस्वतःच्या आवडीच्या क्षेत्रातच करिअर करा - टोपले\nसतत सकारात्मक विचारांवर भर द्या. स्वतःवर, स्वतःच्या क्षमतांवर विश्‍वास ठेवा आणि तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे, त्याच क्षेत्रात करिअरचा मार्ग निवडा, असा मौलिक मंत्र आज प्रसिद्ध मोटिव्हेशन गुरू आरती टोपले यांनी दिला. त्या म्हणाल्या, ‘‘संकटांवर मात करा, असे आपण वारंवार सांगतो; पण संकटेच निर्माण होऊ नयेत, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्‍यक आहेत. शिक्षण आणि त्या अनुषंगाने विविध गोष्टींवर आपण वारेमाप चर्चा करतो. मात्र, मन, मेंदू आणि शरीर याकडे दुर्लक्ष करतो. आपण मेंदूला जे पुरवतो, त्याचेच परिणाम नंतर दिसतात. त्यामुळेच सकारात्मक विचार महत्त्वाचा आहे. जगातील सर्वाधिक बुद्‌ध्यांक असणाऱ्या अल्बर्ट आईनस्टाईन यांनी केवळ अर्धा टक्के मेंदूचा वापर केला होता.’’\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\nहिंगोली : सेनगांवात सव्वादोन हजार लिटर रॉकेल पकडले\nहिंगोली : सेनगाव येथील टी पॉईंट वर पोलिसांच्या पथकाने एका पिकप व्हॅन मधून घरगुती वापराचे सव्वा दोन हजार लिटर रॉकेल जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांवर...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/dr-lahane-dean-of-jj-hospital-accused-of-helping-chhagan-bhujbal-257198.html", "date_download": "2018-09-22T04:04:00Z", "digest": "sha1:CG5YXRNL6PBLR3IMROZ3H3HPSYYWSX6M", "length": 15290, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डाॅ. तात्याराव लहानेंच्या अडचणीत वाढ, मुंबई हायकोर्टानं बजावली नोटीस", "raw_content": "\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nडाॅ. तात्याराव लहानेंच्या अडचणीत वाढ, मुंबई हायकोर्टानं बजावली नोटीस\nपदाचा गैरवापर करून छगन भुजबळ यांना मदत केल्या प्रकरणी आता मुंबई हायकोर्टाने डॉक्टर तात्या लहाने यांना नोटीस बजावली आहे. मुंबई हायकोर्टाने लहाने यांना या नोटीशीला 4 आठवड्यात उत्तर द्यायला सांगितलय.\n31 मार्च : पदाचा गैरवापर करून छगन भुजबळ यांना मदत केल्या प्रकरणी आता मुंबई हायकोर्टाने डॉक्टर तात्याराव लहाने यांना नोटीस बजावली आहे. मुंबई हायकोर्टाने लहाने यांना या नोटीशीला 4 आठवड्यात उत्तर द्यायला सांगितलय. त्यामुळे आता डाॅ. लहाने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.\nतात्याराव लहाने, जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता इतकीच त्यांची मर्यादित ओळख नाहीये. तर, मोतीबिंदूच्या विक्रमी संख्येने शस्रक्रीया केल्याने पद्मश्री पुरस्काराने गौरवलेले विख्यात नेत्रशल्य विशारद अशी त्यांची गौरवपूर्ण ओळख. लहानेंबाबत काही वाद यापूर्वीही झालेत खरे पण आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपावरुन जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळांना जेलबाहेर बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये ठेवण्यात तात्याराव लहाने यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मदत केल्याबद्दल विशेष ईडी कोर्टाने यांना दोषी ठरवलं आणि लहानेंच्या जनमानसात असलेल्या प्रतिमेला तडा गेलाय.\nआता या प्रकरणात लहाने यांना काय शिक्षा करायची याचा फैसला मुंबई हायकर्टाला घ्यायचा आहे. त्यासाठी आता हायकोर्टानं लहाने यांना नोटीस बजावली आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.\nसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ईडी कोर्टात या प्रकरणाची याचिका केल्याने भुजबळांना केलेल्या मदतीचा प्रकार उघड झाला होता. छगन भुजबळ यांनी तब्बल 35 पेक्षा जास्त दिवस यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुक्काम केला होता. तात्याराव लहाने यांच्या मदतीनेच भुजबळ यांनी हा मुक्काम केल्याचं मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.\nवैयक्तिक संबंधापोटी जेव्हा कर्तव्याला तिलांजली दिला जाते तेव्हा काय होतं याचं हे मोठं उदाहरण. अपेक्षा आहे यातून किमान इतरांनी तरी बोध घ्यावा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: chhagan bhujbalDr LahaneJJ hospitalछगन भुजबळडाॅ. तात्याराव लहानेनोटीसमुंबई हायकोर्ट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/news/", "date_download": "2018-09-22T03:24:14Z", "digest": "sha1:AP7MI7ZDH5FLC5CARLRPJDJUS5UO7BST", "length": 10090, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तमाशाची सुपारी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nब्लॉग स्पेसApr 24, 2018\nकोण घेणार तमाशाला वाचवण्याची ‘सुपारी’\nढोलकीची थाप… घुंगरांचा छनछनाट आणि टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाट … हा अस्सल गावरान नजराणा सध्या पाहायला मिळतोय गावच्या जत्रेत…गावची जत्रा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तमाशा आणि तमाशा ठरवायचा म्हटलं कि पावलं वळतात ती मुक्काम पोस्ट नारायणगावकडे..\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/agitation/", "date_download": "2018-09-22T03:40:46Z", "digest": "sha1:ZDQKQHLSPLS2MJTOLGISYWW2RPHX2TEC", "length": 13636, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Agitation- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : ...आणि 'त्यांनी' रस्त्यावरील खड्ड्यात केलं बाळाचं बारसं\nधुळे, 10 सप्टेंबर : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे पालिकेचं लक्ष वेधण्यासाठी धूळे शहर भाजपाच्यावतीनं सोमवारी अनोखे आंदोलन करण्यात आलं. फुलवाला चौक परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांभोवती भाजप कार्यकर्त्यांनी रांगोळ्या काढल्या. यानंतर खड्ड्यांमध्ये प्रतिकात्मक लहान बाळ ठेवत त्याचं बारसंही करण्यात आलं. गणेशउत्सव दोन दिवसांवर आला असूनही हे खड्डे बुजवण्याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्यानं त्यांनी निषेध केला. महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवले नसल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यानी घोषणाबाजी करत महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. खड्ड्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहतूक करणे त्रासदायक झाले असून, गणेशउत्सवात याचा फटका बसणार असल्याने सर्वच स्तरावरून नाराजी व्यक्त होतेय. दरम्यान, महापालिकेने तात्काळ खड्डे बुजवावेत अशी मागणी आदोलकांनी केलीय.\nनागपुरात अवैध धार्मिक स्थळं हटविण्यावरून बजरंग दल कार्यकर्ते आक्रमक\nVIDEO : आणि 'त्यांनी' दूध संकलन अधिकाऱ्याला चक्क दुधाने आंघोळ घातली\nअमित शहांचा 'मातोश्री'वर फोन, मराठा आंदोलनावर केली चर्चा\nVIDEO : नाशिकमध्ये मराठा आरक्षणासाठी बोंबाबोंब आंदोलन\nमराठा आरक्षण : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार\nमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नारायण राणे वर्षावर दाखल\nमराठा आरक्षण आंदोलन : तरूणाने गोदावरीत टाकली उडी, थोडक्यात वाचला जीव\nVIDEO : आंदोलनाला हिंसक वळण, बुलढाणा-नागपूर एसटी बस फोडली\nदूध बंद आंदोलन 'उकळलं', आज राज्यभरात चक्काजाम\nभाजपविरोधात आंदोलनामुळे मनसे कार्यकर्त्यांना थर्ड डिग्री, राज ठाकरेंचा गंभीर आरोप\nदूधाचा प्रश्न दिल्लीत पोहोचला, नितीन गडकरी, शरद पवार बैठकीत तोडगा निघणार\nमहाराष्ट्र Jul 17, 2018\nविधानभवनाच्या खडाजंगीनंतर जानकरांकडून आंदोलकांना चर्चेचं आवाहन\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bank/photos/", "date_download": "2018-09-22T03:07:41Z", "digest": "sha1:PT4NKUY346LP55ATF6VXMF7NXBEWHVMK", "length": 11773, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bank- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nफोटो गॅलरीSep 20, 2018\n बँकेची ही माहिती शेअर केल्यास लाखोंच नुकसान, SBI चा इशारा\nऑफिसमधले सहकारी तुमचे फेसबुक फ्रेण्ड असल्यास त्यांना तुमची मर्यादित माहिती असावी\nबँकेत खातं उघडण्यासाठी Aadhaarची कॉपी चालणार नाही, तर...\n एकापेक्षा जास्त अकाऊंट असतील तर होऊ शकतात तुमचे पैसे गायब\nआपल्या एसबीआय अकाऊंटच्या या ६ गोष्टी कोणालाही सांगू नका...\nया तारखेपर्यंत SBIचे डेबिट कार्ड नाही बदलले तर होईल नुकसान\nकिती आहे विराट कोहलीची कमाई आणि बँक बॅलेंस \nरोज ५५ रुपयांची बचत करा आणि १० लाखांचा विमा मिळवा, पोस्ट ऑफिसची ही नवीन ऑफर तुम्हाला कळली का\nPHOTOS : एसबीआयचे डेबिट कार्ड होणार बंद, नवीन कार्ड घेण्याची 'ही' शेवटची तारीख\nएसबीआयने ग्राहकांना दिली एक खास भेट\nफोटो गॅलरी Aug 8, 2018\nएसबीआयचे ग्राहक आहात तर व्हा सतर्क, एका एसएमएसमुळे रिकामी होऊ शकतं तुमचं अकाऊंट\nलाईफस्टाईल Aug 1, 2018\n बँक अकाऊंटमधून होत आहे नव्या पद्धतीने चोरी\nगोष्ट प्रामाणिक आणि अप्रामाणिक पुणेकराची \nफोटो गॅलरी Sep 2, 2015\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6470", "date_download": "2018-09-22T03:14:32Z", "digest": "sha1:ZUBYKZCIJB5DKOAI6FIMENWYTOZIMYMK", "length": 8272, "nlines": 82, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ते लोक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nठिकाण- सरकारी प्राथमिक शाळा, सर्वाना तांदूळ वाटण्याचा प्रसंग (तेव्हा तयार खिचडी भात नाही द्यायचे)\nमी- आई त्या xyz ला आणि त्याच्या मित्रांना जास्त तांदूळ का देतात शिपाई\nआई- त्याच्यासाठी वेगळी स्कीम असते\nआई-आंबेडकरने त्यांना सर्व फ्री दिलंय. त्या लोकांना फी नसते. सरकारी नोकरी लगेच मिळते.\nआई- बुद्ध लोक आहेत. पहिले xxx-xxx होते, नंतर बाटले\nआई- म्हणजे देव change केला, बाहेर बोलू नको xxx-xxx नायतर जेल मध्ये टाकतात पोलिसवाले. त्यांच्यात राहू नको, शिव्या देतात ते\nशिक्षक- शनिवार पर्यंत ऑफिस मध्ये दाखले जमा करायचे आहेत.\nआता सर्वांनी रोल नंबर नुसार जात सांगायची मी सांगतो त्यांना घरून काय document आणायचे आहेत ते\n२ ब) घरी जाऊन बाबांना विचार कि शिक्षक पाल्य ची शिष्यवृत्ती पाहिजे कि sc-st\n२क) obc आणि ebc ना उत्पनाचा दाखला पाहिजे.\nठिकाण - कॉलेज लायब्ररी( book bank ची पुस्तके वाटण्याचा प्रसंग, ठराविक रक्कम तारण ठेवून पुस्तके एका सेमिस्टर करता घेता येतात)\nमी- अरे विकी ते इंजियरिंग ड्रॉइंग n d bhatt चे पुस्तके सम्पलेत नॉर्मल चे. तुज्या नावावर घे ना मी बघितलेत sc-st वाल्या बंडल मध्ये मला देत नाही तो xxxचा. हे घे पैसे\nविकी - ठीक आहे अर्धेच पैसे दे आम्हाला १०% deposit आहे.\n३ब कॉलेज मधूनच जात पडताळणी करायची स्कीम निघाली.\nत्यासाठी १९५०कि ६० पूर्वीचे पुरावे पाहिजे होते जातीचे मी माज्या आजोबांचे ४थी leaving १९४५ घेऊन गेलो.\nतो पण त्याचा नातेवाईकचा दाखला घेऊन गेला.\nअरे दाखल्यावर वेगळी जात आहे तुज्या कागदावर वेगळी आहे\nमित्र- दोन्ही एकच आहेत\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/tribal-students-get-direct-cash-44599", "date_download": "2018-09-22T03:57:36Z", "digest": "sha1:5SSA2CA3MBU3KKYBOSOT5L5EJCUXU6H6", "length": 15964, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tribal Students to get direct cash दोन हजार विद्यार्थ्यांस वस्तुऐवजी थेट रक्कम | eSakal", "raw_content": "\nदोन हजार विद्यार्थ्यांस वस्तुऐवजी थेट रक्कम\nशुक्रवार, 12 मे 2017\nविद्यार्थ्यांनी वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांचे बिल किंवा वस्तू बघितल्यानंतर 60 टक्के रक्कम पहिल्या हप्त्यात तर 40 टक्के रक्कम दुसऱ्या हप्त्यात खात्यावर जमा केली जाणार आहे.\nऔरंगाबाद - आदिवासी विद्यार्थ्यांना आता वस्तू देण्याऐवजी साहित्यांची रक्कमच थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करणार आहे. औरंगाबाद, जालना, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यांतील जवळपास दोन हजार आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी गजनान फुंडे यांनी सांगितले. दरम्यान, येत्या काळात आदिवासी आश्रमशाळा आयएसओ, डिजीटल करण्यावर भर राहणार असल्याची माहितीही त्यांनी गुरुवारी (ता. 11) पत्रकार परिषदेत दिली.\nयावेळी सहायक प्रकल्प अधिकारी आर. जी. देशमुख यांची उपस्थिती होती. औरंगाबाद कार्यालयाअंतर्गत आदिवासी समाजाची जवळपास पावणेतीन लाख लोकसंख्या आहे.\nफुंडे यांनी सांगितले, की दहा वर्षांवरील विद्यार्थ्यांचे स्वतंत्र खाते व दहा वर्षांखालील विद्यार्थ्यांचे त्यांच्या आईबरोबर संयुक्त खाते उघडण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांचे बिल किंवा वस्तू बघितल्यानंतर 60 टक्के रक्कम पहिल्या हप्त्यात तर 40 टक्के रक्कम दुसऱ्या हप्त्यात खात्यावर जमा केली जाणार आहे. यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर साडेसात हजार, पाचवी ते नववीसाठी साडेआठ हजार तर दहावीसाठी साडेनऊ हजार रुपये खात्यावर जमा केले जाणार आहे. यामध्ये शालेय साहित्य, लेखनसामग्री, स्वच्छता प्रसाधने, अंथरुन-पांघरुण व इतर साहित्यांचा समावेश आहे.\nऔरंगाबाद, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांत शासकीय आश्रमशाळा अशा आठ वास्तू असून यामध्ये जवळपास दोन हजार विद्यार्थी आहेत. अनुदानित आश्रमशाळा 7 असून यामध्ये तीन हजारांच्या जवळपास विद्यार्थी शिक्षक घेतात. तर शासकीय मुलांचे वसतिगृह 9, मुलींचे पाच वसतिगृह आहेत. औरंगाबाद शहरात पाच विद्यार्थी वसतिगृह आहे आता विद्यापीठामध्ये 3 एकर जागा मिळाली असून येथे वसतिगृह बांधण्यासाठीचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे निकाल आणि प्रवेश उशिरा होत असल्याचे आता वसतिगृहांमध्ये पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत.\nआदिवासी वसतिगृहांसाठी स्वयंम योजना\nराज्यातील आदिवासी वसतिगृहातील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह इमारत क्षमतेअभावी वंचित राहावे लागते. आता अशा विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्यय स्वयंम योजना लागु करण्यात आलेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःची व्यवस्था स्वतः करायची असून त्यांना वर्षाला रक्कम त्याच्या खात्यात जमा केली जाईल. या योजनेसाठी औरंगाबाद कार्यालयाकडे 504 अर्ज आले होते त्यापैकी 102 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.\nबचतगटांना कुक्‍कुटपालन शेड देणार\nएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी महिला बचतगटांना कुक्‍कुटपालन शेड दिले जाणार आहे. सुरवातील तीन बचतगटांना शेड देण्याची योजना आहे मात्र आदिवासी महिला बचतगट नसल्याने अडचणी येत आहेत.\nअनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी कौशल्य विकसित होऊन त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी औरंगाबाद, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांत 18 प्रकरणांचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. मात्र यातील काही प्रशिक्षणासाठी लाभार्थीच मिळत नसल्याची माहिती देण्यात आली.\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nअनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध\nसाने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6471", "date_download": "2018-09-22T04:06:34Z", "digest": "sha1:N65UA6YS2KXSX5UJYH4ZFUPNZ5IFJ7U6", "length": 19895, "nlines": 180, "source_domain": "aisiakshare.com", "title": " निबद्ध : माही मालकीन | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनिबद्ध : माही मालकीन\nनिबद्ध : माही मालकीन\nमी चाळीसेक वर्षाची आसनं. थोड फुडमाग बी व्हौ शकतय पण तरीबी आसचं समजा. मी प्रॉढसाक्षेरता मदी जाते. म्हंजी मला ल्हेता येतं पन वाचता जास्त येत न्हाई तवा आमाल्या सगळ्याईला वाचायला मीलावा म्हन्युन वस्तीत एका दिवशी चार बाया येउन वाचायला शिकवितेत. म्हणुन शब्द आता लिहता येतो मघाचल्या वाक्यात लिव्हता आला नाही निट. जास्त खाडाखोड हुतीया, मला खाडाखोड करायला नय आवडत. माह्या बापाची जिमीन इकत घेतांना खडाखोड झाली होती त्यामुळ पुढ लय कुटाने झाले व्हते. मी याक्रणाची किंवा तशीच काही शुद्धलेखनाची सुक झाली तरी ती सुदरत नाही, आज्जुक पुढचं लेहेत रहाते. अक्षर चांगला आहे. मालकीनीपेक्षाबी चांगल आह्ये. मालकिन स्त्रीलेखीका आहे. तिला नवरा गिवरा काय नाय. म्हणजी आगुदर पण नव्हता आता पण नय. तिनी कवाच लग्न केलेलं न्हाई. आता माह्यापेक्षा दोनेक वर्शानीच मोटी आसल पण माह्यापेक्षा धा वर्श लहान वाटती. पंदरा पन वाटती पन लै येळा न्हाई वाटत. 'पण' हा शब्द लिहतांना मी मागच्या येळेच्या वाक्यात दोनदा चुक केली. अशानी लिहुन होईल असे दिसत नाही पन तरी बी प्रेयत्न करीत र्‍हायला पायचेलाय. पायजेलाय. पायजे. ह्याच्यातलं कुठलं खोडायच व माय आता तर माह्या मालकिनीच बी काय येळेत लिहुन होत नाही. मग तीला पुस्तकवाल्यांचा नैतर पेपरवाल्यांचा फोन येतो, ती म्हनती लै कामात असल्यामुळे देता आले नाही म्हणुन सॉरी. ही बया कायीच काम करीत न्हाई आणि फोनवरच्या लोकांना सांगती लै कामं व्हती.\nनुस्ताच कॅम्पिटर चालु ठेवला.\nकॅम्पुटर असं लेहायला पायजे.\nतर नुसतचं कॅम्पुरट कॅम्पुटर चालु ठेवती आणि कायत्री टायीपीत र्‍हाती. मला कामाचं कायी वाटत नाई. काम केल्यानी कोणी कधी मेले व्होते का नई ना म्या पार आंग मोडूस्तवर काम करते. काम जास्तीचं आसलं तरी का कु करीत नाही. सयंपाक एक माणसाचा असुदे की चारचा नायतर आठाचा का असु दे. मटन एक किलोचं असु दे का दोन किलो तरी मी शिजवते. कपडे एका माणसाचे असले, चार माणसाचे आसले तरी धुते. कोपर्‍यात दोन कांडोम आसले पाच आसले, पार धा बारा आसले तरी उचलुन कचर्‍यात टाकते. तरीबी माही मालकीन माह्या पगार काय वाडवना झाली. पगार वाढवा म्हुन दोन महिन्यापासन इचारुन झालं तर ती म्हणती तुमच्या बायांच्या आयुष्यावर पण लिहायचं आणि तुमचा पगार पण वाढवुन द्यायचा हे माझ्याच्याने शक्य नाही. आता मी तिला कवा म्हन्ले का बाई माह्या आयुष्यावर लेव आन माह्याच काय पण समद्या मोलकरनीवर तर काह्यला लिवते. आमची युनैन हाय आमी आमचं पाहुन घेउ ना. पन मी आसं डायरेक बोलली नई. उगा मालकीनीला वाईट वाटल.\nमालकीन चांगली हाय तशी. आमला वस्तीत वाचायची गोडी तिच्यामुळं आन तिच्या चार मैत्रिनीमुळं लागली. आमाला दोन मोट्या प्रकाशनसंथांची म्हाग म्हाग पुस्तकं वाचायला मिळतेत.\nमहाग. असे लिहायला पायजे होते. आज लैच चुका होताये.\nमालकीन चांगली हाये. बास. संपला निंधंब.\nआजुक येक ल्ह्यायला पायजे. परवा मालकिनीचं फोनवर भांडन झालं. पलिकडच्या बाईचा आरडण्याचा आवाज फोनमधुन भाईर येत व्हता. मी सगळं आईकल. इकडुन भांडता भांडता मालकीन बाई फोनवरच्या बाईला 'छप्पन टिकली' म्हणली तर तिकडची बाई म्हटली मी तरी छप्पनचीचये गं पण तु तर पाच हजार टिकल्या लाउन घेतल्यात फेसबुकवर. हे तिकडुन ऐकल्यावर मालकीन बाईच्या डोळ्यात खळकन पानी आल होतं. तिनी फोन बंद केला आणि कॅम्पुटरची वायर रागारागानी तोडुन टाकली.\nहे पन लिहायला पायचे पक्क करतांना. पाह्यजे पायीजे. कस लिवतात हो हे\nम्या आत्मचरीतर लिवणार है. माह्या सोत्ताच्या भाशेत.\nयेथील लेखन वाचुन तुमच्या लेखनाविषयी उत्सुकता निर्माण झाली. म्हणून तुमचे फेसबुक पेज उघडुन पाहीले त्यावरही एक फार जबरदस्त लेख वाचायला मिळाला. त्यातील तुमचे संस्कृत्यांच काय घेऊन बसलात वगैरे फार भारी वाटलं. आणि त्यातच तुमचा फेसबुक वरील रीसर्च संदर्भातील प्रयोग तर भन्नाटच आहे. त्यानंतर या लेखात पुन्हा फेबु.\nएकुण तुम्ही फेबु संदर्भातील प्रयोगातुन काय निष्कर्श समोर आणतात याची अपार उत्सुकता लागुन राहीलेय.\nतुमचे लेखन फार वेगळे आहे फार आवडले.\nतुक्या- \" आलीया भोगासी असावे सादर \" विल्या- \" The Readiness is all \"\nजास्त खाडाखोड हुतीया, मला खाडाखोड करायला नय आवडत.\nमी याक्रणाची किंवा तशीच काही शुद्धलेखनाची सुक झाली तरी ती सुदरत नाही, आज्जुक पुढचं लेहेत रहाते.\n'पण' हा शब्द लिहतांना मी मागच्या येळेच्या वाक्यात दोनदा चुक केली.\nकॅम्पुटर असं लेहायला पायजे.\nपायीजे. कस लिवतात हो हे\nतुमचा सेल्फ-अवेअरनेस पाहता आणि 'आजकाल आपली सत्ता आहे' ह्याच्या जोरावर बहुजनांच्या भाषेच्या 'चुकां'ना हसणाऱ्या सोशल मीडियावरच्या अतिशहाण्या अभिजनांविषयी तुम्ही किती जागरुक आहात हे पाहता तुम्ही निरागस नाहीत आणि तुमची वाटचाल दक्षिण- नाही तर उत्तर-आधुनिक आहे असा दाट संशय येतोय\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nनिबद्धात मालकिणीचं कॅरॅक्टर चांगलं उलगडून दाखवलंय आसंच, एखाद्या नवसाक्षर बाईच्या माध्यमातून सो कॉल्ड सुशिक्षित, स्वघोषित बंडखोरांचे वाभाडे काढा. अगदी मराठी 'एलायझा डुलिटिल' साकारा. त्यासाठी 'कमॉन डोव्हर, मुव योर ब्लोमिन्स' सारखं लिहावं लागलं तरी बेहत्तर\nआत्मचरित्र लिहाच. पण तोवर मालकिणीनं तुमची भाषा डहुळली तर\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमोलकरनी,गाववाले अभिजनांची मागे कशी टिंगल करतात ते ऐकायला फारच मजेदार असते. पण हिरव्या गुलाबी नोटांसाठी कायकाय करावे लागते - प्रत्येकालाच.\n \"व्हॉइस\" उत्तम जमला आहे\n\"छप्पन टिकली\" ला काही लाक्षणिक अर्थ आहे काय उदा. अनेकांचे \"कुंकू\" लावणारी \nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/taj-mahal/", "date_download": "2018-09-22T04:20:06Z", "digest": "sha1:V6NRR5LVLXHCGZ4JKQXBJFYVZ2K3L6AY", "length": 26137, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Taj Mahal News in Marathi | Taj Mahal Live Updates in Marathi | ताजमहाल बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\n'IAS' वाला लव्ह - 'ताजमहाल'ला भेट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nताजमहाल ही जगातली सर्वात सुंदर व देखणी वास्तू आहे. ती पाहायला साऱ्या जगातून येणाºया पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून देशाला मिळणारे चलनही मोठे आहे. ... Read More\n...तर ताजमहाल पाडून टाका, सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहालच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ... Read More\nTaj MahalSupreme CourtCourtHigh Courtdelhiताजमहालसर्वोच्च न्यायालयन्यायालयउच्च न्यायालयदिल्ली\n'ताजमहालमध्ये आता करता येणार नाही नमाज पठण'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसर्वोच्च न्यायालयानं ताजमहालमध्ये नमाज पठण करण्यावर बंदी घातली आहे. ... Read More\nTaj MahalSupreme CourtNamajताजमहालसर्वोच्च न्यायालयनमाज\n'ताजमहालचं नाव बदलून राममहाल करा'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांचं विधान ... Read More\nTaj MahalBJPMLAUttar Pradeshताजमहालभाजपाआमदारउत्तर प्रदेश\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुघलांची राजवट संपुष्टात आल्यानंतर ताजमहालाचा मालकी हक्क ब्रिटिशांकडे आला होता. ... Read More\nताजमहालाच्या दस्ताऐवजाची प्रत पुण्यात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि अलोट प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताज महालाचे आता पुण्याशी नवा ऋ णानुबंध जोडला जाणार आहे. ... Read More\nPuneTaj Mahalpune cantonment boardIndian Armyपुणेताजमहालपुणे कॅन्टोन्मेंट बोर्डभारतीय जवान\n'तुम्ही नीट काम केलं असतं तर ताजमहालाची ही स्थिती झाली नसती'- सर्वोच्च न्यायालय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपुरातत्त्व विभागाने योग्य प्रकारे काम केले असते तर ही वेळ आलीच नसती. पुरातत्त्व विभाग ज्या पद्धतीने स्वतःचा बचाव करत आहे हे अत्यंत धक्कादायक आहे. अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ... Read More\nताजमहालचा रंग बदलतोय; सर्वाेच्च न्यायालयाची चिंता\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालाच्या रंगात झालेल्या बदलाविषयी सर्वाेच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी या वास्तूचा रंग पिवळसर झाला होता. ... Read More\nतुम्हाला ताजमहालाची काळजी वाटत नसावी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nखंडपीठासमोर याचिकाकर्ते एम. सी मेहता यांनी दिलेले ताजमहालाचे फोटो सादर करण्यात आले त्यानंतर न्यायाधीशांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एएनएस नाडकर्णी यांना पुर्वी ताजमहाल पिवळा दिसत होता आता तो तपकिरी आणि हिरवा दिसू लागल्याचे निरीक्षण सांगितले. ... Read More\nTaj MahalSupreme Courtpollutionताजमहालसर्वोच्च न्यायालयप्रदूषण\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE/videos/", "date_download": "2018-09-22T03:06:27Z", "digest": "sha1:N2SPY67UGLCQR4OY27JSLDP5LXPOE7SC", "length": 12065, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमित शहा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : पेट्रोल फुकट मिळत असल्यानं झळ नाही म्हणणाऱ्या आठवलेंनी मागितली माफी\nमुंबई,ता. 16 सप्टेंबर : मंत्री असल्यानं पेट्रोल आणि डिझेल महागलं तरी त्याची मला झळ बसत नाही. कारण या सर्व गोष्टी फुटक मिळतात असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावर सर्वत्र टीकेची झोड उठल्याने अखेर रामदास आठवले यांनी माफी मागितलीय. भाव कमीच झाले पाहिजे असं आपलं मत असून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं सांगत त्यांनी वादावर पडता टाकण्याचा प्रयत्न केला. ऐका काय म्हणाले आठवले...\nअमित शहा रतन टाटांच्या भेटीला\nअशी झाली अमित शहा-माधुरी दीक्षित भेट\n'पवारांच्या इंजेक्शनमुळे राहुल बाबा बोलतात'\n'पवार साहेब, पुन्हा चहावाल्याच्या नादी लागू नका'\n'मी आमदारांनी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर'\n'हा मोदींच्या नेतृत्त्वाचा विजय'\n'पकोडा विकणं म्हणजे भीक मागणं नाही'\nअमित शहांचा राहुल गांधींवर पलटवार\n'आता विकास कामावरच राजकारण चालले'\n'अमित शहांशी कुठलीही राजकीय चर्चा नाही'\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AA/all/page-4/", "date_download": "2018-09-22T03:06:13Z", "digest": "sha1:QOV6RIIQQ3DD5MSTZLBSLEKBJLOMLX5Z", "length": 11302, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आप- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nहा ऐका अंडरवर्ल्ड डाॅन दाऊदचा खरा आवाज,खुद्द दाऊदच होता फोनवर \nपगार वाढवा, आमदाराचे लग्न जुळत नाही \nफक्तच फडफड...न पेटलेली ट्युबलाईट \nमनी लाँड्रिंग प्रकरणी आशिष शेलारांवर कारवाई का होत नाही\nमुख्यमंत्र्यांनी जयाजी सूर्यवंशींना काय दिला कानमंत्र\nपंकजा मुंडे आणि दानवेंवर 5 कोटींच्या घोटाळ्याचा 'आप'चा आरोप\nआधीचं सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार -नितीन गडकरी\nमोदी लाटेमुळे नाही तर ईव्हीएम लाटेमुळे पराभव, 'आप'चा आरोप\nदिल्लीच्या तख्तावर भाजप विराजमान, 'आप'चा सुपडा साफ\nखडसेंवर आरोप करणाऱ्या मनिष भंगाळेचा जामीन अर्ज फेटाळला\nशरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला शिवसेनेनं फासलं काळं\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8/videos/", "date_download": "2018-09-22T03:23:31Z", "digest": "sha1:5C3A63JVYLRJ442ZD4EERZKMG7HTQLFW", "length": 9425, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ब्लादिमीर पुतीन- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nकुर्ता ते ट्राऊजर...सबकुछ मोदी \nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/faq", "date_download": "2018-09-22T03:16:05Z", "digest": "sha1:FZHCM4CKD4WGRQQ2NJBJMJ6OFHFSBBC2", "length": 6487, "nlines": 64, "source_domain": "aisiakshare.com", "title": " FAQ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवाविप्र मराठी फाँट : मदत हवी रोचना 25 रविवार, 01/04/2018 - 19:00\nवाविप्र विंडोज आणि लिनक्समध्ये मराठी टायपिंगसाठी ३_१४ विक्षिप्त अदिती 51 मंगळवार, 10/01/2017 - 21:07\nवाविप्र ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा अजो१२३ 125 मंगळवार, 22/11/2016 - 14:52\nवाविप्र श्रेणीबद्दल चिंजंश्रामो 7 गुरुवार, 07/04/2016 - 13:07\nवाविप्र इथे फोटो कसे चढवावेत\nवाविप्र पासवर्ड (परवलीचा शब्द) कसा बदलावा\nवाविप्र टंकलेखन मदत ऐसीअक्षरे 10 मंगळवार, 20/05/2014 - 10:47\nवाविप्र ’ऐसीअक्षरे`मधील शोधपेटी अरविंद कोल्हटकर 8 शुक्रवार, 20/12/2013 - 19:01\nवाविप्र काही एचटीएमेल मदत ऐसीअक्षरे 14 बुधवार, 27/11/2013 - 21:05\nवाविप्र लिपि कशी बदलावी अरविंद कोल्हटकर 17 बुधवार, 13/11/2013 - 23:19\nवाविप्र मार्गदर्शन हवे. अरविंद कोल्हटकर 7 गुरुवार, 18/10/2012 - 02:13\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6472", "date_download": "2018-09-22T03:20:25Z", "digest": "sha1:UD4AO534P4IECXSRRJDLHRDRLP5Y7TGY", "length": 19453, "nlines": 155, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पुस्तक परीक्षण: \"असा होता सिकंदर\" | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपुस्तक परीक्षण: \"असा होता सिकंदर\"\nपुस्तक परीक्षण: \"असा होता सिकंदर\"\nपोरस = पुरू = पुरुषोत्तम = पौरव देशाचा राजा\nचाणक्य = कौटिल्य = विष्णुगुप्त\nनुकतेच \"असा होता सिकंदर\" हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले.\nलेखिका \"इंद्रायणी सावकार\" यांची \"लेखनशैली\" काय वर्णावी एकदम अद्भुत अशी शैली\nकठीण आणि क्लिष्ट असलेला इतिहास विषय आणि त्यातल्या त्यात अलेक्झांडर सारख्या जगप्रसिद्ध प्राचीन ग्रीक व्यक्तिमत्वाबद्दल लिहायचे म्हणजे एक आव्हान होते पण इंद्रायणी यांनी कमाल केली आहे. हे त्यांचे मी वाचलेले पहिले पुस्तक आणि त्यानंतर मी त्यांचा फॅन झालो आहे. माझ्या आवडीच्या ऐतिहासिक पौराणिक लेखकांमध्ये त्यांचे नाव आता वर राहील.\nफिलीप, ऑलिम्पिया आणि अलेक्झांडर या पात्रांबद्दल माहिती आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये त्या हळूहळू आणि कथेच्या गरजेनुसार आणि प्रवाहानुसार उलगडत जातात.\nज्या अलेक्झांडरबद्दल अख्खी लायब्ररी भरेल एवढी पुस्तके लिहिली गेली आहेत आणि ज्याच्या जग जिंकण्याच्या इच्छेने बेफाम झालेल्या इच्छाशक्तीच्या रथाला आपल्या भारतभूमीत खीळ बसली त्या भारत भूमीचा त्यावेळचा इतिहास सुध्दा त्या थोडक्यात सांगतात. जसे चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य आणि पुरू (पोरस) याबद्दल अगदी छान माहिती मिळते. चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्यबद्दल मी या आधी वाचलेल्या गोष्टींना आणि गृहितकांना त्यामुळे जबरदस्त हादरा बसतो. पर्वतक, कल्याणी वगैरे व्यक्तिरेखा यात नाहीत तसेच चाणक्यच्या वडीलांबद्दल तसेच शकदाल वगैरे बद्दल यात उल्लेख नाही. (भा. द. खेर यांच्या \"चाणक्य\" मध्ये त्या आहेत)\nअरिस्टॉटल या अलेक्झांडरच्या गुरुने विविध देशांतील व्यापाऱ्यांच्या कथनावर आधारित जो जगाचा नकाशा बनवला असतो (जग चौकोनी आहे असे समजून) तो खूप अपूर्ण असतो आणि हे सत्य अलेक्झांडरला भारतात समजतं. ही खूपच नावीन्यपूर्ण आणि वेगळीच माहिती या निमित्ताने मला मिळाली.\nसाहित्यप्रेमी आणि असामान्य ताकदीचा योद्धा अशी दोन व्यक्तिमत्वे एकाच व्यक्तीत (सिकंदर) एकत्र नांदू शकतात हेही या निमित्ताने कळले.\nपर्शियन राजा डरायस आणि अलेक्झांडर यांच्यातील खेळ हा टॉम अँड जेरी सारखा रंगतदार वाटला.\nपुरू जेव्हा राजा होता त्यावेळेस चंद्रगुप्त मौर्य हा त्याच्या मुलाच्या (सैंधव) वयाचा होता हे समजले आणि त्यामुळे ऐतिहासिक चित्र आणि कालखंड आणि क्रम स्पष्ट होत गेला.\nया पुस्तकानुसार पोरस आणि अलेक्झांडर यापैकी कुणीही युद्ध जिकले किंवा हरले नाही. अलेक्झांडरने पोरसला गाफील ठेऊन पावसात युध्दाला सुरुवात केली आणि एवढे मोठे युद्ध होऊन सैंधव मेल्यानंतर सुध्दा हाफेश्टियन आणि चंद्रगुप्त बोलणी करून त्यांची (ग्रीक आणि भारतीय) मैत्री होते आणि सेल्युकस निकेटोरच्या मुलीशी चंद्रगुप्तचा विवाह होतो. तसेच या पुस्तकात आपल्याला बिंदुसारच्या (सम्राट अशोकचे वडील) जन्मामागची आणि त्याच्या नावामागची अद्भुत कथा सुध्दा कळते.\nसगळेच अद्भुत आणि अविश्वसनीय पण सत्य\nचाणक्यने बऱ्याच गोष्टी ग्रीक लोकांकडून शिकल्या हे या पुस्तकात प्रथमच कळले.\nकाही गोष्टी मात्र अनुत्तरित राहिल्या जसे -\nमात्र पोरस राजा तक्षाशिलेच्या अंभि राजाला सहजासहजी माफ कसा काय करतो अंभीचा पाहुणा असलेला अलेक्झांडर पौरव देशावर (आणि तेही अंभीला टाळून) आक्रमण करतो याबद्दल पुरूला संशय येऊन त्याने अंभिला जाब विचारायला हवे होते असे वाटते.\nअलेक्झांडर मेल्यानंतर मगध मध्ये काय होते ते कळले पण पुरू राजाचे नंतर काय होते हे या पुस्तकात समजत नाही.\nनंतर पौरव आणि तक्षशिला राज्य पण मगध च्या अंकित होते का\nएकूणच हे पुस्तक नक्की वाचलेच पाहिजे असे आहे.\n- निमिष सोनार, पुणे\nपुस्तक मजेदार असावं. इतिहासच\nपुस्तक मजेदार असावं. इतिहासच आहे का काही तर्कसुद्धा आहेत\nअलेक्झांडरवरची फिल्म हिस्ट्री चानेलने केली आहे ती मी पाहिली आहे. ( युट्युबवर आहे) अलेक्झांडर शेवटी शेवटी त्याच्या अगदी जवळच्यांनाही मारतो याबद्दल जाणून घ्यायचे आहे.\nखरा इतिहास काय आहे\nह्या लेखाच्या निमित्ताने एका दुलक्षित विषयावर मला काही लिहिण्याची संधि उत्पन्न झाली आहे. तो विषय म्हणजे अलेक्झँडर, पौरस, अम्भी ह्या सर्व गोष्टीमागचे ऐतिहासिक सत्य. त्यातून निघतो एक अधिकच मौलिक प्रश्न आणि तो म्हणजे चन्द्रगुप्त मौर्य हा अलेक्झँडरचा समकालीन ह्या पायावर उभारलेली भारताच्या प्राचीन इतिहासाची मांडणी कितपत विश्वासार्ह आहे.\nप्रस्तुत धागा हा इन्द्रायणी सावकार ह्यांच्या कलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी निर्माण झाला असल्याने हे वरचे मुद्दे त्याच्या संदर्भात गैरलागू आहेत म्हणून त्याबाबत येथेच काही लिहिणे प्रशस्त ठरणार नाहीत. एका वेगळ्या स्वतन्त्र धाग्यात त्याची मांडणी उचित ठरेल. येथे केवळ सूतोवाच करून ठेवतो.\n**प्रस्तुत धागा हा इन्द्रायणी\n**प्रस्तुत धागा हा इन्द्रायणी सावकार ह्यांच्या कलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी निर्माण झाला असल्याने~~\nरंजक लेखन आहे का ऐतिहासिक स्वरुपाचे असं विचारायचं आहे.\nसिकंदर भारतात आला तेव्हा मोहिमेला खूप काळ लोटलेला,सैन्य थकलेले आणि माघारी जाण्याच्या तयारीत होते. शिवाय सिकंदरालाही वाटू लागले की मायदेशात आता दुसराच कोणी प्रबळ होईल तर तिथे परतायला हवे. समजा तो इथेच राहिला असता तर मजा आली असती\nहे तंतोतंत खरे आहे की ...\nसिकंदर भारतात आला तेव्हा मोहिमेला खूप काळ लोटलेला,सैन्य थकलेले आणि माघारी जाण्याच्या तयारीत होते. शिवाय सिकंदरालाही वाटू लागले की मायदेशात आता दुसराच कोणी प्रबळ होईल तर तिथे परतायला हवे.\nहे तंतोतंत खरे आहे आणि इंद्रायणी सावकार यांच्या पुस्तकात असेच दिले आहे\nमाझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-वाचनस्तु\nमाझी वलय ही कादंबरी जरूर वाचा:\nयुट्युबवर history Chanel: Persian Empire, किंवा Egypt किंवा Alexander,Cyprus, Greece शोधल्यावर भरपूर करमणूक होते. The bible ही आहे. बाहुबलीपेक्षा ओओरे राजा आहे.\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/helicopter-tested-by-china-2120360.html", "date_download": "2018-09-22T03:38:39Z", "digest": "sha1:3SSEXHLEAOXT5WSHXS6QBSNQODZUBLXI", "length": 4989, "nlines": 144, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "helicopter-tested-by-china | चीनने केली मानवरहित हेलिकॉप्टरची चाचणी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nचीनने केली मानवरहित हेलिकॉप्टरची चाचणी\nचीनने रविवारी दोन मानवरहित हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी केली.\nशांघाय - चीनने रविवारी दोन मानवरहित हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी केली. या हेलिकॉप्टरमधून ७५७ किलो एवढे वजन वाहून नेता येऊ शकते. वेईफॅंग शिआंग एरोस्पेस सेंटरवरून या हेलिकॉप्टरची चाचणी करण्यात आली. या हेलिकॉप्टरने चाचणीच्या वेळी दहा मिनिटे यशस्वी ७५ असे या हेलिकॉप्टरचा प्रकार आहे.\nचीनमध्ये गर्दीत माथेफिरूने भरधाव कार घुसवून लोकांना चिरडले, 9 जण ठार, संशयित हल्लेखोराला अटक\nOMG: खोदताना अचानक सापडली 2000 वर्षे जुनी ममी, पण 'या' गोष्टीमुळे शास्त्रज्ञांनाही फुटला घाम\nयेथे तरुणींना कर्जासाठी द्यावे लागतात नग्न फोटो; EMI चुकल्यास फक्त Viral नव्हे, करतात असे काही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6473", "date_download": "2018-09-22T02:56:19Z", "digest": "sha1:7GPJ3SZ7ZDIGTZPJIPJZKISHQS2JN3YT", "length": 38081, "nlines": 229, "source_domain": "aisiakshare.com", "title": " The Sheet Anchor of Indian Chronology | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nअलेक्झँडर, चन्द्रगुप्त मौर्य, चाणक्य, अंभी, पौरस इत्यादि नावे जी आपणास आज ठाऊक आहेत ती सर्व पश्चिमेकडील ग्रीक लोकांच्या लेखनातून उपलब्ध झाली आहेत. भारतीय प्राचीन साहित्यात एकतर अलेक्झँडर, अंभी, पौरस कोठेच भेटत नाहीत आणि 'त्या' प्रसिद्ध लढाईविषयीहि एकहि उल्लेख नाही. अर्थात लढाई झाली हे सत्य आहे कारण अनेक ग्रीक लेखनांमधून तिचा उल्लेख मिळतो पण त्या ग्रीक सैन्यामध्ये कोणी एक चन्द्रगुप्त होता ज्याने चाणक्य ह्या राजनीतिपटु ब्राह्मणाच्या सहकार्याने नंदकुलाचा नाश केला ह्यामागे काही पुरावा नाही. अर्थात चन्द्रगुप्त, चाणक्य, नंदकुलाचा नाश ह्या घटनाहि होऊन गेल्या होऊन गेले कारण मुद्राराक्षस, देवीचन्द्रगुप्तम्, कौमुदीमहोत्सव अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील नाटकांमध्ये, तसेच कथासरित्सागरामध्ये त्या भेटतात.\nही सगळी गोची चन्द्रगुप्त नक्की कोण आणि केव्हा होऊन गेला हे पाश्चात्य अभ्यासकांनी कसे ठरविले ह्यातून झाली आहे. पाश्चात्य अभ्यासकांचा ठराव आणि त्यातील गोची हा फार विस्तृत विषय आहे, येथे त्याचा आराखडाच थोडक्यात द्यायचा प्रयत्न करता येईल.\nचन्द्रगुप्ताचा काळ ही एकच घटना भारताच्या प्राचीन इतिहासाला अन्य जगाच्या इतिहासाशी जोडते आणि त्यामुळे त्या घटनेला Sheet Anchor of Indian Chronology असे मॅक्समुल्लरने संबोधले. विन्सेण्ट स्मिथसारख्या अन्य जाणकारांनी त्याला दुजोरा दिला. ही गोष्ट एकदा पक्की मानली की चन्द्रगुप्ताच्या पुढच्या आणि मागच्या सर्व व्यक्ति आणि घटना केव्हा होऊन गेल्या हे अधिक-उणे करून ठरवता येते. पण ही मूळची गोष्टच कितपत पक्की आहे ह्याबाबत अन्य अनेक अभ्यासकांना पहिल्यापासून शंका आहे. तथापि मॅक्समुल्लर आणि विन्सेण्ट स्मिथसारख्या विद्वानांच्या मतापुढे अशा संशयी अभ्यासकांच्या शंकांना कधीच वजन मिळाले नाही. हळूहळू मॅक्समुल्लर आणि विन्सेण्ट स्मिथ ह्यांचे हे मत एका dogma मध्ये परिवर्तित झाले. १०० हून अधिक वर्षे आपल्या स्थानावर अढळ असलेल्या ह्या dogma ला विरोध म्हणजे एक वैचारिक बंडखोरीच. अशी बंडखोरी करणार्‍याला सर्व विद्यापीठे, प्राध्यापकाच्या जागा, academic conferences ह्यांचे दरवाजे बंद होऊ लागले.\nचन्द्रगुप्ताचा काळ कसा ठरला Indology ह्या शास्त्राचा जनक विल्सन जोन्स ह्याने स्थापन केलेल्या Asiatic Society of Bengal च्या १०व्या वर्षदिनाच्या निमित्ताने सोसायटीपुढे २८ फेब्रुअरी १७९८ ह्या दिवशी एक भाषण केले. त्याला अलेक्झँडरच्या मोहिमेबाबत ग्रीक लेखकांनी केलेल्या लेखनामधून Sandracottus (ह्याची अनेक स्पेलिंग्ज आहेत) हे नाव माहीत होते आणि तत्कालीन उपलब्ध संस्कृत लेखनामधून त्याला चन्द्रगुप्त हे नावहि माहीत होते. त्यातील एक दुसऱ्याशी जोडून अलेक्झँडरच्या संबंधात आलेला आणि नंतर सेल्यूकस निकेटरशी तह करणारा Sandracottus हाच त्याला माहीत असलेला चन्द्रगुप्त असा तर्क त्याने बांधला. ह्या तर्काला दुजोरा मिळाल्यासारखे दिसले तेव्हा, जेव्हा जेम्स प्रिन्सेपला फ़ेब्रुअरी १८३८ मध्ये अशोकाच्या ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेल्या गिरनार लेखाचे (अशोकाचे १३ वे शिलाशासन) वाचन करता आले. त्या लेखामध्ये त्याला अशोकाचे समकालीम म्हणता येतील अशी भारताबाहेरच्या तीन राजांची नावे आढळली. ह्या राजांचा काळ माहीत असल्यामुळे त्यांचा काळ हा अशोकाचा काळ ठरला, त्यामुळे त्याच्या दोन पिढ्यामागच्या चन्द्रगुप्त हा अलेक्झँडरचा समकालीन आणि चन्द्रगुप्त मौर्याचा काळ म्हणजे इ.स.पूर्व ३१५ ह्या तर्काला बळ मिळाले. बौद्धांच्या समजुतीनुसार बुद्धाचे परिनिर्वाण चन्द्रगुप्तापूर्वी १६२ वर्षे झाले. त्यावरून गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणाचा काळ इ.स.पूर्व ४७७ असा ठरला. ह्याच रीतीने क्रमाक्रमाने सगळाच प्राचीन भारतीय इतिहास आज आपण मानतो तसा बसला आणि आता तो वज्रलेप झाल्यासारखे वाटते.\nयेथे हे दुर्लक्षिले गेले प्राचीन इतिहासाची भारतीय परंपराहि अस्तित्वात आहे आणि ती अनेक पुराणांमधून आणि राजतरंगिणीसारख्या ग्रन्थांमधून मांडण्यात आली आहे. तिच्यामध्ये कलियुगप्रारम्भापासून तीन हजार वर्षे कोणते राजवंश होऊन गेले अशी जन्त्री आहे. त्यानुसार असे विधान करणे शक्य आहे की जोन्स इत्यादींना दिसलेला चन्द्रगुप्त हा मौर्य चन्द्रगुप्त नसून गुप्त वंशाचा संस्थापक गुप्त चन्द्रगुप्त आहे आणि मौर्य चन्द्रगुप्त हा त्याच्या अनेक शतके आधी होऊन गेला. अशोकाचे समकालीन मानले गेलेले तीन राजेहि कोणी दुसरेच आहेत असे मानण्यास जागा आहे. चन्द्रगुप्त-नंदवंश ह्यांच्या बाबतच्या प्रचलित कथा गुप्त चन्द्रगुप्तालाहि विरोधात नाहीत. अशा रीतीने Sheet Anchor of Indian Chronology जर रद्द करता आला तर भारतीय प्राचीन इतिहास आज वाटतो त्यापेक्षा खूपच जुना असावा असे म्हणता येईल.\nपण ह्या ना त्या कारणाने पाश्चात्यांनी ही सर्व पुराणे आणि राजतरंगिणीसारखे ग्रन्थ शुद्ध इतिहास म्हणून अविश्वासार्ह ठरवले. त्यातील वंशावळी काही प्रमाणात मान्य केल्या पण त्यांचे काळ पुराणे दाखवितात त्यापेक्षा बरेच कमी करून घेतले आणि अशी बरीच कसरत करून चन्द्रगुप्त मौर्य इ.स.पू. ३१५ (अधिक-उणे काही वर्षे) हे जुळवून घेतले. त्यामुळे भारताचा प्राचीन इतिहास इ.स.पू. १५०० च्या अधिक मागे जात नाही हा सिद्धान्त जन्मला.\nहे सर्व करण्यामागे भारत ह्या जित राष्ट्राचा इतिहास हा ग्रीक इतिहासापेक्षा अधिक प्राचीन असूच शकत नाही हा पाश्चात्यांचा साम्राज्यवादी पूर्वग्रह मुख्यत्वे कारणीभूत आहे अशी शंका पाश्चात्यांचे विरोधक घेतात.\nहे सर्व विचार येथे पूर्ण विस्तारात मांडणे शक्य नाही कारण त्यांचा आवाका खूप मोठा आहे. असा काही प्रश्न अस्तित्वात आहे आणि भारतीय इतिहासाच्या कालगणनेबद्दलचा शेवटचा शब्द उच्चारला गेलेला नाही हे अधोरेखित करणे इतपतच ह्या धाग्याची व्याप्ति पोहोचते. ज्यांना अधिक जिज्ञासा असेल अशांनी The Sheet Anchor of Indian Chronology हे श्ब्द गूगलच्या शोधपेटीमध्ये घालून काय बाहेर पडते ते वाचावे. ’History of Classical Sanskrit Literature (लेखक M. Krishnamachariar)’ असे पुस्तक archive.org ह्या संस्थळावर उपलब्ध आहे. त्याच्या विस्तृत प्रस्तावनेची xxxvii ते cx इतकी पाने ह्या प्रश्नाच्या विवेचनासाठी खर्च केली आहेत.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nहे जे ग्रंथ -**मुद्राराक्षस,\nहे जे ग्रंथ -**मुद्राराक्षस, देवीचन्द्रगुप्तम्, कौमुदीमहोत्सव अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील नाटकांमध्ये, तसेच कथासरित्सागरामध्ये त्या भेटतात.**आहेत ते सध्या कुठे आहेत\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nहा लेख वाचनात आला.\nहा लेख वाचनात आला.\nकितपत विश्वासार्ह आहे महिती नाही.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nखरे बुद्धिप्रामाण्यवादी इतिहासकार/अभ्यासक पुरावा लेख , पत्रे न मिळाल्यास तर्काचे इमले न बांधता गप्पच राहतात.\n>> अर्थात चन्द्रगुप्त, चाणक्य, नंदकुलाचा नाश ह्या घटनाहि होऊन गेल्या होऊन गेले कारण मुद्राराक्षस, देवीचन्द्रगुप्तम्, कौमुदीमहोत्सव अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील नाटकांमध्ये, तसेच कथासरित्सागरामध्ये त्या भेटतात.\nया वा इतर साहित्यामध्ये अशोकाचा उल्लेख सापडतो का\nअशोकाचा शोध, तुम्ही वर म्हणल्याप्रमाणे, बराच उशीरा लागला हे ऐकून वाचून माहित होते. चाणक्य आणि चंद्रगुप्त यांवर बरंच जुनं लेखन आहे, तर मग अशोकाचाही उल्लेख कुठेतरी यावा.\nजर नसेल, तर दोन वेगळे चंद्रगुप्त असण्याची शक्यता बळावते. अशोक आणि त्याच्या आजोबा चंद्रगुप्त हे दोन्ही विस्मृतीत गेले वगैरे. पण तरीही, जर अशोकाचे राज्य -शिलालेखानुसार- इतके पसरलेले असेल, तर त्याचा उल्लेख कुठेतरी यायला हवा होता असे वाटते.\nअशोक त्यांच्या १) अगोदरचा\nअशोक त्यांच्या १) अगोदरचा असेल परंतू दुर्लक्ष करत असतील २) आणि इतरांच्या कृतींचा विध्वंस करणे अमान्य असेल.\nअशोकाचे आणि त्याच्या वंशजांचे अनेक उल्लेख बौद्ध साहित्यातून दिसतात. अशोकावदान( दिव्यावदानचा अंश) तर आहेच. शिवाय अशोकाच्या खापरपणतवाचा मुलगा बृहद्रथ याचाही उल्लेख आणि कालनिश्चिती आहे. कारण त्याची हत्या करून पुष्यमित्र शुंग मगधाच्या गादीवर आला आणि या पुष्यमित्राविषयी ( तो बौद्धद्वेष्टा म्हणून) अनेक उल्लेख आहेत. सारिपुत्तपरिप्रिच्छा , मेरुतुंगाचे विचारस्रेणि अशी साधने आहेत. चिनी भाषांतरे आहेत. मौर्य वंशाची झालेली कालनिश्चिती बऱ्यापैकी भरवसा ठेवण्याजोगी आहे. अर्थात मतभेद आहेतच.\n>>शिवाय अशोकाच्या खापरपणतवाचा मुलगा बृहद्रथ याचाही उल्लेख आणि कालनिश्चिती आहे.\nशिलालेख आणि वरील साहित्य वगैरे ताडून कालनिश्चिती केली गेली असेल असे गृहीत धरतो. तसे जर असेल, तर कोल्हटकरांनी व्यक्त केलेल्या साशंकतेला वाव उरत नाही असे दिसते. धन्यवाद.\nब्राह्मी व इतर प्राचीन लिप्यांचे उद्गठन (उलगडन)अगदी अलीकडचे आहे. तत्पूर्वी भारतीय द्वीपकल्पाचा इतिहास बहुतांशी संस्कृत साहित्य, पुराणे पोथ्या वगैरेवर अवलंबून होता. इतर भाषांतली (चिनी, तिबेटी, सिंहली, तमिळ, कन्नड, पाली, जैन प्राकृत वगैरे) समांतर साधने फारशी तपासली गेली नव्हती. शिलालेख वाचले गेले नव्हते.आता परिस्थिती बरीच सुधारलीय. कालनिर्णयासाठी कार्बन डेटिंग आणि आघातबदलमोजणी सारखी प्रगत तंत्रे उपलब्ध आहेत. सध्याच्या भारतीय भूभागापलीकडेही उत्खनन, सर्वेक्षण, शोधमोहिमा घेतल्या जाऊन बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. लिपीशास्त्राचे ज्नान वाढले आहे. भाषेच्या आणि अक्षराच्या वळणावरून अंदाजे कालनिर्णय (गुप्त कालीन, अशोकोत्तर वगैरे) करता येतो.\nअर्थात अधिकाधिक अचूकतेसाठी सदैव प्रयत्न करीत राहाणे हे योग्यच आहे.\nप्रस्थापित इतिहास पुन: चाळवायचा जो कोणी प्रयत्न करेल त्याला लगेचच Revisionist, विहिंप/संघाचा चेला असे शिव्याशाप मिळू लागतात. केवळ academic interest आणि सत्यशोधनासाठी मी हे करीत आहे असा कितीहि दावा त्याने केला तरी प्रस्थापित विद्वान त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. वर माझ्या लेखातच मी ओझरते उल्लेखिल्याप्रमाणे विद्यापीठातील जागा, शिष्यवृत्त्या, परिषदांची निमंत्रणे सगळे त्याला बंद होते.\nसध्या Indology चे केन्द्र अमेरिकेकडे सरकले आहे. तेथील प्रस्थापित प्राध्यापकांना Revisionist वाटतील अशा विचारांचा वासहि सहन होत नाही आणि विद्यापीठातील जागा, शिष्यवृत्त्या, परिषदांची निमंत्रणे हे सगळे त्यांच्याच हातात असते.\nह्याचे सध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कैखुश्रु दादाभाई सेठना (१९०४-२०११) ह्यांचे ’Ancient India in a New Light' हे पुस्तक होय. प्रस्थापित विचारांना आह्वान देणारे हे विद्वत्तापूर्ण पुस्तक अनुल्लेखाने मारले जात आहे.\nUniversity of British Columbia मधील Emeritus Professor (आणि माझे कॉलेजपासूनचे मित्र) डॉ.अशोक अकलूजकर ह्यांचे पॉंडिचेरीमधील हे व्याख्यान हाच मुद्दा मांडते.\nसेठना ह्यांचे पुस्तक Ancient India In a New Light प्रस्थापित कालगणनेकडे आणि अशोक, त्याचे समकालीन तीन राजे, गुप्त वंशाचा काल ह्या सर्व प्रश्नांकडे नव्याने पाहते आणि नवी उत्तरे सुचविते. ६०० पानांचे हे पुस्तक मिळाल्यस अवश्य वाचा. ते न मिळाल्यास पुढचा सारांश पुस्तकाच्या अंतरंगाची कल्पना देतो.\nलेख आणि प्रतिसाद आवडले.\nलेख आणि प्रतिसाद आवडले.\nकाही मते इकडची तिकडची\nकैखुश्रो सेठना यांच्या मतांना फारशी (खरे म्हणजे अजिबात) स्वीकृती तज्ज्ञ वर्तुळांत मिळालेली नाही. डॉ. अकलूजकर यांच्या व्याख्यानात त्यांनी शिला आज्ञान्चे प्रयोजनच नव्हते असा मुद्दा मांडला आहे. ज्या काळात ही प्रस्तरलेखने झाली त्या काळात टिकाऊ कागद अस्तित्वात नव्हता. भूर्जपत्रादि माध्यमे होती आणि कदाचित त्यावर अशोकाच्या राजाज्ञा लिहिल्या होत्या असतीलही आणि त्यांचा शोध लागेल किंवा नच लागेल. पण हे प्रस्तरादेश मात्र आजही लोकांसमोर आहेत. प्रमुख मंडळींनी ते वाचून अनुसरावे आणि मग महाजनो येन गतो स पंथा: या न्यायाने बाकी जन अनुसरतील अशी अपेक्षा होती. व्यापाऱ्यांचे, भिक्षुसंघांचे तांडे येताजाता ते वाचतील आणि तद्वत आचरतील ही कल्पना होती. ब्राह्मी लिपीविषयक आणि शिलालेखस्थानविषयक त्यांची विधाने अतिशय प्राथमिक आहेत. असो.\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%A8/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%8F%E0%A4%A8?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2018-09-22T03:30:40Z", "digest": "sha1:RDTMYRGJYSDL5FDRD2K4DBQDE5YUJKY3", "length": 4943, "nlines": 54, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "यूनिवर्सल एक्सेस नंबर (युएएन)", "raw_content": "\nयुनिव्हर्सल एक्सेस नंबर (यूएएन)\nयूएएन सेवा ग्राहकांना राष्ट्रीय नंबर प्रकाशित करण्यास परवानगी देते आणि वेगवेगळ्या स्थानांवर आधारित वेगवेगळ्या कॉलिंग जसे की भौगोलिक स्थानाचे कॉलर, वेळ, दिवस किंवा ज्या तारखेला कॉल केला जातो त्यानुसार वेगवेगळे कॉल केले जातात.\nव्यस्त, नो ऑन्सरिंग कॉल वर् फॉरवर्डिंग\nडायलिंग प्लान : १९०१२२ YYYY\nएक्सेस कोड : १९०१, यूएएन नंबर : YYYY (डिलीट्स)\n१ सेवेसाठी शुल्क आकारणी / नोंदणी आकार (परत न करण्यायोग्य) रु.१०००/-\nसुरक्षा ठेव (परत मिळण्यायोग्य)\nरु ६०००/- (दोन महिन्यांचे भाडे जमा)\n३ सेवेसाठी मुदत मासिक शुल्क रु.३०००/-\n४ प्रमुख गंतव्य नंबर\nएमटीएनएल मुंबई क्षेत्र (कोणताही ऑपरेटर)\n५ कॉल चार्जेस द्वारे देय\nकॉलिंग पार्टीचे शुल्क खालीलप्रमाणे आहे\nअ) एमटीएनएल नेटर्वक कडुन १) रु. प्लान प्रमाणे/३० सेकंद पल्स एमटीएनएल एलएल कडुन. २) रु.२डॉल्फिन ग्राहकांसाठी रु. २ / - प्रति ६० सेकंद\nब) बीएसएनएल नेटर्वकासह अन्य ऑपरेटरकडून संबंधित दूरसंचार ऑपरेटर द्वारा दर आकारले जातील\n7 आय एन नंबर १८६०-२२२-२<९\n८ सेवेमध्ये सुधारणा रु.१००/-\n९ तपशीलवार बिलिंग (केवळ सॉफ्ट कॉपी) रु.१००/-\n१८६० २२२ कककक ( जसे ४४४४,५५५५, ६६६६) रु.१०००००/-\n१८६० २२२ अबअब (जसे २२४४, ३३५५, ४४६६) रु. ५००००/-\n१८६० २२२ अबकड किंवा अबअब (जसे १२३४, २०२०) रु. २५०००/-\nयूएएन ग्राहक लाईन वर कॉल समाप्ती होते.त्याचे शुल्क कॉलिंग पार्टी च्या सामान्य शुल्का प्रमाणे होते.\nसहायक महाप्रबंधक (जनसंपर्क- एलसी): संपर्क नंबर : २२६३२४०४५\nजनसंपर्क अधिकारी (एलसी) : संपर्क नंबर:. २२६१६४११\nएजीएम (पीआर) चे कार्यालय\nग्राउंड फ्लोर,फाउंटेन -१ दूरसंचार भवन,\nवीएसएनएल (टाटा टेली कॉम) च्या जवळ ,\nसंपर्क नंबर :१८६०-२२२-६७८९ / उप मंडल अभियं (एंटरप्राइज नेटवर्क) २४३२७००२ २४३८२४८६\nतक्रारीं करिता टोल फ्री नं डायल करा. : १८००२२१५००", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://telisamajsevak.com/obc-vijaydin/", "date_download": "2018-09-22T02:55:59Z", "digest": "sha1:UGX6RRLXVNHBET5SVATOTJT2DQ5UL36Q", "length": 7870, "nlines": 85, "source_domain": "telisamajsevak.com", "title": "OBC-तेली विजय दिन - तेली समाज सेवक - Teli Samaj Sevak India", "raw_content": "\nजिसके साथ तेली वो भाग्यशाली\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017\nतेली तितुका मेळवावा समाज धर्म वाढवावा \nरत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ल्यावर अठरा पगड जाती तर्फे विजय दिन अतिशय उत्साही वातावरणात संपन्न प्रत्येक जातीतील समाजबांधवाना आग्रहाचे निमंत्रण तेली समाज बांधवातर्फे महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे महाराष्ट्र सचिव सन्माननीय श्री. भूषणजी कर्डिलेसर व कोकण विभागीय अध्यक्ष श्री.सतीशजी वैरागी साहेब, रत्नागिरी अध्यक्ष श्री.रघूवीरजी शेलार श्री.गणेशजी धोत्रे महाराज हे उपस्थित राहले श्री.सतीशजी वैरागी साहेबानी व श्री.रघूवीरजी शेलारसाहेब यांनी तेली समाजाची कोकणात जी चळवळ उभी केली आहे. व त्यांचे कार्य पाहून रत्नागिरीतील अठरा पगड जातीतील लोकांना त्यांचा अभिमान आहे. तेली समाजाची धडाडती तोफ श्री. भूषण कर्डिलेसर यांनी आपल्या भाषणाने रत्नागिरी तमाम जनतेला मंत्रमुग्ध केले.व त्याचा परिणाम होऊन एका तेली बांधवाचा सन्मान श्री.भूषण कर्डिले सरांच्या हस्ते गडावर ध्वज फडकवण्याचा मान देण्यात आला.\nएक तेली संपूर्ण देश संभाळतो आहे.\nश्री.नरेंद्रजी मोदीसाहेब भारताचे पंतप्रधान तेली समाजाची होणारी प्रगती पाहून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. तरी सर्व तेली बांधवानी श्री.भूषणजी कर्डिलेसर व श्री.गजूनाना शेलारसाहेब यांना पाठिंबा देऊन त्यांच्या मागे ऊभे राहून महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या कार्याला हातभार लावून आपल्या नेत्यांचे हात बळकट करा.\nतेली तेतुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा.\nगर्वाने सांगा आम्ही तेली आहोत\n← विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न\n2072 शिक्षकांच्या जागा →\nतेलीसमाज सामुहिक विवाह आयोजन समितीची सभा संपन्न\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा\nसामाजिक समानता समाजाला मजबुत बनविते. संपुर्ण ऒ. बि. सि. वर्गाची जातिनिहाय जणगणना होण्यासाठी मोर्चे बांधनी व्हायला हवी…\nऊठ बहुजना जागा हो\nभारत देशाचा राजा हो… जय संताजी\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\nमाझिया जातीचा मज भेटो कोणी \nमाझिया जातीचा मजशी मिळेल \nकळेल तो सर्व समाचार \nसंतु म्हणे येथे पाहिजे जातीचे \nयेर गबाळाचे काम नाही \nजिसके साथ तेली वो भाग्यशाली June 8, 2018\nदशक्रिया विधी June 8, 2018\nदशक्रिया विधी June 7, 2018\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा October 22, 2017\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017 October 13, 2017\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8/photos/", "date_download": "2018-09-22T04:02:47Z", "digest": "sha1:JCHMNFDUE4XPQNURSXMINR6O5LIZOI4B", "length": 9316, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कापूस- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: मालेगावात कांद्याचा भाव घसरला, संतप्त शेतकरी रस्त्यावर\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n12 'पाणीदार' माणसं आणि त्यांचं कर्तृत्व...\nमाफ कर बळीराजा, हे वर्ष तुझं नव्हतं\nफोटो गॅलरी Mar 8, 2014\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8%E0%A5%82_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2018-09-22T04:03:16Z", "digest": "sha1:EU4LB3Y56C2NW6H6FMXZAFT3GYNAJ727", "length": 5484, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्‍नू प्रकल्प - विकिपीडिया", "raw_content": "\nग्‍नू प्रकल्प[१] हा एक मुक्त सॉफ्टवेअर प्रकल्प आहे. याची सुरुवात २७ सप्टेंबर, इ.स. १९८३ साली रिचर्ड स्टॉलमन याने मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये केली. या प्रकल्पाद्वारे ग्‍नू संचालन प्रणालीचा विकास इ.स. १९८४ साली चालू झाला. या प्रकल्पाचा उद्देश \"...मुक्त सॉफ्टवेअरची रचना ..... इतर (मुक्त नसणाऱ्या) सॉफ्टवेअरच्या तोडीस करण्यासाठी....\" [२]आहे.\nग्‍नू हे \"ग्‍नू इज नॉट युनिक्स\" (इंग्लिश: GNU's Not Unix) या वाक्याचे लघुरूप आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n↑ \"ग्‍नू काय आहे\". द ग्‍नू ऑपरेटिंग सिस्टम (इंग्लिश मजकूर). फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन. ४ सप्टेंबर, इ.स. २००९. ९ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी पाहिले.\n↑ \"द ग्‍नू मॅनिफेस्टो\" (इंग्लिश मजकूर). फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन. २१ जुलै, इ.स. २००७. १० नोव्हेंबर २००७ रोजी पाहिले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१३ रोजी १४:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/ambarnath-mns-agitation-against-farsan-factory/", "date_download": "2018-09-22T04:18:51Z", "digest": "sha1:KHMFHRPZYPAHUSKIOBSX5ECY6767F5CE", "length": 35304, "nlines": 475, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ambarnath: Mns Agitation Against The Farsan Factory | अंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनिकृष्ट दर्जाच्या तेलापासून फरसाण बनवणाऱ्या कारखान्यावर मनसेचा खळ्ळखट्याक पाहायला मिळाला. अंबरनाथमधील आनंद नगर परिसरातील हा कारखाना आहे.\n'गणेश स्तुती' | खास लोकमतच्या वाचकांसाठी\nBharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन सुरू\nBharat Bandh : इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्रात आंदोलन सुरू\nBharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद\nTeachers' Day: शिक्षकच म्हणताहेत, 'शिक्षण झालंय स्पॉन्सर्ड'\nभाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून तीव्र निषेध\nनाशिकच्या महापौरांचा आयुक्त तुकाराम मुंढेंवर आरोप\nनाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आज स्थायी समितीच्या पंधरा नगरसेवकांनी पत्र दिले. त्याबाबत महापौर रंजना भानसी यांनी माहिती देताना मुंढे यांच्यावर हुकूमशाही कारभाराचा आरोप केला आहे.\nआरक्षणासाठी धनगर समाजाचे ढोल वाजवून आंदोलन\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करून जात प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्यावतीने सोमवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात धनगरी ढोलाच्या निनादात जागर आंदोलन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी समितीच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर आरक्षण ढोल जागर आंदोलन करण्यात आलं.\nRaksha Bandhan Exclusive : अन् शेतकऱ्याच्या लेकीने बांधली आदित्य ठाकरेंना राखी\nनाशिक : रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या अतुट नात्यातील विश्वास अधिकाधिक वृध्दिंगत करणारा सण. या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील एका आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी जी मागील अनेक वर्षांपासून ‘आधारतिर्थ’ या आश्रमाची कन्या आहे, तिने रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला युवासेनेचे आदित्य ठाकरे यांना राखी बांधून सरकारकडून आम्हा निराधार मुलांना ‘आधार’ मिळवून देण्याची विनंती वजा ‘गिफ्ट’ मागितले. (व्हिडिओ : अझहर शेख)\nअटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये केल्या विसर्जित\nमुंबई- अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांतील नद्यांमध्ये विसर्जित करण्यात आल्या आहेत. या शहरांमध्ये प्रामुख्यानं सोलापूर, नागपूर आणि नाशिकचा समावेश आहे.\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nगेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (9 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.\nमराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चा\nMaharashtra Bandh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात बंदची हाक\nमुंबई : मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाचं औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं ' महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.\nमराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चा\nMaratha Reservation Protest : आरक्षणासाठी सोलापूरसह राज्याच्या विविध भागात मराठा समाजाचं आंदोलन\nमराठा आरक्षण ासाठी सोलापूरसह राज्याच्या विविध भागात सकल मराठा समाजाने आंदोलन केले आहे. औरंगाबाद , सोलापूर , कोल्हापूर, नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे.\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nतारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला नुकतेच १० वर्षं झाले असून मंदारच्या घरातील गणपती बा्पपाला देखील यंदा दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. याचे औचित्य साधत मंदारने त्याच्या घरातच गोकुळधाम सोसायटी बनवली आहे. मंदारने गोकुळधाम सोसायटीचा सेट उभारला असून त्यात गणरायाची स्थापना केली आहे.\nतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nकलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nगणेश चतुर्थी २०१८श्रुती मराठेसुयश टिळक\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nमोहरम निमित्त शुक्रवारी (21 सप्टेंबर) पहाटे 5 वाजता दरवेज पंजा (सवारी) ची निघालेली मशाल मिरवणूक काढण्यात आली.\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nबिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nमेघा धाडेबिग बॉस मराठी\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\nगावाकडच्या मित्रांत हरवून जाणारा हा जागतिक कीर्तीचा चित्रकार सध्या \"बिलोरी\"झेप घेण्यात मग्न आहे.काय आणि कसली आहे,ही झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nधार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा असतेच अन् अशा पारंपरिक प्रथांमधून भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते.\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nनागपूरमध्ये मेट्रोवर बाप्पा विराजमान झाला आहे.\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nजेट एअरवेजच्या विमानातील कर्मचाऱ्याच्या अक्षम्य चुकीमुळे जवळपास 100 हून अधिक प्रवाशांच्या जीव धोक्यात आला होता. उड्डाणादरम्यान केबिनमधील हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरू करण्यास कर्मचारी विसरला. कर्मचाऱ्याच्या या चुकीमुळे विमानात हवेचा दाब वाढला. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. प्रवाशांच्या कान-नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. तर काही जणांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती.\nकागद्याच्या लगद्याने साकारण्यात आलेली काळबादेवीचीच्या राजाची 'ही' १४ फुट गणेशमूर्ती\nकाळबादेवीचा राजा'ची गणेशमूर्ती १४ फुटी असून ती कागद्याच्या लगद्याने साकारण्यात आली आहे.\nकोल्हापूरमध्ये चेंडू व फुग्यांचा वापर करून साकारला डोरेमॉन बाप्पा\nकोल्हापूरमध्ये चेंडू व फुग्यांचा वापर करून साकारला डोरेमॉन बाप्पा\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका फेम स्नेहलताच्या घरच्या बाप्पाला 'धाराउचं' किर्तन\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका फेम स्नेहलताच्या घरच्या बाप्पाला 'धाराउचं' किर्तन\nगणेश चतुर्थी २०१८स्नेहलता वसईकरसेलिब्रिटी\nवेदांचा सूर्य आहे 'बाप्पा'\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nनाशिकमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन\nनाशिकमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%81-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2018-09-22T03:09:22Z", "digest": "sha1:GHVSD6L2JNH23QCHMRF745YNLWXLYF5I", "length": 3983, "nlines": 27, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "कोनेक्सु मोबाईल अलायन्स", "raw_content": "\nकनेक्सस अलायन्स साथीदारांबरोबर कमी दरात रोमिंगचा लाभ घ्या.\nकनेक्सस मोबाईल अलायन्स आशिया -खंडाच्या क्षेत्रातील मोबाईल फोन धारकांचा सर्वात मोठा अलायन्स आहे. अलायन्स आपल्या सदस्यांना जीएसएम / जीपीआरएस, ड्ब्ल्यू सीडीएमए नेटवर्क आणि एचएसपीडीए नेटवर्कच्या माध्यमातून व्होईस, व्हिडियो व डाटा रोमिंगला उत्तेजन देण्याकरीता बंधनकारक आहे.\nआशिया खंडातील अन्य ११ मोबाईल सेवा प्रदानांबरोबर कनेक्सस मोबाईल अलायन्सचा एमटीएनएल महत्वपूर्ण सदस्य आहे. ज्यांचा मुख्य उद्देश्य उच्चस्तरीय ग्राहक समाधाना बरोबर संपूर्ण जगात सर्वोत्तम व स्वस्त रोमिंग सेवा (वॉईस व डाटा) प्रदान करणे आहे.\nकनेक्सस मोबाईल अलायन्स भागीदार\nकनेक्सस अलायन्स मध्ये एक समान दराने डाटा रोमिंग\nआता कनेक्सस अलायन्स सदस्यांच्या नेटवर्क मध्ये प्रती १०केबी रु. ४.००/- प्रती दिन अधिकतम रु. १०००० दराने डाटा रोमिंग त्यानंतर कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही.\n** बीएसएनएल नेटवर्क मध्ये रोमिंग करतांना वरील दर लागू होणार नाहीत.\nकनेक्सस भागीदार कसे निवडावेत\nस्टेप १: आपले नेटवर्क निवडतांना, मॅन्युअली निवड करा.\nस्टेप २: उपलब्ध नेटवर्कचा शोध घ्या.\nस्टेप ३: उपयोगी कनेक्सस भागीदाराची निवड करा.\nएन्ड्राइड व ब्लॅकबेरीकरीता कनेक्सस नेटवर्क निवडीचासदुपयोग\nह्या कनेक्ससच्या सदुपयोगामुळे ग्राहकांना, कनेक्सस सेवा प्रदाताच्या दैनिक एक समान डाटा रोमिंग प्लानची निवड व डाटा रोमिंगच्या अधिक बिला पासुन सुरक्षित रहाण्यासाठी मदत होते. हे ग्राहकांना कनेक्सस देशांमध्ये रोमिंग करतांना मॅन्युअली कनेक्सस नेटवर्कची निवड करण्यासंबंधात जागृत करतात.\nअधिक माहितीसाठी http://www.conexusmobile.com/ वर लॉग-ऑन करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mumbaiganitmandal.com/index.php?option=com_content&view=article&id=74&Itemid=69&lang=mr", "date_download": "2018-09-22T03:18:07Z", "digest": "sha1:FXXJXWRQR3LSWIMRGALAS67INB7JWFMN", "length": 7148, "nlines": 94, "source_domain": "mumbaiganitmandal.com", "title": "संदर्भ पुस्तकसूची", "raw_content": "\nअनु. क्र. पुस्तकाचे नाव प्रकाशन किंमत रु. पै.\n१. गणित प्रभुत्व - इ. ५ वी बृ. मुंबई आणि पुणे गणित अध्यापक मंडळ ६०.००\n२. गणित प्रभुत्व - इ. ८ वी बृ. मुंबई आणि पुणे गणित अध्यापक मंडळ ७५.००\n३. प्राविण्य प्रज्ञा प्रश्नसचं- इ. ५ वी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ ३०.००\n४. प्राविण्य प्रज्ञा प्रश्नसचं- इ. ८ वी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ ३५.००\n५. गणित प्रज्ञा शोध व बोध भाग १ -इ. ५ वी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ २५.००\n६. गणित प्रज्ञा शोध बोध भाग २ -इ. ८ वी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ ३०.००\n७. विचरातून विकासाकडे-ले. श्री. वा. के. वाड महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ १२.००\n८. उलट करुन गुणिले- ले. प्रा. म. राईलकर महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ २२.००\n९. गणित प्रज्ञा -ले. श्री. वा. के. वाड महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ ३५.००\n१०. पारंगत गणित इ. १० वी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ ३५.००\n११. गंमत गणिताची -ले. श्री. दि. कृ गोटखिंडीकर. महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ ५०.००\n१२. मेंदूला खुराक श्री. रा. गो. कुंटे. महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ १००.००\n२०. गणित संबोध - इ. ५वी बृ. मुंबई गणित अध्यापक मंडळ, मुंबई ३५.००\n२२. प्रज्ञा गणित सागरातील वेचलेले मोती- ले. श्री. वा. के. वाड बृ. मुंबई गणित अध्यापक मंडळ,मुंबई. ५०.००\n२५. गणित प्रज्ञातंत्र- ५ वी-ले. श्री. वा. के. वाड राजा प्रकाशन १००.००\n२६. गणित गप्पा-ले. श्री. वा. के. वाड राजा प्रकाशन ५०.००\n२७. अमोल सोबती-ले. श्री. वा. के. वाड राजा प्रकाशन ३५.००\n२८. मेंदूला खुराक- ले. श्री. वा. के. वाड राजा प्रकाशन ९०.००\n३१. गणितातील चाकोरीबाहेरील वाटा-ले. श्री. वा. के. वाड राजा प्रकाशन ९०.००\n३२. गणितानंदी कापरेकर- अक्षर प्रकाशन राजा प्रकाशन ६०.००\nTel 9322271972, 9969709231,e-mail हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/professor-fakhruddin-bennoor-passed-away-5940138.html", "date_download": "2018-09-22T03:44:15Z", "digest": "sha1:OWXWKUYXIKO2ILQYUE75E5PCZKHD3CRM", "length": 9382, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Professor Fakhruddin Bennoor passed away | ज्येष्ठ अभ्यासक, भाष्यकार, लेखक प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर यांचे निधन", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nज्येष्ठ अभ्यासक, भाष्यकार, लेखक प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर यांचे निधन\nसंगमेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर (८२) यांचे शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले.\nसोलापूर- ज्येष्ठ विचारवंत, भाष्यकार, लेखक, संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर (८२) यांचे शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. विजापूर रस्त्यावरील बेन्नूरनगर आयटीआयच्या पाठीमागे असलेल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. प्रा. बेन्नूर यांच्यावर शनिवारी दुपारी दोन वाजता मोदी जवळील मुस्लिम कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nप्रा. बेन्नूर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३८ रोजी सातारा येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतली होती. सुमारे चार दशके प्राध्यापक लेखक, साहित्यिक म्हणून त्यांची लेखणी व वाणी समाजाला दिशा देत होती. विविध शोधनिबंध त्यांनी सादर केले. तेरा पुस्तके त्यांनी लिहिली. संगमेश्वर महाविद्यालयात १९६६ ते १९९८ या कालावधीत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. अल्पसंख्याक समाजातील विचारांचे भाष्यकार होते. कर्नाटक विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात हिंदू-मुस्लिम प्रश्न, मुस्लिम राजकारण सामाजिक सौहार्द, कार्ल मार्क्स, महात्मा गांधी, पंडित जवाहर लाल नेहरू, छत्रपती शाहू महाराज यांसह तब्बल दीडशेहून अधिक विषयावर त्यांचे शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. अनेक वृत्तपत्रे. मासिक, साप्ताहिक यात विपुल लेखन केले आहे. त्यांना मानाचा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार मिळाला होता.\n१९७० पासून मुस्लिम समाज प्रबोधनाच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९९० साली आखिल भारतीय मुस्लिम साहित्य परिषदेची स्थापना बेन्नूर यांनी केली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर जवळपास दोन वर्षे ते सदस्य होते. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र परिषदेचे ते दोन वर्षे अध्यक्ष राहिले. २००७ साली कराची येथे घेण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चर्चासत्रात ते सहभागी झाले होते. २००८ सालच्या नेपाळमधील निवडणुकीची पाहणी करण्यासाठी त्यांची निवड झाली होती. अनेक मुस्लिम मराठी साहित्य संमेलने बेन्नूर यांनी आयोजित केली. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.\nरुसाअंतर्गत दहा महाविद्यालयांना प्रत्येकी दोन कोटी अनुदान मंजूर\nहातउसने दिलेले पैसे मागितल्याने शिवीगाळ, महिलेची आत्महत्या\nपद्मशाली मूक मोर्चा : पक्ष आणि धर्मभेद विसरून रस्त्यावर उतरले सोलापूरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/garud-ani-ghubad-isapniti-katha/", "date_download": "2018-09-22T03:18:32Z", "digest": "sha1:4WB6POKPNRV4QUYTM62E27242VLFDDGR", "length": 6248, "nlines": 139, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गरुड आणि घुबड | Garud Ani Ghubad", "raw_content": "\nसर्व पक्ष्यांत सुंदर मुले कोणाची, हे एकदा प्रत्यक्ष पहावे म्हणून गरुडाने सर्व पक्ष्यांस आपापली पिल्ले घेऊन दरबारात हजर राहण्याचा हुकूम केला. त्याप्रमाणे सर्व पक्षी हजर झाले व प्रत्येकाने आपल्या पिलांच्या सौंदर्याची खूप स्तुती चालविली. शेवटी घुबड पुढे झाले व म्हणाले, ‘केवळ सौंदर्याकडेच पाहून जर मुलांची निवड करावयाची असेल तर माझ्या मुलांसारखी सुंदर मुले त्रिभुवनात सापडणार नाहीत ’ हे भाषण ऐकून सगळ्या पक्ष्यांत एकच हशा पिकला व त्यांनी त्या घुबडास तेथून हाकून लाविले.\nया वर्गातील आणखी काही लेख\nगरुड पक्षी आणि मनुष्य\nससे, कोल्हे आणि गरुड\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nवाघूळ, काटेझाड आणि पक्षी\nशिकारी कुत्रा आणि गावठी कुत्रा\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती कथा, कथा, गरुड, गोष्ट, गोष्टी, घुबड on एप्रिल 28, 2011 by संपादक.\n← तांदळाच्या शेवया धर्माधाने जेहाद पुकारतात →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6476", "date_download": "2018-09-22T03:32:22Z", "digest": "sha1:PBKWBHB2P2IRW24GHUOUUQTVJSLADUZW", "length": 20425, "nlines": 228, "source_domain": "aisiakshare.com", "title": " \"संदीप खरे कवी साला , मनामध्ये डाचतो आहे!\" | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n\"संदीप खरे कवी साला , मनामध्ये डाचतो आहे\n\"नेणिवेची अक्षरे \" हा\nसंग्रह त्याचा वाचतो आहे,\nसंदीप खरे कवी साला\nमिळवून आता वाचतो आहे\nचमकते ती कशी पहा:\nकशी तुझी चांदण सय \nकसा निघेल इथून पाय\nवेड लागेल नाहीतर काय\nत्याच्या काही पानांवर तर\nनाचतात बा सी मर्ढेकर :\n\"गरीब , बुटका , कद्रू,\nअवघड, हट्टी , हेकट\nनसे राहिली फॅशन आज\nतरुण कवी कसा काय\nरान सारे करी फस्त\nथोडीच जागा, नाही स्वस्त\n\"नाही लिहू शकलो असे\"\nविषाद याचा वाटतो आहे\nतरी घेऊन नाचतो आहे \nसंदिपची कविता वाचुनी मी\nकरू का विपश्यना सत्वर\nप्रत्येक कवीने \"भीषण युगधर्माचे चित्रण\" केलेच पाहिजे का\nखरेंचे गुणगान केल्याबद्दल माझ्यावर भरपूर टीका होत आहे पण \"लोकप्रिय म्हणजेच वाईट (किंवा निदान \"सवंग\" पण \"लोकप्रिय म्हणजेच वाईट (किंवा निदान \"सवंग\" )\" हे समीकरण कितपत बरोबर आहे )\" हे समीकरण कितपत बरोबर आहे आणि प्रत्येक कवीने प्रत्येक कवितेत \"भीषण युगधर्माचे चित्रण\" केलेच पाहिजे का\nपण \"लोकप्रिय म्हणजेच वाईट\nपण \"लोकप्रिय म्हणजेच वाईट (किंवा निदान \"सवंग\" )\" हे समीकरण कितपत बरोबर आहे\nफिलॉसॉफी ऑफ पोएट्री मधून - (संदर्भ्)\nॲम्बिग्युईटी ही स्पेसिफिसिटी च्या विरुद्ध दिशेने जाते असं मला वाटतं. स्पेसिफिसीटी साठी क्रायटेरिया चे अस्तित्व आणि आधार आवश्यक असतो.\nI feel (not necessarily think) - लोकप्रिय म्हणजेच वाईट (किंवा निदान \"सवंग\" ) हे समीकरण बऱ्याच प्रमाणावर बरोबर आहे. क्रायटेरिया (मग तो कोणताही असो) शिथील करत करत गेलं की बहुतांना प्रिय असण्याची शक्यता वाढत वाढत जाते. वेगळ्या शब्दात सांगायचं तर बहुतांना प्रिय असणं हे क्रायटेरिया नसण्याच्या जवळपास जातं. किंवा त्या दिशेने जातं. आणि क्रायटेरिया नसणं हे बरोबर असण्याच्या विरुद्ध दिशेने जातं. ( अर्थात हे सगळ्या बाबतीत ॲप्लिकेबल नाही. पण अनेक बाबतीत ॲप्लिकेबल असावं असं वाटतं. )\nवर जे काही लिहिलंय ते \"मला असं वाटतं\" या सदरात आहे. पण मिलिंदभाय तुमच्याकडे विरुद्ध बाजूचा किंवा वेगळा युक्तिवाद/व्यू असेल तर तो ऐकायला उत्सुक आहे.\n( मला सकाळी सकाळी प्रचंड चढलिये असं दिसतंय )\nसुमार कलाकृतीने धड मनोरंजनही होत नाही\nसाहेब \"लोकप्रिय\" होणं इतकं सोपं असतं तर हजारो \"धडपडणारे \" लेखक/कवी \"धडपडत\" कशासाठी असते लोकप्रियतेची एक वेगळी नस पकडण्यासाठी कौशल्य लागतेच. एके काळी (आई-वडिलांच्या वारशामुळे ) माझ्याही मनात \"लोकप्रिय\" कलाकृतींबद्दल एक बारीक तुच्छता होतीच. पण दोन्ही बाजूंनी जनरलायझेशन बरोबर वाटत नाही. लोकप्रिय आणि \"टीकाकारांना रुचलेली / अभिजात\" अशा दोन्ही बाजूंनी यशस्वी कलाकृती अनेक असतातच की: उदा. मिचेलेंजेलो , किंवा पिकासो, किंवा मराठीतले ग्रेस किंवा भीमसेन किंवा उर्दूतले गालिब किंवा फैझ . आणि लोंकांचीही अभिरुची हळूहळू समृद्ध होताना दिसतेच की लोकप्रियतेची एक वेगळी नस पकडण्यासाठी कौशल्य लागतेच. एके काळी (आई-वडिलांच्या वारशामुळे ) माझ्याही मनात \"लोकप्रिय\" कलाकृतींबद्दल एक बारीक तुच्छता होतीच. पण दोन्ही बाजूंनी जनरलायझेशन बरोबर वाटत नाही. लोकप्रिय आणि \"टीकाकारांना रुचलेली / अभिजात\" अशा दोन्ही बाजूंनी यशस्वी कलाकृती अनेक असतातच की: उदा. मिचेलेंजेलो , किंवा पिकासो, किंवा मराठीतले ग्रेस किंवा भीमसेन किंवा उर्दूतले गालिब किंवा फैझ . आणि लोंकांचीही अभिरुची हळूहळू समृद्ध होताना दिसतेच की सुमार कलाकृतीचे बिंग लवकरच उघडे अशासाठी पडते, की तिने धड मनोरंजनही होत नाही\nसंदीप खरे मला आवडतो. मला पुढारी पेपरची बहार पुरवणी सुद्धा आवडते.\nमराठीला तुकाराम आवश्यक आहेत, खानोलकर लागतात, कोलटकर आवश्यक आहेत तसेच संदीप खरे सुद्धा आवश्यक आहेत.\nमला मराठी वाचायची गोडी बहार पुरवणीने, पुढारीच्या विश्वसंचारने (प्रिंट टीलसी) लावली. तसेच कैकांना कवितेकडे खऱ्यांनी ओढलं असेल. बहार पुरवणीतल्या अनमोल कोठाडियांच्या चित्रपट परीक्षणांनी जागतिक सिनेमांचं एक स्वतंत्र सुंदर अस्तित्त्व आहे याची पहिल्यांदा जाणीव करून दिली. नाहीतर आजही आम्ही बॉलिवूडी दळणांना भाव देत बसलो असतो.\nखऱ्यांवर बाकीबाब खानोलकर सगळ्यांचे प्रभाव स्पष्ट जाणवतात.\nतुम्ही खऱ्यांच्या स्थलांतराच्या कविता वाचून पाहा. कदाचित खरे कवी म्हणून अगदीच टाकाऊ नाही एवढं तरी पटेल.\nपुढारी माझादेखिल आवडता पेपर आहे.\nसंदीप खरेचे 'नेणीवेची अक्षरे' खरोखरच सुंदर आहे. मौनाची भाषांतरेतील कविता तितक्याशा भावल्या नव्हत्या.\nबाकी, मिलिंदजींना फुकटचा सल्ला, लोकप्रिय ते ते बकवास म्हणणाऱ्या दुढ्ढाचार्यांना फाट्यावर मारा. आवडतंय ते आवडतंय. बास\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nशाळेत - इंग्रजीत जाऊन भराभर\nशाळेत - इंग्रजीत जाऊन भराभर करिअरला लागणारे तेवढेच आवश्यक सामान माळ्यावरून डोक्यावर पाडून घेण्याची घाई नसती तर ' अग्गोबाई ढग्गोबाई' म्हणत पागोळ्यांखाली कित्येक तास घालवले असते भावी एंजिनिअर डॅाक्टरांनी.\nबाकी बुटका,कद्रु ही गव्हाची नावेसुद्धा होती.\nआजकाल काव्य सोडून नुसते हिरो मटेरियल असलेले पुष्कळ लोक पण पुढे येतात, त्यांच्यपेक्षा खरे पुष्कळ्च 'खरा' वाटतो. आणि चांगल्या काव्याची ओळख तुम्ही तुमच्या कवितेतून बरोबर सांगितली, की \"हे असं आपल्याला लिहिता यायला हवं होतं\" \"हे आपल्याच मनातलं, पण आपल्यापेक्षा छान व्यक्त केलेलं\" असं वाटतं.\nत्यामुळे मला तर तुमची कविता सुद्धा मनामध्ये डाचतेच आहे\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-09-22T03:32:32Z", "digest": "sha1:R7HR7UCCET32YROEZP3YLAOLBVKYB5FF", "length": 9753, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : मुंबई-दिल्ली पहिल्या विजयासाठी लढणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nIPL 2018 : मुंबई-दिल्ली पहिल्या विजयासाठी लढणार\nआयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रंगणार सामना\nमुंबई – आयपीएलच्या अकराव्या हंगामातील आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात अखेरच्या क्षणी पराभव पत्करावा लागलेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर आज होणाऱ्या लढतीत आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असणाऱ्या दिल्लीचे आव्हान आहे.\nआतापर्यंत या हंगामात मुंबई आणि दिल्ली या संघांना पहिल्या दोन्ही सामन्यांत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे हे दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबईने या हंगामातील चेन्नई आणि हैदराबाद यांच्याविरुद्धचे आपले सामने अखेरच्या क्षणी गमावले आहेत. तर दिल्लीने आपले सामने अनुक्रमे पंजाब आणि राजस्थानविरुद्ध पराभव पत्करला आहे.\nमुंबईने दोन्ही सामने अखेरच्या क्षणी गमावले आहेत. चेन्नईने पहिल्या सामन्यात 1 चेंडू राखून विजय मिळवला होता, तर हैदराबादने अखेरच्या चेंडूवर मुंबईला मात दिली होती. दुसरीकडे पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिल्लीचा एकतर्फी पराभव झाला होता, तर राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला डकवर्थ लुईस नियमानुसार 10 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे दोन्ही संघांना पहिल्या विजयासाठी गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही सुधारणा करणे आवश्‍यक आहे.\nमुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कायरॉन पोलार्ड, मुस्तफिझुर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, ईशान किशन, राहुल चाहर, एविन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जीन पॉल ड्युमिनी, ताजिंदर सिंग, शरद लुंबा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयंक मार्कंडे, अकिला धनंजय, अनुकूल रॉय, मोहसीन खान, एम. डी. निधीश व मिचेल मॅकक्‍लॅनेघन.\nदिल्ली डेअरडेव्हिल्स – गौतम गंभीर (कर्णधार), रिशभ पंत, श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्‍सवेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, शाहबाज नदीम, विजय शंकर, राहुल तवेतिया, मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, कॉलिन मुन्रो, डॅनिअल ख्रिस्तियन, जेसन रॉय, नमन ओझा, पृथ्वी शॉ, गुरकीरतसिंग मान, आवेश खान, अभिषेक शर्मा, जयंत यादव, हर्षल पटेल, मनजोत कालरा, संदीप लामिचाने, सायन घोष.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा शहरातील वाहतुकीत बदल\nNext articleपंजाबी गायक परमिश वर्मावर झाडल्या गोळ्या\nभारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय\nआशिया चषक 2018 : नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nआशिया चषक 2018 : जाणून घ्या ‘सुपर फोर’ लढतीतील सामन्याच्या तारखा आणि वेळेविषयी\nआशिया चषक 2018 : केदार जाधवच्या नावावर अनोखा विक्रम\nआशिया चषक 2018 : नाणफेक जिंकून अफगानिस्तानचा फलंदाजीचा निर्णय, अफगानिस्तान 1 बाद 19\nआशिया चषक स्पर्धा 2018 : तीन भारतीय खेळाडू ‘या’ कारणामुळे स्पर्धेतून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/maravati-vidarbha-news-48993", "date_download": "2018-09-22T04:00:56Z", "digest": "sha1:HXJD3ZLEUZXCQLV6UPOQ5UVUU5K2CLG6", "length": 13052, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "maravati vidarbha news नवजात बाळांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्‍टर पोलिसांच्या ताब्यात | eSakal", "raw_content": "\nनवजात बाळांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्‍टर पोलिसांच्या ताब्यात\nबुधवार, 31 मे 2017\nडॉ. भूषण कट्टा यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nडॉ. भूषण कट्टा यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nअमरावती - डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवारी (ता. 28) रात्री चार नवजात बाळांच्या मृत्यूप्रकरणी अतिदक्षता विभागातील डॉ. भूषण कट्टा यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डॉ. कट्टा यांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिष्ठात्यांसह जबाबदार संबंधितांविरुद्ध कारवाई व्हावी; तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेकडून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 25 लाख रुपये मदत देण्यात यावी, या मागणीसाठी आमदार रवी राणा यांनी विभागीय आयुक्तांच्या दालनात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.\nजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत यांच्यासह अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. बत्रा व डॉ. त्रिदेव यांनी त्यांच्या प्रत्येकी दोन सहकारी डॉक्‍टरांसह तिन्ही मृतदेहांचे सोमवारी (ता. 29) रात्री वैद्यकीय परीक्षण केले; मात्र मृतदेह पालकांनी ताब्यात घेतलेले नव्हते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी डॉ. भूषण कट्टा यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला. त्यांनी नवजात बाळांवर उपचारात हयगय केल्याचा ठपका ठेवण्यात आला. आमदार रवी राणा यांसह माजी महापौर विलास इंगोले, सुनील वऱ्हाडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष दिलीप इंगोले आदींनी मंगळवारी सकाळी शवागाराला भेट दिली. याप्रकरणी अधिष्ठात्यांसह विभागाच्या संबंधित सर्व डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा; मृत अर्भकांच्या पालकांना संस्थेकडून प्रत्येकी 25 लाखांची मदत देण्यात यावी, अशी मागणी करीत विभागीय आयुक्तालय गाठले. विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. अरुण शेळके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी अधिष्ठाता डॉ. जाणे चर्चेला येतील, असे आयुक्तांना सांगितले. डॉ. जाणे मात्र चर्चेला आलेच नाहीत. आज दुपारी बाळांचे मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/deepika-padukone-madame-tussauds-london-bollywoodnew-297020.html", "date_download": "2018-09-22T03:56:44Z", "digest": "sha1:BWJ2A42UZGPDZLT2OLFXUKT472M2BKFT", "length": 1910, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - दिपिका पदुकोणही आता 'मादाम तुसाँ'मध्ये–News18 Lokmat", "raw_content": "\nदिपिका पदुकोणही आता 'मादाम तुसाँ'मध्ये\nअभिनेत्री दिपीका पदुकोनचा मेणाचा पुतळा आता लंडनच्या विख्यात मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/maharashtra-plastic-ban-from-saturday-293604.html", "date_download": "2018-09-22T03:04:34Z", "digest": "sha1:3UYFZ6SWERNPILZGLQMJ66XNX3ZSQ27O", "length": 17570, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी, कापडी पिशवी बाळगायला विसरू नका!", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nउद्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी, कापडी पिशवी बाळगायला विसरू नका\nप्लास्टिक बंदीची अंमलबजावणी शनिवारपासून म्हणून उद्यापासून राज्यभरात होणार आहे. यासंबधी कोर्टात दाद मागण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी देण्यात आलाय.\nमुंबई, ता.21 जून :राज्यात उद्यापासून प्लास्टिक बंदीचा आदेश उच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळं प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी शनिवारपासून म्हणून उद्यापासून राज्यभरात होणार आहे. यासंबधी कोर्टात दाद मागण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी देण्यात आलाय. या प्रकरणाची पुढची सुनावणी 20 जुलैला होणार आहे.\nप्लास्टिक आणि थर्माकोल बंदीच्या अंमलबजावणीबाबत दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. मात्र हायकोर्टानं यासंदर्भात याचिकाकर्त्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी ३ आठवड्यांचा अवधी दिलाय. तसंच २० जुलैला होणा-या पुढील सुनावणीत या याचिकेच्या अंतिम सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे.\nकाँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारीपदी मल्लिकार्जुन खरगे, मोहन प्रकाश यांची उचलबांगडी\nमहाराष्ट्रातील या चार वैद्यकीय महाविद्यालयांवर साईबाबांची कृपा \nप्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी विशेष कृतीदल स्थापन केल्याची माहीती राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात दिलीय. तसंच यासंदर्भात तज्ज्ञांच्या दोन समित्याही स्थापन करण्यात आल्यात. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील जाणकारांची समिती आणि अंमलबजावणीसाठी एका विशेष समितीचा समावेश आहे. यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र राज्य सरकारतर्फे हायकोर्टात सादर करण्यात आलं.\nत्याचबरोबर राज्य सरकारनं स्पष्ट केलंय की, या निर्णयाविरोधात याचिका करणा-या प्लास्टिक उत्पादकांनी राज्य सरकारपुढे सादरीकरण केलंय; मात्र ते यासंदर्भात कोणताही ठोस पर्यायी मार्ग सुचवण्यात अपयशी ठरलेत. या प्लास्टिक बंदीमुळे प्लास्टिक उत्पादक, विक्रेते आणि साठवणूक करणा-या व्यावसायिकांचे नुकसान होत असून या प्लास्टिक बंदीवर स्थगिती आणावी अशी मागणी राज्यातील प्लास्टिक, थर्मोकोल व्यावसायिकांनी केली आहे. त्यासाठी प्लास्टिक वितरक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आव्हान दिले आहे.\nVIDEO :औरंगाबादमध्ये उघड्या नाल्याच्या मुद्यावरून उपायुक्तांना नागरिकांनी लगावली कानशीलात\nऔरंगाबादमधले नाले अजूनही उघडेच, पाण्याच्या लोंढ्यात बुलेटही गेली वाहून, चालकाचा मृत्यू\nप्लास्टिकपासून होणारे नुकसान पाहता एप्रिल महिन्यात पार पडलेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी प्लास्टीक बंदीवरील स्थगिती उठविण्यास नकार दिला होता. भविष्याचा विचार करता पर्यावरणाचं संवर्धन महत्त्वाचंय, प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होतंय. त्यासाठी आत्तापासून नियोजन करणं गरजेचंय असं सांगत हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. राज्यभरातील प्लास्टिक उत्पादक संघटना आणि वितरकांनी प्लास्टिक बंदीला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: maharashtramaharashtra government महाराष्ट्रnotificationplastic banअंमलबजावणीप्लास्टिक बंदीमुंबई हायकोर्ट\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/weekly-rashi-bhavishya/articlelist/2429323.cms?curpg=3", "date_download": "2018-09-22T04:19:56Z", "digest": "sha1:IDXMDPYKOIJ5OWB2CFDSTEJGCTRB5NXZ", "length": 8583, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 3- Weekly Rashi Bhavishya, Weekly Horoscope in Marathi, आठवड्याचं भविष्य", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\n१७ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०१७\n२६ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०१७Updated: Nov 26, 2017, 12.00AM IST\n१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०१७Updated: Nov 19, 2017, 12.31AM IST\n१२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०१७Updated: Nov 12, 2017, 12.35AM IST\n५ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०१७Updated: Nov 5, 2017, 12.35AM IST\nदि. २९ ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर २०१७Updated: Oct 29, 2017, 12.01AM IST\n२४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१७Updated: Sep 24, 2017, 12.00AM IST\n१७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०१७Updated: Sep 17, 2017, 12.00AM IST\n१० सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०१७Updated: Sep 10, 2017, 12.00AM IST\nव्हिडिओ: मुलाला झाडाला बांधलं, विवस्त्र करून ...\n'हे' खाल्ल्यास केस पांढरे होणार नाहीत\nठाणे: भाईंदरमध्ये महिलेची बाळासह रेल्वेसमोर उ...\nराधिका-गुरुच्या संसारातून शनाया बाहेर\nव्हिडिओ: मारहाणीनंतर तरुणाला थुंकी चाटायला ला...\nप्रियाचा 'हा' हटके लूक पाहिलात का\nआठवड्याचं भविष्य याा सुपरहिट\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १६ ते २२ स...\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २६ ऑगस्ट त...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १६ ते २२ सप्टेंबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ सप्टेंबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ सप्टेंबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ सप्टेंबर २०१८\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6477", "date_download": "2018-09-22T02:59:10Z", "digest": "sha1:NUNCTSPCFI2GEOV2EHF3VZDVPA6I5656", "length": 24110, "nlines": 176, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सद्गुरू आणि स्मोकिंग! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n(Disclaimer- हा लेख विनोदी, उपहासात्मक, व्यंगात्मक वगैरे वगैरे आहे म्हणजे थोडक्यात यात सांगितलेल्या गोष्टी सिरीयसली मनावर घेणार असाल तर परिणामांना अस्मादिक जबाबदार असणार नाहीत. विशेषत: जे लोक शंकर महाराजांचे किंवा अन्य कोणत्याही महाराजांचे/मातांचे निस्सीम वगैरे उपासक आहेत त्यांनी हा लेख वाचू नये किंवा आपल्या जबाबदारीवर वाचवा.तरीही वाचून भावना दुखावल्या म्हणून बोंबाबोंब करणार असाल तर जशी करणी सेना आहे तशी आम्ही बरणी सेना उभारू आणि दुखावलेल्या भावनांचे लोणचे घालून देऊ .... फुकट.)\nहे फेसबुक, whats app, वगैरे सोशल नेट्वर्किंग च्या चलती मुळे आमची आणि आमच्या सारख्या सश्रद्ध लोकांची पुण्यार्जनाची भलतीच सोय होऊन राहिली आहे. (तुम्ही लगेच अंधश्रद्धाळू म्हणून हिणवाल आम्हाला पण मृत्यू नंतर रौरव नरकातल्या तेलात तळून निघताना कळेल तुम्हाला, आम्ही तेव्हा स्वर्गात सोमरस on the rocks घेताना अप्सरांचा कॅबरे बघत असणार...)म्हणजे बघाना कुठल्या कुठल्या देवाचे नाहीतर बाबा, बुवा, माता, भगीन्यांचे फोटू पाहायला मिळतात. ते जास्तीजास्त लोकान्ना शेअर करायची “देवाज्ञा” असते, नाही केले तर “४२ पिढ्यांचे तळपट होईल”, “धंद्यात खोट येईल”, अशी इशारा वजा (धमकी नाही बरं) प्रेमळ सूचना असते. आम्ही तर बाबा असे पुण्य कमवायची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे आमच्या पुण्याचा निधी हल्ली हल्ली अगदी ओसंडून वाहू लागला आहे. आताशा सरकारने जशी ५००, १००० ची नोट बंद करून अनेक पुण्य()वान लोकांची गोची केली, तशी काही तरी देवाज्ञा/ आकाशवाणी(‘मन कि बात’ नव्हे ...तुम्ही पण ना)वान लोकांची गोची केली, तशी काही तरी देवाज्ञा/ आकाशवाणी(‘मन कि बात’ नव्हे ...तुम्ही पण ना) करून आमची गोची त्या जगण्नियन्त्याने आणि त्याच्या ह्या भूतलावराच्या एजंटांनी करु नये हि कळकळीची विनंती.\nआम्ही राहतो तेथे म्हणजे, सातारा रोड, पद्मावती इथे एक सद्गुरू शंकर महाराज मठ आहे. हि एका महान साधुपुरुषाची समाधी आहे. हे शंकर महाराज मोठे सिद्ध पुरुष होते बरका.आम्ही त्यांचे महान भक्त. पण आमच्या पत्नीच्या मते, आम्ही त्यांचे भक्त बनायचे खरे कारण म्हणजे महाराज स्वत: सिगारेट ओढत असत, इतकी की आज ते गेल्यावरही लोक त्यांच्या मठात सिगारेटी लावतात. उदबत्ती सारख्या, प्रसाद म्हणून, आणि आम्हाला लग्नाआधी सिगारेट ओढायची फार सवय पण लग्नानंतर बायकोने सिगारेट ओढण्यावर बंधने घातली आणि मग आम्ही मठात जाऊन तेथे एकाच वेळी पेटलेल्या शेकडो सिगारेटीच्या धुपात श्वास घेऊ लागलो.सिगारेटचे पैसे हि वाचले आणि बायकोचे शापही. असो तर ह्या शंकर महाराजांनी म्हणे अवतार घेतला तो १८०० साली कधीतरी आणि समाधी घेतली १९४७ साली. चांगले १५० वर्षे वगैरे जगले महाराज... आहात कुठे. बर समाधी घेऊन असे सिद्ध पुरुष स्वस्थ का बसतात. बर समाधी घेऊन असे सिद्ध पुरुष स्वस्थ का बसतात अधून मधून भक्तांना संकटातून सोडवण्यासाठी, येऊ घातलेल्या संकटाची आगाऊ सूचना देण्यासाठी ते पुन्हा पुन्हा धरतीवर येतच असतात. काय म्हणालात अधून मधून भक्तांना संकटातून सोडवण्यासाठी, येऊ घातलेल्या संकटाची आगाऊ सूचना देण्यासाठी ते पुन्हा पुन्हा धरतीवर येतच असतात. काय म्हणालात एखादा मेसेज किंवा स्टेटस अपडेट का नाही टाकत एखादा मेसेज किंवा स्टेटस अपडेट का नाही टाकत केली ना नास्तिकांसारखी शंका उपस्थित केली ना नास्तिकांसारखी शंका उपस्थित अहो हि दैवी माणसं, त्यांच्या लीला अगाध. त्यांना फार डिवचू नये, श्रद्धा ठेवावी आणि आमचा विश्वास आहे बर का, आमच्या भावना दुखावल्या तर महाराज आम्हाला तुमचे डोके फोडायची बुद्धी देतील आणि नंतर रौरवातली उकळत्या तेलाची कढई आहेच. विसरु नका.\nतर झाले असे कि नुकताच whats app वर एक विडीयो आमच्या पाहण्यात आला. ज्यात महाराजांची एक छोटी मूर्ती होती.( आम्ही लगेच भक्तिभावाने हात जोडले-त्यामुळे फोन पडला पण फुटला नाही, महाराजांची कृपा) त्यातले सद्गृहस्थ सांगत होते कि एक माणूस त्यांच्या कडे काही पैसे मागण्यासाठी आला. आता हे काही त्याला ओळखत नव्हते, पण तो माणूस म्हणाला माझ्याकडे हि सद्गुरूंची मूर्ती आहे, ती मी तुमच्या कडे ठेवतो त्याबदल्यात मला पैसे द्या मी नंतर पैसे फेडून मूर्ती घेऊन जाईल. आता हे पडले स्वामी भक्त(सॉरी सॉरी, सद्गुरू भक्त, स्वामी शब्दाचे कॉपीराईट सध्या अक्कलकोटी आहेत.) आमच्या एका नास्तिक मित्राने अक्कलकोट म्हणजे माणसाच्या अकलेला जिथे कोट(भिंती/ तटबंदी) पडतात ती जागा असे आम्हाला सांगितले. त्याची जागा नरकात कुठे मुक्रर केली आहे ते वर सांगितलेच आहे.) त्यांनी लगेच पैसे काढून दिले. काही दिवसांनी हे सद्गृहस्थ घरात काही काम करत असताना अचानक त्यांना सिगरेटचा वास आला. (अहो खरे सांगतो, आम्हालाही लग्नानंतर, म्हणजे घरात सिगरेट-बंदी झाल्यानंतर अचानक असा वास येतो आणि गुरु माउलींची हाक आली असे ओळखून आम्ही लगेच मठात धावतो बरं...असो) आता ह्या गृहस्थांच्या घरात कोणी धुम्रपान करीत नाही, आजूबाजूला कोणी करते का) त्यातले सद्गृहस्थ सांगत होते कि एक माणूस त्यांच्या कडे काही पैसे मागण्यासाठी आला. आता हे काही त्याला ओळखत नव्हते, पण तो माणूस म्हणाला माझ्याकडे हि सद्गुरूंची मूर्ती आहे, ती मी तुमच्या कडे ठेवतो त्याबदल्यात मला पैसे द्या मी नंतर पैसे फेडून मूर्ती घेऊन जाईल. आता हे पडले स्वामी भक्त(सॉरी सॉरी, सद्गुरू भक्त, स्वामी शब्दाचे कॉपीराईट सध्या अक्कलकोटी आहेत.) आमच्या एका नास्तिक मित्राने अक्कलकोट म्हणजे माणसाच्या अकलेला जिथे कोट(भिंती/ तटबंदी) पडतात ती जागा असे आम्हाला सांगितले. त्याची जागा नरकात कुठे मुक्रर केली आहे ते वर सांगितलेच आहे.) त्यांनी लगेच पैसे काढून दिले. काही दिवसांनी हे सद्गृहस्थ घरात काही काम करत असताना अचानक त्यांना सिगरेटचा वास आला. (अहो खरे सांगतो, आम्हालाही लग्नानंतर, म्हणजे घरात सिगरेट-बंदी झाल्यानंतर अचानक असा वास येतो आणि गुरु माउलींची हाक आली असे ओळखून आम्ही लगेच मठात धावतो बरं...असो) आता ह्या गृहस्थांच्या घरात कोणी धुम्रपान करीत नाही, आजूबाजूला कोणी करते का जवळपास एखादी पानटपरी आहेका / असले अश्रद्ध प्रश्न विचाराल तर आमच्या श्रद्धा दुखावतील आणि मग तुम्हाला माहिती आहेच. मग त्यांनी सद्गुरू आज्ञा ओळखून एक सिगारेट आणली आणि पेटवून महाराजांच्या मूर्तीच्या तोंडाला लावली तर काय आश्चर्य ती सिगारेट त्या मूर्तीच्या तोंडाला चिकटली आणि संपूर्ण राख होई पर्यंत तिथेच तशी चिकटून राहिली.\n हा प्रसंग आम्ही पुन:पुन्हा पहिला. पाहताना आमचे अष्टसात्विक भाव उफाळून आले. अंगावर उन्मनी अवस्थेतल्या योग्याप्रमाणे रोमांच उभे राहिले.(हे वाक्य पु.ल. देशपांडे ह्यांनी आमच्या कडून चोरले आणि त्यांच्या पानवाला ह्या कथेत वापरले- त्यांच्याकडे time travel ची विद्या होती.खरच) महाराज आजही आम्हा भक्तांना निरनिराळ्या प्रकारे दर्शन देत असतात. आजूबाजूला इतके दैन्य, रोगराई, दुष्काळ, उपासमारी, अज्ञान असताना त्याचे निवारण करण्याच्या कामातून सवड काढून आम्हा पामराच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महाराज असे मूर्तीत येऊन सिगारेट ओढतात.\n धन्य आहाततुम्ही. तुमच्यासारखे गुरु आम्हाला भेटले हे आमचे अहोभाग्य. वाड वडलांची पुण्याई फळाला आली.( बायकोने विचारले ,”ते सगळे ठीक आहे. पण ते पैसे उधार घेतले होते त्या माणसाने ते परत केले कि नाही ते परत केले कि नाही आणि असे किती उधार पैसे घेतले होते, मूर्ती तारण ठेवून आणि असे किती उधार पैसे घेतले होते, मूर्ती तारण ठेवून ” अश्रद्ध आहे आमची बायको, तिची पण जागा ....काही नाही, काही नाही ” अश्रद्ध आहे आमची बायको, तिची पण जागा ....काही नाही, काही नाही\nरौरव नरकाची धमकी वाजवीपेक्षा\nरौरव नरकाची धमकी वाजवीपेक्षा जास्त वेळा आली आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\n'जौक' जो मदरसे के बिगड़े हुए\n'जौक' जो मदरसे के बिगड़े हुए हैं मुल्ला\nउनको मैख़ाने में ले जाओ,संवर जाएँगे\nलेख आवडला, तूमी दूश्ट आहात.\nलेख आवडला. खूप थेट आणि खूप झक्कास लिहीलेला आहे. पुलंची आठवण करून दिलीत. मुख्य म्हणजे असं लिहायला धाडस पाहिजे. असेच अजून लेख आल्यास खूप आवडेल. अत्र्यांचीही आठवण आली, त्यांनी कोणा एका पुस्तकात एका बाबाची प्रचंड तासली आहे ते आठवलं.\nबाकी तूमी दूश्ट आहात कारण-\nमला जरा वेळ मिळालाय तेव्हा मी माझे अध्यात्म आणि एकूणच दैवाबद्दलच्या प्रयोगांवर दोन-तीन लेख पाडायच्या प्रयत्नात विचारात होतो. तुम्ही ते सुरू करून माझा नंबर हिसकावलात.\n- श्री टॅनोबा चौदावे\nट्विंकल ट्विंकल लिट्टल स्टार, गणपतीबाप्पा सुप्परस्टार\nअत्र्यांचीही आठवण आली, त्यांनी कोणा एका पुस्तकात एका बाबाची प्रचंड तासली आहे ते आठवलं.\nहे तासणे एवढे 'प्रचंड' होते की आज जर कुठल्या बाबाविषयी असे लिहिले तर त्याचा खुनच पडेल.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nलेख आवडला. खुसखुशीत अगदी.हा\nलेख आवडला. खुसखुशीत अगदी.\nहा बाबा अट्टल गंजाडा दिसतो. बसला देखिल तसाच आहे. नक्की का म्हणून लोक ह्याला देव- संत- सदगुरू वगैरे मानतात काय कळत नाई.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nके० महाराज काही न करता\nके० महाराज काही न करता छत्रचामरंसुग्रासअन्नसुख उपभोगायचे म्हणून बरेचजण त्यांच्यावर जळायचे.\nआम्हीही छोटाप्याकबडाधमाकाबाबाच आहोत. कुणालाही धमकी देत नाही.\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/121", "date_download": "2018-09-22T03:32:21Z", "digest": "sha1:EUUNVMDW7TZKWFVY4N674RBHBEZSBBW3", "length": 13916, "nlines": 142, "source_domain": "aisiakshare.com", "title": " इतर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमी पाहिलेले दशावतारी नाटक\nदशावतारी नाटक ही मालवणी मुलूखातील एक प्रसिद्ध आणि प्राचीन लोककला. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांतील तसेच इतर पौराणिक व्यक्तिरेखा घेऊन रामायण, महाभारत आणि विविध पुराणे यांतील कथा या नाटकांत रंगमंचावर सादर केल्या जातात.\nमला अलीकडेच म्हणजे 2018 च्या ऑगस्ट महिन्यात 11 तारखेला दशावतारी नाटक बघण्याचा योग आला. तसा मी व्यवसायाने इंजिनियर म्हणून एका खासगी कंपनीत मी कार्यरत आहे पण सर्व प्रकारच्या कलेची तसेच अध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींची लहानपापासूनच मला आवड आहे आणि छंद म्हणून मी विविध विषयांवर लिहीत असतो. लिखाणाची मला प्रचंड आवड\nRead more about मी पाहिलेले दशावतारी नाटक\n१९ जून २०१८ ला मी \"फर्जंद\" हा मराठी सिनेमा बघितला. तिसरा आठवडा सुरु असूनसुद्धा हाऊसफुल होता. स्टोरी (कथा), स्क्रीनप्ले (पटकथा), लिरिक्स (गीत लेखन)आणि डायलॉग (संवाद)अशा चार गोष्टी आणि त्यासुद्धा पहिल्याच चित्रपटात दिग्पाल लांजेकर याने समर्थपणे हाताळल्या आहेत.\nअमितराजचे संगीत आणि केदार दिवेकरचे पार्श्वसंगीत (बॅगराउंड म्युझिक) दोन्ही छान आणि समर्पक आहेत. त्यात नाविन्य आहे त्यामुळे ऐकायला छान रीफ्रेशिंग (ताजेतवाने) वाटतं. दोन गाणी मस्त आहेत: शिवबा आमचा मल्हारी आणि अंबे जगदंबे.\nRead more about फर्जंद: थरारक युद्धपट\nमाध्यमांतर– \"एपिक\" धर्मक्षेत्र: कर्ण एपिसोड\nप्रस्तावना: एपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच \"माध्यमांतर\" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे\nRead more about माध्यमांतर– \"एपिक\" धर्मक्षेत्र: कर्ण एपिसोड\nआमच्या कुटुंबातल्या भाषा-भेळीचा स्वाद आणि त्याची रेसिपी\nआमच्या कुटुंबातल्या भाषा-भेळीचा स्वाद आणि त्याची रेसिपी\nRead more about आमच्या कुटुंबातल्या भाषा-भेळीचा स्वाद आणि त्याची रेसिपी\nआजच्या घडीला आपल्याकडेजी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे.\n\"९८१ भागिले ९ किती होतात रे\" कंपनीत आमच्या सेक्शनमध्ये नव्यानेच जॉईन झालेल्या ट्रेनी पोराला विचारले. \"कितीही वेळ लागुदे, मनात कर किंवा कागदावर. पण calculator, कॉम्प्यूटर किंवा इतर कुणाची मदत नाही घ्यायची.स्वत;चे स्वत: करायचे.\" ( डिप्लोमा-ट्रेनी म्हणजे डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला आहे हा पोरगा.)\n त्याची काय गरज आहे ९८१ भागिले ९ ना... सोप्पे तर आहे उत्तर ९९.”\nमी शांतपणे म्हटले “कागदावर कर. तुला हवा तेवढा वेळ घे. म्हटलंय ना...”\nRead more about आजच्या घडीला आपल्याकडेजी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे.\n(फोटो दिसत नसेल तर इथे पाहावा.)\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://cipvl.org/2699894", "date_download": "2018-09-22T03:54:13Z", "digest": "sha1:2NAEB6NMV744M5JSVO4UKDUXMEIMF5IQ", "length": 2065, "nlines": 19, "source_domain": "cipvl.org", "title": "मिमल", "raw_content": "\nपहा आमच्या ग्राहकांना आमच्या व्हिडिओ एसइओ प्लगइन बद्दल काय म्हणायचे आहे\n\"वर्डप्रेस साइट्स अनुकूलित करण्यासाठी मी आधीच Yoast च्या वर्डप्रेस एसइओ प्लगइनवर आधारित आहे, जो व्हिटाईसाठीचा हा नवीन विस्तार आहे, जो मी बीटा चाचणीसाठी भाग्यवान आहे, आधीच यॉस्टने जे काही मागितले आहे त्यापेक्षा बरेच चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे.\"\n\"Yoast प्लगइन द्वारे वर्डप्रेस एसइओ द्वारे आतापर्यंत वर्डप्रेस साठी सर्वात संपूर्ण एसइओ प्लगइन आहे जेव्हा Joost ने व्हिडिओ साइटमॅपबद्दल मला सांगितले तेव्हा मी ते वापरून पाहण्यासाठी तयार होते. एक महिन्याच्या आत, मी स्वतः माझ्या व्हिडिओ लेखांसह प्रथम पृष्ठांवर रँकिंग शोधले. आपण आपल्या पोस्टमध्ये व्हिडिओ एम्बेड केल्यास हा मॉड्यूल असणे आवश्यक आहे - curso online fotografia digital canon. \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/family-doctor/article-hip-fracture-128608", "date_download": "2018-09-22T03:34:52Z", "digest": "sha1:XRYEEHKVPVJTUVO4EMIWNCWUNKFMZDJV", "length": 22603, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "article on Hip fracture नितंबाचे फ्रॅक्‍चर | eSakal", "raw_content": "\nडॉ. चेतन प्रधान, डॉ. पराग संचेती\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nमाणसाचे आयुर्मान वाढते आहे. वाढलेल्या आयुष्यामुळे प्रश्‍नही निर्माण केले आहेत. त्यातीलच एक म्हणजे पडल्यामुळे होणारे नितंबाचे फ्रॅक्‍चर. केवळ शस्त्रक्रिया करून त्यांचा प्रश्‍न सुटत नाही. मग नेमके हवे तरी काय\n‘आपण या जगात येताना ओटीपोटातून येतो आणि या जगातून जाताना नितंबामुळे जातो,’ असे इंग्लंडचे प्रसिद्ध अस्थिवैद्य सर वॉटसन जॉन यांनी दशकभरापूर्वी म्हटले आहे. याचा अर्थ असा की, पासष्ट वर्षांहून अधिक वय असलेल्या वृद्धासाठी नितंबाचे फ्रॅक्‍चर होणे ही शेवटची तसेच अतिशय वेदनादायी घटना असू शकते. ही समस्या नेमकी काय आहे आणि त्याचे परिणाम काय संभवतात\nजसे माणसाचे अपेक्षित आयुर्मान वाढले आहे, त्यामुळे जगातील सर्वच देशांमध्ये वयोवृद्ध लोकांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. ओघाने ज्येष्ठ वयोगटातील रुग्णांना उद्भवणाऱ्या समस्याही वाढल्या आहेत. त्यामुळे या रुग्णांना उत्तम उपचार मिळावेत, तसेच त्यांना परवडेल अशा स्वरूपात उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी सगळ्याच वैद्यकीय क्षेत्रावरचा ताण अतिशय वाढला आहे. या रुग्णांमध्ये सर्वसाधारणपणे आढळणारी समस्या म्हणजे हाडे ठिसूळ किंवा नाजूक झाल्याने होणारे फ्रॅक्‍चर्स होय.\nतज्ज्ञांकडून असे सांगण्यात येत आहे की, ऐशी वर्षे व त्यावरील वयाच्या वृद्धांचा आकडा पुढील चाळीस वर्षात तिपटीने वाढणार आहे. अमेरिकेमध्ये या समस्येवरील अंदाजे खर्च हा चाळीस कोटी अमेरिकन डॉलर एवढा वर्तवण्यात आला आहे. सध्या भारतात पंचवीस कोटी नागरिक पन्नाशीच्या पुढील आहेत. त्यातील तीस टक्के महिला व पंधरा टक्के पुरुष ऑस्टियोपोरोसिस या आजाराने ग्रस्त आहेत. भारतीय लोक एवढे असुरक्षित का आहेत\nस्त्रियांमध्ये लवकर येणारी रजोनिवृत्ती\nनेहमीच असणारी कॅल्शियमची कमतरता\nजीवनसत्व ‘ड’ चा दीर्घकालीन अभाव\nबैठी जीवनशैली, हालचालींचा अभाव\nऔषधांमुळे होणारे परिणाम: एपिलेप्सी, पार्कीन्संस, स्टेरॉइड्‌सचे परिणाम इत्यादि\nया वयाच्या लोकांमध्ये धडपडण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच अपघातांमधून किंवा आघातांमधून बाहेर येण्याचे प्रमाण यांच्यात खूप कमी असते. वृद्धांमध्ये पडण्याचे प्रमाण जास्त का असते\nवयवर्षे पासष्टच्या पुढे पडण्याची भीती असते\nशरीराचे संतुलन बिघडलेले असते\nमज्जासंस्थेसंबंधीत असणाऱ्या कौशल्यांचा अभाव\nठिसूळ झालेली हाडे आणि कमकुवत स्नायू\nहालचालींवर किंवा व्यायामावर असलेली बंधने\nआकलनशक्तीच्या समस्या पकड कमकुवत होणे\nदीर्घकालीन आजार: पार्कीन्संस वगैरे\nमनोविकारांची औषधे कमी प्रकाशात दृष्टी अंधुक असणे\nकाठी, वॉकर, कुबड्या यांसारखी साधने न वापरण्याची सवय. वरील साधने वापरताना अवघडल्यासारखे होणे\nअंदाजे पंचाहत्तर वर्षे वय असलेल्या एका महिलेला हॉस्पिटलमधील दुर्घटना विभागात आणले गेले. घरात बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या आणि नितंबाला फ्रॅक्‍चर झाले. त्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक होते. त्याचबरोबर त्यांना मधुमेह, हृदयरोग आणि पार्कीन्संस वरही औषधे सुरु होती. या सगळ्याबरोबरच त्यांच्यासमोर इतरांसारखेच काही प्रश्न होते. त्यांची मुले भारताबाहेर राहात होती, तसेच त्यांच्या पतीचे वय ऐंशी वर्षे होते. त्यामुळे अशा वेळी मदतीकरिता कोणीच नव्हते.\nअशा रुग्णांवर उपचार कसा करावा, हा विचार करताना अनेक प्रश्न समोर येतात.\nशस्त्रक्रियेच्या खर्चापेक्षा, शस्त्रक्रियेदरम्यान जबाबदारी कोण घेणार शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची काळजी घेणे हे अतिशय कष्टप्रद व दीर्घकालीन असते\nडॉक्‍टर आणि हॉस्पिटलशिवाय अनेक घटक व संस्था रुग्णाच्या उपचारांमध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे मनुष्यबळ हा एक न संपणारा प्रश्न आहे\nत्या महिलेची वैद्यकीय काळजी तसेच फिजिओथेरपी घरी घेतली जाईल का\nसगळ्यात महत्वाचे म्हणजे घरी गेल्यावर त्यांच्यात होणाऱ्या सुधारणांकडे लक्ष कोण ठेवणार तसेच त्या परत पडणार नाहीत याची जबाबदारी कोण घेणार\nकाही वेळेला आयुष्यभर विश्वासू सेवकांची गरज भासू शकते. काही पाश्‍चात्य देशांमध्ये रुग्ण जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा राहात नाही, तसेच स्वावलंबी होत नाही, तोपर्यंत त्यांना वृद्धाश्रमांमध्ये ठेवले जाते. जिथे त्या रुग्णाची वैद्यकीय सेवाही केली जाते. भारतामध्ये ही संकल्पना नुकतीच अस्तित्वात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे, तसेच आग्रही फ़िजिओथेरपीने त्यांना स्वावलंबी बनवणे हा एकच मार्ग शिल्लक असतो. रुग्णाला लवकरात लवकर अंथरुणातून उठवणे आणि स्वावलंबी बनवणे हा एकमेव यशाचा मंत्र आहे.\nसामान्यपणे सर्व ठिकाणी रुग्ण धडधाकट होण्यासाठी त्याची वैद्यकीय परिस्थिती पडताळली जाते आणि त्यात खूप वेळ जातो. एक परिस्थिती अशी येते की, शस्त्रक्रिया करण्याचीही वेळ हातातून गेलेली असते. त्यामुळे अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यावर भर दिला जातो.\nरुग्णाला शस्त्रक्रियेनंतर बारा तास अंथरुणातच राहण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाची वैद्यकीय परिस्थिती पाहून शस्त्रक्रियेनंतर चौवीस तासात रुग्ण चालू शकला तर, त्याला पाच दिवसात घरी सोडले जाते. घरी घ्यायची काळजी आणि फ़िजिओथेरपी या गोष्टी त्याला सांगितल्या जातात. दर सहा आठवड्यांनी रुग्णाला पाठपुराव्यासाठी बोलावले जाते. तसेच भविष्यात घ्यावयाची काळजी आणि उपचार सांगितले जातात.\nघरी एकटे राहणाऱ्या वयोवृद्ध लोकांचा विचार करून आपल्या देशातील वैद्यकीय क्षेत्राने नितंबाचे फ्रॅक्‍चर संदर्भात त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे.\nवयोवृद्ध लोकांच्या गरजा लक्षात घेऊन, त्यांच्या घरातही अशा सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, जेणेकरून पडण्या-झडण्यापासून ते सुरक्षित राहतील.\nपडण्या-झडण्यापासून प्रतिबंधित होण्यासाठी वयोवृद्ध लोकांना योग्य ती माहिती पुरवली गेली पाहिजे.\nऑस्टियोपोरोसिस आणि त्यांच्या परिणामांबद्दल वयोवृद्ध लोकांना साक्षर केले गेले पाहिजे.\nप्रत्येक शहरामध्ये सर्व मोठ्या हॉस्पिटलमध्ये वयोवृद्ध लोकांसाठी विशेष उपकरणे आणि सोयीसुविधा असलेला एक विभाग तयार केला गेला पाहिजे. ज्यात भूलतज्ज, सर्जन(शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर), फ़िजिओथेरपीस्ट, अतिदक्षता विशेषज्ज्ञ तसेच शस्त्रक्रियेनंतर घरी गेल्यावर लागणाऱ्या सोयी-सुविधायांचा समावेश असावा.\nडॉक्‍टरांचे काही समूह तयार व्हावेत, तातडीच्या शस्त्रक्रियांबाबत जे जाणकार असतील, रुग्णांना योग्य उपचार देतील आणि फ़िजिओथेरपीचा योग्य वापर करून रुग्णांना स्वावलंबी बनवतील.\nअशा रुग्णांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा एकच मार्ग आहे.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nGanesh Festival : मिरवणुकीसाठी पावणेआठ हजार पोलिस\nपुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी...\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://khagolvishwa.com/2014/12/30/277/", "date_download": "2018-09-22T03:04:47Z", "digest": "sha1:FYYVPOHVBONG5Z2VI3IHOPZL4JCR4Y32", "length": 6725, "nlines": 109, "source_domain": "khagolvishwa.com", "title": "“लव्हजॉय” धूमकेतूचे मनोवेधक दर्शन | खगोलविश्व", "raw_content": "\nखगोलशास्त्रावर मराठीत माहिती देणारे संकेतस्थळ\n“लव्हजॉय” धूमकेतूचे मनोवेधक दर्शन\nऑस्ट्रेलियन धूमकेतू शोधक टेरी लव्हजॉय याने १७ ऑगस्ट २०१४ ची पहाट होण्यापूर्वी हा धूमकेतू सर्वप्रथम पाहिला.२००७ सालापासून या धूमकेतू शोधकाने शोधलेला हा पाचवा धूमकेतू. टेरी लव्हजॉय ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड प्रांतातील बर्कडेल येथून आकाश निरिक्षण करत असताना या धूमकेतूचा शोध लावला.\nएका संकेतस्थळाशी दिलेल्या मुलाखतीत टेरी लव्हजॉय ने हा धूमकेतू कसा शोधला ते थोड्या सोप्या शब्दांत सांगितले. हल्ली दूरदर्शीतील तंत्र आधुनिक होत चालले आहे. त्यातील इमेजिंग प्रणालीचा वापर करुन लव्हजॉय ने दर दहा मिनिटांच्या अंतराने तीन फोटो घेतले. थोड्या अंतराने घेतलेले फोटो हे धूमकेतू शोधण्याच्या कामात अतिशय उपयोगी ठरतात. जर एखादा धूमकेतू अथवा उल्का आकाशात असेल तर ती अशा थोड्या थोड्या अंतराने घेतलेल्या फोटोंमधून जागा बदलण्याच्या घटकामुळे लगेच सापडते.\nजिज्ञासूंनी हा लव्हजॉय धूमकेतू अवश्य बघावा. सध्या तो मृग नक्षत्रात आहे आणि हळुहळु उत्तरेकडे सरकत जाणार आहे. जानेवारीत बरा दिसेल. छोट्याश्या दुर्बिणीच्या अथवा द्विनेत्रीच्या साहाय्याने बघितल्यास धूमकेतू बघण्याचे नेत्रसुख मिळवता येईल.\nलव्हजॉय या धूमकेतूचा १६ जानेवारी २०१४ पर्यंतचा मार्ग:\n~ by सागर भंडारे on डिसेंबर 30, 2014.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nजगभरातून भेट देणारे खगोलप्रेमी\nसंदीप कांबळे on सूर्यग्रहणांचे प्रकार\nपत्ता: पुणे , मुंबई आणि बंगळूर\nयोग्य वेळी सर्व माहिती जाहीर करु\nसध्या आम्ही ई-मेलवर उपलब्ध आहोत.\nसंपर्काची भाषा : मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-beneficiary-selection-last-stage-well-digging-subsidy-scheme-maharashtra", "date_download": "2018-09-22T04:15:05Z", "digest": "sha1:GWXX7MZF3ZQA7QPXTIV4WJFZQSACSXHH", "length": 17827, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, beneficiary selection in last stage for well digging subsidy scheme, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविहीर खोदाई अनुदानासाठी शेतकरी निवड अंतिम टप्प्यात\nविहीर खोदाई अनुदानासाठी शेतकरी निवड अंतिम टप्प्यात\nसोमवार, 25 डिसेंबर 2017\nपुणे : विहीर खोदाईकरिता अडीच लाखांचे अनुदान देण्यासाठी शेतकरी निवडण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेसाठी राज्यातून ५३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nशेतकऱ्यांसाठी विहीर खोदाईच्या अनुदानात यंदा कृषी खात्याने दीड लाख रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय आधीच्या कामकाजात होणारी वशिलेबाजी थांबविण्यासाठी कृषी विभागाने ऑनलाइन अर्ज पद्धत आणून पारदर्शकता आणण्याचा चांगला पायंडा पाडला आहे.\nपुणे : विहीर खोदाईकरिता अडीच लाखांचे अनुदान देण्यासाठी शेतकरी निवडण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेसाठी राज्यातून ५३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nशेतकऱ्यांसाठी विहीर खोदाईच्या अनुदानात यंदा कृषी खात्याने दीड लाख रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय आधीच्या कामकाजात होणारी वशिलेबाजी थांबविण्यासाठी कृषी विभागाने ऑनलाइन अर्ज पद्धत आणून पारदर्शकता आणण्याचा चांगला पायंडा पाडला आहे.\n‘‘या योजनेतून यंदा प्रथमच प्रतिशेतकरी अडीच लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविली जात आहे. मार्चअखेरपर्यंत १८७ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना वाटले जाईल,’’ असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.\nविहीर खोदाई अनुदान योजनेत अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांना आता कार्यारंभ आदेशाची प्रतीक्षा आहे. मात्र, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या निवड समितीची मंजुरी अत्यावश्यक आहे. ‘‘ऑनलाइन अर्ज आता निवड समितीकडे जातील. राज्यातील निवड समित्यांकडून पुढील काही दिवसात अंतिम निवड यादी निश्चित केली जाईल,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.\n‘‘समित्यांची मान्यता मिळताच शेतकऱ्यांना अनुदानासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी खात्यामार्फत पाठविले जाणार आहे. कार्यारंभ पत्र हाती येताच ३० दिवसांत विहीर खोदाईला सुरवात करावी लागेल. विहीर खोदाईची कामे ३१ मार्चअखेर पूर्ण करावी लागतील. मात्र, काम जसे पूर्ण होईल त्याप्रमाणात अनुदानाच्या रकमा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होतील,’’ असेही कृषी विभागातून सांगण्यात आले.\nअशी आहेत योजनेची वैशिष्ट्ये\nपंचायत समित्यांकडून होणारी वशिलेबाजी थांबविण्यासाठी यंदा राज्यभर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले.\nऑनलाइन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ५३ हजार शेतकऱ्यांनी भरले अर्ज\nअनुसूचित जातीच्या ४८२३ शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून आणि अनुसूचित जमातीच्या ३५६७ शेतकऱ्यांना सुधारित आदिवासी योजनेतून विहीर खोदाईसाठी अडीच लाख रुपये अनुदान मिळणार\nविहिरीसाठी अडीच लाख रुपये मिळतीलच याशिवाय वीज कनेक्शन, वीज पंप, ठिबक किंवा तुषार संचासाठी असे एकूण तीन लाख ३५ हजार रुपये मिळतील.\nआधीची विहीर असल्यास दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये मिळतील. याशिवाय वीज कनेक्शनला दहा हजार, वीज पंप २५ हजार, ठिबक संचाला ५० हजार रुपये मिळणार\nविहीर नको असल्यास पण मागेल त्याला शेततळे योजनेतून तळ्याची खोदाई केलेली असल्यास प्लास्टिक पेपरसाठी एक लाखाचे अनुदान मिळेल. तसेच वीज कनेक्शनला दहा हजार, वीज पंप २५ हजार, ठिबक संचाला ५० हजार रुपये दिले जातील.\nमका कृषी विभाग विभाग नासा वीज शेततळे प्लास्टिक\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nसोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/taxonomy/term/465", "date_download": "2018-09-22T03:22:09Z", "digest": "sha1:GX4IB7OMB5V5L2RNFILSLKS53HYWTJDT", "length": 8858, "nlines": 116, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " कापूस | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nवायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन\nगंगाधर म. मुटे यांनी रवी, 20/11/2011 - 21:32 ह्यावेळी प्रकाशित केले.\nवायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन\nशेतकरी संघटनेचे १ तासाचे रास्ता रोको आंदोलन संपन्न.\nRead more about वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/navi-mumbai/panvel-city-will-be-free-plastic-first-municipal-corporation-state/", "date_download": "2018-09-22T04:20:23Z", "digest": "sha1:OPXEPZ34B2Y7CBKPFCFXTYZ46AUMWBZW", "length": 28220, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Panvel City Will Be Free Of Plastic, The First Municipal Corporation In The State | पनवेल शहर होणार प्लास्टिकमुक्त!, राज्यातील पहिली महापालिका | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nपनवेल शहर होणार प्लास्टिकमुक्त, राज्यातील पहिली महापालिका\nपनवेल महानगरपालिकेची वाटचाल प्लास्टिकमुक्त महानगरपालिकेकडे सुरू आहे. १९ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, २ आॅक्टोबरपासून पालिकेने यासंदर्भात किरकोळ\nपनवेल : पनवेल महानगरपालिकेची वाटचाल प्लास्टिकमुक्त महानगरपालिकेकडे सुरू आहे. १९ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, २ आॅक्टोबरपासून पालिकेने यासंदर्भात किरकोळ व्यापा-यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर आणि वापरावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल महापालिका राज्यातील पहिली प्लास्टिकमुक्त महापालिका असल्याचा दावा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केला आहे.\nपनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी आयुक्त शिंदे यांच्यासह उपायुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त संध्या बावनकुळे, सहायक आयुक्त तेजस्वीनी गलांडे उपस्थित होते. शिंदे यांनी पालिका क्षेत्रातील रहिवाशांना कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले.\nमहापालिकेच्या वतीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पालिका क्षेत्रातील दुकानदारांना यासंदर्भात नोटिसाही पाठविण्यात आल्या होत्या. किरकोळ विक्रेते, व्यापारी यांना आवाहन करून त्यांच्यासोबत बैठकाही घेण्यात आल्याचेही आयुक्तांनी या वेळी सांगितले.\nदिवाळीनिमित्त, १८ ते २१ आॅक्टोबर दरम्यान व्यापारी, विक्रे त्यांना प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात सूट देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर वारंवार सूचना देऊनही प्लास्टिक पिशव्या बाळगणाºया दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईत सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला. सुमारे २३६० किलो प्लास्टिकच्या पिशव्या कारवाईत जप्त करण्यात आल्या आहेत.\nमॉल्स, डी-मार्टमधील प्लास्टिक पिशव्यांवरही बंदी\nसध्याच्या घडीला मॉल्स, डी-मार्ट या ठिकाणांचा नवीन ग्राहक वर्ग तयार झाल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे वितरण या ठिकाणांहून केले जात असते. आयुक्त शिंदे यांनी यासंदर्भात संबंधित प्रशासनासोबत बैठका घेऊन त्यांना प्लास्टिकच्या पिशव्या न वापरण्याच्या सूचना दिल्याने मॉल्समध्ये कागदी पिशव्यांच्या स्वागतहार्य निर्णय घेण्यात आला आहे.\nप्लास्टिक पिशव्यांची पाळेमुळे भिवंडी-उहासनगरात\n५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालूनही, अशा पिशव्यांची निर्मिती केली जात आहे. भिवंडी व उल्हासनगरात अशा प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मितीचे अनधिकृत कारखाने असल्याचे आयुक्त शिंदे यांनी सांगितले. मात्र, कार्यक्षेत्राबाहेर असल्याने अशा कारखान्यांवर थेट कारवाई करता येत नाही. यासंदर्भात संबंधित आयुक्तांशी संपर्क साधून, अशा कारखान्यांवर कारवाईची मागणी केली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनवी मुंबई अधिक बातम्या\nनवी मुंबई पालिका उतरविणार ५०० कोटींच्या वास्तूंचा विमा\nट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nजागतिक शांतता दिवस, विद्यार्थ्यांनी दिला शांततेचा संदेश\nवंडर्स पार्कमधील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींना अवकळा\nविदेशी तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला अटक, गुन्हे शाखेची कारवाई\nरेल्वेस्थानक फलाटावर मृत्यूचा सापळा\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/samadoli-ankali-close-criminals-issue/", "date_download": "2018-09-22T04:01:10Z", "digest": "sha1:7RZNPRABOIS4QRD7MBXH37XX26LVX673", "length": 4433, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गावगुंडांवर कारवाईसाठी अंकलीत बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › गावगुंडांवर कारवाईसाठी अंकलीत बंद\nगावगुंडांवर कारवाईसाठी अंकलीत बंद\nअंकली (ता. मिरज) येथील तडीपारीची कारवाई झालेला रेकॉर्डवरील गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोकातंर्गत कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला आणि ग्रामस्थ यांनी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तडीपारीची कारवाई झालेली असतानाही गुंड राजरोसपणे दमदाटी, धमकावणे यासारखी कृत्ये करीत आहेत. त्यांचे साथीदारही गावात दहशत माजवित आहेत. त्यामुळे ग्रामस्थ व व्यावसायिकांत भीतीचे वातावरण आहे. नुकताच एका कराटे प्रशिक्षकाला मारहाणीचा प्रकार घडला आहे.\nदोन दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये बिल देण्यावरून मालकास धमकी देत शिवीगाळ करुन मोडतोड करण्यात आली. एका युवकास या गुंडांनी मारहाण केली. याबरोबरच महिला व युवतींची छेडछाड काढणे, अश्‍लील वर्तन करणे असा त्रास सुरू आहे. याबाबत तक्रार केल्यास धमकीची भाषा वापरली जाते. यामुळे महिला व युवतींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या गुंडांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी आज गाव बंद ठेवून निषेध\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/water-cup-computation-work-in-sawalj-tasgaon-in-sangli-district/", "date_download": "2018-09-22T03:50:49Z", "digest": "sha1:CJBPZPCP435IFEHFQQ5CDRMPF6CXED4G", "length": 7765, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली : महाराष्ट्र दिनानिमित्त तासगावात 'महाश्रमदान' (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगली : महाराष्ट्र दिनानिमित्त तासगावात 'महाश्रमदान' (video)\nसांगली : महाराष्ट्र दिनानिमित्त तासगावात 'महाश्रमदान' (video)\nमहाराष्ट्र दिनी १ मे रोजी तासगाव तालुक्यातील बस्तवडे व सावळज या गावामध्ये शिवार पाणीदार करण्यासाठी हजारो जलमित्रांचे हजारो हात राबले. यामुळे तालुक्यातील गावाना वॉटर कप स्पर्धेसाठी प्रोत्साहन मिळाले. निमित्त मात्र महाश्रमदान ठरले. जलमित्रांच्या तुफानामुळे तालुक्यातील गावाना एक आदर्श मिळाला आहे.\nतासगाव गालुक्यातील सावळज, बस्तवडे या गावामध्ये १ मे रोजी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. सावळज येथे सकाळी ६ ते १० व बस्तवडे येथे सायंकाळी ३ ते ७ पर्यंत महाश्रमदान आयोजित केले होते. हजारो जलमित्रांच्या सहभागामुळे महाश्रमदान पार पडले.\nमागील ४ दिवसांपासून महाश्रमदानाची जोरदार तयारी सुरू केली होती. यासाठी राज्यभरातून हजारो जलमित्रांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. ग्रामस्थांच्या बरोबरीने शासकीय यंत्रणासुद्धा या नियोजनात होती. कोठे कोणते काम करायचे याची सर्व माहिती घेऊन काम करण्याच्या ठिकाणी आखणी सुद्धा करण्यात आली होती. त्यासाठी लागणारे साहित्यसुद्धा आणण्यात आले होते. येणाऱ्या जलमित्रांसाठी पाणी, मठ्ठा, जेवण यांची उत्तम सोय करण्यात आली होती.\nपूर्वनियोजित वेळापत्रकानुसार जलमित्रांनी सावळज व बस्तवडे मध्ये येऊन श्रमदान केले. एक दिवस पाण्यासाठी या उद्देशाने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जलमित्रांनी श्रमदान केले. त्यांच्या बरोबरीला नियोजनासाठी गावचे ग्रामस्थ होतेच परंतु श्रमदानासाठी गावातील लहान मुले, मुली, महिला, तरुण, वयोवृद्ध व अपंग व्यक्तीसुद्धा यामध्ये हिरीरीने सहभागी झाले होते.\nसावळज व बस्तवडे गावामध्ये जलमित्रांनी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता श्रमदान केले. काम करताना घामाच्या धारा वाहत होत्या तरी सुद्धा न डगमगता श्रमदान केले. याचे कौतुक सर्वत्र होत आहे. तालुक्यातील ग्रामस्थानीसुद्धा यांच्या या श्रमदानास दाद दिली. श्रमदान करताना सुरू असलेल्या परस्परांच्या चर्चेतून जलमित्रांना आनंद वाटत होता. श्रमदानानंतर आजचा दिवस अविस्मरणीय गेल्याची भावना अनेक जलमित्रांनी व्यक्त केली. महाश्रमदानासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.\nचार तासात उभारले आदर्श काम\nमहाश्रमदानासाठी आलेल्या जलमित्रांनी चार तास श्रमदान करून तालुक्यातील गावांसमोर एक आदर्श काम उभारले आहे. या कामामुळे तयार करण्यात आलेल्या सीसीटीमुळे लाखो लिटर पाणी अडवले जाणार असून त्याचा लाभ ग्रामस्थांना होणार आहे.\nसांगली, मिरज, कोल्हापूर, गडहिंग्लज, मुंबई, पुणे, इचलकरंजी, या ठिकाणाहून अनेक जलमित्रांनी उत्स्फूर्तपणे महाश्रमदानात सहभाग घेतला.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Miraj-in-Satara-married-woman-blackmagic/", "date_download": "2018-09-22T03:50:02Z", "digest": "sha1:W6WPEOMAYIBKNSLDEYYRQH7BFJDR3G6Z", "length": 4975, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिरजेत सातारच्या विवाहितेवर जादुटोणा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मिरजेत सातारच्या विवाहितेवर जादुटोणा\nमिरजेत सातारच्या विवाहितेवर जादुटोणा\nमिरज : शहर प्रतिनिधी\nघरात शांती मिळावी व आजारपण जावे यासाठी मिरजेत एका विवाहितेवर जादुटोणा करून औषध पाजण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी विजापूरचा मांत्रिक, विवाहितेची सासू रुक्मिणी पवार (रा. खोतनगर, मिरज) व शंकर चुनांडे (रा. भोर) या तिघांविरुद्ध जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.\nयाबाबत पूजा आबासाहेब पवार (वय 25, सध्या खोतनगर, मिरज, मूळ रा. सातारा) या विवाहितेने तक्रार दिली आहे. पूजाचा विवाह दोन वर्षांपूर्वी आबासाहेब याच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. घरामध्ये शांती मिळावी व पूजा हिचा आजार जावा, असे कारण पुढे करून जानेवारी 2018 मध्ये तिची सासू रुक्मिणी पवार व रुक्मिणीचा भाऊ शंकर चुनांडे या दोघांनी एका मांत्रिकाद्वारे जादू टोणा केला. विजापूरच्या एका मांत्रिकाला घरी बोलावले. त्या मांत्रिकाने पुजावर तंत्र मंत्र करून लिंबू पाणी पिण्यात दिले. त्यानंतर एकऔषध पिण्यास दिले. त्यानंतर मात्र पूजा ही वारंवार आजारी पडत गेेली. तिची आजही प्रकृती गंभीर आहे. ती सध्या माहेरी राहण्यास गेली आहे.\nतिथेच रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिने तिच्या भावाच्या मदतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आज पोलिसांनी मांत्रिक, पिडीत विवाहितेची सासू ऋक्मीणी पवार, सासूचा भाऊ शंकर चुनांडे या तिघांविरूद्ध महानरबलीव इतर अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा व जादु टोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/album/GAL-album-34459--maria-sharapova-happy-birthday-.html", "date_download": "2018-09-22T03:01:58Z", "digest": "sha1:OO6MNX5I2HPEUPPN6SLI7KN4RFDLXMRE", "length": 5383, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "H'Birthday: मारिया - दिव्या मराठी | Divya Marathi", "raw_content": "\nटेनिस स्टार मारिया शारापोवा आज 30 वा जन्मदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 19 एप्रिल 1987 ला सायबेरियाच्या न्यागन शहरात झाला. अवघ्या चार वर्षाच्या वयात टेनिस रॅकेट हातात घेतलेल्या मारियाने यशाचे शिखर गाठले आहे. चारही ग्रॅन्ड स्लॅम जिंकण्याबरोबरच तिने ऑलंपिक पदकही जिंकले आहे. रशियाचे माजी खेळाडू येवजेनीच्या वडिलांनी मारियाला ट्रेंनिंग दिली आहे. जून 2011 मध्ये मारियाला प्रतिष्ठीत टाइम मासिकाने टेनिस वर्ल्डच्या 30 बेस्ट महिला खेळाडूंमध्ये सामाविष्ठ केले. 2012 मध्ये मरिया शारापोवाने जगातील क्रमांक एकची महिला खेळाडू बनण्याचा सन्मान प्राप्त केला. मारिया खेळाव्यतिरीक्त स्वत:च्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. अनेक हॉट फोटोशूटमध्ये तिने आपली छाप सोडली आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा मारियाचे फोटो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2263", "date_download": "2018-09-22T03:27:48Z", "digest": "sha1:HSIKE6VAZCGBTOHXGZAKLOIZQFFI7CSC", "length": 2917, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\n33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 3,013 प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना केंद्रे, तर महाराष्ट्रात 200 केंद्रे कार्यरत\nदेशात 13 डिसेंबर 2017 पर्यंत प्राप्त माहितीनुसार 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 3,013 प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना केंद्रे कार्यरत आहेत, अशी माहिती खते आणि रसायन राज्यमंत्री मन्सुख मांडवीय यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली.\nमहाराष्ट्रात एकूण 200 प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना केंद्रे आहेत. या केंद्रांना औषध पुरविण्याच्या परिस्थितीत पुष्कळ सुधारणा झाली असल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/cidco-corruption-128805", "date_download": "2018-09-22T04:13:24Z", "digest": "sha1:ZPSO7KJWKWKG7RHSVN3G2L7PBBJOGEWM", "length": 12669, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "CIDCO Corruption \"सिडको'तील \"तो' व्यवहार संशयास्पद | eSakal", "raw_content": "\n\"सिडको'तील \"तो' व्यवहार संशयास्पद\nशनिवार, 7 जुलै 2018\nमुंबई - कोयना प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनींचे व्यवहार संशयास्पद असल्याचे पुरावे समोर आले आहेत. सदरील जमिनीचा सिडकोशी संबंध असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. या जमीनप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेला खुलासा चुकीचा असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे.\nमुंबई - कोयना प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनींचे व्यवहार संशयास्पद असल्याचे पुरावे समोर आले आहेत. सदरील जमिनीचा सिडकोशी संबंध असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. या जमीनप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेला खुलासा चुकीचा असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे.\nसिडको जमीनप्रकरणी खुलासा करताना या जमिनीचा सिडकोशी काहीही संबंध नाही, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विधानसभेत केला होता. मात्र, ही जमीन सिडकोशी संबंधित असल्याचा पत्रव्यवहार उपलब्ध झाला आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांना खारघर येथील सिडकोची दिलेली जमीन यापूर्वी सप्टेंबर 2016 मध्ये पनवेल तहसीलदारांनी शुभम सामाजिक संस्थेस देण्यासंदर्भात सिडकोला पत्र पाठवले होते. मात्र, नवी मुंबई प्रकल्प क्षेत्रात येणाऱ्या जमिनींचा विनियोग करण्याचा अधिकार सिडकोला असल्याने सरकारी मालकीची जमीन मिळण्याबाबतचा कोणताही अर्ज विचारात घेण्याचे प्रयोजन नाही, असे सांगत नवी मुंबईतील कोणत्याही गावातील जमिनीचा मागणी अर्ज विचारात घेऊ नये असा अभिप्राय सिडकोने जिल्हाधिकारी रायगड आणि पनवेल तहसीलदारांना दिला होता.\nज्या जमिनीवरून सध्या मुख्यमंत्र्यांवर आरोप झाले आहेत, ती जमीन यापूर्वीच रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना सिडकोकडे वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यामुळे या जमिनीचा सिडकोशी काहीही संबंध नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा खुलासा चुकीचा ठरतो, असा दावा करण्यात येत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री दिशाभूल करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी \"सकाळ'शी बोलताना केला.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1036", "date_download": "2018-09-22T03:14:46Z", "digest": "sha1:PYOYTGHPZO6Q3DXWGXI44EF3JEVUTNUG", "length": 7095, "nlines": 107, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi News Union Budget Defence Sector | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 1 फेब्रुवारी 2018\nनवी दिल्ली - भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण हे सरकारचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) संसदेत अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केले. मात्र अर्थमंत्र्यांनी यावेळी संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीचा तपशील फारसा मांडला नाही.\nसंरक्षण क्षेत्रासंदर्भात जेटली यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा -\nदेशात 2018-19 मध्ये दोन औद्योगिक संरक्षण कॉरिडॉर्सची स्थापना केली जाणार\nसंरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला निमंत्रण. उद्योगविश्‍वास आकर्षित करणारे संरक्षण धोरण अवलंबिणार\nनवी दिल्ली - भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण हे सरकारचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) संसदेत अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केले. मात्र अर्थमंत्र्यांनी यावेळी संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीचा तपशील फारसा मांडला नाही.\nसंरक्षण क्षेत्रासंदर्भात जेटली यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा -\nदेशात 2018-19 मध्ये दोन औद्योगिक संरक्षण कॉरिडॉर्सची स्थापना केली जाणार\nसंरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला निमंत्रण. उद्योगविश्‍वास आकर्षित करणारे संरक्षण धोरण अवलंबिणार\nभारत भारतीय लष्कर अरुण जेटली arun jaitley अर्थसंकल्प union budget\nभारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सानिया मिर्झा सोशल मिडीयावरून साईन आऊट\nनवी दिल्ली : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना काही तासांवर आला असताना भारताची टेनिसपटू...\nट्रिपल तलाकला गुन्ह्याच्या कक्षेत आणणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय...\nनवी दिल्ली : तिहेरी तलाकला गुन्ह्याच्या कक्षेत आणणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय...\nSBI विकणार 8 बुडीत कर्ज खाती\nभारतीय स्टेट बँक आपल्या बुडीत कर्ज खात्यांतील थकीत रक्कम वसूल करण्यासाठी 8 बुडीत...\nभारताकडून आयात केलेलं पेट्रोल भूतानमध्ये 23 रुपयांनी स्वस्त\nभारताकडून आयात केलेलं पेट्रोल भूतानमध्ये 23 रुपयांनी स्वस्त विकलं जात असल्याची...\n15 महिन्यानंतर भारत आणि पाकिस्तान येणार आमनेसामने..\nआजपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. सहा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/lhb/articleshow/65773793.cms", "date_download": "2018-09-22T04:20:21Z", "digest": "sha1:WGQGEHVQYIKIHL7KO5YJFOY3FBFWVN43", "length": 10202, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: lhb - एलएचबी | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nपुरी एक्सप्रेससह काही गाड्यांना एलएचबी कोच\nम.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nपुरी- सुरत एक्सप्रेससह काही गाड्यांना एलएचबी कोच लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.\nलिंक हाफमेन बुश (एलएचबी) हे कोच वैशिष्ट्यपूर्ण असतात. कधी गाडीला अपघात झाला तरी या कोचची एकमेकांशी टक्कर होत नाही तसेच ते उलटण्याचीही शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे जुन्या पारंपरिक कोचच्या तुलनेत या कोचेसचा आवाजही कमी असतो. या कोचेसना पॉवर ब्रेक असतात. त्यामुळे गाडीचे ब्रेक लावताना जो झटका बसतो तो या प्रकारात बसत नाही.\n२२८२७- २२८२८ पुरी- सुरत- पुरी एक्सप्रेस या गाडीत प्रथम श्रेणीचा कोच काढून त्याऐवजी द्वितीय श्रेणीचा एलएचबी कोच लावण्यात आला आहे.\nप्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता १५११९- १५१२० मंदुआदिह - रामेश्‍वरम - मंदुआदिह एक्‍सप्रेस या गाडीत द्वितीय श्रेणी साधारण १ व ४ तृतीय वातानुकूलित कोच कायमस्वरूपी जोडण्यात येणार आहे. १२६११- १२६१२ चेन्नई- हजरत निजामुद्दीन ही आजवर गरीबरथ एक्सप्रेस या नावाने धावायची. आता या गाडीचे नाव बदलून 'हमसफर एक्सप्रेस' करण्यात आले आहे.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nजवान धोपे मृत्यूप्रकरणी ५ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल\nगोळवलकरांचे कालबाह्य विचार हटविले\nयुती नव्हे, सत्ता वंचितांची आघाडी\nकोरडा दुष्काळ जाहीर करा\nराष्ट्रवादी तेलंगणामध्ये निवडणुका लढविणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2'जनता दुसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करेल का\n3अकोटमध्ये भरला गाढवांचा पोळा \n4प्रथमोपचाराअभावी दगावतात दोन लाख जीव...\n5‘डॉ. आंबेडकर’ मुळे आंतरराष्ट्रीय झालो\n6स्क्रब टायफसचा विळखा सुरूच...\n7दत्ता मेघे यांना हायकोर्टाची अवमान नोटीस...\n8बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/54543", "date_download": "2018-09-22T04:24:05Z", "digest": "sha1:A3N4CNVPQYHRXQGIQZIWKO6FJTHQCSOJ", "length": 17934, "nlines": 226, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्वित्झर्लंड भाग १० - रिगी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्वित्झर्लंड भाग १० - रिगी\nस्वित्झर्लंड भाग १० - रिगी\nस्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827\nस्वित्झर्लंड भाग ५ - बॉटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/52991\nस्वित्झर्लंड भाग ८ - अर्नीसी \nस्वित्झर्लंड भाग ९ - आईनसिडऽन आणि इन्नरथाल http://www.maayboli.com/node/54499\nथंडी ऑलरेडी सुरु झाली होती. डिसेंबर होता. डिसेंबर ला मार्था बेक्कार महिना म्हणायची कारण सुर्य जवळ जवळ नसायचाच. पण एक दिवस अचानक चक्क तो बाहेर आला. अगदी लखलखीत कारण सुर्य जवळ जवळ नसायचाच. पण एक दिवस अचानक चक्क तो बाहेर आला. अगदी लखलखीत आणि मार्था ने मला बाहेर पिटाळले...रिगी बघायला.\nरिगी म्हणजे पर्वतांची राणी स्वित्झर्लंड्च्या बरोबर मधे असलेली ही पर्वतराणी जवळ जवळ ६००० फुट उंच आहे. श्विझ नावाच्या कॅन्टॉन मध्ये ती आहे. रिगीच्या पीकला अर्थ-गोल्डाऊ इथुन जी रेल्वे जाते ती युरोपातल्या सर्वात जुन्या रेल्वेज पैकी आहे. अगदी छोटुशी\nरेल्वेत माझ्या शेजारी एक गतिमंद मुलाला घेऊन त्याचे वडील बसले होते. तो मुलगा इतका खळखळुन हसत होता की सगळ्यांचे लक्ष्य त्याच्या त्या निरागस हसण्याकडेच होत\nहे अर्थ गोल्डाऊ खेडं आपल्याकडे जसं एखाद्या धर्मस्थळी अगदी मटणाच्या दुकानापसुन ते बंगल्यांना देखील त्या देवाचे नाव दिलेले असते तस इथे सगळ्याची नावे रिगीशी रिलेटेड\nआमच्या आणि सुर्यच्या मधे खुद्द रिगी होती. आम्ही अंधारात होतो. आणि आमची रेल्वे आम्हाला \"तिमिरातुनी तेजाकडे\" नेत होती.\nआलो आलो प्रकाशाच्या प्रदेशात\nरिगी रेल्वे एका ठराविक ठिकाणी आपल्याला नेऊन सोडते. तिथुन जरा चढलं की आपण रिगीच्या टोकाला पोहोचतो\nनुकताच हिमवर्षाव होऊन गेला होता. त्याच्या शुभ्रखुणा सगळीकडे दिसत होत्या\nटोकाला लवकर सुर्यप्रकाश पोहोचल्याने तिथला बर्फ वितळला होता. आणि ही पायवाट मोकळी झाली होती. जराशी विरक्तच वाटली मला\nरिगीच्या तिन्ही बाजुला तीन तळी आहेत\nत्यातले हे झुग चे तळे त्यात रिगी स्वतःचीच सावली न्याहळुन पाहत होती\nआणि हे लेक ओफ लुत्झर्न\nवरच्या कुरणावर कुठे फिरु न कुठे नको असे झाले होते मला. बाम्बी नावाच्या हरणाच्या पडसाबद्दल एक धडा होता शाळेत आम्हाला. बाम्बी सारखीच अवस्था झाली माझी.\nय्हे पाहिलं की लक्ष्यात येईल की रिगीला पर्वतांची राणी का म्हणतात. चारही बाजुना पर्वत दिसतात. अगदी दुरदुरचे जणु रिगीच स्वयंवर सुरुय आणि हे पर्वत आलेत तिच्याशी जन्मोजन्मीची गाठ बांधायला\nकुरण खरंच अगदी तिरकस चालीच होतं\nत्यावर चालणारा मी आणि ह समोरचा सोडुन कोणीही नव्हता तसं बागडणं दमछक करायला लावत होतं. कारण एकतर थंडी मुळे अंगावर बरंच काही घातलं होतं आणि हवा विरळ\nतिथेच अगदी दिसायला माझ्यासारखा आणि सेम माझ्यासारखे कपडे घातलेला मुलगा दिसला. त्याचेही नाव कुलदीप मोरेच\n नेहमीचं आवडतं रोष्टी आणि रिवेल्ला हा लंच घेतला\nआणि समोरच्या दृश्याकडे फक्त पाहत बसलो\n\"आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे\nवरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे\nनभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला\nमोद विहरतो चोहिकडे\" असं झालं होतं. कसले विचार नाहीत.कसं खुप कमी वेळा होतं. असं वाटलं की या क्षणी काहीही मागितलं तरी देव देईल पण अशावेळी आधीच ओंजळीत इतकं दान पडलेलं असतं की अजुन काही मागायचं तरी काय आणि ते आपण सांभाळु शकणार तरी किती वेळ आहे तेच पुरेल किती जन्मांसाठी आहे तेच पुरेल किती जन्मांसाठी किती सुंदर ग्रहावर जन्माला आलो आपण किती सुंदर ग्रहावर जन्माला आलो आपण का माहित नाही अशावेळी एकतर जीवन संपावे किंवा अनंत काळासाठी ते स्थगित व्हावे असं वाटत रहातं का माहित नाही अशावेळी एकतर जीवन संपावे किंवा अनंत काळासाठी ते स्थगित व्हावे असं वाटत रहातं जे अनुभवतोय ते तसंच चालु रहावं असं वाटत रहातं\nजायची घटिका जवळ आली. जाताना वित्झ्नाऊ मार्गे जाणारी ट्रेन घेतली\nवाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती\nपक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे \nजाताना लुझर्न चा तळं सोबत करत होतं धुक्याची दुलई होती त्याच्यावर अजुन\nकडेच्या वित्झ्नाऊ वर सुरेख ऊन\nसूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे\nअजुन एक दिवस थक्क होण्यात गेला\nसुंदरच.. इथे गेलो होतो मी \nसुंदरच.. इथे गेलो होतो मी \nकम्माल ठिकाण आणि तितकीच\nकम्माल ठिकाण आणि तितकीच कम्माल फोटोग्राफी ........\nवॉव. मस्त लिहिले आहेस. तुझा\nवॉव. मस्त लिहिले आहेस. तुझा फोटो पण छान आला आहे.\nकाय सुंदर आहे रे हे सर्व. तु\nकाय सुंदर आहे रे हे सर्व.\nतु तर अगदी आकन्ठ बुडाला होतास त्यात हे लेखात लक्षात येतय\nह्ये ह्ये ह्ये एव्हढाले\nह्ये ह्ये ह्ये एव्हढाले फोटो तुम्ही कसे लोड करता बुवा आम्ही तर आपले १५० केबीच्याच घोळात अडकलेले असतो.\nरॉबीन्हुड पिकासावरुन लिंक देऊन येतात की.\nसर्वांचे खुप खुप आभार\nसर्वांचे खुप खुप आभार\nरॉबीनहुड, श्री यांनी जे सांगितलेय तेच मी करतो. पिकासावरुन लिंक देतो\nतुझ्या फोटोसकट सगळंच अप्रतिम.\nतुझ्या फोटोसकट सगळंच अप्रतिम. ___/\\___.\nहे असं लिहिणं पण तोकडं वाटायला लागलं, कुलु. जे काही वाटतंय बघुन, वाचून.\nकिती आणि काय वाचले हे लक्षात\nकिती आणि काय वाचले हे लक्षात राहिलेले नाही....पण बघत, बघत बघत राहिलो...अथकपणे....आणि आनंदाने इतकेच म्हणतो.\nस्वित्झर्लंड मधेच नेलेस आम्हाला\nअन्जु, मामा, स्_सा धन्यवाद\nअन्जु, मामा, स्_सा धन्यवाद\nअरे काय हे. छळ आहे नुसता\nअरे काय हे. छळ आहे नुसता\nपण आता मी जवळ आहे बरं स्वित्झर्लॅड च्या. तुमच्या अश्या लेखांनी अगदीच त्रास झाला तर जाऊनच येईन सरळ.\nBagz जाउन या आणि इथे तुमचे\nBagz जाउन या आणि इथे तुमचे अनुभव पोस्टा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/give-a-compliment-rent-a-house-for-free-bbc-sting-s-big-excitement-118091100014_1.html", "date_download": "2018-09-22T03:47:11Z", "digest": "sha1:V2NK6EABKZOISR64U27RV74HDX3WVHFQ", "length": 14137, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शरिरसुख द्या, घर मोफत भाड्याने घ्या, बीबीसीचे स्टिंग मोठी खळबळ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशरिरसुख द्या, घर मोफत भाड्याने घ्या, बीबीसीचे स्टिंग मोठी खळबळ\nजगातील सर्वात मोठी माध्यम संस्था असलेल्या बीबीसीच्या एका स्टिंग ने मोठी खळबळ उडाली आहे. या नुसार भाड्याने घर शोधणाऱ्या महिलांना काही घर मालक फुकटात राहण्याची मुभा देत असून फक्त अट एवढीच आहे की आठवड्यातून एकदा शैय्यासोबत करायची आहे. असे बरेच विकृत घरमालक या स्टींग ऑपरेशनमुळे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे साहेबांच्या देशात हा भयानक प्रकार घडतो असल्याने सर्व जगात याची चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणात बीबीसीच्या अंडरकव्हर रिपोर्टरने माईक नावाच्या एका घरमालकाशी त्याच्या घरी जाऊन संपर्क केला. माईकने या महिला पत्रकाराला सांगितलं की त्याच्याकडे २ बेडरूमचा एक फ्लॅट असून, जर तो तिला फुकटात वापरायला मिळू शकणार आहे, मात्र एकच अट आहे तिला त्याच्यासोबत शैय्यासोबत करावी लागणार आहे. जोपर्यंत ती शरीर सुख देत राहील तोपर्यंत तिला एक पैसाही भाडं न देता या घरात राहता येणार आहे. माईकने तिला स्पष्ट पणे सागितले आहे. तर माईकप्रमाणेच एका ६० वर्षांच्या म्हाताऱ्यानेही महिला पअशीच विकृत ऑफर दिली आहे. घर फुकटात वापरायला देण्याचं आमीष दाखवलं आहे. या प्रकारे जर अट मान्य केली तर घरासोबतच महिला पत्रकाला त्याने वायफाय, वीज, गॅसही मोफत देण्याचं आश्वासन दिलं आहे.\nलंडनमध्ये आता घरमालकांनी पेपरमध्ये घर भाड्याने द्यायचे आहे, यासाठी दिलेल्या जाहिरातींमध्येही उघडपणे शरीरसुखाच्या बदल्यात घर भाड्याने देण्याची तयारी असल्याचं सांगायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता इतक्या शिक्षित आणि प्रगत असलेल्या देशात इतक्या विकृत मनोवृत्तीचे लोक असू शकतात का असा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे पूर्ण जगात हा विषय चर्चिला जातो आहे.\nगणेश भक्तांसाठी टोल फ्री प्रवास\nपीएफ पेन्शनर्सला मिळू शकतो या योजनेचा लाभ\nसरकारकडून JEE आणि NEET साठी विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी\nगुरुवारी हे काम बिलकुल करू नये ...\nजिओ गीगाफायबरसाठी किमान 3 महिने करावी लागेल प्रतीक्षा\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nगीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची ...\nगुजरातमधील गीर जंगल सिंहांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असून इथे गेल्या ११ दिवसांमध्ये ११ ...\nब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर ...\nरशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन हे नेहमीचचर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी असे ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nविराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार\nक्रिकेटपटू विराट कोहली लवकरच एका फील्डमध्ये डेब्यू करणार आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला ...\nअन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र\nकेंद्र सरकारमध्ये लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करणार असून त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2265", "date_download": "2018-09-22T03:27:44Z", "digest": "sha1:FK2V3MDWYVDSMEAAJQYVUDXENTK5R32Q", "length": 2804, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nनोव्हेंबर 2017 मध्ये पर्यटनाच्या माध्यमातून 16,640 कोटी रुपये परकीय चलन\nनोव्हेंबर 2017 मध्ये देशाला पर्यटनाच्या माध्यमातून 16,640 कोटी रुपये परकीय चलन प्राप्त झालं. नोव्हेंबर 2016 मध्ये ते 14,259 कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत परकीय चलन प्राप्तीत यंदा 16.7 टक्के वाढ झाली. जानेवारी ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत देशाला पर्यटनाच्या माध्यमातून 1,60,865 कोटी रुपये परकीय चलन प्राप्त झालं. गेल्या वर्षी ते 1,37,588 कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा ते 16.9 टक्के अधिक राहीले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/goa/there-will-be-history-portuguese-ferries-goa-new-rounds-solar-energy/amp/", "date_download": "2018-09-22T04:17:45Z", "digest": "sha1:EPTOKP5Z6YKY5DSJXTFEPIWN322AKWCF", "length": 10638, "nlines": 44, "source_domain": "www.lokmat.com", "title": "There will be a history of Portuguese ferries in Goa, new rounds on solar energy | गोव्यात पोर्तुगीजकालीन फेरीबोटी होणार इतिहासजमा, सौरऊर्जेवरील नव्या फेरीबोटी येणार | Lokmat.com", "raw_content": "\nगोव्यात पोर्तुगीजकालीन फेरीबोटी होणार इतिहासजमा, सौरऊर्जेवरील नव्या फेरीबोटी येणार\nगोव्याच्या नदी परिवहन खात्याला आता या जुनाट फेरीबोटींना रामराम ठोकून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या नव्या अद्ययावत फेरीबोटी खरेदी करायच्या आहेत.\nपणजी- गोव्यातील तब्बल १९ वेगवेगळ्या जलमार्गांवर प्रवाशांची ने-आण करणाऱ्या फेरीबोटी हे येथे येणाऱ्या पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. पोर्तुगीज काळापासून येथे कार्यरत असलेल्या फेरीबोटींमध्ये वेगवेगळ्या चित्रपटांचे चित्रीकरणही झालेले आहे. गोव्याच्या नदी परिवहन खात्याला आता या जुनाट फेरीबोटींना रामराम ठोकून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या नव्या अद्ययावत फेरीबोटी खरेदी करायच्या आहेत. त्यासाठी मंत्री सुदिन ढवळीकर येत्या १४-१५ रोजी केरळमध्ये कोची येथे भेट देणार आहेत. नदी परिवहनमंत्री ढवळीकर यांनी असे स्पष्ट केले की प्रायोगिक तत्त्वावर सौर ऊर्जेवरील फेरीबोटी चालविण्याचा विचार आहे.\nलघू पल्ल्याच्या जलमार्गावर आधी हा प्रयोग घेतला जाईल. त्यामुळे फायदे आणि तोटे कळून येतील. या अद्ययावत फेरीबोटींना इंधनावर चालणारे बॅक अप इंजिनही असेल. सौर ऊर्जा न मिळाल्यास त्या इंधनावरही चालू शकतील. अलीकडेच पणजी- बेती जलमार्गावरील फेरीबोट भरकटून रुतली होती, तसे प्रकार घडू नयेत यासाठी खाते दक्ष आहे.\nकेरळमध्ये यशस्वी प्रयोग केरळमध्ये वायक्कोम ते थवनाक्कडवू दरम्यान सौर ऊर्जेवर चालणारी अद्ययावत फेरीबोट कार्यरत आहे. या अडीच किलोमिटरच्या जलमार्गावर गेल्या जानेवारीपासून ही फेरीबोट सुरु झालेली आहे.\nनवाल्ड सोलार अ‍ॅण्ड इलेक्ट्रिक बोट कंपनीने ती डिझाइन करुन बांधली असून आदित्या कंपनी ती चालवत आहे. १५0 दिवसात तसेच पावसाळ्यातसुध्दा या फेरीबोटीबद्दल कोणतीही समस्या उद्भवलेली नाही. ५ किलोवॅटची ऊर्जा या फेरीबोटीसाठी लागते. अडीच किलोमिटरसाठी १५ मिनिटांचा प्रवास होतो. दिवसाकाठी २२ फेºया होतात आणि साधारपणे १६५0 प्रवाशांची रोज तेथे ने-आण होते, अशी माहिती मिळाली आहे.\n‘नाकापेक्षा मोती जड’ दरम्यान, सध्या अस्तित्त्वात असलेल्या आणि जुन्या झालेल्या फेरीबोटींचा दुरुस्ती खर्चही नदी परिवहन खात्यासाठी ‘नाकापेक्षा मोती जड’ असाच झालेला आहे. दोन वर्षांपूर्वी सहा फेरीबोटींच्या दुरुस्तीवर तब्बल २ कोटी रुपये खर्च करण्यात आला. प्रत्येकी ७0 लाख ७६ हजार रुपये खर्चून तीनेक वर्षांपूर्वी सरकारने दुहेरी इंजिनाच्या व आकाराने मोठ्या अशा ६ फेरीबोटी खरेदी केल्या. नदी परिवहन खात्याच्या ताफ्यात सध्या ३७ जुन्या फेरीबोटी आहेत. पैकी निम्म्या फेरीबोटींना किर्लोस्कर कंपनीची एअर कूल्ड इंजिने आहेत. किर्लोस्कर आणि ग्रीव्हज अशा दोन कंपन्यांची इंजिने फेरीबोटींसाठी वापरली जातात. गोव्याच्या नद्यांमधील पाणी उथळ असल्याने एअर कूल्ड इंजिनेच वापरली जातात. शिवाय नदीतील गाळ ही इंजिने शोषून घेत असतात, असे या क्षेत्रभातील एका तज्ञ अभियंत्याने सांगितले.\nमाजी आमदार तथा खाण उद्योजक दिवंगत अनिल साळगांवकर यांनी ३0 लाख रुपये खर्चून मोठी व जादा क्षमतेची फेरीबोट बांधून दिली होती काही दिवस ती गोव्यातील खाण भागातील एका जलमार्गावर चालली, परंतु सध्या ती बंद आहे. बंदर कप्तानांच्या परवानगीशिवाय कोणतीही फेरीबोट बांधता येत नाही तसेच जलमार्गावरही आणता येत नाही.\nगोव्यातील फेरीबोटींमध्ये प्रवासी तसेच दुचाकींना तिकीट आकारले जात नाही. चारचाकी तसेच इतर वाहनांना तिकीट लागू आहे. सुमारे १९ जलमार्ग गोव्यात आहेत त्यातील पणजी- बेती, सांपेद्र-दिवाडी, जुने गोवे-दिवाडी, मडकई-दुर्भाट, रायबंदर-चोडण या जलमार्गांवर जास्त गर्दी असते आणि तुलनेत फेरीबोटींच्या जास्त फेऱ्या होतात.\nगोव्यात सत्तेची चावी घटक पक्षांच्याच हाती\nगोव्याचा किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा लांबणीवर पडण्याची शक्यता\nचतुर्थीला महाराष्ट्रातून होते पुरोहितांची आयात\nजिथं सत्ता, तिथं मी, भाजपसोबत राहणार असल्याचे बाबू आजगावकरांचे स्पष्टीकरण\nगोव्यात राजकीय उलथापालथ, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा\nगोव्यात सत्तेची चावी घटक पक्षांच्याच हाती\nगोव्याचा किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा लांबणीवर पडण्याची शक्यता\nचतुर्थीला महाराष्ट्रातून होते पुरोहितांची आयात\nजिथं सत्ता, तिथं मी, भाजपसोबत राहणार असल्याचे बाबू आजगावकरांचे स्पष्टीकरण\nगोव्यात राजकीय उलथापालथ, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/kolhapur/diwali-day-junior-college-teacher-streets/", "date_download": "2018-09-22T04:20:27Z", "digest": "sha1:NCKHUDLUINP5I23WP3ZTUMNKGLP3GXA5", "length": 30500, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Diwali Day Junior College Teacher On The Streets | कोल्हापुरात दिवाळीदिवशी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक रस्त्यावर | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nकोल्हापुरात दिवाळीदिवशी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक रस्त्यावर\nविविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ऐन दिवाळीदिवशी रस्त्यावर बसण्याची वेळ आली. या शिक्षकांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात दिवसभर धरणे आंदोलन केले.\nठळक मुद्देप्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलनशिक्षणमंत्र्यांकडून निव्वळ आश्वासने\nकोल्हापूर , दि. १९ : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ऐन दिवाळीदिवशी रस्त्यावर बसण्याची वेळ आली. कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात या शिक्षकांनी दिवसभर धरणे आंदोलन केले.\nकोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांचा लढा सुरू आहे. याअंतर्गत बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास आंदोलनकर्ते शिक्षक हे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जमले. या ठिकाणी त्यांनी ठिय्या मारला.\nकनिष्ठ महाविद्यालयांचे प्रशासन स्वतंत्र करावे’, ‘विनाअनुदानित शाळा, विषयशिक्षक यांना मान्यता देऊन त्यांना वेतन सुरू करावे,’ अशा विविध मागण्यांबाबत त्यांनी घोषणा दिल्या. यानंतर त्यांना राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात एन. बी. चव्हाण, बी. बी. पाटील, ए. बी. उरुणकर, एस. आर. पाटील, आर. पी. टोपले, व्ही. एस. मेटकरी, आदी सहभागी झाले होते.\nदि. २ मे २०१२ नंतरच्या पायाभूत रिक्त पदावर विद्यार्थिहितासाठी नियुक्त शिक्षकांच्या मान्यता, वेतन नियुक्ती दिनांकापासून मिळावे.\nसन २००८ ते २०११ मधील सामान्य वाढीव ९३६ पदांपैकी दुसºया टप्प्यात व तिसºया टप्प्यात मान्यता झालेल्या शिक्षकांच्या वेतनाची तरतूद मूळ तरतुदीमधून करण्यात यावी.\nसन २००३ ते ११ मधील वगळलेल्या मंजूर नसलेल्या विभागातील १८ पदांना व सन २०११-१२ पासून वाढीव पदांना तत्काळ मंजुरी मिळावी.\nपायाभूत अर्धवेळ पदाचे वेतन शिक्षक सेवेत असेपर्यंत अखंडितपणे सुरू राहावे.\nटप्प्याटप्प्याने आंदोलन करणार तीव्र\nमहासंघाच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी शिक्षकांनी आंदोलने केली आहेत. शिक्षणमंत्री, शिक्षण विभागाचे सचिव यांच्याशी अनेक वेळा सकारात्मक चर्चा होऊन शिक्षकांच्या प्रश्नांबाबत काही निर्णय झालेले नसल्याचे महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर यांनी सांगितले.\nते म्हणाले, शासनस्तरावर घेतलेल्या निर्णयांबाबत कार्यवाही कूर्मगतीने सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या दिवाळीपूर्वी पायाभूत रिक्त पदांवरील भरती मान्यता आणि वेतनाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झालेली नाही.\nसंबंधित आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आम्ही दिवाळीदिवशी रस्त्यावर उतरलो आहोत. शासनाच्या निषेधार्थ आम्ही काळी दिवाळी साजरी केली आहे. मागण्यांबाबत दि. ३१ आॅक्टोबरपर्यंत सकारात्मक कार्यवाही व्हावी; अन्यथा नोव्हेंबरपासून टप्प्याटप्याने आंदोलन तीव्र केले जाईल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n‘त्या’ चार शिक्षकांच्या जात वैधतेची चौकशी\nविद्यार्थ्याच्या थोबाडीत देणे शिक्षकाच्या अंगलट, मुख्याद्यापकावरही काराईची खात्याकडून शिफारस\nशिक्षकांना वेठीस धरण्यापेक्षा मंत्रालयातील अधिकार्‍यांनाही ‘असे’ निकष लावा, वेतनश्रेणीवरुन खदखद\nशिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्राथमिक शिक्षक संघटना नाराज\nचौघांवर कारवाई टाळण्यासाठी ‘शाळा’\nअखेर २0 शिक्षकांना बजावला बडतर्फीचा आदेश\nकोल्हापूर : कोल्हापूरच्या कढईत वांग्याचे विश्वविक्रमी भरीत -कोगील बुद्रुक येथे हस्तांतरण\nकोल्हापूर :..तर खासदारकीला राष्ट्रवादीचे ‘कामच’ करु : पी. एन. यांचा मुश्रीफांना इशारा\nGanesh Chaturthi कोल्हापूर : उत्सवातील लोकोपयोगिता-- सुखकर्ता दु:खहर्ता\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nकोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीसाठी ‘व्हाईट आर्मी’चे पथक सज्ज\nकोल्हापूर शहरातील मुलांचा जन्मदर वाढला, रुग्णालयांना नोटिसा\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mumbaiganitmandal.com/index.php?option=com_content&view=article&id=88&Itemid=80&lang=mr", "date_download": "2018-09-22T03:41:59Z", "digest": "sha1:BYOQ2EPIF6ZVHTLEHLH2AKLNMV3I5A2H", "length": 4822, "nlines": 56, "source_domain": "mumbaiganitmandal.com", "title": "शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम", "raw_content": "\nबृहन्‌मुंबई गणित अध्यापक, मुंबई\nशिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम २०१३ - २०१४\nमाननीय मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका,\nदरवर्षी प्रमाणे या वर्षीही मंडळाने शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहेत. प्रशिक्षण वर्गात आमच्या परीक्षासाठी विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करावे याबद्दल चर्चा होईल.\nस्थळ: बालमोहन विद्यामंदिर, दादर\nवेळ: सकाळी १० ते ४\nसंपूर्ण मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळांसाठी दादर हेच केंद्र असेल.\nमुख्याध्यापकांनी शिक्षकांची नावे मंडळाच्या ईमेल वर पाठवली तरी चालेल. नावे २० जून २०१३ पर्यंत पठवावीत.\nआमचा ई मेल पुढीलप्रमाणे - हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.\nबृहन्‌मुंबई गणित अध्यापक, मुंबई\nपालकांसाठी सहविचार सभा २०१३ - २०१४\nयावर्षीपासून नव्यानेच आम्ही पालकांसाठी सहविचार सभा आयोजित केली आहे. हल्ली पालक पाल्यांच्या अभ्यासात बराच रस घेतात. हे लक्षात घेवून पालकांच्या मदतीसाठी हा उप्रक्रम सुरु केला आहे. या सभेत आमच्या विविध उप्रक्रमांची माहिती दिली जाईल व महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलांचा अभ्यास कसा घ्यावा याविषयी आमच्या तज्ञाकडून सूचना दिल्या जातील. पालकांना त्यांच्या शंका विचारायला संधी मिळेल.\nस्थळ: बालमोहन विद्यामंदिर, दादर\nवेळ: सकाळी १० ते १\nनावनोंदणी साठी : आपले पूर्ण नाव, पत्ता, टेलिफ़ोन नंबर आणि रु १००/- शुल्क आमच्या मंडळाच्या पत्त्यावर कुरियर करावे. आपण २० जून २०१३ पर्यंत आपले नाव नोंदवू शकता.\nOur email id: हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2267", "date_download": "2018-09-22T03:27:40Z", "digest": "sha1:KFNUWS54MPJLBSE4DSBQ7PVU6Q7OHLJN", "length": 2800, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nप्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत 30 कोटींहून अधिक बँक खाती\nप्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत 6 डिसेंबरपर्यंत एकूण 30 कोटी 71 लाख बँक खाती उघडण्यात आली आहेत. यापैकी 18 कोटी 5 लाख खाती ग्रामीण/निमशहरी क्षेत्रातली आहेत. महाराष्ट्रात एकूण 2 कोटी 16 लाख 86 हजार 99 खाती उघडण्यात आली आहेत. यातली 1 कोटी 12 लाख 70 हजार 381 खाती शहरी भागातली आहेत. तर 1 कोटी 4 लाख 15 हजार 718 खाती ग्रामीण भागातील आहेत. उत्तर प्रदेशात एकूण 4 कोटी 62 लाख 63 हजार 621, बिहारमध्ये 3 कोटी 23 लाख 48 हजार 679, पश्चिम बंगालमध्ये 2 कोटी 93 लाख 88 हजार 290 बँक खाती उघडण्यात आली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1733", "date_download": "2018-09-22T03:02:43Z", "digest": "sha1:C3KHR54ZQO6GITPXD5DMFICFKIUA6FTK", "length": 6176, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news dilip kolhatkar passed away | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन\nशुक्रवार, 4 मे 2018\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन झालंय. वयाच्या ७२ व्या वर्षी ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांचं कोल्हटकर यांनी दिग्दर्शन केलंय. उघडले स्वर्गाचे दार, मोरुची मावशी ही नाटकं त्यांनी दिग्दर्शित केलेली काही नाटकं. फक्त व्यावसायिकच नव्हे तर प्रायोगिक रंगभूमीसाठी त्याचं मोलाचं योगदान राहिलंय. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन झालंय. वयाच्या ७२ व्या वर्षी ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांचं कोल्हटकर यांनी दिग्दर्शन केलंय. उघडले स्वर्गाचे दार, मोरुची मावशी ही नाटकं त्यांनी दिग्दर्शित केलेली काही नाटकं. फक्त व्यावसायिकच नव्हे तर प्रायोगिक रंगभूमीसाठी त्याचं मोलाचं योगदान राहिलंय. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.\nआर्ची, परशा आणि नागराज मंजुळे राज ठाकरेंच्या मनसेत\n‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे व चित्रपटातील कलाकार...\nमोरुच्या मावशीची एक्झिट; ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन\nमुंबई: ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे आज (शुक्रवार) पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2268", "date_download": "2018-09-22T03:56:18Z", "digest": "sha1:GSU2AK6T774JLAV245RK7GEGRYLCZWZF", "length": 7910, "nlines": 68, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nओखी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांशी पंतप्रधानांनी साधला संवाद लक्षद्विप, तामिळनाडू आणि केरळमधल्या मदत कार्याचा घेतला आढावा\nचक्रीवादळाच्या फटका बसलेल्‍या राज्यांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केली मदत\nओखी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लक्षद्विप, तामिळनाडू आणि केरळला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांशी, मच्छिमारांशी आणि शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. कवरत्ती आणि कन्याकुमारी येथे ते नागरिकांशी बोलले. चक्रीवादळाचा फटका बसलेल्‍या तिरुवनंतपुरम जवळच्या पंथुरा गावालाही पंतप्रधानांनी भेट दिली. चक्रीवादळामुळे झालेल्या त्रासाबद्दल, येत असलेल्या अडचणींबाबत लोकांनी त्यांना माहिती दिली. त्यांना सर्वत्तोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. या संकटकाळी केंद्र सरकार नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे त्यांनी सांगितले.\nसध्याच्या परिस्थितीच्या आणि मदतकार्याचा विस्तृत आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी कवरत्ती, कन्याकुमारी आणि तिरुवनंतपुरम येथे वेगवेगळया बैठका घेतल्या. या बैठकांना केरळ आणि तामिळनाडूचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे उपसभापती आणि लक्षद्विपचे प्रशासक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nचक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांना केंद्र सरकार पॅकेजच्या माध्यमातून मदत करेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.\n· केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्विपच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार तात्काळ 325 कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य पाठवेल.\n· पंतप्रधानांनी आज जाहीर केलेले वित्तीय सहाय्य ओखी चक्रवादळाचा फटका बसल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूसाठी देण्यात आलेल्या 280 कोटी रुपये तर केरळला देण्यात आलेल्या 76 कोटी रुपयांव्यतिरिक्त आहे.\n· ओखी चक्रीवादळामुळे पूर्णत: पडझड झालेल्या सुमारे 1,400 घरांची पुनर्बांधणी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला नवे घर बांधण्यासाठी सहाय्य म्हणून दिड लाख रुपये मिळणार आहेत.\n· ओखी चक्रीवादळाचा फटका असलेल्या नागरिकांच्या विम्याच्या दाव्याची रक्कम झटपट देण्याचा सल्ला विमा कंपन्यांना देण्यात आला आहे.\n· चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसदाराला पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधींतर्गत दोन लाख रुपयांची तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.\nतत्पूर्वी आढावा बैठकांमध्ये पंतप्रधानांना ओखी चक्रीवादळाच्या प्रभावाची माहिती देण्यात आली. गेल्या 125 वर्षात अशा प्रकारचे हे तिसरे मोठे वादळ आहे. 30 नोव्हेंबर 2017 ला चक्रीवादळ आले. मदत आणि बचावकार्य त्याच दिवशी सुरु करण्यात आले. आतापर्यंत 845 मच्छिमारांना वाचवण्यात आले.\nकिनाऱ्यापासून 700 नॉटिकल मैल अंतरापलिकडे शोध घेतला गेल्याची माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.harkatnay.com/2013/", "date_download": "2018-09-22T03:00:41Z", "digest": "sha1:KUP7RSQWQOWEHKXKKKPN6M63YE3RSRGM", "length": 23696, "nlines": 243, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: 2013", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nमी मुद्दामच या विषयावर लिहायचं टाळत होतो. वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल नेटवर्क्स वगैरे प्रत्येक ठिकाणी तीच चर्चा, नवीन अपडेट्सच्या नावाखाली त्याच भयानक घटनेचं चर्वितचर्वण आणि हे सगळं कमी म्हणून की काय विविध नेते, राजकारणी, पोलीस अधिकारी इत्यादींच्या उसवलेल्या मेंदूंतून आणि फाटक्या तोंडांतून गळणारी अकलेची दिवाळखोरी दाखवणारी, रोजच्या रोजची नवनवीन बेजवाबदार भाष्यं \nपरंतु काही काही मुद्दे पुनःपुन्हा येऊ लागले, दाखले दिले जाऊ लागले.. लेख, अग्रलेख, विशेष लेख इ इ सगळीकडेच. जे माझ्या मते चुकीचे होते, आहेत आणि त्याहीपेक्षा त्या दुर्दैवी जीवावर अन्याय करणारे आहेत... म्हणून लिहायला बसलो.\nआपल्याकडे किंबहुना जागतिक पातळीवरच एखादी व्यक्ती जी हिंसेची, जशास तसे न्यायाची (Eye for an eye) मागणी करते, त्या विचाराला पाठींबा देते तिला बेधडकपणे असंवेदनशील, बुरसटलेल्या विचारांची, अप्रगल्भ असल्याचं लेबल लावून टाकण्याची पद्धत आहे. प्रसंग काहीही असो, पार्श्वभूमी काहीही असो त्याचा काही संबंध नाही. प्रत्यक्ष तात्याराव सावरकर जिथे सुटले नाहीत तिथे आपली काय कथा अजून थोडं स्पष्ट लिहितो.\nत्या सहा हरामखोरांना फाशी देऊ नये, जन्मठेप द्यावी असा एक मोठा विचारप्रवाह आहे. का तर फाशीने पटकन सुटका होते. जन्मठेपेने माणूस रोज झिजतो. या मुद्द्यात नक्कीच तथ्य आहे. पण...\nत्याप्रमाणेच त्यांना ताबडतोब फाशी दिली जावी असं मानणाराही एक मोठा वर्ग आहे. पण माझ्या मते त्याचं कारण वेगळं आहे. कायदा/न्यायव्यवस्था/राज्यघटना.. नाव काहीही द्या.. च्या मते जास्तीत जास्त कठोर शिक्षा म्हणजे फाशी आहे... आणि म्हणून फाशीची मागणी केली जाते आहे. खरंतर फाशी ही सोपी शिक्षा आहे हे त्या प्रत्येकाला मान्य आहे. त्या श्वापदांना खरं तर अत्यंत भीषण, निर्घृण शिक्षा व्हावी अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. त्यांचे हात-पाय कलम केले जावेत किंवा अगदी सौदीतल्या प्रमाणे लिंग छाटण्याची शिक्षा दिली तर अजून उत्तम असं प्रत्येकाला वाटतंय. पण वर म्हटल्याप्रमाणे न्यायव्यवस्थेला या शिक्षा मान्य नाहीत. त्यामुळे न्यायव्यवस्थेला मान्य असणाऱ्या शिक्षांमधली मोठ्यात मोठी शिक्षा कोणती तर फाशी. म्हणून मग निदान त्या दळभद्री माणसांना आपण आपल्या न्यायव्यवस्थेतली जास्तीत जास्त कठोर शिक्षा दिली हे समाधान म्हणून फाशीची मागणी होतेय.\nदुसरी गोष्ट म्हणजे आजन्म कारावास म्हणून १४ वर्षांची शिक्षा मिळणार असेल तर काय उपयोग. थोडक्यात चौदा किंवा जे काही आहे तितक्या वर्षांनी, किंवा चांगल्या वागणुकीमुळे शिक्षेत काही वर्षं सुट मिळवून ते लवकर सुटणार असं होईलच असं नाही पण होणार नाहीच असंही खात्रीशीरपणे कोणी सांगू शकतं का असं होईलच असं नाही पण होणार नाहीच असंही खात्रीशीरपणे कोणी सांगू शकतं का तसाही त्यांच्यातला सहावा राक्षस बलात्कार करण्याइतपत अक्कल असलेला परंतु (आंधळ्या आणि पांगळ्या) कायद्याच्या दृष्टीने सज्ञान नसल्याने कमी शिक्षेत सुटणार आहेच \nपरंतु या सगळ्यांपेक्षा अजून एक मोठा मुद्दा आहे जो विशेष विनोदी आहे. तो म्हणजे \"फाशी देऊन बलात्कार कमी होणार आहेत का\" ............ यासारखा बौद्धिक दिवाळखोरीचा प्रश्न दुसरा नसेल.. \" ............ यासारखा बौद्धिक दिवाळखोरीचा प्रश्न दुसरा नसेल.. अरे बाबांनो फाशी देऊन बलात्कार कमी होणार नसले तरी तुमच्या जन्मठेपांनी तरी ते कुठे कमी झालेत अरे बाबांनो फाशी देऊन बलात्कार कमी होणार नसले तरी तुमच्या जन्मठेपांनी तरी ते कुठे कमी झालेत उलट वाढलेतच की. त्यामुळे निदान फाशीच्या जरबेने का होईना बलात्कार कमी होतील अशी अपेक्षा ठेवून बघायला काय हरकत आहे उलट वाढलेतच की. त्यामुळे निदान फाशीच्या जरबेने का होईना बलात्कार कमी होतील अशी अपेक्षा ठेवून बघायला काय हरकत आहे कारण शेवटी वखवखीपेक्षा जीव प्यारा असतो.\nबलात्कारासाठी फाशीची शिक्षा मागणे ही फक्त एक प्रतिक्रिया आहे. त्यात सारासार विचार नाही असं काहीसं मतही मी वाचलं. वाईट वाटलं अर्थात ही प्रतिक्रियाच असणार. नाहीतर एखाद्या निष्पाप जीवावर इतका भयंकर प्रसंग ओढवला तर काय शिक्षा द्यायची याबद्दलची शिक्षा कुठलाही संवेदनशील समाज आधीपासून ठरवून ठेवू शकत नाही. इतक्या भयंकर क्रौर्याचा विचार तरी कोणी करू शकेल का अर्थात ही प्रतिक्रियाच असणार. नाहीतर एखाद्या निष्पाप जीवावर इतका भयंकर प्रसंग ओढवला तर काय शिक्षा द्यायची याबद्दलची शिक्षा कुठलाही संवेदनशील समाज आधीपासून ठरवून ठेवू शकत नाही. इतक्या भयंकर क्रौर्याचा विचार तरी कोणी करू शकेल का आणि म्हणून तर कायद्याने रेअरेस्ट ऑफ रेअर गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा संमत केली आहे. त्या काळरात्री जे घडलं त्यापेक्षा दुर्मिळ, भीषण, संवेदनाहीन, पाशवी असं काय असू शकतं\nआणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्याला काय हवंय, काय वाटतंय, कायदा काय सांगतो, तज्ज्ञांचं मत काय आहे, अन्य देश, युनायटेड नेशन्स काय म्हणतायत वगैरे वगैरे सगळ्या फडतूस गोष्टी क्षणभर बाजूला ठेवूया.. आणि एक क्षण फक्त एकच क्षण विचार करुया की जिने त्या रात्री तो नरक भोगला, असह्य वेदनांना तोंड देत अत्यंत दुर्दैवी रीतीने प्राण सोडला, जिच्या आयुष्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या त्या लेकीची अखेरची इच्छा काय असेल तिला विचारलं असतं, किंवा उत्तर द्यायला जर ती शिल्लक असती तर तिने कुठली शिक्षा निवडली असती तिला विचारलं असतं, किंवा उत्तर द्यायला जर ती शिल्लक असती तर तिने कुठली शिक्षा निवडली असती .. बाबांनो, उत्तर देऊ नका हवं तर.. कारण जे उत्तर मिळेल ते पचवणं तुमच्यासाठी अवघड असेल... फक्त स्वतःशीच विचार करा.. काय वाटतं ते सांगा आणि मग खुशाल जन्मठेपेची मागणी करा हवं तर \nलेखकु : हेरंब कधी : 2:47 AM 26 प्रतिक्रिया\nमला 'कन्फेशन बॉक्स' बद्दल एक सुप्त आकर्षण आहे. आपल्या चुका त्याच्यासमोर मान्य करून टाकल्यावर आपल्याला अनकंडीशनली माफ करून टाकणारा कन्फेशन बॉक्स त्याच्यासमोर सगळं मान्य केल्यावर एकदम कसं हलकं हलकं वाटत असेल नाही त्याच्यासमोर सगळं मान्य केल्यावर एकदम कसं हलकं हलकं वाटत असेल नाही आपल्या देवळात पण चर्चसारखाच कन्फेशन बॉक्स हवा होता \nमी नेहमीप्रमाणे आमच्या दोघांच्याही आवडीची कालिया आणि कृष्णबाप्पाची श्तोली शांगायला... सॉरी सांगायला सुरुवात करतो. कालियामर्दन होईहोईपर्यंत पापण्या वेटलिफ्टिंगची स्पर्धा हरलेल्या असतात. कोलाहल, कलकलाट, धिंगाणा या सगळ्यांना किमान दहा तासांची विश्रांती मिळणार असते त्याच्या शांत चेहऱ्याकडे बघून जेमतेम पंधरा मिनिटांपूर्वी याने माझा ओरडा खाल्लाय यावर माझा स्वतःचाही विश्वास बसत नाही.\nछ्या.. उगाच ओरडलो त्याला.... अरे पण त्याच्या भल्यासाठीच ओरडलास ना\nपण तरी इतकं ओरडायला नको होतं..... अरे पण न खाता झोपला असता तर पुन्हा चिडचिड केली असती. नेहमीचं द्वंद्व सुरु होतं....\nफोनवर बोलू देत नाही म्हणून खाल्लेला ओरडा... लॅपटॉपच्या कीजशी खेळ केला म्हणून रागावणं... टीव्हीच्य बटनांशी, रीमोटशी, आय-पॅड्शी मस्ती केली म्हणून, पसारा केला म्हणून, पाणी सांडलं म्हणून, जोरजोरात उड्या मारल्या म्हणून, आरडओरडा केला म्हणून, दणादण पाय आपटले म्हणून, खात नाहीस म्हणून, झोपत नाहीस म्हणून ........ म्हणून...... म्हणून........ म्हणून.... म्हणून..... .... म्हणून...\nकिती कारणांनी ओरडलो रे तुला.. किती कारणांनी ओरडतो रे तुला.. किती वेळा ओरडलो.. तुझी चूक असताना आणि माझी चूक असतानाही \nमी एकदम कळवळतो. स्वतःचाच राग येतो...\nसॉरी राजा सॉरी.. प्लीज माफ कर मला. पुन्हा असं करणार नाही.. पुन्हा कधीच तुला ओरडणार नाही... \nअ‍ॅण्ड दॅट्स इट.... मला जाणवून जातं. मला त्या चर्चमधल्या किंवा बाहरेच्या कुठल्याही कन्फेशन बॉक्सची गरजच नसते. माझा कन्फेशन बॉक्स माझ्या समोरच असतो. झोपलेलं पिल्लू हाच आपला कन्फेशन बॉक्स.. त्याच्यासमोर बिनदिक्कतपणे आपल्या सगळ्या चुकांची कबुली देता येते, सगळी जंत्री वाचता येते. पण तरीही अपराधीपणाचा गंड जाता जात नाही.\nआणि अचानक तो खुदकन हसतो. झोपेतच.... झोपेत जणु तो सगळं बोलणं ऐकत असतो. आणि ऐकून घेतल्यावर हसत हसत म्हणत असतो \"बाबा, अरे ठीके रे... एवढं काय त्यात. जाउदे. चुकून झालं ना.\"\nमग मला कळतं की तो माझा कन्फेशन बॉक्सच नाही तर कन्सेशन बॉक्स आहे.. माझ्या एवढ्या सगळ्या चुका माफ करून मला शिक्षेत कन्सेशन देणारा कन्सेशन बॉक्स \nपण राहून राहून एक विचार माझा पिच्छा सोडत नाही. ही सगळी कन्फेशन्स तो जागा असताना देऊ शकेन का मी तेवढं धैर्य आहे माझ्यात\nलेखकु : हेरंब कधी : 5:23 PM 67 प्रतिक्रिया\nलेबलं : आदितेय, का ते माहीत नाही, मनातलं, सहज\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vigyan-bhan-news/feminism-and-science-1725148/", "date_download": "2018-09-22T04:10:49Z", "digest": "sha1:6UGJHVOHUIF7UZLI2ZDOLF3MN635EKYI", "length": 28043, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Feminism and Science | स्त्रीवादाने विज्ञानाला काय दिले? | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nस्त्रीवादाने विज्ञानाला काय दिले\nस्त्रीवादाने विज्ञानाला काय दिले\nविज्ञानाची संस्थागत रचना अधिक न्याय्य होण्याचा पाया रचला गेला..\n|| रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ\n‘आमच्यावर अन्याय होतो’ हे रडगाणे गाण्याऐवजी, विज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाची शास्त्रीय कारणेही स्त्रियांनी वा स्त्रीवादी संशोधकांनी शोधून काढली.. त्यातून पुढे, विज्ञानाची संस्थागत रचना अधिक न्याय्य होण्याचा पाया रचला गेला..\nविज्ञानाच्या क्षेत्रात स्त्री-पुरुष भेदभाव का दिसतो, याचा शोध अनेक स्त्रीवादी विचारकांनी वैज्ञानिक पद्धतीने घेतला. त्यांना या शोधात काय सापडले व त्यातून विज्ञान कसे बदलले, याचा धावता आढावा आपण या लेखातून घेणार आहोत.\nलिंगाधिष्ठित भेदभाव: व्याप्ती व स्वरूप\nसंशोधन क्षेत्रातील स्त्रियांच्या योगदानाकडे पद्धतशीर दुर्लक्ष करून त्यांना आपल्या संशोधनाचे श्रेय मिळण्यापासून वंचित करणे ही बाब तंत्रज्ञानाच्या उद्यापासून आतापर्यंत सातत्याने घडते आहे. मुळात तंत्रज्ञानाच्या प्रारंभिक इतिहासातील महत्त्वाचे शोध, उदा. शेती, अन्नप्रक्रिया, अन्न साठवणूक, पशुपालन- स्त्रियांनीच लावले. त्यानंतर अनेक शतके ती सर्व तंत्रे स्त्रियांनीच टिकवली व विकसित केली. पण पुरुष वैज्ञानिकांनी विज्ञान-तंत्रज्ञानाची अशी व्याख्या केली, जी त्यांना सोयीस्कर होती व ज्यामुळे स्त्रियांना त्याचे श्रेय मिळू शकले नाही. स्त्रियांनी विकसित केलेली कसबे (उदा. वस्त्रे विणणे) ही ‘कला’ (आणि म्हणून तंत्रज्ञानाच्या तुलनेत कमअस्सल) मानली गेली. पिकांचे उत्तम वाण किंवा पाळीव प्राण्यांच्या अधिक उपयुक्त जाती विकसित करणे या बाबी प्रयोगशाळेत केल्या गेल्या तर त्यांची गणना विज्ञान-तंत्रज्ञानात केली जाते. पण हेच कार्य अनेक शतके स्त्रियांनी आपल्या शेता-मळ्या-गोठय़ांत केले असता त्यांची दखल घेतली जात नाही.\nविज्ञान-तंत्रज्ञानाच्या इतिहासातून स्त्रियांची कामगिरी अदृश्य करण्याची ही पुरुषप्रधान परंपरा आधुनिक विज्ञानाच्या उदयानंतरही अबाधित राहिली. लोंडा शिबिंजर (Londa Schiebinger) यांनी हे दाखवून दिले आहे की, १७-१८ व्या शतकात विज्ञानाच्या पायाभरणीत अनेक स्त्रियांनी (उदा. स्वीडनची राणी ख्रिस्तिना, मार्गारेट कॅव्हेन्डिश) मोलाची कामगिरी केली, जिची नोंद त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांनी घेतली. पण त्यानंतरच्या काळात विद्यापीठे व वैज्ञानिक संस्था या वैज्ञानिक व्यवहाराचे केंद्र बनल्या. त्यांची रचनाच अशा रीतीने करण्यात आली की, जिच्यात स्त्रियांना प्रवेश मिळणेही दुरापास्त व्हावे. त्यांना या वैज्ञानिक संस्थांचे सदस्यत्व देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे विज्ञानाच्या इतिहासात या कर्तबगार स्त्रियांचा उल्लेखही केला जात नाही. ही परंपरा अगदी विसाव्या शतकापर्यंत कायम राहिली. मेरी क्युरी ही दोनदा (१९०३ व १९११) नोबेल पारितोषिक मिळविणारी जगातली पहिली शास्त्रज्ञ. पण या पराक्रमानंतरही तिला फ्रान्सच्या विज्ञान अकादमीचे सदस्यत्व देण्यास अकादमीने नकार दिला. कोणा स्त्रीला हा बहुमान मिळण्यास १९६२ साल उजाडावे लागले. त्याची मानकरी क्युरीची शिष्या मार्गारेट पेरे ही होती.\nनोबेल पुरस्कारांचे उदाहरण पुढे नेऊ या. आतापर्यंत २०३ वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात केवळ दोन स्त्रिया आहेत. अनेकदा योग्यता असूनही केवळ स्त्री असल्यामुळे त्यांना डावलण्यात आले आहे. जॉसलीन बेल बन्रेल (Jocelyn Bell Burnell) यांनी १९६० च्या दशकात पहिल्या ‘रेडिओ पल्सर’चा शोध लावला, तो त्यांचे पदव्युत्तर शिक्षण सुरू असताना १९७४ मध्ये त्यांचे मार्गदर्शक अँटनी हेविश व सहाध्यायी मार्टनि राईल यांना त्याच शोधाबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले, पण जॉसलीनला त्यापासून वंचित ठेवण्यात आले. व्हेरा रुबिन यांनी ‘डार्क मॅटर’चा शोध लावून अवकाश विज्ञानात मोठी क्रांती केली, पण त्यांनाही नोबेल मिळू शकले नाही.\nस्त्री-वैज्ञानिक व विचारक यांनी या भेदभावाविरुद्ध जोरदार आवाज उठवून आपल्या समर्थनासाठी भरपूर वैज्ञानिक पुरावे गोळा करेपर्यंत त्यांना पद्धतशीरपणे डावलण्याची परंपरा चालतच राहिली. कारण विज्ञान तटस्थ असले तरी अनेक वैज्ञानिक स्वत: पुरुषी श्रेष्ठत्वाच्या पूर्वग्रहापासून मुक्त नव्हते व आजही नाहीत. गंमत म्हणजे ते (त्यात पुरुषांसोबत स्त्रियाही आहेत) आपण पूर्वग्रहग्रस्त आहोत हे मान्य करीत नाहीत, कारण त्यांना त्याची कल्पनाही नसते. हे पक्षपाती पूर्वग्रह कसे निर्माण होतात व कसे कार्य करतात यावरही स्त्रीवादी अभ्यासकांनी प्रकाशझोत टाकला आहे.\nपूर्वग्रह व संस्थात्मक रचना\nआकलनात्मक मानसशास्त्र (कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी) व सामाजिक मानसशास्त्र (सोशल सायकॉलॉजी) या विद्याशाखांमध्ये झालेल्या संशोधनाच्या आधारे स्त्रीवादी असा तर्क मांडतात की, मानवी मनाच्या अचेतन-अर्धचेतन पातळीवर अशा काही जटिल प्रक्रिया सुरू असतात, ज्यांमुळे लिंग, वर्ण तसेच सामाजिक भेदभावाला पुष्टी देणारे निकष नकळत आपल्या मनात पूर्वग्रहांच्या रूपात जाऊन बसतात आणि कोणत्याही व्यक्तीचे मूल्यांकन करताना आपला प्रभाव दाखवितात.\n११ ते १७ नोव्हेंबर २०१७ मध्ये वॉशिंग्टन येथे मेंदुविज्ञानाची जागतिक परिषद भरली होती, तीत ३० हजारहून अधिक वैज्ञानिकांनी भाग घेतला. या परिषदेत ओबामांच्या कारकीर्दीत व्हाइट हाऊसमध्ये विज्ञानाच्या सहयोगी संचालक म्हणून काम केलेल्या जो हँडेल्समन यांनी गेल्या ३० वर्षांत ‘विज्ञानातील स्त्री-पुरुष भेदभाव’ या विषयावर झालेल्या संशोधनाची समीक्षा सादर केली. त्यांनी दाखवून दिले की, अमेरिकेतील सर्व पातळ्यांवरील संस्थांमध्ये निवड, पगार, बढती व कार्यकाल या सर्व बाबींत स्त्रियांवर अन्याय केला जातो. ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ युनिव्हर्सटिी विमेन’ या संस्थेने गेल्या दोन दशकांत विविध क्षेत्रांत झालेल्या संशोधनाच्या आधारावर असे सिद्ध केले आहे की, विज्ञानाची संस्थागत रचना अशी आहे की, ज्याद्वारे स्त्रियांना पद्धतशीरपणे वगळले जाते. म्हणजेच निवड करणाऱ्या व्यक्तींच्या मनातील पूर्वग्रह, वैज्ञानिक संस्थांची रचना व निर्णयप्रक्रिया यांच्यातील सदोषता यांमुळे स्त्रिया विज्ञान-तंत्रज्ञान- अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये पुरेशी क्षमता, प्रेरणा व तयारी असूनही मागे फेकल्या जातात.\nपुरुषी मनातील पूर्वग्रहांमुळे विज्ञानाचा आशय व त्याची मांडणी हेदेखील सदोष व विकृत होऊ शकतात. मासिक पाळीच्या काळात स्त्रिया बौद्धिक काम करण्यासाठी अक्षम ठरतात, असे ‘सिद्ध’ करणारे संशोधन विसाव्या शतकाच्या आरंभी अमेरिकेत करण्यात आले व त्या आधारावर त्यांना कित्येक दशके वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. स्त्री-पुरुष भेदावर आतापर्यंत असंख्य संशोधन प्रकल्प घेण्यात आले, पण त्यांच्यातील समान दुव्यांवर काम आता कुठे सुरू झाले आहे. संशोधन विषयाची निवड व त्याचे निष्कर्ष यांसोबत त्यांचे अर्थ-नियमन करतानाही पुरुषी पूर्वग्रह ‘गडबड’ करतात. यू-टय़ूबवर मानवी पुनरुत्पादन प्रक्रिया समजावून सांगणाऱ्या ३२ ‘वैज्ञानिक’ व्हिडीओंचा वैज्ञानिक दृष्टीने केलेला अभ्यास नुकताच प्रकाशित झाला. हे व्हिडीओ काय दाखवतात – ‘लाखो पुंबीजे एकाच भावनेने प्रेरित होऊन स्त्रीबीजापर्यंत पोहोचण्याची परस्परांशी स्पर्धा लावतात. अतिशय धोकादायक अशा योनीमार्गातील प्रवासात त्यातील असंख्य मृत्युमुखी पडतात व अखेरीस सर्वात आक्रमक, वेगवान, चपळ, ऊर्जावान पुंबीज यशस्वी होते व त्याचा स्त्रीबीजाशी मिलाप होतो.’ जणू पुंबीजे म्हणजे युद्धावर निघालेले सनिक – ‘लाखो पुंबीजे एकाच भावनेने प्रेरित होऊन स्त्रीबीजापर्यंत पोहोचण्याची परस्परांशी स्पर्धा लावतात. अतिशय धोकादायक अशा योनीमार्गातील प्रवासात त्यातील असंख्य मृत्युमुखी पडतात व अखेरीस सर्वात आक्रमक, वेगवान, चपळ, ऊर्जावान पुंबीज यशस्वी होते व त्याचा स्त्रीबीजाशी मिलाप होतो.’ जणू पुंबीजे म्हणजे युद्धावर निघालेले सनिक याउलट स्त्रीबीज म्हणजे जणू शुभ्र घोडय़ावर स्वार होऊन येणाऱ्या स्वप्नातल्या राजकुमाराची प्रतीक्षा करणारी निष्क्रिय तरुणी. धाडस, कृती, शौर्य हे सारे पुंबीजाचे गुण, स्त्रीबीज बिच्चारे निव्वळ वाट पाहणारे. प्रतिमांसोबतची भाषाही तशीच – ‘पादाक्रांत करणे’, ‘झेंडा गाडणे’ अशा संज्ञा वापरणारी. विज्ञान सांगते की, हे सर्व चित्रण एकांगी, अतिरंजित, पुरुषी पूर्वग्रहग्रस्त असे आहे. कारण पुंबीजे स्त्रीबीजाकडे जात असताना फॅलोपियन टय़ूब किंवा गर्भाशयाच्या िभती आकुंचन पावतात व त्यांना स्त्रीबीजाकडे वेगाने पोहोचायला मदत करतात. स्त्रीबीजाच्या सभोवतालच्या पेशींतून, तसेच स्त्रीबीज व गर्भाशय यांतून काही रसायने पाझरतात, ज्यांच्यामुळे पुंबीजे त्या दिशेला आकर्षलिी जातात. म्हणजेच या प्रक्रियेत पुंबीजाइतकेच स्त्रीबीजही सक्रिय असते व त्यांचा संयोग ही द्विपक्षी घडणारी रासायनिक क्रिया असते. त्याचे चित्रण करताना पुरुषी संकल्पनांचे रंग मिसळून ते प्रदूषित होते.\nविज्ञानाचे वैशिष्टय़ हे की हे स्त्रीवादी संशोधन त्याने स्वीकारून आपले सिद्धांतन व प्रयोग (थिअरी अ‍ॅण्ड प्रॅक्टिस) यांत योग्य तो बदल घडवून आणला आहे. वैद्यकीय पाठय़पुस्तकांत सुधारणा करण्यात आल्या आहेत. वैज्ञानिक संस्थांची रचना व कार्यप्रणाली बदलते आहे. पुरुषी प्रभावातून ते मुक्त होत आहे, वैज्ञानिक व आपण सारे हा बदल आपल्या मनात केव्हा घडविणार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्ता, सरकार आणि सत्य..\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/pakistan-opposes-icj-verdict-46133", "date_download": "2018-09-22T04:12:19Z", "digest": "sha1:FCSYDB46Y6SV6ZTN2A3CZB7TETR5EED6", "length": 13145, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistan opposes ICJ verdict पाकचा रडीचा डाव: न्यायालयाचा निकाल नाकारला | eSakal", "raw_content": "\nपाकचा रडीचा डाव: न्यायालयाचा निकाल नाकारला\nशुक्रवार, 19 मे 2017\nराष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्‍नी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हस्तक्षेप आणि त्यांची कार्यकक्षा आम्ही मान्य करत नाही. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत भारत आपला खरा चेहरा लपवू पाहत आहे. जाधव यांच्याविरोधात सबळ पुरावे न्यायालयात सादर करू\nइस्लामाबाद - कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर जगासमोर नाचक्की झालेल्या पाकिस्तानने हा निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने हा हस्तक्षेप मंजूर नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.\nआंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव (वय 46) यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. यानंतर लगेचच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी हा निकाल अमान्य असल्याचे जाहीर केले. झकेरिया म्हणाले, \"\"राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्‍नी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हस्तक्षेप आणि त्यांची कार्यकक्षा आम्ही मान्य करत नाही. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत भारत आपला खरा चेहरा लपवू पाहत आहे. जाधव यांच्याविरोधात सबळ पुरावे न्यायालयात सादर करू,' असा आरोपही त्यांनी केला आहे. जाधव यांनी पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया केल्याची कबुली दिली असल्याने भारताला जगासमोर उघड पाडू, अशी वल्गना झकेरिया यांनी केली. मानवतेच्या मुद्दा उपस्थित करत भारताने जाधव यांच्या दहशतवादी कारवायांपासून जगाचे लक्ष भरकटवले, असा दावाही त्यांनी केला. निकाल अमान्य असल्याची पाकिस्तान सरकारची भूमिका आंतरराष्ट्रीय न्यायालयाला कळविली असल्याची माहिती झकेरिया यांनी दिली.\nन्यायक्षेत्राच्या मुद्यावर भारताची याचिका फेटाळून लावली जाईल, अशी पाकिस्तानला आशा होती. मात्र न्यायाधीशांनी सुरवातीलाच आपला अधिकार स्पष्ट करत पाकिस्तानविरोधी निकाल दिल्याने सरकारला धक्का बसल्याचे झकेरीया यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून येत होते. येथील माध्यमांनीही कमकुवत वकिलांनी दिशाहीन मांडणी केल्याने पराभव झाल्याचे सांगत पाकिस्तान सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/topic/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5/", "date_download": "2018-09-22T04:11:10Z", "digest": "sha1:YYXU2BW3WW7FMWAUZEEWYFC3ZY5EXLBT", "length": 12712, "nlines": 97, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "सिद्धीक फाळकेचा अहंकार व बाबांचा क्रोध » Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसिद्धीक फाळकेचा अहंकार व बाबांचा क्रोध\nसिद्धीक फाळकेचा अहंकार व बाबांचा क्रोध\n› Forums › Sai – The Guiding Spirit › सिद्धीक फाळकेचा अहंकार व बाबांचा क्रोध\nसिद्धीक फाळकेच्या ( हाजी ) कथेवरून आपल्याला बोध होतो तो भक्ताच्या अहंकाराचा.\n1.\tसिद्धीक फाळके हा वयोवृद्ध यवन होता. त्याने मक्का – मदिनाची यात्रा केली होती. आणि याच गोष्टीचा त्याला अहंकार होता. त्याला असे वाटले की आपण शिरडीला गेल्यावर तत्काळ बाबा आपल्याला दर्शन देतील कारण आपण मक्का मदिनाची यात्रा करून आलोय. पण बाबांना त्याचा हाच अहंकार घालवायचा होता. म्हणून बाबांनी त्याला पहिले नऊ महीने मशिदीत येऊ दिले नाही. बाबांना त्याच्याकडून नवविधा भक्ति करून घ्यायची होती.\n2.\tनंतर सिद्धीक फाळक्यांनी माधवरावांना गळ घातली की बाबांचे दर्शन मिळवून द्या म्हणून. तेव्हा माधवरावांनी बाबांना याबाबत विचारले. तेव्हा बाबा म्हणाले की जर अल्लाचीच इच्छा नसेल तर कोणीच मशीदीची पायरी चढू शकत नाही. म्हणजेच कोणीही स्वतःच्या मर्जीने बाबांचे दर्शन घेऊ शकत नाही. जर त्या परमेश्वराची इच्छा असेल तरच तो मशिदीत येऊ शकतो. हाजीला मक्का मदीना यात्रा केल्याचा गर्व झाला होता. आणि हाच अहंकार मनात ठेऊन तो बाबांच्या दर्शनाला आला होता. बाबांना त्याचा हाच अहंकार नाहीसा करायचा होता. म्हणून ते त्याला मशिदीत याला बंदी करत होते.\n3.\tबाबांना हाजीचा भक्ति मार्गावर विकास करून घ्यायचा होता. म्हणूनच त्यांनी माधवरावांबाबरोबर हाजीसाठी निरोप पाठवले. पहिल्या निरोपामध्ये बाबांनी त्याला विचारायला सांगितले की बारवीपलीकडची वाट तू नीट चालून येशील काय बारवीपलिकडची वाट म्हणजेच भक्तिमार्ग. बाबांना त्याला सांगायचे होते की तू भक्तीची वाट नीट चालून ये. त्यासाठी आधी अहंकार सोड. पण यावर हाजीने उत्तर दिले की वाट कितीही कठीण असली तरी चालेल मी चालून येईन. म्हणजेच अजूनही हाजीचा अहंकार गेला नव्हता.\n4.\tबाबांनी परत दूसरा निरोप पाठवला की तू मला चार वेळा चाळीस हजार रुपये देणार का त्यावर हाजी उत्तर देतो चाळीस लाख मागितले तर मी देईन. म्हणजे दुसर्याा वेळेलाही त्याचा अहंकार तसाच होता. खरतर बाबा म्हणजे त्रैलोक्याचे स्वामी. त्यांना चाळीस हजार कोणाकडे मागायची काय गरजच नाही. पण हाजीचा अहंकार तपासण्यासाठी त्यांनी विचारले.\n5.\tपरत बाबांनी तिसरी संधि म्हणून विचारले की उद्या मशिदीत बोकड कापायचा आहे. तुला त्यातले काय पाहिजे. मांस की अस्थि. तर हाजी म्हणतो की तुम्हाला जे द्यायचे ते द्या पण कोलंब्यातला एक भाकरीचा तुकडा मिळाला तरी मला चालेल. हाजीच्या या बोलण्यातूनही अहंकार डोकावत होता. त्यामुळे आता बाबा चिडले व त्यांनी पाण्याच्या घागरी व कोळंबा फेकून दिला व त्याला म्हणाले की तुझ्या म्हातारपणाचा आणि मक्का मदिना यात्रा केल्याचा तोरा तू दाखवतोस का तू माझ्या मातेला अजून ओळखलेच नाहीस.\n6.\tबाबांना हाजीचा अहंकार नाहीसा करायचा होता. कारण अहंकार असेल तर भक्तिमार्गावरील – देवयान पंथावरील प्रवास नीट होऊ शकत नाही. यासाठी बाबांनी त्याला निरोप पाठवून संधि दिल्या अहंकार संपवण्याच्या. पण हाजीचा अहंकार गेला नाही. म्हणून शेवटी बाबांना क्रोध धारण करावा लागला. बाबांनी क्रोध दाखवून हाजीचा अहंकार घालवला. हाजीच्या धारेची राधा केली. त्याला भक्तिमार्ग दाखवला.\n7.\tबाबांनी पाठवलेले एकेक निरोप म्हणजे हाजीचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठीच्या पायर्या च होत्या. पण हाजी ते ओळखू शकला नाही. कारण त्याच्याकडे षडरिपूमधला अहंकार होता. प्रत्येक भक्ताचे असेच असते. त्याला परमेश्वराची भक्ति करायचि असते पण त्याचे षडरिपु याच्या आड येत असतात. मग परमेश्वरालाच त्याच्या भक्ताचे षडरिपु नाहीसे करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात जसे बाबांनी हाजीचा अहंकार संपवण्यासाठी क्रोध धारण केला.\n8.\tबाबांनी सांगितले की तू अजून माझ्या मातेला जाणले नाहीस. माता म्हणजेच ही मशीद. बाबांची मशीद ही केवळ एक वास्तु नव्हती. ती साक्षात द्वारकामाई होती. माय चंडिका आहे. आणि तिच्या परवानगी शिवाय कोणीही मशिदीत येऊ शकत नाही. ती ultimate आहे.\n9.\tहाजीचा अहंकार नाहीसा झाल्यावर बाबांनी स्वतः त्याच्याकडे प्रेमाने आंबे पाठवले व त्याला पंचावन्न रुपये दिले. आंबा हे फळ मधुर आहे. या फळाप्रमाणेच हाजीने मधुर भक्तीचे फळ चाखावे अशी बाबांची इच्छा असावी.\n10.\tभक्ताचे षडरिपु नाहीसे झाल्यावर मग तो परमेश्वराच्या प्रेमाची गोडी चाखू शकतो. जशी हाजीने चाखली.\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.vicharyadnya.com/2016/10/vicharyadnya-sixth-blogging-anniversary.html", "date_download": "2018-09-22T04:16:08Z", "digest": "sha1:Y4LNL77H22XATCELISS6OKBLHBVXBXNH", "length": 5616, "nlines": 45, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "शुभ दीपावली", "raw_content": "\nविचारयज्ञात गेल्या सहा वर्षांपासून सहभागी झालेल्या सर्व वाचक मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा आनंद विचारयज्ञाचा जन्मदिन असल्याने द्विगुणित होतो.\nसहा वर्षांपासून विविध कविता आणि वैचारिक लेखांच्या माध्यमातून आपला संवाद सुरु आहे, तो यापुढेही असाच सुरु राहावा ही ईश्वरास आणि आपणां सर्वांना प्रार्थना. जुन्या पोस्ट गूगल वर शोधून आपल्या वाचनात पुन्हा पुन्हा येतात हे बघून लिहिण्याचे सार्थक झाल्या चे समाधान मिळते. या समाधानाची शब्दांनी अभिव्यक्ती करणं, केवळ अशक्य आहे. हे स्नेहच लिहिण्यासाठी प्रेरित करते. असेच प्रेरित करत राहावे ही आपणांस पुन्हा प्रार्थना.\nदिवाळीचा प्रकाश आपले जीवन आनंद आणि प्रेमाने प्रकाशमान करो.\nयापुढेही भेटत राहू, इथेच, असेच नवीन कविता, नवीन विषय, नवीन लेख यांसह.\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकाल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता \"कविता हृदयात वसणारी\"\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगसंग्रहातून\nमी कविता तुझ्या हृदयात वसणारी\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aksharnama.com/client/diwali_2016", "date_download": "2018-09-22T03:52:16Z", "digest": "sha1:6JE7QBYZRPOMB3IFGXSXD7UNMBY7WAX4", "length": 60240, "nlines": 395, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : दिवाळी २०१६", "raw_content": "\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘अक्षरनामा’चा दिवाळी अंक संपला…\nयंदाच्या दिवाळी अंकात माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमांचा आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटचा संबंध असल्यानं आणि माध्यमांमध्ये मानवी जगण्यातल्या सर्व क्षेत्रांचा समावेश होत असल्याने बारा-पंधरा लेखांमध्ये या विषयाचे काही निवडक पैलूच उलगडले जाऊ शकतात. मात्र यापुढेही ‘अक्षरनामा’ आपल्यापरीनं शक्य तेवढ्या तटस्थ, नि:पक्ष आणि तारतम्यानं माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न करेल.......\nज्वालामुखींच्या सहवासात अर्थात हवाई बेटांची सफर\nहवाई बेटांत एकूण पाच volcanoes आहेत, त्यापैकी तीन सक्रिय अवस्थेत असल्याचे मानले जातात. म्हणजे नजीकच्या शतकात आलटून-पालटून तिन्हींचा लावा उद्रेक झाला आहे. त्यापैकी कीलाउएया हा ज्वालामुखी १९८३ पासून सतत लावा ओततोय. आम्ही याच कीलाउएयाचा नजारा बघायला निघालो होतो...आणि काही हजार फूट उंचीवरून कीलाउएया volcano चं हालेमा'उमा'ऊ क्रेटर अर्थात ज्वालामुखीचं जिवंत मूख लांबून दृष्टीक्षेपात येऊ लागलं.......\nकर्र...कर्र...कर्र...दरवाजा हळूहळू हळूहळू उघडतो...एक लांबच लांब हात बाहेर येतो... फक्त हाडं... बोटांची हाडं.... सांगाड्याचा हात… अंधारातून कर्कश्श किंकाळी ऐकू येते... वाऱ्याचा आवाज, सळसळत्या पानांचा आवाज... पावलांचा आवाज... काळं मांजर खिडकीतून उडी मारून आत येतं. त्याचे फक्त डोळे चमकतात... सांगाड्यांचं नृत्य सुरू होतं... हाडं कडकडा वाजतात..........\nचेरिंग क्रॉस रोड : लंडनच्या कला-संस्कृती विश्वाचं लखलखीत वैभव\nचेरिंग क्रॉस रोड ही देशोदेशीच्या साहित्यशौकिनांना, कलासक्त पावलांना ओढ लावणारी लंडनमधली ही अत्यंत नावाजलेली पुस्तकपेठ. पुस्तकवेडानं झपाटलेली अफाट लिहिती-वाचती माणसं या सगळ्यांच्याच आस्थेचं हे ठिकाण. अवघ्या साहित्याच्या इतिहासात अन लंडनच्या कला-संस्कृती विश्वात हा चेरिंग क्रॉस असा लखलखीत वैभव बनून राहिलेला आहे........\n‘आऊटडेटेड होण्याची भावना त्रास देते’ : दीपक शिर्के\nआपण इंडस्ट्रीमधून हळूहळू बाहेर फेकलो जातो आहोत, ही जाणीव खूप त्रास द्यायला लागतो. म्हणजे तुम्ही माझ्या आजूबाजूलाच फिरा असं माझं म्हणणं नाही किंवा माझ्यावरच लक्ष द्या असं म्हणणं नाही, पण किमान माझ्या वयाचा आणि अनुभवाचा आदर तरी ठेवा. आमच्या काळी कुणी सीनियर माणूस आला की, आम्ही उठून उभे राहायचो. आता तसा सन्मान द्यायची पद्धत संपत आली आहे. आपण आऊटडेटेड होत चाललो आहोत की, काय ही भावना त्रास देते.......\nतळवलकर – एक मूल्यमापन\nलोकोत्तर व्यक्ती मरणोत्तर आणखी मोठ्या होतात. त्यामुळे त्यांच्याविषयी दंतकथा तयार करण्याचे काम काही मतलबी लोक करत असतात. त्यांच्या मनसुब्यांना थोडीफार टाचणी लावावी आणि आजच्या-उद्याच्या तरुण पत्रकारांना तळवलकर नेमकेपणानं समजून घेता यावेत, त्यांच्याविषयी ‘नमस्कारतुल्य’ धसका न वाटता, त्यांच्यापासून काहीएक प्रेरणा घेता यावी, हा एकमेव हेतू असलाच तर या आगावूपणामागे आहे.......\nतळवलकर या सगळ्या बदलांच्या आधी निवृत्त झाले, हे त्यांचं भाग्य. वर्तमानपत्राच्या ऑफिसात संपादकाचा शब्द अंतिम असण्याची मौज त्यांनी मन:पूत अनुभवली. ती संपुष्टात येण्याच्या आधीच्या टप्प्यावरच ते अचूकपणे सन्मानानं बाहेर पडले, म्हणून ते ‘भाग्यवान’. तळवलकर काही कारणाने आणखी दोनेक वर्षं संपादकपदावर राहिले असते तर तर ते एवढे भाग्यवान ठरू शकले नसते.......\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (पूर्वार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (उत्तरार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना\nहे असं का घडतं तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून असा विशिष्ट मतांचा आग्रह असतो, तेव्हा नकळत माणूस न्यायाधीशाची भूमिका घेतो. संपादकानं ही भूमिका घेता कामा नये, त्याची भूमिका समाज ‘साक्षर’ करण्याची हवी. खर्‍या-खोट्याची पारख असणं, न्याय-अन्याय, नीती-अनीती यांविषयी चाड असणं आणि या अर्थानं ‘साक्षर’ समाज निर्माण करण्यात वृत्तपत्रांचा वाटा फार मोठा असतो.......\nतळवलकर हे अग्रलेखक म्हणून कदाचित यशस्वी असतील, पण संपादक म्हणून त्यांचं योगदान काय, असा माझा प्रश्न होता; कारण गेल्या तीन दशकांत एक व्यंगचित्रकारही या संपादकानं घडविला नाही. किती लेखकांशी चर्चा केली, किती जणांच्या लिखाणावर संस्कार केले, हा तर संशोधनाचा विषय ठरावा. अग्रलेखापलीकडे ‘महाराष्ट्र टाइम्स’ची जी काही प्रतिष्ठा आहे, ती तळवलकरांच्या सहकार्‍यांची कामगिरी आहे.......\nअशा वाचकांचं आणि अशा पत्रकारांचं काय करायचं\nनकारात्मक बातम्या/लेखांतून नकारात्मक मांडलेलं चटकन घेतलं जातं, मात्र त्यातून जे काही सकारात्मक मांडलेलं असतं, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. वाचकांची एकूण जी काही संख्या असेल, त्यातील खूप कमी जण बातम्या/लेखांवर विचार करतात आणि त्यातील खूप कमी जण प्रतिक्रिया देतात. परंतु जर विचार करणारा वाचक मोठ्या प्रमाणात केवळ नकारात्मक गोष्टींवरच भर देणार असेल तर पत्रकारितेचा हेतू कसा सफल होणार\nमाध्यम स्वातंत्र्यावरील आक्रमणाइतकाच माध्यमांचा सवंगपणा हाही गंभीर प्रश्न आहे\nकोणत्या गोष्टी रिपोर्ट करणं माध्यमं स्वखुशीनं टाळत आहेत, याची यादी पाहिली तर हा प्रश्न किती बहुपेडी आहे, याचा अंदाज येऊ शकतो. माध्यम स्वातंत्र्यावरील आक्रमणाइतकाच माध्यमांचा हा सवंगपणाही गंभीर बनत चाललेला प्रश्न आहे. एकीकडे सनसनाटीपणाचा धोका, दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाढवला जाणारा राजकीय अंकुश आणि तिसरीकडे न्यूजरूममध्ये बातम्यांच्या निवडीचे नव्यानं पक्के झालेले निकष पाहिले की, या धोक्याचं नीट आक.......\nAltnews : फेक न्यूज विरोधातील पत्रकारिता\n‘Altnews’ हे पोस्ट ट्रुथ काळाचं माध्यम असल्याचं प्रतिक सिन्हा सांगतात. त्यांच्या मते, फेक न्यूज या भारतातील अप्रत्यक्ष राजकीय प्रचारतंत्राच्या भाग आहेत. आज उजव्या विचारसरणीतील लोकांकडून करण्यात येणाऱ्या या प्रचारतंत्राला मुख्य प्रवाहातील माध्यमंही बळी पडत आहेत, ही गांभीर्याची बाब आहे. आणि त्यातच कोणताही राजकीय पक्ष याविरोधात आवाज उठवत नाही, हे लोकशाहीप्रधान देशात धक्कादायक आहे.......\nखरी माहिती, प्रचार विरहित बातम्या आणि निःपक्ष विश्लेषण\nआज कुठल्या ट्रेंडिंग टॉपिकवर सखोल रिपोर्टिंग आणि विश्लेषण वाचायला मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे ‘thewire’ आहे. मला आजकाल ‘scroll’ आणि ‘thewire’ ही परस्परपूरक व्यासपीठं वाटतात. त्यामुळे मी काही त्यांची तुलना करणार नाही. इंटेलक्च्युअल अॅनलिसिस हे ‘thewire’चं वैशिष्ट्य आहे, तर इंटेलक्च्युअल रिपोर्टिंग ही ‘scroll’ची ताकद आहे.......\nसोशल मीडियाचं घडवणारं आणि बिघडवणारं राजकारण\nसोशल मीडिया हे माध्यम ट्रेंड निर्माण करण्यात कमालीचं यशस्वी झालेलं आहे. पण या माध्यमावर एकाच वेळी परस्परविरोधी ट्रेंड निर्माण होत असतात. त्यामुळे या माध्यमानं जन्माला घातलेले अन वाढवलेले पक्ष असोत वा नेते, त्यांची विश्वासार्हता ट्रेंड सारखीच आहे. सोशल मीडियामुळे महत्त्वाच्या मुद्यांचं महत्त्व कमी होणं अन नको त्या मुद्यांचं महत्त्व वाढण्याचं काम चोखपणे पार पाडलं जातं.......\nहल्ली 'फिल्मी पत्रकारिता' पूर्णपणे धंदेवाईक झालीय\n‘काळानुसार सर्व काही बदलत जातं’ असं म्हणतात. मग त्याला पत्रकारितेचं क्षेत्र तरी कसं अपवाद असेल गेल्या काही वर्षांत पत्रकारिताही खूप बदलली आहे, हे पत्रकारितेतून निवृत्त झालेल्यांना, सध्या पत्रकारितेत काम करणाऱ्या आणि पत्रकारितेशी संबंधित असणाऱ्या सर्वच घटकांना प्रकर्षानं जाणवतं आहे. 'फिल्मी पत्रकारिता' तर पूर्णपणे धंदेवाईक झाली आहे. 'कालाय तस्मे नमः', दुसरं काय गेल्या काही वर्षांत पत्रकारिताही खूप बदलली आहे, हे पत्रकारितेतून निवृत्त झालेल्यांना, सध्या पत्रकारितेत काम करणाऱ्या आणि पत्रकारितेशी संबंधित असणाऱ्या सर्वच घटकांना प्रकर्षानं जाणवतं आहे. 'फिल्मी पत्रकारिता' तर पूर्णपणे धंदेवाईक झाली आहे. 'कालाय तस्मे नमः', दुसरं काय\n टीव्ही चॅनेल्स की टीव्ही पाहणारे\nइतरांपेक्षा आपलं चॅनेल वेगळे भासवण्यासाठी गंभीर आणि हार्ड स्टोरींना रंजक बनवून प्रेझेंट केलं जात आहे. यातून सर्वच चॅनेल्स एकसारखाच न्यूज कंटेंट प्रसारित करत आहेत. त्यामुळे अशा न्यूज स्टोरी लिहिणाऱ्या लेखकांची गरज चॅनेल्सना भासू लागली आहे. मराठीत असे प्रयोग काही अंशी सुरू झाले आहेत. दुसरं म्हणजे टीव्ही बघणाऱ्यांचं अटेंशन क्रिएट करणारे अँकर जास्त लोकप्रिय ठरत आहेत.......\nभारतीय मीडियात दलित पत्रकार का नाहीत\nतुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, भारताच्या न्यूजरूममध्ये स्पष्टपणे आरक्षणविरोधी बोललं जातं. तिथं मेरिट व गुणवत्तेला दुर्लक्षित केलं जातं. ज्यांना पैसा हा वारसाहक्कानं मिळालेला असतो, अशा लोकांच्या आर्थिक व्यवस्थेला आरक्षणविरोधी बोलणं साजेसं नाहीये. त्यामुळे ते हितसंबंधांच्या द्वंद्वांकडे सामाजिक व आर्थिक संधी म्हणून पाहतात. ज्यात क्लायंट कुटुंब होतं आणि कुटुंब क्लाइंट बनतो.......\nविचारकलह ते व्यक्तिकेंद्री भोगवाद\nजगभरच्या हुकूमशाहीवर भरभरून लिहिणारे स्वत:च्या मर्यादित अधिकारात लेख, वाचकांची पत्रं सोयीनं दडपून टाकतात. काही व्यक्ती\\संस्था\\विचारधारा व्यक्तिगत आकसाचे, तुच्छतेचे विषय म्हणून आपल्या १२\\१६ पानी साम्राज्यात लक्षपूर्वक टाळणारे संपादक समतोल, पारदर्शी कसे त्यामुळे आचार, विचार, उच्चार स्वातंत्र्यावर आपल्या पानांमधून भाष्य करताना अनेक वर्तमानपत्रं स्वत:च्या लोकप्रियतेचा वरवंटा अनेकांवर फिरवत असतात त्यामुळे आचार, विचार, उच्चार स्वातंत्र्यावर आपल्या पानांमधून भाष्य करताना अनेक वर्तमानपत्रं स्वत:च्या लोकप्रियतेचा वरवंटा अनेकांवर फिरवत असतात\nमाध्यमांचं अधोविश्व | मीडिया का अंडरवर्ल्ड | Underworld of Media\n‘माध्यमांचं अधोविश्व | मीडिया का अंडरवर्ल्ड | Underworld of Media’ हे लांबलचक नाव दिलीप मंडल या हिंदीतील मान्यवर पत्रकाराच्या ‘मीडिया का अंडरवर्ल्ड’ या पुस्तकावरून घेतलं आहे. आपल्याविषयीच्या अशा टीकात्मक चर्चेमुळे हेत्वारोप होण्याची, ते करण्याची संधी इतरांना फारशी मिळत नाही. ती मिळू नये या दिशेनं भारतीय माध्यमांची वाटचाल व्हायला हवी, अशी अपेक्षा या अंकाच्या निर्मितीमागे आहे.......\nपूर्वेकडील आणि काश्मीरमधील माध्यमांवर हल्ला होतो, तेव्हा माध्यमांच्या स्वातंत्र्याची चर्चा का होत नाही\nआज प्रसारमाध्यमांच्या हक्काबाबत बोलणारे अनेक गट कार्यरत आहेत. पण त्यांची एकता अबाधित रहिली तरच ते लढू शकतील. या लढाईत सर्वजण सामील होणार नाहीत, तोपर्यंत ही लढाई दुटप्पी मानली जाईल. हे समजून घेणं आवश्यक आहे की, मीडियाची अभिव्यक्ती, स्वातंत्र्यांची मूल्यं जपताना या लढ्यातील दुर्बल आणि शोषित घटकांनादेखील या लढ्यात सामील करून घ्यावं लागणार आहे.......\nभारतीय प्रसारमाध्यमं लोकांच्या बाजूनं नाही, त्यांच्या विरोधात काम करतात\nभारतीय प्रसारमाध्यमांनी आपलं राष्ट्रहिताचं कर्तव्य जाणून एका आधुनिक विचारविश्वाचं नेतृत्व केलं पाहिजे. युरोपच्या स्थित्यंतराच्या काळात व्हॉल्टेअर, रुसो, थॉमस पेन यांनी जशी जबाबदारीची भूमिका निभावली, तशीच भूमिका सध्याच्या भारतीय प्रसारमाध्यमांनी निभावली पाहिजे. भारतीय लोकांच्या मनोरंजनाला महत्त्व देणार्‍या हीन अभिरूचीला शरण जाण्याऐवजी वैज्ञानिक विवेकवादाची कास धरून त्यांची बौद्धिक पातळी उंचावली पाहिज.......\nपत्रकारितेला घाला ‘ग’च्या ‘गा’मध्ये\nसध्याची पत्रकारिता पातळ, भ्रष्ट, उथळ, बेजबाबदार, बेभान, ‘आहे रे’ वर्गाला अनुकूल बनलीय. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या त्या माध्यमाचा मालक वर्ग. ‘जो माल लगायेगा वो माल पायेगा’, या बनियेगिरीला व्यावसायिकता मानलं जात असल्यानं पत्रकारितेची जी ताकद त्याचा ‘कंटेंट’ असायचा, त्यावरच आघात होऊ लागल्यानं ही वेळ आलीय.......\nआजच्या भारतातील प्रसारमाध्यमं : एक दृष्टिक्षेप\nअनिर्बंध व्यापारीकरणामुळे प्रसारमाध्यमांचं स्वरूप पालटत जाऊन ती लोकशाही राज्यव्यवस्थेतील आपली जबाबदाली विसरून नफ्याच्या मागं धावून सामाजिक संवेदनशीलता गमावून बसत असली तरी ‘सोशल मीडिया’नं एक नवं साधन उपलब्ध करून दिलं आहे. वापरणाऱ्यांचं स्वातंत्र्य हे या माध्यमाचं बलस्थान आहे. त्याचे पडसाद भारतीय राजकारणात २०१४ सालच्या निवडणुकीच्या निमित्तानं झालेल्या प्रचारात पडलेले बघण्यास मिळालेले आहेत.......\nदिवे लागले रे दिवे लागले…\n‘अक्षरनामा’चा हा पहिलावहिला दिवाळी अंक. या अंकाची मुख्य कल्पना ‘माणूस, त्याचा विचार आणि त्याचं काम’ ही आहे. तीन प्रमुख विभाग असलेल्या या अंकातून प्रकाशाचे काही उत्साहवर्धक कवडसे पकडण्याचा आत्मविश्वास वाचकांमध्ये येवो. त्यांचा आसंमत मांगल्यमय विचारानं उजळून जावो........\nसंजय पवार : ‘भारतीय समाज टोकाच्या उजव्या विचारसरणीकडे जाऊ शकत नाही’\nनाटककार, चित्रकार, मुखपृष्ठकार, जाहिरात लेखक, कवी, पटकथा-संवादलेखक, स्तंभलेखक अशा विविध क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणारे आणि तितक्याच हिरीरीने सामाजिक चळवळींमध्येही सक्रिय असलेले संजय पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे महाराष्ट्रभर ओळखले जातात. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांचा हा संपादित अंश..........\nलिओनेल मेस्सी : फुटबॉल जगताचा सुलतान\nलिओनेल मेस्सीला आजवरचा सर्वोत्तम फुटबॉलपटू मानण्यात येतं. मेस्सी मोठा की रोनाल्डो की मॅराडोना या वादाला काही मरण नाही. हे वाद न संपण्यासाठीच तयार होत असतात. वरवर निरर्थक वाटत असले तरी असे वाद घडणं, हे कुठे ना कुठे त्या खेळाला मोठं करत असतात. किंबहुना वाद घडतील अशा दोन खेळाडूंचा खेळ एकाच कालखंडात बघायला मिळणं, ही त्या खेळाच्या रसिकांसाठी भाग्याचीच गोष्ट असते. .......\nबॉब डिलन : वाहत्या काळाचा तटस्थ साक्षीदार (उत्तरार्ध)\nडिलनने लोककलेची चौकट त्याच्या श्रीमंत, प्रतिमांनी समृद्ध अशा भाषेनं सजवली. निषेधाच्या प्रचारकी गाण्यांमध्ये तत्त्वज्ञानातील गूढता आणि सूक्ष्मता आणली. तोपर्यंतच्या लोकगीतांमध्ये दिसणारी कष्टकरी, ग्रामीण जनतेच्या हळव्या भावनाशीलतेला त्याने नाकारलं आणि त्यात नवे प्राण फुंकले. आणि मग निव्वळ लोककलांचा ढाचाच उदध्वस्त करून तो प्रवाह अधिक समकालीन अशा पॉप संगीताशी नेऊन जोडला. डिलनचं अमेरिकन लोकसंगीतावरचं हे ऋण न �.......\nबॉब डिलन : वाहत्या काळाचा तटस्थ साक्षीदार (पूर्वार्ध)\nबॉब डिलन हा अमेरिकेच्या लोकसंगीत परंपरेतला आधुनिक शिलेदार. वर्षानुवर्षं चाललेल्या स्थलांतराच्या प्रक्रियेत अमेरिकन भूमीवर येऊन वसलेल्या इंग्लिश, आफ्रिकन, स्पॅनिश इत्यादी लोकसमूहांनी सोबत आणलेली पारंपरिक गाणी, गोष्टी सांगणारी गाणी, लोकधूना, वाद्यं, ताल-ठेके, स्थानिक इंडियन लोकांची स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण सांगीतिक परंपरा यांच्या मिलाफाने इथलं लोकसंगीत समृद्ध बनलेलं आहे. आपल्या अंतरी दडलेलं गाणं या लोकसंगीता�.......\nप्रियंका गांधी : ‘ना नफा ना तोटा’वाल्या नेत्या\nप्रियंका यांच्याकडे इंदिराजींची छबी आहे, पण त्यांच्यासारखं वक्त्तृत्त्व नाही. ते प्रभावी व्हावं यासाठी त्यांनी कधी प्रयत्नही केला नाही. त्या घर-कुटुंबात रमणाऱ्या आहेत. त्यांनी त्यांच्या खासगी जीवनाची चर्चा कधीही सार्वजनिक केलेली नाही. प्रियंका यांची राजकीय महत्त्वाकांक्षा शून्य आहे. त्यांना ना सत्ता हवी आहे, ना पक्षात महत्तम स्थान. हाच त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा लसावि आहे. .......\n‘उदाहरणार्थ नेमाडे’ आणि मी\n‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा मराठीतला पहिला डॉक्युफिक्शन चित्रपट. नेमाडे यांच्यावर चित्रपट करणं हे माझं स्वप्न होतं. त्यांच्या कथेतली पात्रं, त्यातला निसर्ग, नेमाडेंच्या कविता यांनी मी झपाटून गेलो होतो. अवघ्या सहा कादंबऱ्यांनी अवघं लेखनविश्व व्यापून टाकलेल्या नेमाडेंचं लेखन विलक्षण आहे. ‘कोसला’, ‘बिढार’, ‘झूल’, ‘जरीला’, ‘हिंदू’. प्रत्येक गोष्ट वेगळी. वेड लावणारी. त्यांच्या कवितांची तर बातच और. त्यांच्या आयुष्यातल्य.......\nराजन खान : ‘गू ते गुलाब लेखकाला काही परकं असू नये’\nकथा-कादंबरीकार राजन खान हे मराठी साहित्यातलं एक आघाडीचं नाव आहे. आजवर त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची अनेक पुस्तक प्रकाशित झाली आहेत. त्याचबरोबर ‘अक्षर मानव’ या संस्थेच्या माध्यमातून ते सतत वेगवेगळे वाङ्मयीन कार्यक्रम करत असतात. सतत लिहिता आणि कार्यरत असलेला हा लेखक फणसासारखा आहे. वरवर तो फटकळ वाटतो, पण तितकाच प्रेमळ, मनस्वीही असतो. माणूस म्हणून त्यांचे स्वत:बद्दल भलते भ्रम नाहीत, तसे लेखक म्हणूनही नाहीत........\nराम जगताप, सुशील धसकटे\nविशाल भारद्वाज : सिनेमाचा पूर्णपुरुष (भाग २)\nज्यांना विशाल भारद्वाज या नावाचा परीसस्पर्श झाला त्यांची कारकीर्द एकदम उजळूनच गेली ‘भारतीय सिनेमांचा शेक्सपीअर’, ‘भारतीय सिनेमांचा टोरँटिनो’ तसंच ‘मीरतचा ख्रिस्तोफ किझलोव्हस्की’ अशा विशेषणांनी नावाजला जाणारा हा माणूस ‘सिनेमाचा पूर्णपुरुष’ आहे ‘भारतीय सिनेमांचा शेक्सपीअर’, ‘भारतीय सिनेमांचा टोरँटिनो’ तसंच ‘मीरतचा ख्रिस्तोफ किझलोव्हस्की’ अशा विशेषणांनी नावाजला जाणारा हा माणूस ‘सिनेमाचा पूर्णपुरुष’ आहे\nविशाल भारद्वाज : सिनेमाचा पूर्णपुरुष (भाग १)\nज्यांना विशाल भारद्वाज या नावाचा परीसस्पर्श झाला त्यांची कारकीर्द एकदम उजळूनच गेली ‘भारतीय सिनेमांचा शेक्सपीअर’, ‘भारतीय सिनेमांचा टोरँटिनो’ तसंच ‘मीरतचा ख्रिस्तोफ किझलोव्हस्की’ अशा विशेषणांनी नावाजला जाणारा हा माणूस ‘सिनेमाचा पूर्णपुरुष’ आहे ‘भारतीय सिनेमांचा शेक्सपीअर’, ‘भारतीय सिनेमांचा टोरँटिनो’ तसंच ‘मीरतचा ख्रिस्तोफ किझलोव्हस्की’ अशा विशेषणांनी नावाजला जाणारा हा माणूस ‘सिनेमाचा पूर्णपुरुष’ आहे\nबिन्नी बन्सल : ‘आम्ही फ्लिपकार्ट विकणार नाही’\n‘भारतीय अॅमेझॉन’ असा लौकिक असलेली, आपल्या वस्तू, सोयीसवलती यांविषयी आग्रही असलेली ऑनलाइन वा इ-कॉमर्स क्षेत्रातली एक आघाडीची कंपनी म्हणजे ‘फ्लीपकार्ट’. सचिन व बिन्नी बन्सल या योगायोगानं एकच आडनाव असलेल्या दोन भारतीय तरुणांनी ही कंपनी सुरू केली. आज फ्लीपकार्टविषयी कुणालाही सांगायची गरज नाही. दरम्यान इतरही ऑनलाइन शॉपिंगची सेवा पुरवणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या. अॅमेझॉनसुद्धा भारतात आलं. त्यामुळे स्पर्धा वाढली, पण �.......\nअर्चना शुक्ला, अनुवाद – अजित वायकर\nपाकिस्तान ते इस्लाम व्हाया पुस्तकं\nपुस्तकं दरवेळी खरंच बोलतात असं नाही. तरी कसलाच पूर्वग्रह बाळगायचा नाही, सर्व बाजूंनी भिडायचं असं केल्यानं भरकटणं, वाहवत जाणं होत नाही हा माझा अनुभव आहे. सत्य शेवटी जिगसॉ पझलसारखं असतं. सगळे तुकडे जुळलेच तर होणारा आनंद साक्षात्कारीच असावा. माझं या वाटेवरचं चालणं हौशी, पोहोच-आकलन मर्यादित, त्यामुळे असं कुठलंच गंतव्य नसलेला हा वाचन-प्रवास. कुठंच पोहचायचं नसलं की, प्रवास ही आनंदाचा होतो........\nज्यांना थिएटरचा काही इतिहास होता किंवा जे एका वाङ्मयीन चळवळीतून किंवा सामाजिक विकासाची एक पार्श्वभूमी घेऊन आले होते, अशा कितीतरी लोकांबरोबर काम करताना माझे त्यांच्याशी मतभेद / संघर्ष झाले. मात्र वेगळे संदर्भ असलेल्या मंडळींसोबत काम करताना मला अधिक घरी (स्वगृही माहेरी) आल्यासारखं वाटतं; हे माहेर किंवा घर निश्चित संवादांना, निश्चित रंगांना, निश्चित आकाराला पुष्टी देतं. आता माझा सारा संघर्ष आहे, तो आपलं भाषिक उपरेप.......\nइरावती कर्णिक, अनुवाद – शशिकांत सावंत\nआशीष नंदी : ‘आपण संकटात आहोत’\nआशीष नंदी हे आजमितीस निर्विवादरीत्या भारतातील प्रभावशाली बुद्धिमंतांपैकी एक आहेत. त्यांच्या लोकविलक्षण निरीक्षणांमुळे ते जसे आदरास पात्र ठरले आहेत, तसंच वादांचं कारणदेखील बनले आहेत. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या नंदी यांनी राजकारण, संस्कृती, क्रिकेट, सिनेमा आदी विषयांवरदेखील विस्तृत लिहिलं आहे. आजच्या भारतातील वर्तमान परिस्थितीची चर्चा करणारी ही त्यांची मुलाखत….......\nमुलाखत – पंकज श्रीवास्तव, मराठी अनुवाद – अजित वायकर\nभाऊराव कऱ्हाडे : ‘त्या हॉटेलमधला एकही पदार्थ आम्ही कधी पाहिला नव्हता’\nभाऊराव कऱ्हाडे या तरुण दिग्दर्शकाच्या ‘ख्वाडा’ या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. भाऊसाहेब नगर जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याने चित्रपटांच्या वेडापायी दहावीनंतर दिग्दर्शक बनायचं स्वप्न पाहिलं आणि ते जिद्दीनं पूर्णही केलं. त्याच्या विलक्षण प्रवासाविषयी..........\nमुलाखत – प्राजक्ता शेट्टीगर\nगुलज़ार बोलतात त्याचं गाणं होतं…\nसर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून दहा वेळा फिल्मफेअर, दोन वेळा नॅशनल आणि एक वेळा ऑस्कर अॅवार्ड मिळवणारे गीतकार म्हणजे गुलज़ार. त्यांच्या गाण्यातील शब्दछटा, त्यांची संवेदनशीलता, निसर्ग प्रतिमा अन रोमँटिक नॉस्टेल्जिया रसिकांच्या मन अन बुद्धीला रिझवत राहतो. पैसानुभव देतो….......\nनिखिल वागळे : सबकुछ वागळे\nनिखिल वागळे यांना खूप शत्रू आहेत. सोशल मीडियात वागळ्यांवर असभ्य भाषेत फार लिहिलं जातं. आक्रमक पत्रकारितेमुळे त्यांना खूप प्रशंसकही लाभले आहेत. त्यांच्यावर राग असणारी माणसं त्यांच्यापासून दूर असतात, एका अंतरावर असतात. वागळ्यांना त्याचा त्रास होत नाही. प्रशंसा करणारी माणसंही खूप आहेत. वागळे हुरळून जात नाहीत. टीका आणि प्रशंसा दोन्हींचा वागळ्यांवर परिणाम होत नाही. वागळे त्यांच्या स्वतःच्या दुनियेत मग्न असतात........\nबा वाचका, तूही यत्ता कंची\nवाचकलोक कोणत्या दर्जाचं साहित्य उचलून धरतात; वाचकांच्या अभिरुचीचा दर्जा काय याची चिंता वाहण्यापेक्षा आज मराठी भाषेतून लोक काही ना काही वाचताहेत हे नशीब माना असं माझे मित्र म्हणतात... खरं आहे त्यांचं. मुलांनी शाळेत जाणं महत्त्वाचं; मुलं कोणत्या इयत्तेत आहेत, काय शिकतात, या सगळ्या नंतरच्या गोष्टी नाहीत काय\nसायरस मिस्त्री : औटघटकेचा 'टाटा'\nरतन टाटांनी सायरस यांना अध्यक्षपदावरून हटवणं योग्य की अयोग्य, त्याचे देशात आणि देशाबाहेर उद्योगसमूह म्हणून काय परिणाम होतील, यावर चर्चा आणि मतमतांतरे होत राहतील. पण गेली चार वर्षं सायरस यांच्या ताब्यात टाटा समूहाची खरी सत्ता होती का वास्तविक ते फक्त समूहाचे अध्यक्ष होते. खरी सत्ता रतन टाटांकडेच होती. सायरस यांनी टाटा समूहाच्या परंपरेची चौकट मोडण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांची गच्छंती केली गेली. .......\nकविता महाजन : ‘हॅपनिंग’ लेखिका\nबंडखोर वाटणारी कविता महाजन आतून किती हळवी आणि संवेदनशील आहे, याची जाणीव तिच्या जवळच्या व्यक्तींना मनापासून असते. अनेक मित्र-मैत्रिणींना आजारपणात दवाखान्यात सोबतीला जाण्यापासून पडेल ती मदत करण्यात कविता सर्वांत पुढे असते. मैत्रिणीच्या बाळासाठी स्वेटर विणणारी कविता आणि जवळच्या व्यक्तींच्या आजारपणामुळे अस्वस्थ होणारी कविता, ही तिची रूपं खूप वेगळी आहेत...त्याविषयी सांगत आहे त्यांची जिवलग मैत्रीण..........\nरघुराम राजन : व्यवस्थेला न परवडणारा विचारवंत\nराजकीय-सामाजिक बाबतींतील असहिष्णुता व त्यातून जन्माला येणारा विद्वेष देशाच्या आर्थिक प्रगतीच्या मुळावर बेतेल, असा रिझर्व्ह बँकेचे २३ वे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिल्लीश्वरांना दिलेला नि:संदिग्ध इशारा ‘उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी’ ठरली मग समाजव्यवस्थेच्या या जबाबदार जागल्याला रोखण्यासाठी मोर्चेबंदी केली गेली. स्पष्टवक्ता आणि नि:स्पृह विचारवंत राजकीय व्यवस्थेला परवडणारा नसतो, हेच खरं मग समाजव्यवस्थेच्या या जबाबदार जागल्याला रोखण्यासाठी मोर्चेबंदी केली गेली. स्पष्टवक्ता आणि नि:स्पृह विचारवंत राजकीय व्यवस्थेला परवडणारा नसतो, हेच खरं\nरामचंद्र गुहा : एक जहाल पुरोगामी\nरामचंद्र गुहा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आघाडीचे भारतीय इतिहासकार आहेत. इतिहास, साहित्य, राजकारण, समाजकारण, पर्यावरण, क्रिकेट, शास्त्रीय संगीत अशा अनेक विषयांमध्ये मनापासून रस असलेल्या या ख्यातकीर्त इतिहासकाराविषयी त्यांच्या एका जिवलग मित्राने लिहिलेला लेख..........\nरवीश कुमार : झीरो टीआरपीवाला पत्रकार\n‘अंग्रेजी आती नहीं’ असं बिनदिक्कतपणे सांगणारा रवीश कुमार देशातला एक खराखुरा नि:पक्ष आणि निर्भीड पत्रकार आहे. अजूनही स्टुडिओतली वातानुकूलित चौकट ओलांडून सामान्य लोकांमध्ये, दिल्लीतल्या कळकट वस्त्यांमध्ये, राजकीय नेत्यांच्या सभांना युनिट घेऊन हजेरी लावण्याचा रवीशचा उत्साह कायम आहे. भरघोस टीआरपीवर सवार होऊन हल्लीचे काही चॅनल जे उद्योग करतात, ते पाहता ‘झिरो टीआरपीवाला’ रवीशच अधिक ‘आपला’ वाटतो. .......\nएल्मोर लेनर्ड : द डिकन्स ऑफ डेट्रोइट\nराजकीय, सामाजिक, कला इ. क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचं ‘पॅन्थियॉन ऑफ पॅरीस’ या वास्तूत दफन करण्याची फ्रान्समध्ये परंपरा आहे. व्होल्तेर, रुसो, व्हिक्टर ह्युगो, झोला यांसारख्या विचारवंतांना आणि साहित्यिकांना मृत्यूनंतर हा बहुमान मिळाला. हा बहुमान मिळण्यासाठी द्यूमासना १३२ वर्षं वाट पाहावी लागली. अमेरिकन कादंबरीकार एल्मोर लेनर्ड यापेक्षा बराच भाग्यशाली ठरला. स्वतःच्या प्रदीर्घ कारकिर्दित त्य.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/JOK-DJOK-funny-marathi-jokes-viral-on-whatsapp-5542129-NOR.html", "date_download": "2018-09-22T04:04:56Z", "digest": "sha1:FGJY3OEMLRA3VEGKDGKMA3VQAI2XILQ2", "length": 5058, "nlines": 70, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny marathi jokes viral on whatsapp | Jokes: सासूने घेतली जावयांची परिक्षा आणि झाले भलतेच काही तरी", "raw_content": "\nJokes: सासूने घेतली जावयांची परिक्षा आणि झाले भलतेच काही तरी\nएका महिलेला तीन 👨जावई असतात. 👨👉जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.👉👉 पहिल्या जावयाला घेऊन ती 🏊नदीवर जाते\nसगळ्या जोक्स चा बाप\n👩एका महिलेला तीन 👨जावई असतात.\n👨👉जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.👉👉 पहिल्या जावयाला घेऊन ती 🏊नदीवर जाते\nआणि नदीमध्ये उडी मारते. पहिल्या👨 जावयाने तिला वाचवले.\nसासूने त्याला मारुती कार 🚗घेऊन दिली. दुसऱ्या दिवशी सासू👩 तलावाच्या ठिकाणी दुसऱ्या👨 जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते.\nदुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली. २ दिवसानंतर तिसरऱ्या जावयासोबत सासूने तसेच केले...\nजावयाने विचार केला की, मला आता सायकलच🚲 मिळेल...\nयांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.\nपरंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला 🚘 मर्सिडीज कार मिळाली.\nविचार करा कसं काय...\n\" अरे, सास-याने दिली..\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/milind-ekbote-out-of-jail-today-287719.html", "date_download": "2018-09-22T03:06:30Z", "digest": "sha1:I3RMIETRDOKXDT3VL54DHDPYSH4SU3LX", "length": 13784, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मिलिंद एकबोटे कारागृहाबाहेर येण्याची शक्यता", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमिलिंद एकबोटे कारागृहाबाहेर येण्याची शक्यता\nजामीन अर्जाचा युक्तिवाद आज संपल्यानंतर न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांना 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केलाय.\nपुणे, 19 एप्रिल : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी कारागृहात असलेल्या मिलिंद एकबोटेंना पोलीस कर्मचाऱ्याने दाखल केल्या गुन्ह्यात एकबोटेला जामीन मंजूर झालाय. त्यामुळे एकबोटेंचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय.\nशिक्रापूर पोलीस ठाण्यात मिलिंद एकबोटे यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये पहिला गुन्हा हा अॅट्रोसिटी आणि दंगल भडकवल्याप्रकरणी होता तर दुसरा गुन्हा हा बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना झालेल्या दुखपतीबद्दल होता. यापैकी अॅट्रोसिटी आणि दंगल भडकवण्याच्या गुन्ह्यात एकबोटे यांना 4 एप्रिल रोजी जामीन मंजूर झाला होता.\nमात्र, त्या दिवशी शिक्रापूर पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात एकबोटे यांना अटक केली. शिक्रापूर न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर केलेल्या जामीन अर्जाचा युक्तिवाद आज संपल्यानंतर न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांना 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केलाय.\nपहिल्या गुन्ह्यात ही जामीन मंजूर झाला असल्याने मिलिंद एकबोटे यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज संध्याकाळीच एकबोटे हे कारागृहाबाहेर येण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE/all/page-2/", "date_download": "2018-09-22T03:04:58Z", "digest": "sha1:MY3K22YB5MQVWZRPGP7JDGM7HJDFMOX5", "length": 10012, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिमला- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nअतिरेकी भारतावर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत, हायअलर्ट जारी\nउत्तराखंडमध्ये पावसाचं थैमान, 30 जणांचा बळी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/shocking-story-of-a-brother-who-calls-a-callgirl-but-phone-rings-of-his-own-sister-5956399.html", "date_download": "2018-09-22T03:38:50Z", "digest": "sha1:UA3XPLEOF23ATGEAM2PNKJLBL56M7ZRK", "length": 5926, "nlines": 55, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Shocking Story Of A Brother Who Calls A Callgirl But Phone Rings Of His Own Sister | Shocking story: मित्र 'ज्या' कॉलगर्लचा किस्सा रंगवून सांगत होता, ती समोर येताच हादरला तरुण...", "raw_content": "\nShocking story: मित्र 'ज्या' कॉलगर्लचा किस्सा रंगवून सांगत होता, ती समोर येताच हादरला तरुण...\nवेश्याव्यवसाय कुणीही आनंदाने स्वीकारत नाही, याची काही सामाजिक तसेच आर्थिक कारणेही असतात.\nवेश्याव्यवसाय कुणीही आनंदाने स्वीकारत नाही, याची काही सामाजिक तसेच आर्थिक कारणेही असतात. अनेकदा बळजबरी तरी यात ढकलले जाते, किंवा परिस्थिती मजबूर करत असते. परंतु आता यात आर्थिक कारणे वरचढ ठरू लागली आहेत. बऱ्याचदा कॉलेजची फीस किंवा आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींनी स्टायलिश लाइफ पाहूनही काही यासाठी प्रवृत्त होतात. कुटुंबीयांचे त्यांच्या गरजांकडे असलेले दुर्लक्षही यासाठी कारणीभूत ठरू शकते.\n> हाच विषय या फिल्ममधून हाताळण्यात आला आहे. पुरुषांच्‍या सार्वजनिक प्रसाधनगृहात कॉलगर्ल म्‍हणून अनेक मोबाइल क्रमांक लिहिलेले असतात. हाच विषय घेऊन काही युवकांनी Teen Prostitution In India नावाची एक Short Film तयार केली. या फिल्‍ममधून तारुण्यावस्थेत पदार्पण करताना मुलामुलींकडून होणाऱ्या चुका दर्शवण्यात आल्या आहेत.\n> पौगंड वयातील मुलीवर वेश्‍या बनण्‍याची वेळ का आली, याचा विचार ही शॉर्ट फिल्‍म पाहिल्‍यानंतर येते.\n> कॉलगर्ल म्‍हणून जिला आपल्‍या मित्राने भोगले आहे आणि आपलीही तशीच इच्‍छा आहे, असे वाटणाऱ्या एका युवकाला जेव्‍हा क‍ळते की ती आपलीच बहीण आहे तेव्‍हा काय होते, याचे चित्रण यात केले आहे.\nपुढील स्‍लाइड्सवर वाचा, मित्र कॉलगर्लशी केलेल्या सेक्‍सचा किस्सा रंगवून सांगतो.. मग कॉल लावल्यावर बसतो धक्‍का...\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-12-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-116062100005_1.html", "date_download": "2018-09-22T03:03:59Z", "digest": "sha1:2QEB2FCKZ2Z5C5E2TBYVRPNFUDTLOVTF", "length": 9898, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जाणून घ्या सूर्य नमस्काराचे 12 चरण आणि त्याचे फायदे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजाणून घ्या सूर्य नमस्काराचे 12 चरण आणि त्याचे फायदे\nयोगासनात सूर्यनमस्काराला सर्वश्रेष्ठ आसन मानले जाते. सूर्यनमस्कारामध्ये जवळपास सर्वच आसनांचा समावेश आहे. यापासून व्यक्तीला अधिक लाभ होतो. सूर्यनमस्कार नियमित केल्याने व्यक्तीचे शरीर निरोगी राहून तेजस्वी होते. सूर्यनमस्कार बाराही महिने करू शकता. उजव्या पायाने व डाव्या पायाने अशा सूर्यनमस्कार करण्याच्या दोन पद्धती आहेत.\n(1) सुरवातीला सावधान मुद्रेत सरळ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या समांतर रेषेत ठेवून डोक्याच्या दिशेने सरळ करावे. दोन्ही हाताचे पंजे जोडावे व त्याच अवस्थेत त्यांना खाली आणावे. म्हणजे आपण देवाला नमस्कार करतो त्या अवस्थेत उभे राहावे.\n(2) जोरात श्वास घेऊन दोन्ही हात कानाला चिकटून राहतील अशा स्थितीत आणून मान व दोन्ही हात मागील बाजूने वाकवावे. असे करत असताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, कानही ताठ राहिले पाहिजेत.\nघरात भरभराटीसाठी वास्तू टिप्स\nझाडूचा सन्मान केल्याने मिळेल समृद्धी, जाणून घ्या 5 खास गोष्टी\nघरात हत्तीचे शोपीस ठेवणे शुभ\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nसंधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.\nअल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय\nजसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...\nआरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा\nआवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...\nप्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://nmm.co.in/price-year3.php", "date_download": "2018-09-22T04:12:25Z", "digest": "sha1:6ICPE5LPNE4ZOEB6OHNDC3N4VKLZSYLK", "length": 2316, "nlines": 45, "source_domain": "nmm.co.in", "title": "Naik Maratha Mandal Mumbai NMM", "raw_content": "१ जून २००५ नंतरचे वैध्यकीय मदते\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nश्री. सुहास मारुतीराव आरोंदेकर\nमातोश्री स्व. सुनंदा मारुतीराव आरोंदेकर\nश्री. महेश केशव माडखोलकर\nश्री. चंद्रकांत विश्राम नाईक\nपिताश्री स्व. विश्राम शंकर नाईक\nश्री. सुहास मारुतीराव आरोंदेकर\nमातोश्री स्व. सुनंदा मारुतीराव आरोंदेकर\nश्री. वसंत शंकर वेंगुर्लेकर कुटुंबियांतर्फे\nस्व. प्रभावती वसंत वेंगुर्लेकर\nश्री. सुहास मारुतीराव आरोंदेकर\nमातोश्री स्व. सुनंदा मारुतीराव आरोंदेकर\nश्री. सुहास मारुतीराव आरोंदेकर\nश्री. सुहास कबरे (राजहंस प्रतिष्ठान)\nमुखपृष्ठ|संस्थेविषयी|उपक्रम|आर्थिक उलाढाल|वधु वर सूचक|चित्रसज्जा|कार्यकारी मंडळ|वधु वर सूचक मंडळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%9F/all/page-2/", "date_download": "2018-09-22T04:08:07Z", "digest": "sha1:WS2NM64MXARKQFAG6ORLWEO2P74NQVKK", "length": 13927, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पेशंट- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nनिलेश पवार, नंदुरबार06 फेब्रुवारीथेट मुलांपर्यंत आरोग्य तपासणी आणि उपचार पोहोचवण्याची घोषणा सोनिया गांधींनी केली खरी, पण ही घोषणा प्रत्यक्षात उतरणार तरी कशी गेल्या 60 वर्षांपासून सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आजही आजारी आहे. साध्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी इथल्या आदिवासींना तब्बल 30-40 किलोमीटर पायवाट तुडवावी लागते.पालघरमध्ये सोनिया गांधींनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचवेळी दुसर्‍या टोकाला वसलेल्या नंदुरबारमधल्या सातपुड्यात वेगळंच चित्र दिसत होतं. सातपुड्यातल्या फलझाडी गावचं वसावे कुटुंब घरातून बाहेर पडलं ते आजारी बायडीला बांबुच्या झोळीत टाकून. 8 तास दर्‍याखोर्‍यांचा रस्ता पायी तुडवत ते पोहोचणार नजीकच्या आरोग्य केंद्रावर..म्हणजे तब्बल 35 किलोमीटर अंतरावरच्या तोरडमाळ पीएचसीत..बांबुच्या झोळीत पेशंट नेणारी ही बॅम्ब्युलन्स नंदुरबारच्या आदिवासींसाठी जीव वाचवण्याचा एकमेव आधार. एनआर एचएममध्ये ऍम्ब्युलन्ससाठी पैसे आले, पण कुठे ऍम्ब्युलन्स पोहोचल्या नाहीत तर कुठे त्याच्या डिझेससाठी पैसे नाहीत. सिदी, भापरी, भादल, फलाई या गावांचे रस्ते बांधलेत पण ते कागदावर...अशा परिस्थितीत कसं आरोग्य सुधारणार आणि कसे उपचार मिळणार गेल्या 60 वर्षांपासून सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आजही आजारी आहे. साध्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी इथल्या आदिवासींना तब्बल 30-40 किलोमीटर पायवाट तुडवावी लागते.पालघरमध्ये सोनिया गांधींनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचवेळी दुसर्‍या टोकाला वसलेल्या नंदुरबारमधल्या सातपुड्यात वेगळंच चित्र दिसत होतं. सातपुड्यातल्या फलझाडी गावचं वसावे कुटुंब घरातून बाहेर पडलं ते आजारी बायडीला बांबुच्या झोळीत टाकून. 8 तास दर्‍याखोर्‍यांचा रस्ता पायी तुडवत ते पोहोचणार नजीकच्या आरोग्य केंद्रावर..म्हणजे तब्बल 35 किलोमीटर अंतरावरच्या तोरडमाळ पीएचसीत..बांबुच्या झोळीत पेशंट नेणारी ही बॅम्ब्युलन्स नंदुरबारच्या आदिवासींसाठी जीव वाचवण्याचा एकमेव आधार. एनआर एचएममध्ये ऍम्ब्युलन्ससाठी पैसे आले, पण कुठे ऍम्ब्युलन्स पोहोचल्या नाहीत तर कुठे त्याच्या डिझेससाठी पैसे नाहीत. सिदी, भापरी, भादल, फलाई या गावांचे रस्ते बांधलेत पण ते कागदावर...अशा परिस्थितीत कसं आरोग्य सुधारणार आणि कसे उपचार मिळणार सातपुड्यारे रस्ते चढताना भल्याभल्यांना घाम फुटतो. पण यांच्यासाठी मात्र थेट पेशंट घेऊनच या वाटा तुडवाव्या लागताहेत. कोट्यावधींचे रस्ते कागदावर तर आरोग्य विभागाची अनास्था... अशावेळी ही बॅम्ब्युलन्सच यांचा आधार ठरते. आदिवासींनी त्यांच्या सुविधेसाठी बॅम्ब्युलन्सचा मार्ग शोधला असला तरी सरकारची अँम्बुलन्स कधी चालणार हा खरा प्रश्न आहे.\nटीबी हॉस्पिटलच पोहचले 'लास्ट स्टेज'ला \nडॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीने कायदा करण्याची गरज आहे का\nमहाराष्ट्र Feb 11, 2009\nडॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीने कायदा करण्याची गरज आहे का\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/cleanliness/", "date_download": "2018-09-22T03:06:39Z", "digest": "sha1:G47YL4YBYN72LG3UMTZC5O5VQK5YCUFJ", "length": 10821, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cleanliness- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nलोकलमध्ये 'किकी चँलेंज' करणं पडलं महाग, साफ करावं लागलं विरार स्टेशन\nVIDEO : FIFA WC 2018 -सामना संपल्यावर जपानी प्रेक्षकांनी स्टेडियम केलं स्वच्छ\nशहा-ठाकरे भेटीवर विरोधकांची खवचट ट्विट्स\nथंड महाबळेश्वर बनतंय स्वच्छ, राबवलं जातंय स्वच्छता अभियान\nमुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर वर्सोवा बीचची स्वच्छता पुन्हा सुरू\n' 200 दिवसात चंद्रपूरचा किल्ला स्वच्छ केला'\nस्वच्छता अभियानात सहभागी झाल्याबद्दल मोदींनी केलं आदित्य ठाकरेंचं अभिनंदन\nसचिन तेंडुलकर आणि आदित्य ठाकरे यांची स्वच्छता मोहीम\n'अस्वच्छता दूर झाली पाहिजे'\nनदी सफाईचे दावे फेल\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/facebook/news/page-6/", "date_download": "2018-09-22T03:05:00Z", "digest": "sha1:2LUBPYVTNLLXUADWDDQFGEGT63S3KU6L", "length": 11386, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Facebook- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nफोटो गॅलरीSep 27, 2015\nआमच्या प्रेक्षक मंडळांनी पाठवलेले ग्रुप फोटो\nआम्हाला पाठवा तुमच्या मंडळाचा ग्रुप फोटो\nपंतप्रधान आयर्लंड आणि अमेरिकेच्या दौर्‍यासाठी रवाना\nफेसबुकवर लवकरच 'डिसलाईक'चा पर्याय\nनरेंद्र मोदी फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार\nगोव्यातील समुद्र किनार्‍यावर दिसली मगर\nमुख्यमंत्र्यांचा सहकुटुंब 'तो' फोटो जुना ; नागपुरात गुन्हा दाखल\n, पाठवा वारीतले सहभागाचे फोटो\nपानसरेंबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार अमोल पाटील ताब्यात\n40 मिनिटांनंतर फेसबुक, इन्स्टाग्राम पुन्हा 'ऑनलाइन'\n'त्या'चा वार्षिक पगार तब्बल दीड कोटी \nतुमच्या समस्या मांडा थेट नव्या मुख्यमंत्र्यांकडे\nमुंबईतल्या अमेरिकी शाळेत बॉम्बस्फोट घडवण्याचं प्लॅनिंग करणार्‍या अनीसला अटक\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mukesh-ambani/videos/", "date_download": "2018-09-22T03:36:15Z", "digest": "sha1:SMAAMGYIEAT5KX6DZXZHC5JN3RCLCYXR", "length": 10128, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mukesh Ambani- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमुकेश अंबानींनी केली दुसऱ्या जिओ फोनची घोषणा\n'उत्तर प्रदेशातला प्रत्येक तरुण 'स्मार्ट' बनेल'\nधीरुभाईंच्या आठवणीने बिग बी झाले भावूक\n'देश पुढे चाललाय हे महत्त्वाचं'\nमुकेश अंबानी आणि कोकिलाबेन झाले भावुक\n...आणि लाँच झाला जिओ स्मार्ट फोन\n'डिसेंबरमध्ये सुरू होणार रिलायन्स जियो'\nबिग बी, मुकेश अंबानींनी दिली प्रदर्शनाला भेट\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/virat-position/articleshow/65787931.cms", "date_download": "2018-09-22T04:27:02Z", "digest": "sha1:LT7MWJLU2OY6RS3QHLNGNWSVJCOX27O7", "length": 9065, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket news News: virat position - विराट अव्वलस्थानी | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nइंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळविले आहे. या मालिकेत विराटने ५९.३च्या सरासरीने ५९३ धावा केल्या. विराटची वैयक्तिक कामगिरी चांगली झाली असली तरी मालिकेत भारताला १-४ असा पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथपेक्षा विराटचे २७ गुण कमी होते. पण या मालिकेतील धावांनंतर त्याने स्मिथपेक्षा एक गुण जास्त घेत अव्वलस्थान मिळविले. येत्या ४ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत विराटला हे मानांकन राखावे लागेल.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nIndia Vs Pak, Asia cup: भारताच्या 'या' प्लॅनमुळे पाक गारद\nasia cup: हार्दिक पंड्या आशिया कपमधून बाहेर\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\n'शाहबाज'चा विश्वविक्रम; १० धावात ८ गडी बाद\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2पराभव मनावर घेऊ नका \n3अजिंक्य रहाणेकडे मुंबई संघाचे नेतृत्व...\n4अँडरसनकडे ६०० बळी घेण्याची क्षमता...\n5ICC Ranking विराट सर्वोत्तम...\n6आम्ही सर्वोत्तम खेळ केला, विराटचे टीकेला उत्तर...\n7'एसएसपीएमएस'चा 'ग्रीन वुड्स'वर विजय...\n8'शतकाजवळचा ताण बुमराहमुळे टळला'...\n9मुक्तांगण, सिटी इंटरनॅशनल स्कूलची आगेकूच...\n10पोदार, जिसा संघांची आगेकूच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/names-of-mahadev-117021400024_1.html", "date_download": "2018-09-22T03:03:48Z", "digest": "sha1:CZXRQWT3X3NJU6Q6XEA5RKX7TEM5HWZV", "length": 15008, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शिव शंकराची विविध नावे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिव शंकराची विविध नावे\nवेद, पुराण आणि उपनिषदांमध्ये विविध नावांनी शिव शंकराची महिमा सांगण्यात आली आहे. त्यात काही नावं येथे देण्यात आले आहे :\nहर-हर महादेव, रुद्र, शिव, अंगीरागुरु, अंतक, अंडधर, अंबरीश, अकंप, अक्षतवीर्य, अक्षमाली, अघोर, अचलेश्वर, अजातारि, अज्ञेय, अतीन्द्रिय, अत्रि, अनघ, अनिरुद्ध, अनेकलोचन, अपानिधि, अभिराम, अभीरु, अभदन, अमृतेश्वर, अमोघ, अरिदम, अरिष्टनेमि, अर्धेश्वर, अर्धनारीश्वर, अर्हत, अष्टमूर्ति, अस्थिमाली, आत्रेय, आशुतोष, इंदुभूषण, इंदुशेखर, इकंग, ईशान, ईश्वर, उन्मत्तवेष, उमाकांत, उमानाथ, उमेश, उमापति, उरगभूषण, ऊर्ध्वरेता, ऋतुध्वज, एकनयन, एकपाद, एकलिंग, एकाक्ष, कपालपाणि, कमंडलुधर, कलाधर, कल्पवृक्ष, कामरिपु, कामारि, कामेश्वर, कालकंठ, कालभैरव, काशीनाथ, कृत्तिवासा, केदारनाथ, कैलाशनाथ, क्रतुध्वसी, क्षमाचार, गंगाधर, गणनाथ, गणेश्वर, गरलधर, गिरिजापति, गिरीश, गोनर्द, चंद्रेश्वर, चंद्रमौलि, चीरवासा, जगदीश, जटाधर, जटाशंकर, जमदग्नि, ज्योतिर्मय, तरस्वी, तारकेश्वर, तीव्रानंद, त्रिचक्षु, त्रिधामा, त्रिपुरारि, त्रियंबक, त्रिलोकेश, त्र्यंबक, दक्षारि, नंदिकेश्वर, नंदीश्वर, नटराज, नटेश्वर, नागभूषण, निरंजन, नीलकंठ, नीरज, परमेश्वर, पूर्णेश्वर, पिनाकपाणि, पिंगलाक्ष, पुरंदर, पशुपतिनाथ, प्रथमेश्वर, प्रभाकर, प्रलयंकर, भोलेनाथ, बैजनाथ, भगाली, भद्र, भस्मशायी, भालचंद्र, भुवनेश, भूतनाथ, भूतमहेश्वर, भोलानाथ, मंगलेश, महाकांत, महाकाल, महादेव, महारुद्र, महार्णव, महालिंग, महेश, महेश्वर, मृत्युंजय, यजंत, योगेश्वर, लोहिताश्व, विधेश, विश्वनाथ, विश्वेश्वर, विषकंठ, विषपायी, वृषकेतु, वैद्यनाथ, शशांक, शेखर, शशिधर, शारंगपाणि, शिवशंभु, सतीश, सर्वलोकेश्वर, सर्वेश्वर, सहस्रभुज, साँब, सारंग, सिद्धनाथ, सिद्धीश्वर, सुदर्शन, सुरर्षभ, सुरेश, हरिशर, हिरण्य, हुत सोम, सृत्वा, इत्यादी.\nव्हॉट्सअॅपवरील व्हायरल अफवांचा पर्दाफाश कसा करता येतो, जाणून घ्या\n'नीट' केवळ 25 वर्षापर्यंत आणि तीनच वेळा देता येणार\n पोटातून काढले तब्बल 40 चाकू\nसिंधूला मिळालेल्या बक्षिसाने मारिन हैराण\n महिलेच्या पोटात सापडले चक्क लाटण\nयावर अधिक वाचा :\nगणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...\nगणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...\nश्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nशास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...\nगणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )\nसोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\n\"आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurgnagari-konkan-news-mumbai-goa-highway-road-patchy-53466", "date_download": "2018-09-22T03:36:19Z", "digest": "sha1:3347GYSLNN2GNTW4EDQOFL6XKTO6NP6W", "length": 14240, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurgnagari konkan news mumbai-goa highway road patchy पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमय | eSakal", "raw_content": "\nपहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमय\nरविवार, 18 जून 2017\nसिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गासह ग्रामीण रस्त्यांची खड्डे पडून पावसाळ्याच्या सुरवातीलाच बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत.\nया रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम भर पावसात सुरू आहे. आतापर्यंत बुजविण्यात आलेले रस्ते पहिल्या पावसातच वाहून जाऊन ‘जैसे थे’ स्थिती बनली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या निधी खर्चासाठी भर पावसात सुरू असलेल्या मलमपट्टी कामाबाबत जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशाच प्रकारे कसाल येथे महामार्गावर सुरू असलेले काम ग्रामस्थांनी रोखत आपला संताप व्यक्त केला आहे.\nसिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गासह ग्रामीण रस्त्यांची खड्डे पडून पावसाळ्याच्या सुरवातीलाच बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत.\nया रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम भर पावसात सुरू आहे. आतापर्यंत बुजविण्यात आलेले रस्ते पहिल्या पावसातच वाहून जाऊन ‘जैसे थे’ स्थिती बनली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या निधी खर्चासाठी भर पावसात सुरू असलेल्या मलमपट्टी कामाबाबत जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशाच प्रकारे कसाल येथे महामार्गावर सुरू असलेले काम ग्रामस्थांनी रोखत आपला संताप व्यक्त केला आहे.\nमुंबई-गोवा महामार्गावर कणकवली ते कुडाळ या दरम्यान मोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. हे खड्डेमय रस्ते अपघातांचे कारण ठरत आहेत. सिंधुदुर्गनगरीसह जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालकमंत्रीपदाचा कार्यभार घेताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते वर्षभरात खड्डेमुक्त करणार असे आश्‍वासन जिल्हावासियांना दिले होते. याला तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी त्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यांनाही आपण दिलेल्या आश्‍वासनाची विसर पडलेला दिसत आहे.\nरस्त्याच्या दुरुस्तीला भर पावसात प्रशासनाला मुहूर्त सापडला आहे.\nसद्यस्थितीत रस्त्यातील खड्डे जोरदार पावसात भरले जात आहेत. कसाल येथे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम जोरदार पावसातच सुरू असल्याने तेथील ग्रामस्थांनी हे काम रोखले आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कार्यपद्धतीबाबत जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nजिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम गेल्या आठ दिवसांतच भर पावसात पूर्ण करण्यात आले; मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने व त्यामध्ये डांबराचा वापरच न झाल्याने आठ दिवसांतच रस्त्याची स्थिती जैसे थे अशीच बनली आहे.\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nतळेगावातील आरपीएफची चौकी बंद\nतळेगाव स्टेशन - लोहमार्गावरील सुरक्षेच्यादृष्टीने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवरील आरपीएफची चौकी दोन महिन्यांपासून अधिक काळ बंद आहे. त्यामुळे...\nपिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाकडून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणासाठी १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे...\nओडिशाच्या किनाऱ्याला 'दाये' वादळाची धडक\nभुवनेश्‍वर : ओडिशाच्या किनाऱ्याला आज \"दाये' या चक्रीवादळाने धडक दिली. या वादळामुळे किनारी भागात मुसळधार पाऊस पडत असून, मलकानगिरी या जिल्ह्याचा...\nबसच्या चाकाखाली चेंगरून आष्टीत वृद्धा मृत्युमुखी\nआष्टी (जि. बीड) : बस आल्याचे धावत निघालेली वृद्धा चालकाला दिसून न आल्याने पुढील चाकाखाली आल्याने चेंगरून जागीच ठार झाली. शहरातील लिमटाका चौकात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2018-09-22T02:56:53Z", "digest": "sha1:CNDQ7ABIK7HGFQJ5XJVJNPXWG365ZK4Q", "length": 4249, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्लोव्हाकियाचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीकार सप्टेंबर ३, १९९२\nस्लोव्हाकियाचा ध्वज पांढरा, निळा व लाल ह्या तीन रंगांच्या आडव्या पट्ट्यांपासून बनला आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8", "date_download": "2018-09-22T02:56:10Z", "digest": "sha1:I34VF6E4LWQCNFYWPFH72QHNEP3MABTT", "length": 3894, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्पादनसाधन - विकिपीडिया", "raw_content": "\nअर्थशास्त्रानुसार उत्पादनसाधने (इंग्लिश: Factors of production, फॅक्टर्स ऑफ प्रॉडक्शन;) ही उपभोग्य उत्पादने व सेवा निर्मिण्यासाठी वापरली जाणारी साधने असतात. अभिजात अर्थशास्त्रानुसार जमीन, श्रम व भांडवल ही तीन प्राथमिक उत्पादनसाधने मानली जातात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/02/blog-post_10.html", "date_download": "2018-09-22T02:52:55Z", "digest": "sha1:3G5A76GI5UHB5BYSBWO3LMBYD2X6L7FB", "length": 22678, "nlines": 61, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: ट्रम्प तात्या निघाले प्रचाराला....", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nट्रम्प तात्या निघाले प्रचाराला....\nव्हाईट हाऊसच्या दारावर पोस्टमनने बेल वाजवली तसं मेलानिया ट्रम्प बाईनी भाकरी थापता थापता कडी काढून दार उघडलं. पोस्टमन कडून घेतलेलं पत्र चुलीपुढं बनियन लुंगी लावून गरम भाकरी अन पिटलं खात बसलेल्या डोनाल्ड तात्यांच्या हातात दिलं. डोळे मिचमिच करीत आणि तोंडातला भाकरीचा घास गिळत गिळत ट्रम्प तात्यानी एका दमात ते वाचून काढलं.\n“काय वं काय लिवलय जरा मोठ्यानं वाचून दाखवा की जरा मोठ्यानं वाचून दाखवा की” मेलानिया बाईनी परातीत थापलेली भाकरी तव्यात टाकत प्रश्न केला.\n“मुंबई मधून पत्र आलय निवडणुकीच्या प्रचाराला या म्हणून निवडणुकीच्या प्रचाराला या म्हणून” ताटात हात धुवून लुंगीला हात पुसत पुसत ट्रम्प तात्या बायकोकडं बघून म्हणाले. तसं सकाळी सकाळी मेलानिया बाईनी व्हाईट हाऊसमध्ये तोंडाचा पट्टा चालू केला, “तुमी तिकडं नको जायाला” ताटात हात धुवून लुंगीला हात पुसत पुसत ट्रम्प तात्या बायकोकडं बघून म्हणाले. तसं सकाळी सकाळी मेलानिया बाईनी व्हाईट हाऊसमध्ये तोंडाचा पट्टा चालू केला, “तुमी तिकडं नको जायाला काय बी बोलून बसाल तुमी काय बी बोलून बसाल तुमी शहाणी नाहीत तेथली लोकं शहाणी नाहीत तेथली लोकं” बरीच बाचाबाची झाल्यावर अखेर मेलानिया बाई तात्यांना भारतात पाठवायला तयार झाल्या...\n“कुकुक कुss...” करीत व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे कोंबड्याने बाग दिली. तशी जागं झालेल्या मेलानिया बाईनी गडबडीनं घोरत पडलेल्या ट्रम्प तात्यांना हलवून जागं केलं. पोरगं अजून झोपलेलच होतं. बाहेर गोठ्यात झोपलेला गडी केव्हाच उठला होता. गुरांचं शेणघाण करून रात्री मालकीणबाईनी सांगितल्याप्रमाणे तो लवकर उठून पाण्याच्या बंबाला जाळ घालीत बसला होता. तात्या बाहेर येताच गड्यानं न्हाणीत गरम पाण्याची बादली नेवून ठेवली. ट्रम्प तात्यांनी व्हाईट हाऊसच्या बाहेरच्या हिरवळीवर एक मस्तपैकी धावत धावत राऊंड मारला. गोट्यातल्या डालग्यात कोकाणाऱ्या कोंबड्या सोडल्या. आणि न्हाणीत जाऊन अंघोळ उरकली. गड्याला भारतात प्रचाराला निघालोय म्हणून सांगितलं. आणि वरच्या तालीतल्या ऊसाचं पाणी संपलं की खालच्या मळ्यात मकंला पाणी धरायला विसरू नकोस असंही सांगितलं. घरात शिरत शिरत मागं वळून व्हाईट हाऊसवर पण लक्ष ठेवायला सांगितलं.\nमेलानिया वहिनीनी तोपर्यंत चहाला कड आणलेलाच होता. गडबडीनं लुंगी अन बनियन घालून स्वयंपाक खोलीत आलेल्या ट्रम्प तात्यांना कप भरून चहा अन सोबत दोन पावबटर खायला दिले. “किती करतेस तू माझ्यासाठी थकून जातेस कामाला एखांदी बाई का नाहीस ठेवत” असं चुलीपुढं बसलेल्या बायकोला ट्रम्प तात्या म्हणाले. अन परत मेलानिया बाईंचा तोंडाचा पट्टा सुरु झाला, “त्या मोनिका लेविंस्कीनं पांग फेडलाय की या वाड्याचा एखदा” असं चुलीपुढं बसलेल्या बायकोला ट्रम्प तात्या म्हणाले. अन परत मेलानिया बाईंचा तोंडाचा पट्टा सुरु झाला, “त्या मोनिका लेविंस्कीनं पांग फेडलाय की या वाड्याचा एखदा आता या वाड्यात दुसरी बाई म्हणून मी तुमच्या नजरंला पडू देणार नाही आता या वाड्यात दुसरी बाई म्हणून मी तुमच्या नजरंला पडू देणार नाही नाहीतर त्या क्लिंटनचा वाण नाहीतर गुण यायचा तुमच्याच नाहीतर त्या क्लिंटनचा वाण नाहीतर गुण यायचा तुमच्याच” ट्रम्प तात्यांनी डोळे मिचमिच करीत गपगुमान चहा बटर संपविला अन भारतात निघण्याची तयारी सुरु केली...\nदिवस कासराभर उगवून वर आला होता. व्हाईट हाऊसवर सूर्याची कोवळी किरणे पसरत चालली होती. लोकं कामधंद्यासाठी हिंडू फिरू लागली. काहीजण वॉशिंग्टनच्या मळ्याकडं धारंच्या किटल्या घेवून निघाले. गाई गुरे न्युयार्कच्या डोंगरावर हिंडायला निघाली. व्हाईट हाउसच्या पुढच्या राशन दुकानावर लोकांनी गर्दी केली. मेलानिया वहिनीनी न्युयार्कच्या आठवडी बाजारात घेतलेल्या दोन नव्या कोऱ्या लुंग्या, दोन बनियन, अंडरप्यांटा, पाच सहा ढगळ्या प्यांटा, पट्या पट्याचे दहा बारा शर्ट, दाढीचे सामान आणि चार ब्लेझर सुटकेसमध्ये कोंबले. पण सुटकेसचं दार काय बसेना. “आवं नुसतं बघत काय बसलायसा बसा की हिच्यावर” ट्रम्प तात्यांच्याकडे बघत वहिनीनी आवाज टाकला तसं ट्रम्प तात्यांनी सुटकेसवर आपला बुड टेकलं अन खटदिशी सुटकेसचं दार बंद झालं. आणि “बाहेरचं लई कायबाय खाऊ नका तिकडं मंबईत भय्यं उघड्यावर काय बी विकत्याती तिकडं मंबईत भय्यं उघड्यावर काय बी विकत्याती त्येन्ची पानीपुरी तरी आज्याबात खावू नका त्येन्ची पानीपुरी तरी आज्याबात खावू नका एका बी बाईकड वर तोंड करून बघू नका एका बी बाईकड वर तोंड करून बघू नका अन ही धन्याची पुडी हे लिंबू या वरच्या ब्यागत टाकतीया अन ही धन्याची पुडी हे लिंबू या वरच्या ब्यागत टाकतीया लक्षात असुंद्या” मेलानिया बाईच्या शंभर प्रश्नाना झेलत अखेर ट्रम्प तात्या व्हाईट हाऊसच्या बाहेर आले. गड्याने बैलगाडी जुंपुन तयार ठेवलीच होती. त्याने ब्यागा गाडीत चढविल्या. ट्रम्प तात्यांनी मेलानिया बाईंचा आणि आपल्या छोट्या बैरन ट्रम्पचा कचकून मुका घेतला. अन वॉशिंग्टन मधल्या व्हाईट हाऊसला मागे टाकत रस्त्याने धुरळा उडवीत आणि गळ्यातल्या घुंगरांचा आवाज करीत बैलं बंदराच्या दिशेने धावत सुसाट सुटली. ट्रम्पसाहेबांचा कुत्रा वाकडं शेपुट हलवत गाडीच्या खालून चालू लागला. आणि मागे गाडीच्या बावकांडाला धरून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा नमस्कार स्वीकारत ट्रम्प तात्यांचा प्रवास सुरु झाला...\nअखेर बऱ्याच दिवसांचा प्रवास करुन ट्रम्प तात्यांची बोट मुंबईत गेट वे च्या बंदरावर पोहचली. सगळ्याच पक्षांचे नेते बैलगाड्या घेवून ट्रम्प तात्यांना आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी न्यायला आलेले. जो तो पुढे होवून ट्रम्प तात्यांना ओढू लागला. पण पवार साहेब जवळ गेले अन हळूच कानात कायतरी पुटपुटले. तसं ट्रम्प तात्या ब्यागा घेवून पवार साहेबांच्या गाडीत जावून बसले. पवार साहेबानी ट्रम्प तात्यांच्या डोक्यावर लाल फेटा बांधला. कपाळावर गुलाल लावला. अन बैलगाडी धुरळा उडवत पांदीतुन मुंबई ग्रामपंचायतीच्या दिशेने सुसाट सुटली. पुढं हलगीवाले अन पिपाणीवाले सुर धरून वाजवू लागले. बाजूला समुद्रावर कोळी माशासाठी जाळं टाकायला निघालेले दिसत होते. पुढं बाजूंनी हिरवेगार ऊसाचे फुललेले मळे दिसत होते. व्हिक्टोरिया स्टेशनच्या मळीला गाई गुरे चरत होती. नरीमन पोईंटच्या रिकाम्या माळरानातल्या बाभळीच्या झुडपावर शेरडं तुटून पडली होती. मुंबईत सुगीचं दिवस असल्यानं गडीमाणसं रानात राबताना दिसत होती. कापड गिरण्यात काम करणारे रात्रपाळीचे लोक घराकडे परतत होते. अन उन्हानं लालबूंद झालेले ट्रम्प तात्या डोळे भरून सगळा नजारा मिचमिचत्या डोळ्यांनी टिपत होते. अखेर बैलगाडी मुंबई ग्रामपंचायतीच्या समोर येवून थांबली. पारावर खच्यून गर्दी जमलेली. वडाच्या पारावर स्टेज बनविलेलं. दोन मोठे कर्णे गावाच्या दिशेने जोडलेले. पवार साहेबानी पाव्हण्याची ओळख करुन दिली. अन पाव्हण्यानं झाडून भाषण ठोकलं. सगळी माणसं भारावून गेली. त्यात्यांचे देखणे रूप आपल्या नजरेत साठवू लागली.\nभाषण संपल्यावर बैलगाड़ी पवार साहेबांच्या मळ्याकडं निघाली. गाड़ी सुसाट गोटयाला आली. तात्यांना बसायसाठी पवार साहेबांनी गोट्यातलं बाजलं बाहेर काढलं. पवार साहेबांचं ऊसाचं गु-हाळ चालू होतं. ट्रम्प पाव्हण्याना दणकून भूक लागलेली. पवार साहेबानी तांब्या भरून ट्रम्प पाव्हण्याना रस पाजला. गरम गरम काकवी पाजली. अन गरम गुळात ऊसाची एक कांडी भरवून तोंडाला दिली. ट्रम्प पाव्हण्यानी बघता बघता चिक्कीचा फडशा पाडला. पवार साहेबानी पाव्हण्याना मसाला पान बनवून दिले. आणि गोट्यात गुरांची वैरणकाडी करू लागले. ट्रम्प तात्या बांधावर पिचकारी मारत फिरू लागले. इतक्यात ऊसात कायतरी हलू लागलं. पाव्हण्यानं पवार साहेबांना घाबरुन हाका मारायला सुरवात केली. तसं पवार साहेबांनी गोट्याला आड़वं पडलेलं कुत्रं \"छो छो\" करुन ऊसात सोडलं. अन आतून रस पिवून पोट बिघाडलं म्हणून हागायला बसलेलं निरुपम बोंबलत बाहेर आलं. अन एकच हशा पिकला...\nनिवडणुक उद्यावर आली होती. ट्रम्प तात्यांचा प्रचार संपला. आणि दुसऱ्याच दिवशी मुंबई ग्रामपंचायतीच्या दहा वार्डातली निवडणुक सुरळीत पार पडली. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही. पण पवार साहेबानी आपल्या पक्षाचाच सरपंच मुंबई ग्रामपंचायतीच्या गादीवर बसविला. मग मुंबईच्या आठवडी बाजारातून ट्रम्प तात्यानी मेलानिया बाईसाठी दोन \"लुगडी अन चोळी\" खरेदी केली. छोट्या बैरनसाठी एक छानसा \"संग्राम ड्रेस\" घेतला. अन पवार साहेबानी ट्रम्प तात्यांना संपूर्ण पोशाख करुन अखेरचा निरोप दिला. आणि ट्रम्प तात्यांची बोट समुद्राचं पाणी कापीत अमेरिकेच्या दिशेने धावू लागली.\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 10:04 PM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A6_%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AC", "date_download": "2018-09-22T03:24:00Z", "digest": "sha1:IHHJIF3VHWNTXDYUSOZ37BVGFLRB4QUE", "length": 5536, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अर्शद अय्युब - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nफेब्रुवारी २६, इ.स. २००७\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०५:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Shivaji-Maharaj-Jayanti-Belgaon/", "date_download": "2018-09-22T03:15:24Z", "digest": "sha1:UJ7QOHNXSOT63AA4K63FDBL532AVYC2D", "length": 5602, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवरायांच्या जयजयकाराला विरोध, कानडी म्होरक्यावर कारवाई कधी होणार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › शिवरायांच्या जयजयकाराला विरोध, कानडी म्होरक्यावर कारवाई कधी होणार\nशिवरायांच्या जयजयकाराला विरोध, कानडी म्होरक्यावर कारवाई कधी होणार\nकर्नाटक रक्षण वेदिकेचा म्होरक्या नारायणगौडाने विजापूर येथील इंडीमध्ये बोलताना ‘शिवाजी महाराज की जय’ असे म्हणण्यास कर्नाटकात बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. त्याला ही अवदसा का सुचावी उद्या हा नारायण ‘जय श्री राम’ म्हणण्यावरही बंदीची मागणी करणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या नारायणाला हिंदूंचा इतिहास समजावून सांगण्याची वेळ आली आहे, अशी टीका मराठी नेत्यांनी केली आहे. गौडाच्या वक्तव्यावर उठताबसता शिवाजी महाराजांच्या नावाचा जप करणार्‍या हिंदुत्ववादी संघटना अद्याप गप्प आहेत. म. ए. समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वगळता अन्य संघटनांनी या वक्तव्याचा निषेधही केलेला नाही.\n‘काशी की कला जाती\nअगर शिवाजी नही होते\nतो सबकी सुन्नत होती’\nया तत्कालीन कवि - कलश यांच्या ओळी गौडाला कळवण्याची गरज आहे. कर्नाटकातही शासकीय जयंती छ. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र अथवा मराठा समाजाचे नेते नव्हे तर ते राष्ट्रपुरुष आहेत. त्यांची जयंती कर्नाटक सरकार सहा वर्षांपासून साजरी करते. बलाढ्य अशा परकीय सत्तांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भारतात ठाण मांडले असताना 16 व्या शतकात त्यांना आव्हान देऊन हिंदवी स्वराज्य शिवरायांनी स्थापन केले. त्यामध्ये बहुजन, दलित, बलुतेदार, अलुतेदार यांना मानाचे स्थान दिले. परधर्मियांनाही आधार दिला. म्हणूनच त्यांचा कारभार आदर्श मानला जातो.अशा राजांवर टीका करणार्‍यांबाबत अद्यापही काही संघटनांनी चुप्पी साधली आहे. त्याबद्दल अन्य संघटनांच्या आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Warkari-sect-donating-thousands-of-books/", "date_download": "2018-09-22T03:33:37Z", "digest": "sha1:NSA3X7XXV65FSJWL7W3Z4UBOVHVAM4WU", "length": 7913, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हजारो ग्रंथांचे दान करणारा वारकरी संप्रदायातील अवलिया | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › हजारो ग्रंथांचे दान करणारा वारकरी संप्रदायातील अवलिया\nहजारो ग्रंथांचे दान करणारा वारकरी संप्रदायातील अवलिया\nपिंपळेगुरव : प्रज्ञा दिवेकर\nघरातून वारकरी सांप्रदायिकतेच बाळकडू असल्यामुळे लहान पणापासून त्यांना गोर-गरिबाला मदत करण्याची आवड...घरच्या बेताच्या परिस्थीतीतून शिक्षण घेऊन समाजाच ऋण फेडायचे मनात भावना कायम रुजवल्या...आणि पुढे जाऊन उद्योग व्यवसायात यश मिळाल्यावर हजारो ग्रंथाच विनामूल्य दान करणारा पंच क्रोशीत नावारूपाला आलेला नवी सांगवीत तील अवलिया आजीनाथ उर्फ नाना शितोळे.\nआजकाल कॉम्प्युटर आणि मोबाइलच्या युगात संस्कार लहान मुला बरोबर तरुण पिढीला आवश्यक बाब झाली आहे. ही गरज ओळखून नाना शितोळे यांनी गेल्या नऊ वर्षांपासून वारकरी व अन्य भाविकांना हवी असणारी ज्ञानेश्‍वरी पासून ते तुकोबांच्या गाथेपर्यंत विविध हजारो धार्मिक ग्रंथ आणि संस्कारक्षम पुस्तके विनामूल्य महाराष्ट्रात वाटप करत आहेत.विविध ग्रंथामध्ये ज्ञानेश्‍वरी, महाभारत, भगवतगिता, तुकाराम गाथा, श्री अनुभवामृत, दासबोध, एकनाथ भागवत अशा विविध मोठमोठाल्या ग्रंथांचे त्यांच्याकडून विनामूल्य दान केलं जात आहे. महाराष्ट्रात जवळपास जिथे जिथे पारायण सप्ताह होतात तिथे ग्रंथ नाना शितोळे विनामूल्य पुरवतात.गेल्या दोन वर्षांपूर्वी आषाढी वारी करणार्‍या वारकर्‍यांना हरिपाठ, वारकरी सांप्रदायिक भजनी पुस्तिकेचे वाटप करण्यात आले आहे. आळंदीतील जोग महाराज वारकरी संस्थेत त्यांच्यामार्फत ग्रंथ विद्यार्थाना अध्ययनासाठी दिले जातात.\nमहाराष्ट्रात जवळपास चौदा हजार बालचमुसाठी बालसंस्कार शिबीर घेतली जातात. मुलांसाठी ‘संत ज्ञानोबा-तुकाराम बहूउद्देशिय सेवा समिती; अकोला बाल संस्कार’ पुस्तीका बाल शिबिरात दिली जाते.\nनाशिकमध्ये कुंभमेळ्यात इतर भाषिकांना महाराष्ट्राबाहेर ज्ञानेश्‍वरी कळावी या हेतूने नाना शितोळे यांनी हिंदी ज्ञानेश्‍वरीच्या दोन हजार प्रति वाटप केल्या. या व्यातिरिक्त दुष्काळी भागाला टँकर सुविधा पुरवणं, गरजवंताना लग्नात अन्नदानाचा खर्च करणे, नगर जिह्यातील वेलद गावातील मनोरुग्ण महिला संस्थेला मदत करणे, गोशाळेला मदत करणे आदी गरजूंना नाना मदतीचा हात देतात. कर्मवीर भाऊराव शाळेतील गरीब मुलांना वह्या वाटप केल्या जातात. वह्याच्या पृष्ठ भागावर शिष्टाचार, थोर मोठाची चरित्रे, संस्कारक्षम विचार छापलेली आहेत.\nमहाराष्ट्रातील गरजवंत विद्यार्थाना नानांच्याकडून वह्या वाटप केल्या जातात. नाना शितोळे ‘पुढारी’शी बोलताना म्हणाले की, कलीयुगात संस्कार महत्वाचा घटक आहे. सध्या सर्व स्तरातील वर्गाला याची गरज आहे. त्यामुळे वाचनाची गोडी देखील निर्माण व्हावी या हेतूनं हा विनामूल्य ग्रंथ दान करण्याचा निर्णय घेतला. विविध क्षेत्रातील लोकांनी आपल्या मातीशी कायम नाळ जोडावी आणि गरजू ना मदत करावी.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z180611162612/view", "date_download": "2018-09-22T03:36:16Z", "digest": "sha1:JRFT3RPYIZMNHN5YKXJT7UYGWGWY4FXY", "length": 7485, "nlines": 150, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दिंडी छंद", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|\nलेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले\nदिंडीला चार चरण असतात, आणि चरणाच्या शेवटीं अनुप्रास किंवा यमक असतें. त्यांत तीं कोठें दोन दोन चरणांचीं सारखीं, कोठें चारी चरणांची सारखीं अशीं असतात. ह्या छंदास अक्षरांचा नियम नाहीं; पण मात्रांचा नियम आहे. प्रत्येक चरणास एकोणीस मात्रा असतात आणि नवव्या मात्रेवर अवसान असतें; म्हणून नऊ मात्रांचा एक व दहा मात्रांचा एक असे दोन भाग होतात. त्यांच्या मात्रांची रचना अशी असावी कीं, पहिल्या भागांत प्रथम तीन मात्रांचा एक गण, म्हणजे एक गुरु, एक लघु; किंवा एक लघु, एक गुरु; किंवा तीनही लघु असा असावा. त्यापुढें तीन गुरु; किंवा सहा लघुप; किंवा लघुगुरु मिळून सहा मात्रांचा गण असावा. दुसर्‍या भागांत पहिल्याप्रमाणें प्रथम तीन मात्रांचा गण, मग पुन्हा तसाच आणखी तीन मात्रांचा गण, व त्यांच्या पुढें म्हणजे शेवटीं दोन गुरु असावे.\n१ लें उदाहरण . रघुनाथ पंडित.\nकथा बोलूं हे मधुर सुधाधारा होय शृंगारा करुणरसा थारा ॥\n वीरसेनाचा तनय महाहोता ॥१॥\n२ रें. उदाहरण. रघुनाथ पंडित.\nचौगुणीनें जरि पूर्ण शीतभानू नळा ऐसा तरि कळानिधी मानूं \nप्रतापाचा जो न मावळे भानू तयासारीखा कोण दुजा वानूं ॥१॥\nपु. ( गो . ) अडुळसा पहा .\nघरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/15-lakh-farmer-743-crore-loanwaiver-128440", "date_download": "2018-09-22T04:06:57Z", "digest": "sha1:OJXHFI3FM6ZMJDNTRZ6DWD47ERIBF3RU", "length": 17084, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "1.5 lakh farmer 743 crore loanwaiver दीड लाख शेतकऱ्यांना ७४३ कोटींची कर्जमाफी | eSakal", "raw_content": "\nदीड लाख शेतकऱ्यांना ७४३ कोटींची कर्जमाफी\nगुरुवार, 5 जुलै 2018\nबीड - शासनाने गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ३९७ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. या सर्व शेतकऱ्यांचे ७४३ कोटींचे कर्ज माफ करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी दिली.\nबीड - शासनाने गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ३९७ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. या सर्व शेतकऱ्यांचे ७४३ कोटींचे कर्ज माफ करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी दिली.\nकर्जमाफीसाठी जिल्ह्यातील २ लाख ७५ हजारांवर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु यातील एक लाख ५५ हजार ३९७ शेतकऱ्यांनाच कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यानुसार या शेतकऱ्यांचे एकूण ७४३ कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. गत आठवड्यापर्यंत यातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून सहा कोटी रुपयांचे वाटप बाकी होते. मात्र बुधवारपर्यंतच्या (ता. ४) अहवालानुसार कर्जमाफीअंतर्गत माफ करण्यात आलेली सर्व रक्कम वाटप करण्यात आली आहे.\nअग्रणी बॅंकेच्या अहवालानुसार जिल्ह्यात स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून सर्वाधिक ६३ हजार ९७१ शेतकऱ्यांचे ३७७ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. यानंतर डीसीसी बॅंकेकडून ५५ हजार ५८ शेतकऱ्यांचे १४३ कोटी ५६ लाख, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेकडून २३ हजार ७८ शेतकऱ्यांचे १४० कोटी २९ लाख, बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून ७ हजार २१ शेतकऱ्यांचे ३८ कोटी ६९ लाख, बॅंक ऑफ बडोदाकडून १ हजार ४०१ शेतकऱ्यांचे ९.५८ कोटी, बॅंक ऑफ इंडियाकडून १२२९ शेतकऱ्यांचे ६.९१ कोटी, कॅनरा बॅंकेकडून ३४४ शेतकऱ्यांचे १.८५ कोटी, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून १ हजार ६६४ शेतकऱ्यांचे ९ कोटी, देना बॅंकेकडून ४४३ शेतकऱ्यांचे १.८४ कोटी, आयडीबीआय बॅंकेकडून २८७ शेतकऱ्यांचे २.१० कोटी, सिंडीकेट बॅंकेकडून १४२ शेतकऱ्यांचे ९३ लाख, अर्बन बॅंकेकडून २७० शेतकऱ्यांचे २.१२ कोटी तर विजया बॅंकेकडून ४८९ शेतकऱ्यांचे ३.४४ कोटी रुपये इतके कर्ज माफ झाले आहे.\nअद्यापही १ लाख २० हजार शेतकरी वंचित\nशासनाने ज्यावेळी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन माहिती भरून घेतली, त्यावेळी कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील दोन लाख ७५ हजारांवर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु नोंदणी केलेल्यांपैकी एक लाख ५५ हजार ३९७ शेतकऱ्यांचेच कर्ज माफ झाले आहे. अद्यापही नोंदणी केलेल्यांपैकी एक लाख वीस हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. याबाबत विचारणा केली असता यातील काही शेतकरी कुटुंबातील एकाचेच कर्ज माफ झाले असून दुबार नावे असल्याने त्यांना वगळण्यात आल्याचे तसेच काहींच्या माहितीमध्ये त्रुटी असल्याने ते अपात्र ठरल्याचे सांगितले जाते. परंतु कर्जमाफीसाठी पात्र असतानाही बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ही योजनाच फसली असल्याचीही चर्चा आहे.\nकर्जमाफीनंतर मात्र नवीन कर्जपुरवठा रखडला\nजिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बॅंकांना २ हजार १०० कोटींवर कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या तुलनेत आजपर्यंत २१२.६८ कोटींचेच कर्जवाटप झाले असून ९.९३ टक्के असे कर्जवाटपाचे प्रमाण आहे. ३० हजार ६६१ शेतकऱ्यांना हे कर्जवाटप झाले आहे. एकीकडे जिल्ह्यातील दीड लाखावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असले तरी त्या शेतकऱ्यांना शासन नियमानुसार यावर्षीच्या खरिपासाठी नव्याने कर्जपुरवठा होणे गरजेचे होते. परंतु कर्जमाफीच्या किचकट अटींमुळे तसेच काही ठिकाणी अपुऱ्या मनुष्यबळामुळे तर काही ठिकाणी इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीअभावी संबंधित शेतकऱ्यांना नव्याने कर्जपुरवठा रखडला आहे. यामुळे कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यातही अडचणी येत आहेत.\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/anger-is-like-drinking-poison-and-expecting-the-other-person-to-die/", "date_download": "2018-09-22T03:34:36Z", "digest": "sha1:QL3BXWCKTVFJFXD4IPEJ6G4DVA3G4UGD", "length": 5984, "nlines": 87, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Anger is like drinking poison and expecting the other person to die", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nक्रोध हे असं विष आहे जे माणूस स्वत: पितो आणि दुसर्‍याने मरावं अशी अपेक्षा करतो\nबर्‍याच जणांचे म्हणणे असे असते की ‘माझं बाकी सगळं चांगलं आहे, पण राग आला की माझं मनावर नियन्त्रण राहत नाही. मी रागीट असलो तरी माझंच बरोबर आहे.’ पण माणसाचं हे म्हणणं साफ चुकीचं आहे. रागावर नियन्त्रण करणं आवश्यक आहे. क्रोध हे असं विष आहे जे माणूस स्वत: पितो आणि दुसर्‍याने मरावं अशी अपेक्षा करतो, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Ha...\n‘न्हाऊ तुझिया प्रेमे – २’ बाबत सूचना...\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/photos/", "date_download": "2018-09-22T03:07:45Z", "digest": "sha1:CVEGZ3GL5XLKZCGENDBPL2WUE5HIM7I4", "length": 10023, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राधिका- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nशुटींगच्या रात्री मिळाली बॉडी मसाजची ऑफर - राधिका आपटे\nBirthday Special : जेव्हा राधिका आपटेच्या सिनेमातला न्यूड सीन व्हायरल होतो\nPHOTOS : राधिकाची इच्छा होणार पूर्ण, शनायाच्या येणार नाकीनऊ\nशनायानंतर आता गुरूची नवी गर्लफ्रेंड कोण\nकाय आहेत बाॅलिवूड सेलिब्रिटीजचे थर्टीफर्स्टचे प्लॅन्स\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/weekly-rashi-bhavishya/weekly-horoscope/articleshow/64800744.cms", "date_download": "2018-09-22T04:20:51Z", "digest": "sha1:ICRIOLBW7WTJR3XSEXGEST2SXPITAVWW", "length": 21377, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "weekly rashi bhavishya News: weekly horoscope - Weekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य: दि १ ते ७ जुलै २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य: दि १ ते ७ जुलै २०१८\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य: दि १ ते ७ जुलै २०१८\nमेष - चांगला आठवडा\nया सप्ताहात सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने आठवडा चांगला जाईल. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. आपल्या कामाची दाद दिली जाईल. कामाचा योग्य निपटारा करता येईल. विवाहइच्छुक व्यक्तींना आपल्या मनोकामना पुऱ्या करता येतील. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. सरकारदप्तरची कामे मार्गी लागतील.\nवृषभ - कामाला न्याय द्या\nया सप्ताहात आपल्या कामकाजाला जास्त महत्त्व देऊन त्याला योग्य न्याय दिल्यास आपण पुढची वाटचाल करू शकाल. इतरांना बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणेच हितकारक राहील. आपण नको त्या अपेक्षा न बाळगणेच चांगले राहील. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. प्रवासाचे योग संभवतात. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, जेणेकरून प्रकृतीच्या तक्रारी उद्भवणार नाहीत. व्यापार-उद्योगात प्रगती करण्याची संधी मिळू शकेल.\nमिथुन - सृजनशक्तीला जागे करा\nया सप्ताहात आपल्या सृजनशक्तीला नवे रूप देण्याचा प्रयत्न करणे हितकारक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना अध्ययनात प्रगती करता येईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. प्रकृती उत्तम राहण्यासाठी तेलकट, तिखट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. मुलांकडून काही शुभवार्ता ऐकण्यास मिळतील. हितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवा. येणाऱ्या प्रसंगांना धैर्याने सामोरे जा व आपले अस्तित्व अबाधित ठेवावे. कोर्टकचेरीच्या कामात यश संभवते.\nकर्क - बौद्धिक क्षेत्राला वाव\nया सप्ताहात बौद्धिक क्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल व व्यापार-उद्योगात प्रगती करता येईल. कलाक्षेत्रात उत्तम काम करण्याची संधी प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रात जम बसविता येईल. क्रीडा क्षेत्रात यशाची अपेक्षा ठेवू शकता. कौटुंबिक जीवनात वादासारख्या प्रसंगांना आमंत्रण मिळणार नाही याची दक्षता घ्या. प्रवासाचे योग येतील. घरगुती वातावरण छान राहील.\nसिंह - निर्णय घेणे टाळा\nया सप्ताहात व्यापार-व्यवसायात काही काळ महत्त्वाचे निर्णय घेण्याचे कटाक्षाने टाळणे सर्व दृष्टीने योग्य राहील. वरिष्ठांची मर्जीदेखील सांभाळता येईल. काही अचानक प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करणे इष्ट राहील. वेळेप्रसंगी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. शेतीविषयक कामकाजांना चालना मिळेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. सर्व बाबतीत स्वयंसिद्ध राहणेच योग्य ठरेल. प्रकृतीची पथ्ये पाळा.\nकन्या - व्यवसाय जोडीदाराच्या नावे करा\nया सप्ताहात आपणास नवीन उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा असल्यास ते आपल्या जोडीदाराच्या नावे करणे अधिक लाभदायक राहील. आपली आवक ठीक राहील. घरगुती काही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता राहील, तेव्हा सामंजस्याने परिस्थिती हाताळा. प्रकृतीमान सर्वसाधारणपणे चांगले राहील. मुलांकडून काही शुभ संकेत मिळण्याची शक्यता राहील. गैरसमजापासून दूर राहा. विद्यार्थीवर्गासाठी चांगला काळ राहील. नोकरवर्गाच्या समस्या दूर होतील.\nतूळ - विरोधकांपासून सावध राहा\nया सप्ताहात नोकरदारवर्गाने आपल्या हितशत्रूंच्या कारवायांवर कडक नजर ठेवावी व त्यांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. घरगुती वातावरण वादासारख्या गोष्टींनी बिघडणार नाहीत याची काळजी घ्यावी. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. मुलांकडून सुवार्ता ऐकण्यास मिळाल्याने मन आनंदी राहील. कलागुणांना वाव मिळेल. आप्तेष्टांशी संबंध चांगले ठेवा. प्रकृती जपा.\nवृश्चिक - प्रगती साधता येईल\nया सप्ताहात व्यापार-व्यवसायात काहीशी संथपणे निश्चितपणे प्रगती साधता येईल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. साडेसातीच्या पर्वातून प्रवास करीत असल्याने कायदा व नियमांचे पालन कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. मित्रमंडळींशी सामंजस्याने वागणेच ठीक राहील. प्रवासाचे योग येतील. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहाल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. धार्मिक कार्यात रस घ्याल.\nधनू - मोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल\nया सप्ताहात सर्व बाबतीत थोरामोठ्यांचे मार्गदर्शन मिळणे शक्य होईल. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून योग्य ती मदतही मिळू शकेल. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. पण कोणत्या मित्रमंडळींना जवळ करावयाचे ही योग्य पारख करणे हितकारक ठरेल. आपल्या योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. कोणालाही जामीन राहू नका. कायदा व नियम पाळा.\nमकर - विरोधकांवर नजर ठेवा\nया सप्ताहात नोकरदारवर्गाने आपल्या हितशत्रूंच्या कारवायांवर कडक नजर ठेवून त्यांना कोणतीही संधी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारावे. कलागुणांना चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे बेत साध्य होतील. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. शनी साडेसातीच्या पर्वातून प्रवास करीत आहात, तेव्हा कायदा व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल.\nकुंभ - खर्च वाढेल\nया सप्ताहात खर्चाचे प्रमाण फार वाढणार आहे, तेव्हा प्रथमपासूनच अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. हितशत्रूंची चिंता करण्याचे कारण नाही, ते गप्प बसतील. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळू शकेल. कोणत्याही प्रलोभनांना भुलू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा व योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल.\nमीन - साहसी कृत्ये टाळा\nया सप्ताहात स्पर्धा, साहसी कृत्ये यापासून दूर राहणेच आपणास हितकारक राहील. आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करा व आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करा. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे. प्रॉपर्टीची कामे अतिशय विचारपूर्वक करावीत. प्रकृतीबाबत चालढकलपणा करू नये. सर्वांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारणेच योग्य ठरेल. मुलांच्या मागण्या वाढतील. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा.\nमिळवा आठवड्याचं भविष्य बातम्या(weekly rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nweekly rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:साप्ताहिक राशिभविष्य|आठवड्याचं राशिभविष्य|weekly rashi bhavishya|Weekly Horoscope|Rashi|horoscope\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nआठवड्याचं भविष्य याा सुपरहिट\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १६ ते २२ स...\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २६ ऑगस्ट त...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1Weekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य: दि १ ते ७ जुलै २०१...\n2Weekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य: दि. २४ जून ते ३० ज...\n3Weekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य: दि. १७ जून ते २३ ज...\n4weekly rashi bhavishya: साप्ताहिक राशी भविष्य: दि. १० जून ते १६ ...\n5weekly rashi bhavishya: साप्ताहिक राशी भविष्य: दि. ३ जून ते ९ जू...\n6साप्ताहिक राशी भविष्य: दि. २७ मे ते ०२ जून २०१८...\n7weekly rashi bhavishya: साप्ताहिक राशी भविष्य: दि. २० मे ते २६ म...\n8weekly rashi bhavishya: साप्ताहिक राशी भविष्य: दि. १३ ते १९ मे २...\n9साप्ताहिक राशी भविष्य: दि. १३ ते १९ मे २०१८...\n10साप्ताहिक राशी भविष्य: दि. ६ ते १२ मे २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://telisamajsevak.com/birthday/", "date_download": "2018-09-22T02:55:50Z", "digest": "sha1:YRXNMWTEBPUQRFPLGJYSKWSHLU2YJLX5", "length": 4041, "nlines": 72, "source_domain": "telisamajsevak.com", "title": "Birthday Archive - तेली समाज सेवक", "raw_content": "\nजिसके साथ तेली वो भाग्यशाली\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017\nतेली तितुका मेळवावा समाज धर्म वाढवावा \nआपला किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस आता तेली समाज सेवक.कॉम वर सेलेब्रेशन करा. तेही फक्त 300/- रु. मध्ये\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\nमाझिया जातीचा मज भेटो कोणी \nमाझिया जातीचा मजशी मिळेल \nकळेल तो सर्व समाचार \nसंतु म्हणे येथे पाहिजे जातीचे \nयेर गबाळाचे काम नाही \nजिसके साथ तेली वो भाग्यशाली June 8, 2018\nदशक्रिया विधी June 8, 2018\nदशक्रिया विधी June 7, 2018\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा October 22, 2017\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017 October 13, 2017\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/budget/union-budget-2018-uddhav-thackerays-comment-on-budget-2018/articleshow/62750894.cms", "date_download": "2018-09-22T04:18:40Z", "digest": "sha1:5CEERB6PFWWOQ6ETNTUHTBJCUJPS5DHB", "length": 12381, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "uddhav thackerays: अर्थव्यवस्थेची ‘कासवछाप’ अगरबत्ती झाली: सेना - अर्थव्यवस्थेची ‘कासवछाप’ अगरबत्ती झाली: सेना | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nअर्थव्यवस्थेची ‘कासवछाप’ अगरबत्ती झाली: सेना\nअर्थव्यवस्थेची ‘कासवछाप’ अगरबत्ती झाली: सेना\n'मागील तीन-चार वर्षांत हे सरकार सत्तेवर आल्यापासून देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. सरकारच्या एककल्ली आणि आततायी धोरणामुळेच अर्थव्यवस्थेची ‘कासवछाप’ अगरबत्ती झाली हे जगजाहीर आहे. त्याचे दडपण अर्थसंकल्पीय भाषणात जाणवत होते,' असा टोला लगावतानाच 'केंद्रीय अर्थसंकल्पाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे म्हणजे विंदा करंदीकरांच्या कवितेप्रमाणे ‘तेच ते नि तेच ते..’ असा हा अर्थसंकल्प आहे,' अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\nकेंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांनी दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून सडकून टीका केली आहे. 'यावेळच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांसाठी भरपूर काही आहे, पण नोकरदार वर्गाचा अपेक्षाभंग झाला आहे तर महिला वर्गाच्या पदरी निराशा पडली आहे. बाकी इतर अनेक घोषणा म्हणजे उजळणीच आहे,' असं सांगतानाच 'स्वप्ने विकून सत्तेत आलेल्या केंद्रीय सरकारने पुन्हा एकदा स्वप्नांचाच भुलभुलैया देशातील जनतेसमोर ठेवला आहे,' अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे.\n>> बजेटमधील मोठमोठे आकडे, विविध क्षेत्रांसाठी केलेल्या तरतुदी आणि त्याचे नेमके कुठे व कसे परिणाम होणार यावर अजून दोन-चार दिवस मंथन होत राहील. मात्र अर्थमंत्र्यांचे एकूणच अर्थसंकल्पीय भाषण एका दडपणाखाली, दबावाखाली होते असेच वाटत होते.\n>> आपल्याच हाताने अर्थव्यवस्थेवर नोटाबंदीची कुऱ्हाड चालवून तिची शकले उडवल्यानंतर या सरकारकडे देशातील जनतेला देण्यासारखे काही उरलेलेच नाही. त्यामुळे मागच्याच बजेटमधील अनेक घोषणा नव्याने मांडण्यात आल्या आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागते.\n>> काँग्रेसी सरकारच्या काळातील शेवटच्या १० वर्षांत जेवढ्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रासह देशभरात आत्महत्या केल्या त्याहून अधिक आत्महत्या हे सरकार सत्तेवर आल्यानंतर साडेतीन वर्षांत झाल्या. अर्थसंकल्पातील तरतुदींचे जाडजूड आकडे राज्यकर्त्यांनी जरूर अभिमानाने मिरवावेत, बाके वाजवून आनंद व्यक्त करावा, मात्र दुपटीने वाढलेल्या शेतकरी आत्महत्यांबद्दल अर्थसंकल्प काहीच का सांगत नाही\nमिळवा बजेट २०१८ बातम्या(budget News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbudget News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nबजेट २०१८ याा सुपरहिट\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nपत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1अर्थव्यवस्थेची ‘कासवछाप’ अगरबत्ती झाली: सेना...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_(%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%AA%E2%80%93%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%AC)", "date_download": "2018-09-22T03:54:35Z", "digest": "sha1:437R5NBTWNMNT6VU46KUGOBT5OA6TIOY", "length": 7971, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हैतीचे साम्राज्य (१८०४–१८०६) - विकिपीडिया", "raw_content": "\n← इ.स. १८०४ – इ.स. १८०६ →\nअधिकृत भाषा फ्रेंच, हैतीयन क्रियोल\nहैतीचे साम्राज्य (फ्रेंच:Empire d'Haïti, हैतीयन क्रियोल:Anpi an Ayiti) हे एक निर्वाचित राजेशाही साम्राज्य होते. हैती सुरुवातीला सेंट डॉमिनिक नावाची एक फ्रेंच वसाहत होती. १ जानेवारी १८०४ रोजी हैतीला स्वातंत्र्य मिळाले. हैतीच्या तत्कालीन गव्हर्नर-जनरलने २२ सप्टेंबर १८०४ रोजी हे साम्राज्य तयार केले.\nअ‍ॅकेडियन · इजिप्शियन · कुशाचे राज्य · पुंताचे राज्य · अ‍ॅझानियन · असिरियन · बॅबिलोनियन · अ‍ॅक्सुमाइट · हिटाइट · आर्मेनियन · पर्शियन (मीड्ज · हखामनी · पर्थियन · सासानी) · मॅसिडोनियन (प्टॉलेमिक · सेल्युसिद) · भारतीय (मौर्य · कुषाण · गुप्त) · चिनी (छिन · हान · जिन) · रोमन (पश्चिमी · पूर्वी) · टेओटिवाकान\nबायझेंटाईन · हूण · अरब (रशिदुन · उमायद · अब्बासी · फातिमी · कोर्दोबाची खिलाफत · अय्युबी) · मोरक्कन (इद्रिसी · अल्मोरावी · अल्मोहद · मरिनी) · पर्शियन (तहिरिद · सामनिद · बुयी · सल्लरिद · झियारी) · गझनवी · बल्गेरियन (पहिले · दुसरे) · बेनिन · सेल्झुक · ओयो · बॉर्नू · ख्वारझमियन · आरेगॉनी · तिमुरिद · भारतीय (चोळ · गुर्जर-प्रतिहार · पाल · पौर्वात्य गांगेय घराणे · दिल्ली) · मंगोल (युआन · सोनेरी टोळी · चागताई खानत · इल्खानत) · कानेम · सर्बियन · सोंघाई · ख्मेर · कॅरोलिंजियन · पवित्र रोमन · अंजेविन · माली · चिनी (सुई · तांग · सोंग · युआन) · वागदोवु · अस्तेक · इंका · श्रीविजय · मजापहित · इथिओपियन (झाग्वे · सॉलोमनिक) · सोमाली (अजूरान · वर्संगली) · अदलाई\nतोंगन · भारतीय (मराठे · शीख · मुघल) · चिनी (मिंग · छिंग) · ओस्मानी · पर्शियन (सफावी · अफ्शरी · झांद · काजार · पहलवी) · मोरक्कन (सादी · अलोइत) · इथियोपियन · सोमाली (देर्विश · गोब्रून · होब्यो) · फ्रान्स (पहिले · दुसरे) · ऑस्ट्रियन (ऑस्ट्रॉ-हंगेरीयन) · जर्मन · रशियन · स्वीडिश · मेक्सिकन (पहिले · दुसरे) · ब्राझील · कोरिया · जपानी · हैती (पहिले · दुसरे)\nपोर्तुगीज · स्पॅनिश · डॅनिश · डच · ब्रिटिश · फ्रेंच · जर्मन · इटालियन · बेल्जियन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मे २०१७ रोजी २२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6480", "date_download": "2018-09-22T03:22:07Z", "digest": "sha1:X33PLPJM7XICHEK3LKNMR27CQXJS5E2R", "length": 26492, "nlines": 99, "source_domain": "aisiakshare.com", "title": " वलय (कादंबरी) - प्रकरण ९, १० आणि ११ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवलय (कादंबरी) - प्रकरण ९, १० आणि ११\nमुंबईच्या क्वीन्स नेकलेस म्हणजेच मरीन ड्राईव्ह परिसरात अनेक उंच इमारती दिमाखात उभ्या होत्या. त्या परिसरात असणारे बॉलीवूड मधल्या प्रसिद्ध कलाकारांचे बंगले, त्यांचा तेथला वावर आणि परिसरातला समुद्र हे सगळं एकूणच त्या परिसराबद्दल जनसामान्यांच्या मनात नेहमी कुतूहल आणि आकर्षण निर्माण करत होतं. जवळचा फेसाळणारा अरबी समुद्र आणि मुंबईचा देखणा नजारा तेथील अनेक इमारतींच्या खिडकीतून सहज दिसायचा. रोज सायंकाळी ते दृष्य बघणे म्हणजे डोळ्यांना एक पर्वणीच होती.\n“स्टार अपार्टमेंट” च्या अकराव्या मजल्यावरच्या फ्लॅटमधील अशाच एका खिडकीतून रागिणी बाहेर बघत होती. तो फ्लॅट सूरजचा होता. त्याने तो नुकताच घेतला होता. स्वत:च्या हिमतीवर तेथे तो एकटाच रहायचा. सूरजचे आई वडील मुंबईतच दुसरीकडे बंगल्यात राहात होते.\nगेल्या काही महिन्यांत सूरजने त्याच्या बिझिनेस मध्ये वेगाने प्रगती केली होती. आज सूरज अजून ऑफिसमधून यायचा होता. दोन तीन दिवस झाले रागिणी सूरजच्या फ्लॅटवर रहात होती. तिच्या हॉरर सिरियल्सचे पुढचे शूटिंग काही दिवसानंतर होणार होते. सूरज सोबत आताशा तिची चांगलीच जवळीक वाढली होती. दोन बेडरूमचा प्रशस्त हॉल असलेला तो फ्लॅट होता.\nबराच वेळ समुद्राकडे आणि क्वीन्स नेकलेसच्या बाजूला रस्त्यावरून जाणारी वाहने बघून झाल्यानंतर तिने गुलाबी कलरचा खिडकीचा पडदा बंद केला आणि “चॅटस अॅप” वर सूरजला मेसेज केला, “व्हेन आर यू कमिंग होम माय लव्ह\nसूरज आफलाईन दिसत होता. तिने मोबाईल ठेऊन दिला. सूरज आल्यावर त्याचेसाठी ती “हाफ बेक्ड ऑम्लेट” आणि कॉफी बनवणार होती. तशी तयारीही तिने करून ठेवली होती. मनात राहुलच्या धमकीबद्दल थोडी भिती होतीच पण ते विसरायचे ठरवून तिने टीव्ही लावला.\nटीव्हीवर सोनी बनकरच्या सेल्फिबाबत न्यूज चवीने चघळल्या जात होत्या.\nगालात हसत रागिणी म्हणाली, “ये लडकी सुधरेगी नहीं. क्या जरुरत थी इसको ऐसा करने की इतना अच्छा खासा टॅलेंट है बंदी में, फिर भी न जाने क्यों ऐसा करती रहती है ये लडकी इतना अच्छा खासा टॅलेंट है बंदी में, फिर भी न जाने क्यों ऐसा करती रहती है ये लडकी” प्रथम तिच्या मनात सोनीला फोन करण्याचा विचार आला पण तिने तो विचार बदलला.\nसध्या ती स्वत:च्या आयुष्याचा जास्त विचार करणार होती.\nथोडावेळ चॅनेल बदलत बदलत तिने टीव्ही बंद करून टाकला. “चॅटस अॅप” च्या मेसेज विंडो मध्ये टक् टक् झाली आणि तिने मोबाईल चेक केला. आता तो ऑफिस मधून निघाला होता. त्याचा तो मेसेज पाहून तिला आनंद झाला. ती पटकन उठली. बाथरूम मध्ये जाऊन तिने शॉवर ऑन केला. आपण सूरज समोर आज अधिकाधिक आकर्षक कसे दिसू शकू याचाच विचार ती आंघोळ करतांना करत होती.\nप्रथमच दोन पूर्ण दिवस ती सूरज सोबत फ्लॅटवर रहायला आली होती. सूरज तिला पहिल्या भेटीपासूनच आवडला होता...\nतिला त्या दोघांची पहिली भेट आठवली…\nहॉरर सिरीयल्सचे टीव्हीवरील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि प्रोड्युसर डी. पी. सिंग यांच्या, रागिणी काम करत असलेल्या “डर का सामना” या सिरीयलचे शंभर एपिसोड्स पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी “द शिप” नावाच्या (जमिनीवरच असलेल्या) एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. सुप्रिया आणि सोनी या दोघींना रागिणीने पार्टीला बोलावले होते पण शूटिंगच्या डेट्स असल्यामुळे त्या येऊ शकल्या नव्हत्या. त्या पार्टीला सिरियलचे प्रायोजक, कलाकार, तंत्रज्ञ, पत्रकार आणि बॉलीवूडमधील काही कलाकार सुद्धा उपस्थित होते. सुभाष भट सुद्धा त्यात होते.\nत्यांचे लक्ष रागिणी कडे होते. रागिणीच्या त्या सिरियलचे काही एपिसोड्स त्यांनी बघितले होते. तिची अॅक्टींग त्यांना आवडली होती. सुभाष भटनी तिला आणि डी. पी. सिंग यांना जवळ बोलावून काही गप्पा मारल्या. त्यांच्या मनात हॉलीवूडच्या तोडीचा हॉरर चित्रपट भारतात बनवायची इच्छा होती. अजून कथा निश्चित झाली नव्हती पण त्यांचा शोध सुरू होता.\nरागिणीला त्यांनी चित्रपटात घेण्याविषयी तसे स्पष्ट सांगितले नाही पण त्यांनी स्वतः रागिणीला एवढा वेळ देणं हीच एक मोठी बाब सगळेजण मानत होते. मात्र सुभाष भटच्या मनातले हे सगळे प्लान रागिणीला माहिती नव्हते. पार्टीतील काही जणांच्या हातात सॉफ्ट ड्रिंक्स तर काहींच्या हातात हार्ड ड्रिंक्सचे ग्लासेस होते.\nथोड्या वेळानंतर पार्टीत डी. पी. सिंग यांचा मुलगा सूरज सिंग हासुद्धा हजर झाला. त्याने त्याचा स्वतंत्र बिझिनेस सुरू केला होता. डी. पी. सिंग यांनी रागिणी आणि इतरांशी त्याची ओळख करुन दिली.\nसूरज शक्यतो अशा सिरियल्स वगैरेच्या पार्ट्यांना येत नसे. पण आज अपवाद होता. कारण कदाचित सूरजच्या त्या पार्टीला पार्टीला येण्याने रागिणीच्या पुढच्या आयुष्याला त्यामुळे एक वेगळी कलाटणी मिळणार होती का\nरागिणीने घातलेले चमकदार निळे टॉप आणि निळा मिनी स्कर्ट तिला त्यादिवशी खूप शोभून दिसत होता. तर सूरजने करड्या रंगाचा पार्टी वियर शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. रागिणी शक्यतो निळ्या रंगाचे कपडे घालायची.\nडी. पी. सिंग म्हणाले, “रागिणी, मिट माय सन सूरज आणि सूरज, धिस इज रागिणी आणि सूरज, धिस इज रागिणी अवर ग्रेट अॅक्टर अँड सेवींग ग्रेस ऑफ अवर सिरियल अवर ग्रेट अॅक्टर अँड सेवींग ग्रेस ऑफ अवर सिरियल\nहाय हॅलो झाले. शेक हँड झाले. रागीनीचे लक्ष सूरजच्या व्यक्तीमत्वाकडे गेले आणि ती भारावून गेली. सूरजने जिम मध्ये जाऊन बॉडी कमावली होती. त्याने डोक्यावर अगदी कमी केस ठेवले होते. हाफ स्लीव्ह शर्टातून त्याचे हातावरचे आणि मनगटावरचे पिळदार हिरवे स्नायू दिसून येत होते आणि त्याने व्यायाम करून शरीर चांगलेच कमावलेले असेल हे त्यातून अधोरेखित होत होते.\nत्याचे रुंद खांदे आणि बोलण्यात एका प्रकारची जंटलमनची अदब, स्त्रियांशी आदराने वागण्याची पद्धत यावर रागिणी भाळली. आजच्या पार्टीत तो अगदी आक्रमक आणि प्रभावशाली वाटत होता.\nसूरज सुद्धा रागिणीच्या ठळक, उठावफदार स्त्रीत्वाकडे आणि एकूणच तिच्या रूपाकडे आणि व्यक्तिमत्वाकडे आकर्षला गेला.\nसूरजचे वडील पुढे म्हणाले, “सूरज त्याचा स्वतःचा बिझिनेस करतो आहे. फार कमी वयात त्याने खूप प्रगती केली. तो आणि त्याचे मित्र मिळून भारतात अल्पावधीत एक मोठी फूड चेन सुरू केली. अजून त्यांना बरीच मजल गाठावयाची आहे. पण सो फार आय एम हॅप्पी विथ हिज प्रोग्रेस देशात आणि परदेशात अनेक ब्रांचेस आहेत आणि एशियन फूड जगाच्या सगळ्या काँटिनेंटमध्ये पोचवायचे आहे त्याला देशात आणि परदेशात अनेक ब्रांचेस आहेत आणि एशियन फूड जगाच्या सगळ्या काँटिनेंटमध्ये पोचवायचे आहे त्याला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये त्याने करीयर करायचं आधीच ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे त्याने केलं, देश विदेशात अनेक प्रकारचे कोर्सेस केले, अनेक संशोधन केले, अनुभव घेतला आणि आज हा यशस्वी सूरज आपल्यासमोर उभा आहे हॉटेल मॅनेजमेंट मध्ये त्याने करीयर करायचं आधीच ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे त्याने केलं, देश विदेशात अनेक प्रकारचे कोर्सेस केले, अनेक संशोधन केले, अनुभव घेतला आणि आज हा यशस्वी सूरज आपल्यासमोर उभा आहे\nसूरजने ही प्रशंसा स्वीकारत रागिणीकडे बघून डोळे मिचकावले.\n“नाईस टू हियर धिस सूरज. ग्रेट अँड बेस्ट लक फॉर युवर फ्यूचर अँड बेस्ट लक फॉर युवर फ्यूचर मे ऑल युवर विशेश कम ट्रू मे ऑल युवर विशेश कम ट्रू\nसिंग पुढे म्हणाले, “आणि रागिणी बद्दल काय बोलायचं जेम आहे, हिरा आहे हिरा जेम आहे, हिरा आहे हिरा अगदी मनापासून आणि समरसून ती अभिनय करते. बरेच लोक म्हणतात, हॉरर सिरियल्स मधील अॅक्टींग ही खरी अॅक्टींग नाही, पण तिने ते खोटे ठरवले. तिने या सिरियल मध्ये जान आणली जान अगदी मनापासून आणि समरसून ती अभिनय करते. बरेच लोक म्हणतात, हॉरर सिरियल्स मधील अॅक्टींग ही खरी अॅक्टींग नाही, पण तिने ते खोटे ठरवले. तिने या सिरियल मध्ये जान आणली जान हॉरर सिरियल्सला एका ठराविक प्रकारचे प्रेक्षक मिळतात असे मानले जाते पण रागिणीने ते खोटे ठरवले. या सिरीयलला खूप प्रेक्षकवर्ग लाभला आहे हॉरर सिरियल्सला एका ठराविक प्रकारचे प्रेक्षक मिळतात असे मानले जाते पण रागिणीने ते खोटे ठरवले. या सिरीयलला खूप प्रेक्षकवर्ग लाभला आहे\nतेवढ्यात तेथे त्या सिरियल मधील मुख्य पुरूष पात्र (मेल लिड) प्रतिक श्रीवास्तव आला आणि पुन्हा ओळखपाळख सुरू झाली.\nपण नंतर सूरज आणि रागिणी एकमेकांशी बराच वेळ बोलत बसले. या दोघांना एकमेकांशी बोलायला आवडायला लागले होते. का कोण जाणे, त्यांच्यात पहिल्या भेटीपासूनच एक सुप्त आकर्षण निर्माण झाले आणि दोघांकडून सारखाच साद आणि प्रतिसाद मिळत होता.\nपार्टीत मग म्युझिक, डान्स सुरू झाले. सूरजची सोबत नाचण्याची विनंती रागिणीने मान्य केली…ती पार्टी रागिणी कधीही विसरू शकणार नव्हती, कारण त्यानंतरच तर त्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेणे सुरु केले. डेटिंग सुरु झाले..\nआणि पार्टीतला तो सूरजसोबतचा डान्स आठवतांना रागिणीच्या लक्षात आले की विचाराविचारांत तिला आंघोळीला बराच वेळ झाला होता आणि दारावरची बेल वाजायला लागली होती. सूरज आला होता\nसूरज जवळ फ्लॅटची एक चाबी होती. पण रागिणी घरी असल्याने त्याने दोन तीन वेळा बेल वाजवली पण प्रतिसाद आला नाही म्हणून त्याने चाबीने दरवाजा उघडला तेवढयात रागिणीसुद्धा घाईत दरवाजा उघडायला फक्त अंगावर ब्रा आणि कमरेवर टॉवेल गुंडाळूनच बाथरूमच्या बाहेर आली. त्याने फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि तिला तिची अर्धवट कपड्यांत बाथरूम बाहेर येण्याची “चूक” लक्षात आली. ती थोडी ओशाळली आणि मग लाजेने लाल झाली.\nसूरजची नजर मात्र तिच्यावरून हटत नव्हती. अचानक घरी आल्यावर रागिणीचे अर्ध अनावृत्त सौंदर्य समोर आल्याने तो उत्तेजित झाला. त्याने सूचक नजरेने स्मितहास्य करत तिच्याकडे पाहिले तसे तीसुद्धा काय ते समजली. त्याने कोट काढून फेकला आणि टाय सैल केला. मात्र लाज वाटून रागिणी पटकन माघारी वळून पुन्हा बाथरूमकडे जायला लागली तेवढ्यात तिच्या उघड्या कमरेभोवती सूरजचा हात पडला, तिला त्याने मागे ओढले आणि तिच्या मानेचे मागच्या बाजूने चुंबन घेतले. आता तीही अंगभर मोहोरली आणि मग उत्तेजित झाली...\nतिने थोडासा खोटा प्रतिकार केला पण मग स्वत:ला त्याच्या पूर्णपणे स्वाधीन केले.\nनंतर पुढचा एक तासभर बाथरूम मध्ये शॉवरखाली ती दोन शरिरं एकमेकांना पूर्ण ओळखण्याचा प्रयत्न करत होती.\nशेवटी एका प्रेमाच्या अत्युच्च क्षणी ती ओळख पटली. ओळख पटेपर्यंत दोघांच्या शरिरात जे वादळ पेटले होते ते आता शमले. आता एकमेकांसमोर कसलीच लाज आणि कसलाच संकोच नव्हता. वस्रांसोबत लाज आणि संकोच पण गळून पडलेले होते आणि पाण्याबरोबर वाहून गेले होते...\nसूचना: तीन भाग आज एकत्र टाकल्याने आता पुढील प्रकरण (आगामी काही प्रकरणे खूप मोठी आहेत) १६ तारखेला प्रसिद्ध करण्यात येईल. वाचत रहा प्रकरणांचा आकार हा जसे मी लिहित गेलो किंवा एका वेळेस जितके लिहिले गेले त्यानुसार ठरला आहे. तसेच काही वेळेस कथेच्या प्रवाहानुसार प्रकरणाचा आकार ठरला आहे. वाचकांनी सहकार्य करावे ही विनंती\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/07/blog-post_32.html", "date_download": "2018-09-22T03:20:08Z", "digest": "sha1:FYV2XTTC76CPNYU5UU7ZX42JD57LZZPP", "length": 10381, "nlines": 58, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: पैसा कीड़ा", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nअजूनही वाटत व्हावं लहान अन जावं पावसाळी पांदीतून डोक्यावर पोतं पांघरून कचाकचा पायांनी चिखल तुडवत… अन शिरावं कुणाच्या तरी आगाप पेरलेल्या भुईमुगाच्या हिरव्यागार शेतात…. तिथच बसून खाव्यात भरपेट ओल्या शेंगा आणि तृप्तीचा ढेकर देत काळ्या मातीत फेकून द्यावीत टरफले उघडीच.…\nशेतातनं चालत चालत लाजुन पळणारा गुळगुळीत पैसा-कीड़ा उचलून घ्यावा हाताच्या तळव्यावर अन तसाच टाकावा कुणाच्या तरी शर्टाच्या आत.… बघावी गंमत पूर्वीसारखीच.…\nतेथूनच पुढे दिसणाऱ्या हिरव्यागार माळावरच्या सूर्यफुलांनी पिवळ्या झमक भरलेल्या शेतात, भल मोठ शंखाचं ओझं घेवून आपल्याच तंद्रीत फिरणारी पकडावी परत गोगलगाई.…. तिचं हळू हळू चालणं बघुन आठवावं म्हणतोय बालपणी पहिलं पाऊल टाकताना स्वतालाच.…\nशिवारातून कुणाचीही भीती न बाळगता अलगद उडत जाणाऱ्या मावश्यांना चिमटीत धरून पकडाव्यात आणि द्याव्यात सोडून थंडगार वाहणा-या वाऱ्यासोबत. पळावं म्हणतोय आपणही माग थोडं. अंगावर चढलेल्या प्रतिष्ठेच्या कवचकुंडलांना दूर फेकून देत…….\nगावच्या खालच्या बाजूला खळखळत वाहणाऱ्या ओढयातील चाहूल लागताच बिळात शिरणाऱ्या खेकड्यांना हात घालून पकडावे म्हणतोय रात्रीच्या सायकलच्या पेटवलेल्या जुन्या टायरच्या उजेडात. अन तिथेच काठावर वेटोळे घालून बसलेल्या पानसापांना लावावे हुस्कावून रात्रीच्या किर्रर करणाऱ्या काळोखात. वाट सापडेल तिकडे सळसळ करत पालापाचोळा तुडवताना ऐकावा त्यांचा आवाज रात्रीच्या शांत एकांतात फक्त आपल्याच काणांनी…… शिरपा तात्याच्या मळ्यातल्या आंब्यावर सरसर वर चढून् काढावा म्हणतोय नुकताच पाड लागलेला शेंडयातला पहिला पिवळा आंबा. अन उतरताना पायाची निघालीच सालटी तर लावावा म्हणतोय परत बांधावरचाच दगडी पाला.…\nरात्री वस्तीवर झोपायला जाताना अंधारातून लुकलुक पळत रस्त्यात आडवे येणारे असंख्य काजवे……. त्यांना काचेच्या बाटलीत बंद करुण पुन्हा पाडावा म्हणतोय उजेड वस्तीवरच्या अंधाऱ्या छप्परात…..अन अड़गळीत पडलेली मळकट गोधडी पुन्हा पांघरून मांडावा म्हणतोय हिशोब उडून गेलेल्या कित्येक दिवस आणि रात्रींचा.….\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:06 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra-pune/kolhapur-news-raigad-shivaji-maharaj-rajyabhishek-48303", "date_download": "2018-09-22T03:47:40Z", "digest": "sha1:A5RYYYJVDCBEXUMLMJ4XYV6OR5RQFFSQ", "length": 16704, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news raigad shivaji maharaj rajyabhishek राजे निघाले राज्याभिषेकाला त्यांचे मावळे संगतीला..! | eSakal", "raw_content": "\nराजे निघाले राज्याभिषेकाला त्यांचे मावळे संगतीला..\nशनिवार, 27 मे 2017\nकोल्हापूर : रायगडाच्या पायथ्याखालील पायऱ्या चढून गडावर जायचे म्हटले, तर अनेकांना घाम फुटतो. पायऱ्यांपेक्षा रोप-वे बरा, असा विचारही मनात डोकावून जातो. पण, 265 किलोमीटर इतके अंतर पालखी घेऊन कोणी गडावर येत असेल तर.. पण, हे शिवधनुष्य पेलले आहे, ते पुण्यातील शिवधनुष्य प्रतिष्ठानने. प्रतिष्ठानतर्फे किल्ले शिवनेरीहून पायी पालखी सोहळ्यास सुरवात झाली असून ही पालखी पाच जूनला किल्ले रायगडावर पोचणार आहे. विशेष म्हणजे पालखी सोहळ्यातून \"झाडे लावा झाडे जगवा,' असा संदेश दिला जात आहे.\nकोल्हापूर : रायगडाच्या पायथ्याखालील पायऱ्या चढून गडावर जायचे म्हटले, तर अनेकांना घाम फुटतो. पायऱ्यांपेक्षा रोप-वे बरा, असा विचारही मनात डोकावून जातो. पण, 265 किलोमीटर इतके अंतर पालखी घेऊन कोणी गडावर येत असेल तर.. पण, हे शिवधनुष्य पेलले आहे, ते पुण्यातील शिवधनुष्य प्रतिष्ठानने. प्रतिष्ठानतर्फे किल्ले शिवनेरीहून पायी पालखी सोहळ्यास सुरवात झाली असून ही पालखी पाच जूनला किल्ले रायगडावर पोचणार आहे. विशेष म्हणजे पालखी सोहळ्यातून \"झाडे लावा झाडे जगवा,' असा संदेश दिला जात आहे.\nअखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी राज्याभिषेक सोहळा होतो. या सोहळ्यात वेगळ्या पद्धतीने सहभागी होण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे गेल्या दोन वर्षांपासून पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीहून 24 मेस पालखी सोहळ्यास सुरवात झाली आहे. गडांच्या पायऱ्या, डोंगरातील पायवाटा, शहरातील डांबरी रस्त्यांवरून जाणाऱ्या पालखीचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत केले जात आहे.\nपालखी सोहळ्यातून लोककल्याणकारी जागर, व्याख्याने, पोवाडे, शस्त्र रिंगण (मर्दानी खेळ), अश्‍व रिंगण या कार्यक्रमांतून शिवछत्रपतींच्या शौर्याची महती सांगितली जात आहे.. शिवछत्रपतींचा इतिहास भावी पिढ्यांना कळावा, राज्याभिषेक सोहळा \"लोकोत्सव' व्हावा, असा उद्देशही त्यामागे आहे. पालखी सोहळ्या दरम्यान पुण्यातील लालमहालात शिवधनुष्य पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. तसेच 51 बाल शाहिरांच्या पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.\nशिवनेरी, जुन्नर, आर्वी, नारायणगाव (कोल्हे मळा), मंचर, पेठ, राजगुरूनगर, चाकण, मोशी, भोसरी, दापोडी, खडकी, लाल महाल, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, स्वारगेट (जेधे चौक), सिंहगड रस्ता (नरवीर तानाजी मालुसरे मार्ग), वडगाव धायरी, नांदेड फाटा, किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला, डोणजे फाटा, खानापूर, निगडेवसाडे, शिवशंभूस्मारक, कुरण, पानशेत, कादवेघाट, विहीर, धानेप, वेल्हे, भट्टी, केळद, मढे घाट, कर्नवडी, वाकी गावठाण, दहिवड, बिरवाडी, महाड, नाते, पाचाडमार्गे ही पालखी रायगडावर पाच जूनला पोचेल. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे पालखीचे पालखीचे स्वागत करतील. सहा जूनच्या मुख्य सोहळ्यात ही पालखी सहभागी असेल. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कालेकर, नितीन हेंद्रे, प्रशांत शिवणकर, हेमंत यादव, कैलास दोरगे, सागर दोरगे, शेखर तांबे, शिवाजी जाधव, मिलिंद नवगिरे, सुदेश कानडे, संदीप पाडळकर संयोजन करत आहेत.\nसव्वाशे कोटींच्या भारतात प्रत्येकाला रोजगार देणे अशक्‍य- अमित शहा\nलष्कराच्या कारवाईत बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी ठार\nनाशिकमधील दारणा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू\nकाश्‍मिरमधील सोशल मिडियावरील बंदी हटविली\nयंदा बियाणे खरेदीत शेतकऱ्यांना दिलासा\nकाश्‍मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nपुन्हा हेलिकॉप्टर अन्‌ पुन्हा प्रवास\nहम भी सबको देख लेंगे - नारायण राणे\nमराठ्यांचा इतिहास पोचणार अटकेपार\nगाव करील ते राव काय करील...\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nगणपती व पंजांची एकत्र पूजा (व्हिडिओ)\nवडगाव निंबाळकर येथील घोडके कुटुंबाचा अनोखा उपक्रम वडगाव निंबाळकर (पुणे): गणेशोत्सव आणि मोहरम सण एकाच सप्ताहात आल्यामुळे येथील महादेव घोडके यांनी...\nशिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांचा समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र\nपाली (जि. रायगड) - येथील अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाचे संस्थापक आणि शिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांनी आपल्या समर्थक सहकार्‍यांसोबत गुरुवारी (ता....\nराज्याचे पर्यटन खाते समाधानकारक काम करण्यात अपयशी - राऊत\nमालवण - ‘पंतप्रधान स्वदेश दर्शन’ या योजनेतंर्गत राज्यातून सिंधुदुर्गचा समावेश झाला. या योजनेसाठी मंजूर झालेल्या 83 कोटी रुपयांपैकी 22 कोटी रुपयांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/mayur-park-suicide-ladies-in-aurangabad/", "date_download": "2018-09-22T04:05:30Z", "digest": "sha1:MFHAGBGWRGJQPDHVUMHGAGD2B7E5KAQO", "length": 3762, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मयूरपार्कमध्ये तरुणीची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › मयूरपार्कमध्ये तरुणीची आत्महत्या\nअज्ञात कारणावरून एका तरुणीने मयूरपार्क परिसरात आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दुर्गा अशोक अग्रवाल (वय 18 रा. घृष्णेश्‍वर कॉलनी, मयूरपार्क) असे आत्महत्या करणार्‍या तरुणीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा अग्रवाल हिने रविवारी राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला गळफास घेतला. हा प्रकार सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तिच्या घरातील लोकांच्या लक्षात आला. त्यांनी पोलिसांना माहिती देऊन दुर्गाला शेजार्‍यांच्या मदतीने वडील अशोक अग्रवाल यांनी घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. दुर्गाने आत्महत्या का केली, हे मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Chief-Minister-Parrikar-active-from-Monday/", "date_download": "2018-09-22T03:12:48Z", "digest": "sha1:CZBW6IJACZ2DZDC4U7J4YXMOCJJD2ALT", "length": 5145, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्री पर्रीकर सोमवारपासून सक्रिय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर सोमवारपासून सक्रिय\nमुख्यमंत्री पर्रीकर सोमवारपासून सक्रिय\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून गोव्यात दाखल झाले तरी, प्रत्यक्ष मंत्रालयात येत्या सोमवारपासून कामकाजाला सुरूवात करणार आहेत. दोनापावल येथील आपल्या निवासातून त्यांनी काही प्रमाणात कामकाज हाताळून महत्त्वाच्या काही फाईल हातावेगळ्या केल्या असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.\nमुख्यमंत्री तूर्त दोनापावल येथील आपल्या निवासस्थानी असून ते फोनद्वारे वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री शुक्रवारी मंत्रालयात आले नाही. गेले बरेच आठवडे मंत्रिमंडळाची एकही बैठक झालेली नसून प्रशासनही संथ झालेले आहे. कारण आणखी दोन मंत्री गेले काही महिने इस्पितळातच आहेत. मुख्यमंत्री येत्या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेतील, असे सूत्रांनी सांगितले.\nपर्रीकर अमेरिकेहून बुधवारी मुंबईला व तेथून गोवा असा सतत 24 तासांचा प्रवास करून गोव्यात आले. या प्रवासामुळे त्यांना थोडा थकवा आलेला आहे. हा ‘जेट लेग’चा प्रकार असून त्यावर विश्रांती घेणे हाच एकमेव उपाय आहे, असेही सूत्रांनी सांगितले. याआधी, अमेरिकेला गेलेले पर्रीकर 22 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश घेऊनच राज्यात दाखल झाले होते. हा अस्थिकलश घेऊन ते काही अंतर चालल्यामुळे त्यांना थकवा आला होता. यानंतर 23 ऑगस्ट रोजी त्यांना उलट्या झाल्याने आणि अस्वस्थपणा जाणवल्याने त्याच दिवशी मुंबईला आणि नंतर अमेरिकेला उपचारासाठी नेण्यात आले होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Meeting-with-Advocates-Chief-Minister-in-kolhapur/", "date_download": "2018-09-22T03:56:25Z", "digest": "sha1:AFF637F7B6BP4MAHXDO77VZF3OJTOFIP", "length": 5128, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीमा प्रश्‍नातील वकिलांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सीमा प्रश्‍नातील वकिलांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nसीमा प्रश्‍नातील वकिलांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडणार्‍या वकिलांची पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीत बैठक घेण्याचा निर्णय गुरुवारी मुंबईत झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आला.\nसीमाप्रश्‍नी ज्येष्ठ नेते डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याची सद्यस्थिती व पुढील कार्यवाही करण्याबरोबरच राज्याचे नूतन मुख्य सचिव व इतरांना वस्तुस्थिती समजावी, यासाठी ही बैठक गुरुवारी मुंबईत झाली. बैठकीला मुख्य सचिव डी. के. जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव बिपिन मलिक यांच्यासह मध्यवर्ती एकीकरण समितीचे दीपक दळवी, माजी आमदार अरविंद पाटील, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, अ‍ॅड. शिवाजीराव जाधव, समन्वय अधिकारी तथा निवृत्त पणन संचालक दिनेश ओऊळकर आदी उपस्थित होते.\nसर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला हा दावा काढून टाकावा, असे पत्र कर्नाटक सरकारने दिल्याने यावरील सुनावणी प्रलंबित आहे. या दाव्यात महाराष्ट्राची बाजू ज्येष्ठ वकील अ‍ॅड. हरिश साळवे मांडत आहेत. पुढील सुनावणी लवकर घेण्याबरोबरच, ज्या आठ साक्षीदारांच्या साक्षी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करायच्या आहेत, त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Preparation-of-Shiv-Chhatrapati-Jayanti-in-kolhapur/", "date_download": "2018-09-22T03:49:56Z", "digest": "sha1:Y7V2HHMGVTSF7NF77NUV2QOK62LL2HYZ", "length": 11920, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवछत्रपती जयंतीची सर्वत्र जय्यत तयारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शिवछत्रपती जयंतीची सर्वत्र जय्यत तयारी\nशिवछत्रपती जयंतीची सर्वत्र जय्यत तयारी\n‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका’, अशी शिस्त शिवछत्रपतींनी आपल्या मावळ्यांना लावली होती. रयतेच्या राजाचा हा लोककल्याणकारी वारसा जपण्याचे कार्य आजच्या युवा पिढीकडून घडावे या उद्देशाने समाजप्रबोधनाची शिवजयंती साजरी करण्यावर प्रत्येकाचा भर असतो. रविवार, दि. 19 फेब्रुवारी रोजी होणार्‍या शिवछत्रपतींच्या जयंतीची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. शिवभक्त-इतिहासप्रेमी संस्था-संघटना-तालीम-मंडळांकडून ऐतिहासिक देखावे उभारणे, पुतळ्यांचे सुशोभीकरण, गडकोटांची स्वच्छता अशा उपक्रमांचे नियोजन सुरू असून स्थानिक प्रशासनाच्या वतीने शिवछत्रपतींच्या स्मारक परिसरात स्वच्छता, विद्युत रोषणाई, मिरवणूक मार्गाची डागडुजी अशी कामे सुरू आहेत.\nशिवछत्रपतींनी दुरदृष्टीने लोककल्याणासाठी राबविलेल्या योजना, त्यांचे पुरोगामी विचार, शेती विषयक धोरण, संरक्षणाच्या उद्देशाने उभे केलेले गडकोट-किल्ले आणि विकसीत केलेले युध्दतंत्र या व अशा इत्यभूत इतिहासाची माहिती देणारे फलक, सजीव व तांत्रीक देखाव्यांची तयारी केली जात आहे. इतिहास संशोधकांची व्याख्याने, शिवशाहिरांचे पोवाड, शिवकालीन युध्दकलांची चित्तथरारक प्रात्यक्षीके, ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन, गडकोट किल्ल्यांच्या मोहिमा या व अशा कार्यक्रमांनी परिपूर्ण असा हा सोहळा अविस्मरणीय बनविण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरु आहेत.\nडॉ. आंबेडकर जयंती समितीतर्फे बिंदू चौकात उद्या व्याख्यान...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता, ऐतिहासिक बिंदू चौकात व्याख्यान होईल. जाती-धर्माची बंधने नाकारून सर्वच समाज बांधवांच्यात राष्ट्रीयतेची भावना विकसीत करणार्‍या विषयावर डॉ. हरिष भालेराव व इंद्रजीत सावंत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा पोलिस अधिक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते होईल. यावेळी अध्यक्ष सखाराम कामत, प्रा. विश्‍वास देशमुख, प्रा. शहाजी कांबळे आदी उपस्थित राहाणार आहेत.\nनिवृत्ती चौकातील स्मारकाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात...\nशिवाजीपेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे शिवजयंतीचा सोहळा विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. पारंपारिक पध्दतीची मिरवणूक, शिवशाहिरांचे पोवाडे, तज्ज्ञांची व्याख्याने अशा विविध कार्यक्रमांचे यानिमीत्ताने आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या शिवजयंती सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे निवृत्ती चौकातील शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभिकरण असणार आहे. आमदार राजेश क्षीरसागर व माजीनगरसेवक रविकिरण इंगवले यांच्या प्रयत्नातून यासाठीचा निधी उपलब्ध झाला आहे. पुतळा परिसराचे सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून शिवजयंतीपूर्वी हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्यावतीने 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मस्थळी म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा सोहळा आयोजित केला जातो. शिवछत्रपतींच्या मार्गदर्शक राजमाता-राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यासह बालशिवाजींच्या पुतळ्याचे पूजन करून आणि पाळणा म्हणून कार्यक्रमाची सुरुवात होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री, लोकप्रतिनिधी, इतिहास संशोधकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिवभक्त-इतिहासप्रेमी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते.\nदिल्लीतील सोहळ्याची तयारी पूर्ण\nअखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या संकल्पनेनुसार यंदा प्रथमच देशाची राजधानी दिल्ली येथे कोल्हापूरकरांच्या पुढाकाराने शिवजयंतीचा सोहळा होत आहे. सोमवार दि. 19 व मंगळवार दि. 20 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास, संस्कृति यांची ओळख जगभर करून देण्याचा,तसेच शिवछत्रपतींचे दुरदृष्टीचे आणि लोकोपयोगी जीवनकार्य समजावे व त्यांचा प्रेरणादायी इतिहास भावी पीढीपर्यंत पोहोचावा असा मानस आहे. दरम्यान, दिल्लीतील सोहळ्यासाठी कोल्हापूरातून शिवशाहीर, शिवछत्रपतींच्या जीवनावर महानाट्य सादर करणारे कलाकार, युध्दकलांची प्रात्यक्षीके सादर करणारे सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे आणि इतिहासप्रेमी रवाना झाले आहेत. दिल्ली येथे संभाजीराजे, संयोगीताराजे व शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे पदाधिकारी-कार्यकर्ते सक्रीय AmhoV.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/amba-ghat-accident/", "date_download": "2018-09-22T04:15:03Z", "digest": "sha1:PD2WJ743UAH4RRVPGOYHKJYE5EXCOMCC", "length": 9341, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंब्याजवळ अपघातात ६ ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › आंब्याजवळ अपघातात ६ ठार\nआंब्याजवळ अपघातात ६ ठार\nकोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील आंबा गावानजीक तळवडे गावाच्या हद्दीतील अपघाती वळणावर गाडी आंब्याच्या झाडावर धडकून झालेल्या भीषण अपघातात पुणे येथील राऊत व शेळकंदे कुटुंबातील सहा जण ठार, तर दोघे जण जखमी झाले. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे. मृतांत एक महिला, तीन पुरुष, दोन मुलगे अशा सहा जणांचा समावेश आहे.\nघटनास्थळी व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, यार्डी सॉफ्टवेअर सोशल वर्क कंपनी, सेनापती बापट, पुणे येथे कामाला असणारे राऊत व शेळकंदे कुटुंबीय सलग तीन दिवस सुट्टी असल्याने आपल्या मित्राच्या पुन्टो गाडी (एम एच 11, ए डब्ल्यू-6600) मधून पुणे येथून पहाटे गणपतीपुळेस देवदर्शनासाठी निघाले होते. सकाळी 10.30 वाजता ते आंब्यापासून काही अंतरावर असणार्‍या तळवडे गावात ते आले. तेथील अपघाती वळणावरील आंब्याच्या झाडावर गाडी जोरात धडकली, यावेळी गाडीच्या दर्शनी भागाचा चक्‍काचूर झाला. गाडीतील संतोष त्रिंबक राऊत (वय 37) त्यांची पत्नी स्नेहल ऊर्फ अपर्णा (32), मुलगा स्वानंद (5, सर्व जण रा. शेवाळवाडी, हडपसर, पुणे), दीपक बुधाजी शेळकंदे (40), मुलगा वरुण दीपक शेळकंदे (3, रा. 84/1/2 साई पार्क लक्ष्मी सुपर मार्केटसमोर दिघी, पुणे) व चालक प्रशांत सदाशिव पाटणकर (40 रा. भागीरथी हौस पिंपळेगुरव, पुणे) हे सहा जण ठार झाले. तर वरुणा दीपक शेळकंदे (40) व यज्ञा दीपक शेळकंदे (3 वर्षे) ह्या दोघेही गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय इस्पितळात दाखल केले आहे.\nसंतोष राऊत, स्नेहल राऊत व दीपक शेळकंदे हे तिघे जण जागीच ठार झाले. जखमी स्वानंद राऊत व वरुण शेळकंदे यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारास आणण्यापूर्वीच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला, तर चालक प्रशांत पाटणकर यांचा कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गंभीर जखमी यज्ञा शेळकंदे हिची तब्येत गंभीर आहे, तर शेळकंदे यांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.\nदरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते, शाहूवाडी-पन्हाळ्याचे पोलिस अधीक्षक आर. आर. पाटील, पो. नि. अनिल गाडे यांनी भेट दिली.गाडी झाडावर धडकल्याने सुमारे 10 फूट उलट दिशेला फिरली होती, गाडीचा वेग 115 वर लॉक झाला होता.\nगाडीच्या दर्शनी बाजूची हेडलाईट सुमारे 150 फूट पडली. तर दर्शनी पूर्ण बाजूचा चक्‍काचूर झाला. गाडीत रक्‍तांचे थारोळे साचले होते. अपघातग्रस्तांना आंबा येथील उपघातग्रस्त पथकाचे कृष्णा दळवी, राजेंद्र लाड, पो. पा. गणेश शेलार, दत्तात्रय गोमाडे, लक्ष्मण घावरे, मारुती पाटील, महेंद्र वायकूळ, दत्तात्रय पाटील, नीलेश कामेरकर, शंकर डाकरे यांनी अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात पोहोचवणे, वाहतूक व्यवस्था करण्याचे काम केले.\nघटनास्थळी पो. नि. अनिल गाडे, फौ. प्रशांत यम्मेवार, रामचंद्र दांगट, भरत मोळके, धनाजी सराटे, विश्‍वास चिले, एफ. आय. पिरजादे, संजय जानकर आदींनी तातडीने भेट देऊन अपघातग्रस्तांना मदत केली.\nमृत संतोष राऊत, दीपक शेळकंदे व प्रशांत पाटणकर एकाच कंपनीत कामाला होते.राऊत कुटुंबीयातील गाडीतील आई-वडील व मुलगा ठार, तर शेळकंदे कुटुंबीयातील पती, मुलगा ठार व पत्नी, मुलगी जखमी झाले.\nतळवडे परिसरातील 500 मीटरवर असणार्‍या वळणावर असणारी झाडे ही गेल्या अनेक वर्षांपासून वाहन चालकांचा जीव घेणारी ठरत आहेत. या झाडाच्या खोडाला सालीच येत नाहीत. अपघाताची शंभरी पार झाली आहे.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Thane-Pattern-of-Konkan-for-teachers-salary-now/", "date_download": "2018-09-22T04:04:05Z", "digest": "sha1:3IOGV76TGQR6AF2FJWAFAK73NY6M5Y5H", "length": 5839, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षकांच्या पगारासाठी आता कोकणात ‘ठाणे पॅटर्न’! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › शिक्षकांच्या पगारासाठी आता कोकणात ‘ठाणे पॅटर्न’\nशिक्षकांच्या पगारासाठी आता कोकणात ‘ठाणे पॅटर्न’\nठाणे जिल्ह्यातील सुमारे 18 हजारांहून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा 1 तारखेला पगार होतो. हा ठाणे पॅटर्न कोकणात राबविण्यात येईल, अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आ. अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी दिली.\nआ. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नातून ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे जुलै महिन्याचे पगार 1 तारखेलाच जमा झाले. त्यासाठी आ. डावखरे यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसीसी), ठाणे जनता सहकारी बँक (टीजेएसबी) यांच्या वेतन पथक अधिकार्‍यांबरोबर समन्वय साधला होता. त्यानंतर त्यांच्याकडील तांत्रिक अडचणी समजावून घेत तोडगा काढला होता. या धर्तीवर कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा पॅटर्न राबविण्यात येईल, अशी माहिती आ.डावखरे यांनी दिली.\nठाणे पॅटर्ननुसार मुख्याध्यापकांनी वेतन पथकाकडे दरमहा 10 तारखेपर्यंत बिले सादर करावी. त्यानंतर वेतन पथकाकडून 25 तारखेपर्यंत बिलांना मंजुरी देऊन ती जिल्हा कोषागाराला सादर करण्यात येतात. त्याचवेळी बँकांच्या व्यवस्थापनाला पगारासाठी शाळांची यादीही दिली जाते. त्यानुसार बँकांकडून पगाराबाबतची औपचारिकता पूर्ण केली जाते. त्यामुळे 1 तारखेलाच शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होतो, अशी माहिती आ. डावखरे यांनी दिली. विशेषतः एखाद्या वेळी धनादेश न वटल्यास बँक व्यवस्थापनाकडून ओव्हरड्राफ्ट (ओडी) सुविधेचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे पगारातील अडथळे दूर झाले आहेत.\nठाणे जिल्ह्याप्रमाणेच अन्य जिल्ह्यात बँक व वेतन पथकाच्या अधिकार्‍यांबरोबर बैठक घेण्यात येईल. त्यानंतर त्या जिल्ह्यातील तांत्रिक अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आमदार डावखरे यांनी दिली.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Three-Gram-Panchayats-election-in-Kudal-taluka/", "date_download": "2018-09-22T03:16:24Z", "digest": "sha1:2SKCGZMIMPPJFQ4HGKCLTQ6ILUNX4ZLJ", "length": 6640, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुडाळात २ ग्रा.पं.वर सेना, १ ग्रा.पं.वर स्वाभिमानची सत्ता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कुडाळात २ ग्रा.पं.वर सेना, १ ग्रा.पं.वर स्वाभिमानची सत्ता\nकुडाळात २ ग्रा.पं.वर सेना, १ ग्रा.पं.वर स्वाभिमानची सत्ता\nकुडाळ तालुक्यातील तीन ग्रामपंचायत पैकी वालावल (अणाव) व हुमरमळा-वालावल ग्रामपंचायतमध्ये शिवसेना पुरस्कृत गावविकास पॅनेलने तर वालावल ग्रा.पं.मध्ये स्वाभिमान पुरस्कृत गावविकास पॅनेलने बाजी मारली. विजयानंतर कुडाळ तहसील आवारात विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी जल्‍लोष केला.\nहुमरमळा सरपंचपदी शिवसेनेच्या अर्चना बंगे तर सदस्यपदी चंद्रकांत माडये, रमा आत्माराम गाळवणकर, गिरीजा गुंजकर, शिल्पा मयेकर, सोनाली मांजरेकर व स्नेहदीप सामंत याची बिनविरोध निवड झाली होती. केवळ प्रभाग दोनमध्ये अमृत देसाई (124) व प्रवीण मार्गी (76) यांच्यात लढत झाली. या लढतीत अमृत देसाई विजयी झाले. विशेष म्हणजे माजी पं.स.सदस्य अतुल बंगे यांनी आपले याठिकाणी निर्विवाद वर्चस्व दाखवून दिले.\nवालावल ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी स्वाभिमान पुरस्कृत गाव पॅनलचे नीलेश साळस्कर (631) विजयी झाले. याठिकाणी संदेश मठकर (242), लक्ष्मण पेडणेकर (279), दर्शना बंगे (240), दीपिका वालावलकर (262), कल्पना चौधरी (303), राजेश प्रभू (311), गणेश चव्हाण (184), भाग्यश्री आंबेरकर (196), मानसी चव्हाण (201) विजयी झाले. याठिकाणी शिवसेनेला खातेही खोलता आले नाही. जि.प.उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सरपंच नीलेश साळसकर यांच्यासह राजा प्रभू व सर्व विजयी सदस्यांचे स्वागत केले.\nहुमरमळा-अणाव सरपंचपदी जान्हवी पालव (374) या विजयी झाल्या. त्यांनी समीधा पालव (332) यांचा पराभव केला. याठिकाणी समीर दिनकर पालव (134), दीक्षिता दीपक सावंत (145), भारती भास्कर राणे (174) विजयी झाले. एकनाथ तुकाराम गोसावी व मिताली वसंत कोचरेकर बिनविरोध निवडून आले होते.निकालानंतर जि.प. सदस्य अमरसेन सावंत, संजय पडते, पं.स.सदस्य जयभारत पालव आदी पदाधिकार्‍यांनी जल्‍लोषी स्वागत केले.\nजामसंडेमध्ये रात्रीत चार दुकाने फोडली\nआंगणेवाडी यात्रा स्थळावरील मूलभूत सुविधा पूर्ण करा\nरिफायनरीचा गैरसमज दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत प्रयत्न\nसावंतवाडी पर्यटन महोत्सवाचा शानदार शुभारंभ\nरत्नागिरी न. प. विषय समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Bulletproof-jacket-received-by-dangal-squad/", "date_download": "2018-09-22T04:09:50Z", "digest": "sha1:ET7JTQBHXTBGVPE4KGHRDHCDINQQW7EU", "length": 4206, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दंगल पथकाला मिळाले बुलेटप्रूफ जॅकेट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › दंगल पथकाला मिळाले बुलेटप्रूफ जॅकेट\nदंगल पथकाला मिळाले बुलेटप्रूफ जॅकेट\nजिल्हा पोलिस दलाच्या वतीने दंगल नियंत्रक पथकाला बुलेट प्रूफ जॅकेटचे वितरण गुरुवारी (दि.24) करण्यात आले, तसेच बॅक सोल्डर, लेग गार्ड व हॅन्ड गार्डही देण्यात आले आहे. दिल्‍ली येथील एनएसजी कमांडो आणि क्युआरटी मुंबई यांच्याकडचे बुलेट प्रूफ जॅकेट आहेत. त्यानंतर ग्रामीण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.\nऔरंगाबाद शहरात नुकत्याच उसळलेल्या जातीय दंगलीत व हिंसाचारात काही पोलिस अधिकारी व कर्मचारी दगडफे कीत जखमी झाले होते. ही बाब गांभीर्याने घेेत अधीक्षक जी. श्रीधर यांनी जमाव हताळताना निर्माण होणार्‍या संभाव्य परिस्थितीचा विचार करून दंगा काबू पथकाला बुलेट प्रूफ जॅकेट देण्यचा निर्णय घेतला.\nशहर वाहतूक कर्मचार्‍यांच्या पाठापाठे पोलिस दलाने दंगल नियंत्रक पथकाला बुलेट प्रूफ जॅकेट देऊन कोणत्याही नाजूक परिस्थितला समोर जाण्यासाठी सक्षम केले आहे. दिल्‍ली येथील एनएसजी कमांडो आणि क्युआरटी मुंबई यांच्याकडचे बुलेट प्रूफ जॅकेट आहेत.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Farming-disputes-one-person-murder-in-Hingoli/", "date_download": "2018-09-22T04:02:58Z", "digest": "sha1:XDWN6KVHXED5NQC4JGOM4YJQDM4QWEZM", "length": 5382, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर\nशेतीच्या वादातून एकाचा भरदिवसा खून\nशेतीच्या वादातून सवड येथील शेतकर्‍यावर एकाने भर दिवसा हिंगोली तहसील कार्यालयाच्या आवारात कत्तीचे वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नारायण राऊत (वय 50, रा.सवड ता.हिंगोली) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आज, बुधवार (13 जून) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मयत शेतकरी जीवाच्या आकांताने मदतीची याचना करीत असतांना कोणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, नारायण सिताराम राऊत याचा रंगनाथ मोडे (वय 22, रा. पहेणी ता.हिंगोली) यांच्याशी शेतीचा वाद होता. आज, बुधवार (दि.13 जून) हिंगोली येथील तहसील कार्यालयात याबाबत सुनावणी होती. यासुनावणीसाठी मोडे आणि राऊत तहसील कार्यालयाच्या आवारात हजर होते. याचवेळी रंगनाथ मोडे याने नारायण राऊत यांच्यावर कत्तीने हल्ला करत त्यांच्यावर सपासप वार केले. यावेळी राऊत हे मदतीसाठी थेट तहसील कार्यालयात घुसले. मात्र या हल्यात राऊत यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात ते खाली कोसळले.\nतहसीलच्या कर्मचार्‍यांनी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांना याघटनेची माहिती देताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नारायण राऊत यांना शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र राऊत यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची उशिरापर्यंत हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र आरोपी रंगनाथ मोडे हा स्वतःहून हिंगोली पोलिसांसमोर हजर झाला.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/aurangabad-beed-constitution-vidhanparishad-election-result/", "date_download": "2018-09-22T04:06:05Z", "digest": "sha1:2K4AR2E6Y35Y5EIFXAKNFYGYHG7KYDVQ", "length": 5772, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लातूर-बीडमधून भाजपचे धस विजयी; धनंजय मुंडेंना झटका! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › लातूर-बीडमधून भाजपचे धस विजयी; धनंजय मुंडेंना झटका\nलातूर-बीडमधून भाजपचे धस विजयी; धनंजय मुंडेंना झटका\nलातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेच्या जागेसाठीची झालेल्‍या निवडणुकीत भाजपचे सुरशे धस ७८ मतांनी विजयी झाले आहेत. धस यांनी राष्ट्रवादी पुरस्‍कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव केला.\nग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली होती. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला होता.\nलातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मतमोजणी तात्काळ घेऊन, निकाल जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. के. कोतवाल यांनी सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाला दिले होते . लातूर -उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी बीड नगरपालिकेच्या १० सदस्यांना राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरविले होते. नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकल्याचा ठपका ठेवत एकतर्फी कारवाईस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते . राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करुन मोजणी करावी असे आदेशही खंडपीठाने दिले होते.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-falling-on-the-stock-market/", "date_download": "2018-09-22T03:12:16Z", "digest": "sha1:DKUAZMPBXPNBU4UPXYPVGIG3KUX5ID74", "length": 6554, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जरोख्यांनी शेअर बाजाराला रोखले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कर्जरोख्यांनी शेअर बाजाराला रोखले\nकर्जरोख्यांनी शेअर बाजाराला रोखले\nअ मेरिकी कर्जरोख्यांच्या उत्पन्‍नामध्ये झालेली भरघोस वाढ ही जगभरातील शेअर बाजाराच्या घसरणीला कारणीभूत ठरली आहे. अमेरिकी कर्मचार्‍यांचे पगार अत्यंत वेगाने वाढत असून, 2009 नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे महागाई वाढेल आणि व्याज दरही वाढतील, असा अंदाज असून परिणामी शेअर बाजारातील गुंतवणूक आतबट्ट्याची ठरू शकते, असा विचार करून बाजारात विक्रीचा जोर दिसला. जिरॉम पॉवेल यांनी अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या चेअरमनपदाचा कार्यभार सांभाळताच बाजारात पडझड झाली, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. कर्जरोख्यांमधील उत्पन्‍न वाढण्याची घटना जर्मनीमध्येही दिसून आली आहे. तसेच भारतातही यामध्ये गेल्या 10 वर्षांतील सर्वात जास्त वाढ झालेली आहे. देशात 10 वर्षांचे बाँड यील्ड जुलै 2017 मध्ये 6.3 टक्क्यांनी वाढून वर्षभरात 7.6 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.\nकर्जरोख्यांचे उत्पन्‍न वाढल्यावर अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावतो, असा अनुभव आहे. गृहखरेदी व इतर वस्तूंची खरेदी महाग होऊ लागते. बाजारातील पतपुरवठा कमी झाल्याने त्याचेही परिणाम दिसू लागतात, असे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. सोमवारी डाओ जोन्स 1,175.2 अंक म्हणजेच 4.6 टक्क्यांच्या घसरणीसह 24,345.75 वर बंद झाला. एस. अँड पी. 500 भांडवली निर्देशांक 3.8 टक्के आणि नेस्डेक 3.7 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयानेही शेअर बाजारातील घडामोडींवर चिंता व्यक्‍त केली आहे. बाजारपेठांतील पडझडींमुळे आम्हाला नेहमीच चिंता वाटते, अर्थात अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत आहे, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.\nबजेटनंतर शेअर बाजारातील घसरण\n1 फेब्रुवारी : सेन्सेक्स 35,906 (-59 अंश) आणि निफ्टी 11,010 (-10 अंश) 2 फेब्र्रुवारी : सेन्सेक्स 35,067 (-840 अंश), निफ्टी 10, 761 (-256 अंश) 5 फेब्रुवारी ः सेन्सेक्स 34,757 (-310 अंश), निफ्टी 10,667 (-94 अंश) 6 फेब्रु्रवारी : प्रारंभीच्या कारभारात सेन्सेक्स 1,200 अंशांनी कोसळला. 2,164.11 : बजेटनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 2164.11 अंशांनी कोसळला आहे.\n9 लाख 90 कोटी : गेल्या सहा दिवसातील घसरणीमुळे कंपन्यांच्या बाजार भांडवलाचे मुख्य 1,45,22,830 वरून 9, 90, 476.93 कोटी रुपयांवर घसरले आहे.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Governance-is-committed-for-the-development-of-the-people/", "date_download": "2018-09-22T03:13:44Z", "digest": "sha1:7HYXT5TGIV5MEMF3HTEJO6AOSSGOODKQ", "length": 8865, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वंचितांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › वंचितांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध\nवंचितांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध\nजिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या, वंचितांच्या विकासासाठी राज्य शासन कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी दिली.\nस्वातंत्र्यदिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री देशमुख यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मोहनराव कदम, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम - पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्‍त रवींद्र खेबुडकर आदी उपस्थित होते.\nदेशमुख म्हणाले, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा जिल्ह्यातील 1 लाख, 46 हजार शेतकर्‍यांना 407 कोटी, 39 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. ई-नाम योजनेतून ऑनलाईन सौदे करून 77 लाख 53 हजार रुपये किंमतीचा 5 हजार 41 क्विंटल बेदाणा विक्री झाली. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून 2 लाख 455 सभासदांच्या खात्यावर 28 कोटी 62 लाख रुपये जमा झाले. ‘जलयुक्‍त’ची 3 वर्षांत 421 गावांमध्ये 17 हजार 336 कामे पूर्ण झाली आहेत. सन 2018-19 मध्ये जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधून 103 गावे निवडली आहेत.\nदेशमुख म्हणाले, कृषी यांत्रिकीकरणातून जिल्ह्यात मार्चअखेर 1 हजार 789 लाभार्थींना 12 कोटी, 27 लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आले. ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या उरलेल्या कामांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे. यासाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, कामे वेगाने सुरू आहेत. टेंभूसाठी 1200 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.\nते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक असून त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. मराठा विद्यार्थ्यांसाठी 8 दिवसांत दोन वसतिगृहे सुरू करण्यात येतील. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेसाठी जिल्ह्यात 1352 लाभार्थी पात्र ठरले आहेत. यात 28 प्रकरणांना गेल्या 2 महिन्यात कर्ज वितरण केले आहे. 6 राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होत आहे. यावेळी असंसर्गजन्य रोग नियंत्रण व तंबाखूनियंत्रण कार्यक्रम प्रभावी अंमलबजावणीकरिता तंबाखूमुक्‍तीची शपथ जिल्हा पुनर्वसन अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.\nइंग्लंड येथे राष्ट्रकूल स्पर्धेत तलवारबाजीत चमकदार कामगिरी करून देशाला सुवर्णपदक मिळवून देणार्‍या गिरीश जकाते या क्रीडापटूचा सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्तीत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील 15 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. चांदोली प्रकल्पबाधित लाभार्थींना प्लॉटवाटप आदेशाचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या अँड्रॉईड अ‍ॅपचा शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आले. विजय कडणे यांनी सूत्रसंचलन केले.\nपोलिसांच्या कडक बंदोबस्तात कार्यक्रम\nआरक्षणाच्या मागण्यासाठी काही संघटनांनी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर कार्यक्रमाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षेसाठी तपासणी केल्यानंतरच कार्यक्रमासाठी सोडण्यात येत होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/After-the-Jalyukt-Shivar-in-Barshi-now-Jal-Sanjivani/", "date_download": "2018-09-22T03:14:38Z", "digest": "sha1:ACYHRO3UISSFRDWV5ERFOGJMIGBPPVTD", "length": 6282, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बार्शीत \"जलयुक्त शिवार\" नंतर आता \"जल संजीवनी \" | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बार्शीत \"जलयुक्त शिवार\" नंतर आता \"जल संजीवनी \"\nबार्शीत \"जलयुक्त शिवार\" नंतर आता \"जल संजीवनी \"\nवैराग : आनंदकुमार डुरे\nजलयुक्त शिवार अभियानामध्ये ठसा उमटून पाणी फौडेंशनच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या बार्शी तालुक्यात आता\"जल संजीवनी\" हा दुष्काळ सज्जता उपक्रम राबविला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच राबवल्या जाणाऱ्या ह्या उपक्रमासाठी इर्ले, सुर्डी, यावली, उंडेगाव,रस्तापूर ह्या गावांची निवड करण्यात आली आहे.\nशासनाच्या सीएसआर फंडातून ग्रामीण विकासासाठी प्रतिगाव नऊ लाख रुपये अनुदान प्राप्त होणार आहे. यासाठी पाच गावांचा सुसंवाद मेळावा यावली येथे पार पडला. यावेळी या प्रकल्पाचे उद्घाटन ही करण्यात आले. कृषिविकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, युनायटेड वे मुंबई आणि जॉन डिअर इंडिया प्रा.लि. या तिन संस्थाच्या माध्यमातून \" कृषि संजीवनी \" हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.\nरस्तापूर, उंडेगाव, इर्ले, यावली, सुर्डी या गावांमध्ये या प्रकल्पांअंतर्गत गावापातळीवरील सार्वजनिक समस्यांचे निर्मुलन केले जाणार आहे. यात प्राधान्यकमाने मृदा व जल संधारणावर भर दिला जाणार आहे. हा कार्यक्रम पुढील तीन वर्षांसाठी राबवला जाणार असुन यात शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतकरी गटांच्या शेतीशाळा, पशुधन विकास व आरोग्य संवर्धन, महिला बचत गटातील महिलांचे सक्षमीकरण व व्यवसाय निर्मिती असे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.\nया कार्यक्रमावेळी कृषिविकास व ग्रामीण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे, युनायटेड वे मुंबईचे सत्यम पळसगावकर, अजय गोवले, प्रकल्प समन्वयक रवि पाटील, पांडूरंग पाटील, पाणी फौंडेशनचे समन्वयक नितीन अतकरे, प्रकल्प व्यवस्थापक दर्शना सावंत, बार्शी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण आवारे, धनाजी शिंदे, निलेश उबाळे, संस्थापक शरद कळबट, सरपंच परमेश्वर काकडे, नागनाथ काकडे, सरपंच सचिन उकरंडे, राजाभाऊ डुरे, रघुनाथ सरवदे, दत्ता हुजरे, श्रीहरी चव्हाण, राजेंद्र तुरे, भगवान उकरंडे, संजय डुरे आदी मान्यवरांसह पाच गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Millions-of-self-employed-people-from-mushroom-business/", "date_download": "2018-09-22T03:29:35Z", "digest": "sha1:T52L7AAC7SS7F2M4SH3LVJX3L6IFDRW6", "length": 5902, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मशरूम व्यवसायातून लाखोचा स्वयंरोजगार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › मशरूम व्यवसायातून लाखोचा स्वयंरोजगार\nमशरूम व्यवसायातून लाखोचा स्वयंरोजगार\nजिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावरच यश मिळते हे प्रमोद सोनुने आणि कैलास कदम या दोन युवकांनी मशरूम (अळींबी) शेतीतून सिद्ध केले आहे. वाशीम जिल्ह्यातील प्रमोद आणि कैलास या दोघांच्याही घरची परिस्थिती हलाखीची. शिक्षण घेत असताना प्रचंड अडचणी यायच्या. शिक्षणासाठी वेळोवेळी पैसा मिळायचा नाही. कसेबसे दोघांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. अशातच मशरूम शेती करण्याचे प्रशिक्षण पंचाळ येथील मोरे यांनी माहिती दिले. या युवकांना क्षणाचांही विलंब न लावता दोघांनीही वाशीम येथे मशरूम प्लांटचे प्रशिक्षण घेण्याचा विचार मनात पक्का केला.\nमशरूम व्यवसायाची सर्व माहिती या दोघा युवकांनी जाणून घेतली. आधुनिक शेतीचे धडे घेतले. मशरूम लागवड करण्यासाठी उन लागू नये, म्हणून मोठ्या शेडची आवश्यकता होती. प्रमोद सोनुने यांच्याकडे १५०० स्वेअर फूटप्लॅाट राहत्या घराजवळ मशरूम शेतीसाठी जागा निवडली.मशरूम लागवड करण्यासाठी एका प्लॉस्टिकमध्ये कुटार घेवून एकमेकांवर रथर तयार केले. मशरुम 25 ते 45 दिवसांचे उत्पादन असून तीनदा तोडणी करता येते. ग्रामीण भागात मशरूमची विशेष मागणी नाही. पण, शहरीभागातील हॉटेल, रेस्टॉरेंटमध्ये मशरुमला मोठी मागणी आहे. व्यावसायिक हेतू ठेवून दोघांनीही योग्य नियोजन केले.\nमशरूमचा दरसध्या प्रती किलो 250 रुपये आहे. कमी खर्चात चांगले पीक घेता येते.केवळ पारंपरिक शेती न करताना परसबाग अथवा घरातील एका खोलीचमशरूम शेती सहजपणे करता येते. शासनाने विक्रीची व्यवस्था करावी,अशी मागणी प्रमोद सोनुने व कैलास कदम यांनी केली. मशरूम गुणकारीमशरूम (अळींबी) मध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आहेत. मशरूमचाआहारात वापर केल्यास शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गॅस, अँसिडीटीदूर करते. मशरूम सेवण केल्याने मधूमेह, रेदाब व हृदयविकार नियंत्रणात ठेवता येतो.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1191", "date_download": "2018-09-22T03:01:07Z", "digest": "sha1:53SIRVBNRFR534C36TUMXJTBKWXQKOAC", "length": 7200, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news indian army bought 7 lakh 40 thousand new rifles | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n7 लाख 40 हजार नव्या रायफल्स खरेदी\n7 लाख 40 हजार नव्या रायफल्स खरेदी\n7 लाख 40 हजार नव्या रायफल्स खरेदी\nबुधवार, 14 फेब्रुवारी 2018\nजम्मू काश्मिरच्या सुंजवाँ भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षण मंत्रालयानं 7 लाख 40 हजार नव्या रायफल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही दलातील जवानांना असॉल्ट रायफल्ससह 5 हजार 719 स्निपर रायफल्स आणि लाईट मशिन गन्स मिळणार आहेत. एकूण 15 हजार 935 कोटी रुपये किमतीची शस्त्रास्त्रं भारतीय सैन्याला मिळणार आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. भूदल, वायूदल आणि नौदल या तिन्ही दलातील जवानांना 12 हजार 280 कोटी रुपये किमतीच्या सात लाख 40 हजार नव्या रायफल्स देण्यात येतील.\nजम्मू काश्मिरच्या सुंजवाँ भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षण मंत्रालयानं 7 लाख 40 हजार नव्या रायफल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही दलातील जवानांना असॉल्ट रायफल्ससह 5 हजार 719 स्निपर रायफल्स आणि लाईट मशिन गन्स मिळणार आहेत. एकूण 15 हजार 935 कोटी रुपये किमतीची शस्त्रास्त्रं भारतीय सैन्याला मिळणार आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. भूदल, वायूदल आणि नौदल या तिन्ही दलातील जवानांना 12 हजार 280 कोटी रुपये किमतीच्या सात लाख 40 हजार नव्या रायफल्स देण्यात येतील.\nजम्मू दहशतवाद मंत्रालय भारत\nशोपियानमधून अपहरण केलेल्या 4 पैकी 3 पोलिसांची हत्या..\nजम्मू कश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातून दहशतवाद्यांनी चार पोलिसांचे अपहरण करून त्यातील...\nभारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सानिया मिर्झा सोशल मिडीयावरून साईन आऊट\nनवी दिल्ली : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना काही तासांवर आला असताना भारताची टेनिसपटू...\nSBI विकणार 8 बुडीत कर्ज खाती\nभारतीय स्टेट बँक आपल्या बुडीत कर्ज खात्यांतील थकीत रक्कम वसूल करण्यासाठी 8 बुडीत...\nजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला मोठं यश...\nभारताकडून आयात केलेलं पेट्रोल भूतानमध्ये 23 रुपयांनी स्वस्त\nभारताकडून आयात केलेलं पेट्रोल भूतानमध्ये 23 रुपयांनी स्वस्त विकलं जात असल्याची...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/NAT-DEL-aarushi-murder-case-rajesh-and-nupur-waiting-for-released-from-prison-5720855-PHO.html", "date_download": "2018-09-22T03:01:31Z", "digest": "sha1:4B25C2SGKOR7BAVQ6SO2CGEPJRCA7CUM", "length": 7011, "nlines": 55, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Aarushi Murder Case Rajesh And Nupur Waiting For Released From Prison | आरुषी मर्डर केस : तत्काळ सुटकेचे आदेश, मग उशिर का? तलवार दाम्पत्याचा तुरुंगात सवाल", "raw_content": "\nआरुषी मर्डर केस : तत्काळ सुटकेचे आदेश, मग उशिर का तलवार दाम्पत्याचा तुरुंगात सवाल\nशनिवार आणि रविवार हे दोन्ही सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे आता सोमवारीच तलवार दाम्पत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.\nगाझियाबाद - आरुषी मर्डर केसमध्ये तिचे आई-वडील नूपुर - राजेश तलवार यांना सोडण्याचे आदेश अलाहाबाद हायकोर्टाने दिल्यानंतरही ते अजून जेलमध्ये आहेत. शुक्रवारी दिवसभर ते, आम्हाला अजून का सोडले जात नाही, याची तुरुंग प्रशासनाकडे विचारणा करत होते. हायकोर्टाने त्वरीत सोडण्याचे आदेश दिलेले असताना तुरुंगातून सुटका होण्यास उशिर का होत आहे, यावर त्यांना एकच उत्तर मिळत होते. हायकोर्टाच्या आदेशाची प्रत अद्याप आम्हाला मिळाली नाही. शुक्रवारी सायंकाळपर्यंत तुरुंग प्रशासनाकडे आदेशाची प्रत आली नव्हती. शनिवार आणि रविवार हे दोन्ही सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे आता सोमवारीच तलवार दाम्पत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी राजेश तलावारने दुप्पट पेशंट तपासले\n- आरुषीच्या माता-पित्यांना शुक्रवारी त्यांची तुरुंगातून सुटका होणार अशी आशा होती. त्यासाठी त्यांनी तुरुंगातील त्यांचे बाड-बिस्तर गुंडाळून ठेवले होते. सोबत 70 पुस्तकांचीही बांधाबांध करुन ठेवली होती.\n- शुक्रवारी सायंकाळी तुरुंग अधिकारी दधिराम मौर्य यांनी त्यांना कळवले की हायकोर्टाच्या आदेशाची प्रत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आता सोमवारीच सुटका होण्याची शक्यता आहे. हे एकल्यानंतर राजेश आणि नूपुर तलवार नाराज झाले.\n- त्याआधी शुक्रवारी दिवसभर दोघेही उत्साहात होते. डॉ. राजेशने रोजच्यापेक्षा दुप्पट पेशंट पाहिले. रोज सकाळी 10 वाजता तुरुंगातील हॉस्पिटलमध्ये पोहोचणारा राजेश शुक्रवारी 8 वाजताच हजर झाला होता. त्याने 44 पेशंट तपासले.\n- कैद्यांना जेव्हा कळाले की डॉ. राजेशची सुटका होणार आहे, तेव्हा अनेक कैदी दंतचिकित्सेसाठी आले होते. 2 कैद्यांचे त्याने ऑपरेशनरही केले.\n- सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान तुरुंग अधीक्षकांनी अनेकवेळा राजेश तलवारची भेट घेतली.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/", "date_download": "2018-09-22T03:03:35Z", "digest": "sha1:RMWBRI2TYAHCQT3UL6MKLYJLZ3H4GK7D", "length": 16747, "nlines": 251, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Marathi News | Marathi Website | News in Marathi | Marathi Batmya | Marathi News Website | मराठी बातम्या", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार\nघर बांधताना वास्तूचे काही नियम पाळावे\nसाप्ताहिक भविष्यफल दि. 16 ते 22 सप्टेंबर 2018\nया काळात मूडमध्ये असतात महिला\nकेरळ नन बलात्कार प्रकरण, बिशपाची हकालपट्टी\nपूजा करताना हे पाच लोक सोबत नसावे, नकारात्मक असतात असे लोक\nवाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती\nFacebook वर या चुकांमुळे आपण होऊ शकता ब्लॉक\nदोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या टेबलावरील संवाद\n'शुभ लग्न सावधान'चा पार पडला मंगलमय ट्रेलर सोहळा\nमहाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रात पीछेहाट\nचिडे : चव दक्षिणेची\nपुन्हा एकदा सचिन पिळगांवकर ट्रोल\n‘फ्रेंच मॅनिक्‍युअर’करा घरच्या घरी\nसंकटी पावावे, निर्वाणी रक्षावे\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\n\"आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\nगीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची शक्यता\nब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर निशाना\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nविराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार\nअन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र\nकेरळ नन बलात्कार प्रकरण, बिशपाची हकालपट्टी\nगणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...\nप्रश्न कुंडली म्हणजे 12 भावांचे शुभ-अशुभ\nजॉब इंटरव्ह्यूमध्ये नर्व्हस होताय, मग हा उपाय करा\nनावाच्या पहिल्याच अक्षरात दडलाय तुमचा स्वभाव\nबुधवारी कर्ज देण्यास टाळावे\nबुध ग्रहाच्या शांतीचे सोपे उपाय\nबाहेर पडण्यापूर्वी कोणत्या दिवशी काय खावे जाणून घ्या\nशंख वाजवणे आरोग्यासाठी लाभदायक\nशहाळ्याचे फायदे जाणून घ्या …\nमनुकांचे सेवन आणि त्याचे फायदे\nआपल्या आहारात भेंडी का असावी, जाणून घ्या अनेक फायदे\nशरीरात हे बदल दिसल्यास लगेच बदला आहार\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nगणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हे करा\nट्रेकर्सना खुणावणारा दूधसागर धबधबा\nराजवाड्यांचे शहर : कोलकाता\nपावसाळ्यात या ठिकाणांना द्या आवर्जून भेट\nजगातील सर्वात लहान द्वीप\nयेथे केली जाते दानवांची पूजा\nकाळ्यामिर्‍याचे 5 दाणे पूर्ण करतील तुमचे सर्व काम\nमंगळ दोष असल्यास अमलात आणा हे 5 टोटके\nजेव्हा पूजेचे नारळ खराब निघत तेव्हा देव नाराज होतो का\nयंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क\nसोन पावलानं लक्ष्मी आली घरा..\nज्येष्ठागौरींचे प्रतिष्ठापनेसाठी योग्य वेळ\nहुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणात पतीला अटक करण्याचा मार्ग मोकळा\nअण्णा हजारे २ ऑक्टोबरपासून उपोषणावर करणारच\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा,आजपासून सुरुवात\nदेशात ‘टू व्हिलर टॅक्सी’ची सेवा सुरू होणार\nडॉल्बी, डीजेला परवानगी नाही\nजोडी जुळवून देणाऱ्या 'गॅटमॅट'चा टीझर पोस्टर लाँच\nआस्थेच्या पलि‍कडे होणार्‍या हिंसेला कशा प्रकारे थांबविले जाऊ शकते\nतुमच्यामते गुजरात विधानसभा निवडणुकीत कोणाला जास्त जागा मिळतील\nतुमच्यामते गुजरात विधानसभा निवडणुकीत कोणाला जास्त जागा मिळतील\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A/", "date_download": "2018-09-22T03:35:48Z", "digest": "sha1:I4A2PN7JDCMCZWGG76ITINNO6AWNNQUF", "length": 5638, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जेजुरी पोलिसांची तीस दुचाकी वाहनांवर कारवाई | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजेजुरी पोलिसांची तीस दुचाकी वाहनांवर कारवाई\nजेजुरी- जेजुरी शहरातून लायसन्स नसताना दुचाकी चालविणे, ट्रिपल सीट वाहने चालविणे, गाड्यांना नंबर प्लेट नसणे तसेच जोरात गाडी चालविणाऱ्या तीस दुचाकी वाहन चालकांवर जेजुरी पोलीसांनी कारवाई केली आहे. तसेच संबंधितांकडून सहा हजार रुपये दंड वसूल केला आहे.\nजेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, वाहतूक पोलीस हवालदार भीमराव पानसरे, सचिन पड्याळ, महेश उगले, अक्षय यादव, दीपक आवळे, कुलदीप फलफले आणि अन्य कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी शिवाजी व मोरगाव चौकात कारवाई केली. दुचाकी चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत अन्यथा कारवाई येईल, असा इशारा जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘उच्च ध्येय ठेवल्यास यश निश्‍चित’\nNext articleभाजपा ‘ट्रॅव्हल एजेन्सी’ कर्जबुडव्यांना परदेशात पळायला मदत करते : काँग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/china-build-dam-indus-river-53989", "date_download": "2018-09-22T04:08:40Z", "digest": "sha1:TO27C6IQKO4HKRQURSCEH6KWNXUP376K", "length": 12668, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "China to build dam on indus river? सिंधु नदीवरही चीन बांधणार धरण: पाकचा दावा | eSakal", "raw_content": "\nसिंधु नदीवरही चीन बांधणार धरण: पाकचा दावा\nमंगळवार, 20 जून 2017\nचीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामध्ये सध्या कोणत्याही मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचा समावेश नाही. यामुळे या प्रकल्पाचा समावेश चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामध्ये करण्यासंदर्भातील प्रस्तावाचा पाकिस्तान व चीनकडूनही गांभीर्याने विचार करण्यात येत आहे\nनवी दिल्ली - भारताचा विरोध असलेल्या चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र प्रकल्पांतर्गत चीन सिंधु नदीवर मोठे धरण बांधणार असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.\nपाकिस्तानमधील सरकारी मालकीच्या रेडिओच्या माध्यमामधून हे वृत्त देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 14 अब्ज डॉलर्स खर्च येण्याचा अंदाज आहे. पाकला या प्रकल्पासाठी चीनचे अर्थसहाय्य मिळण्याची \"अपेक्षा' असल्याचे विधान अहसान इक्‍बाल या पाकिस्तानी मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते.\nसिंधु नदीवरील या \"दायमर-बाशा' धरणास भारताचा विरोध असल्याने जागतिक बॅंक व आशियाई विकास बॅंकेने या प्रकल्पास अर्थसहाय्य देण्यास नकार दिला आहे. पाकव्याप्त काश्‍मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान क्षेत्रात या प्रकल्पाचे स्थान आहे.\n\"चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामध्ये सध्या कोणत्याही मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचा समावेश नाही. यामुळे या प्रकल्पाचा समावेश चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामध्ये करण्यासंदर्भातील प्रस्तावाचा पाकिस्तान व चीनकडूनही गांभीर्याने विचार करण्यात येत आहे,'' असे पाकिस्तानमधील सरकारी वीजमंडळाचे अध्यक्ष असलेल्या मुझमील हुसेन यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले.\nसुमारे दोन वर्षांपूर्वी जागतिक बॅंकेने या प्रकल्पासाठी पाकिस्तानने भारताकडून \"ना हरकत प्रमाणपत्र' न घेतल्याने यासंदर्भात अर्थसहाय्य करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात या प्रकल्पास \"तत्वत:' संमती दिली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 4500 मेगावॅट वीजनिर्मिती होण्याची पाकला अपेक्षा आहे.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/youth-commits-suicide-in-belgaum/", "date_download": "2018-09-22T03:24:16Z", "digest": "sha1:PSOORWCFVD2DVROILMT6IULXZPLBRWET", "length": 3356, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगावात विद्यार्थ्याची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगावात विद्यार्थ्याची आत्महत्या\nभवानीनगर येथी आशिष उत्तम रजपूत (वय 16) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.\nमंगळवारी शहापूर नार्वेकर गल्ली येथील साहिल संतोष कोलवेकर या तरुणाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आशिषने आत्महत्या केल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे.\nया प्रकरणाची वडगाव ग्रामीण पोलिसांना सायंकाळी माहिती मिळाली. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. बुधवारी आशिष नेहमी प्रमाणे शाळेला जाऊन आला होता. त्यानंतर त्याला घरच्यांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष दे असे सांगितले. त्यामुळे त्याने गळफास लावून आत्महत्या केली.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Health-Service-On-Ventilator-In-Chiplun/", "date_download": "2018-09-22T04:09:18Z", "digest": "sha1:LVIPY47FGXHS6QDYX6PEZV5REACRE624", "length": 5905, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर\nचिपळूण : समीर जाधव\nराज्यातील आरोग्य सेवा सद्यस्थितीत तरी रामभरोसे सुरू आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्यासाठी शासनाकडे निधीची कमतरता आहे. राज्यात सरासरी 2 लाख 34 हजार लोकसंख्येमागे एक रुग्णालय आहे, तर 4264 लोकांमागे रुग्णालयातील एक बेड उपलब्ध आहे. अशी स्थिती असून राज्यभरात आरोग्य विभाग अंतर्गत तब्बल 15 हजार 750 पदे रिक्‍त आहेत. यामुळे लोकांना खासगी आरोग्य सेवेकडे जावे लागत आहे.\nजागतिक आरोग्य सेवेच्या निकषानुसार 40 लोकसंख्येमागे रुग्णालयात 1 बेड असणे आवश्यक आहे. मात्र, राज्यात 4264 लोकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत अवघा एक बेड उपलब्ध होऊ शकतो, एवढी कमतरता आहे. राज्यातील आरोग्य सेवा कर्मचार्‍यांअभावी कोलमडून पडली आहे. अनेक ठिकाणी प्रा. आ. केंद्र व उपकेंद्रात कर्मचार्‍यांची वानवा आहे. वैद्यकीय अधिकारीच नसल्याने उपचार करणे कठीण होत आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांची 1611 पदे रिक्‍त असून प्रयोगशाळांमधील 131 पदे रिक्‍त आहेत, तर तीन हजार परिचारिका भरलेल्या नाहीत. यामुळे अतिरिक्‍त कामाचा ताण आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यात 1490 पदे मंजूर आहेत. त्यांपैकी 935 पदे भरली असून 555 पदे रिक्‍त आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1199 पैकी 716 पदे भरली असून 403 पदे रिक्‍त आहेत. रायगडमध्ये 1452 पदांना मंजूरी असून 1095 पदे भरली असून 357 रिक्‍त आहेत. पालघरमध्ये 692 पैकी 524 भरली असून 88 रिक्‍त आहेत. ठाणेमध्ये 3853 पैकी 2950 भरली असून 903 पदे रिक्‍त आहेत. मुंबईत 382 पैकी 258 भरली असून 24 रिक्‍त आहेत. नागपूर विभागात 8948 पैकी 5875 पदे भरली असून 3079 रिक्‍त आहेत. अमरावती विभागात 2276 रिक्‍त आहेत. 2586 रिक्‍त आहेत. नाशिक विभागात 2176 पदे रिक्‍त आहेत, तर पुणे विभागात 3295 पदे रिक्‍त असून राज्यात 53,688 मंजूर पदांपैकी 37,938 भरण्यात आली आहेत. 15, 750 पदे रिक्‍त आहेत. यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांवर अतिरिक्‍त कामाचा ताण येत आहे.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Gram-Panchayat-election/", "date_download": "2018-09-22T03:41:11Z", "digest": "sha1:5MCPX6RKHQRP2HVVRORK77EILDEHQONB", "length": 8111, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आ. पाटील, हिंदुराव पाटील आमने- सामने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › आ. पाटील, हिंदुराव पाटील आमने- सामने\nआ. पाटील, हिंदुराव पाटील आमने- सामने\nसणबूर : तुषार देशमुख\nमंद्रुळकोळे आणि मंदुळकोळे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून मंद्रुळकोळेचे दिग्गज माथाडी नेते आ. नरेंद्र पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील या निमित्ताने पुन्हा समोरा समोर येणार आहेत.\nढेबेवाडी विभागाचा राजकीय केंद्रबिंदू असलेल्या आणि श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीवर गतवेळच्या निवडणुकीत आ. नरेंद्र पाटील व त्यांचे बंधू जि. प. सदस्य\nरमेश पाटील , सौ. डॉ. प्राची पाटील यांनी काँग्रेसच्या हिंदुराव पाटील गटाला 11/0 ने व्हाइट वॉश दिला होता. तर मंद्रुळकोळे खुर्दमध्ये हिंदुराव पाटील, युवा नेते अभिजीत पाटील, नितीन पाटील यांनी 7 पैकी 6 सदस्य निवडून आणत सलग वीस वर्षे सत्ता अबाधित राखून राष्ट्रवादीचे पाणीपत केले.\nआ. नरेंद्र पाटील व हिंदुराव पाटील यांना दोन्ही पैकी प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर यश मिळाले. सलग पाच वर्षे या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये विभागातील इतर ग्रामपंचायतींसाठी रस्सीखेच सुरू होती. यामध्ये आ. नरेंद्र पाटील यांना चांगले यश आल्याचे पहायला मिळाले. मंद्रुळकोळे आणि खुर्दच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटने करत वर्षभरापासून या दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधूमाळी सुरू झाली आहे. गावापासून मुंबई पर्यंत मतदारांच्या गाठी भेटी, लग्‍नसमारंभ, वाढदिवस अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावून कार्यकर्ता आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nआ. नरेंद्र पाटील, जि. प. सदस्य रमेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून मंंद्रुळकोळे आणि म. कोळे खुर्दमध्ये विकासकामे आणली तसेच माथाडीच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार दिला. हिंदुराव पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न करून पतसंस्थेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nराष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षाचे नेते प्रचारामध्ये सक्रीय झाले असताना ढेबेवाडी विभागात सर्वाधिक मतदान घेणारा आ. देसाई गट मात्र अद्याप शांत आहे. मंद्रुळकोळे आणि मंद्रुळकोळे खुर्दची निवडणूक आ. देसाई गट लढणार की कोणाला पाठिंबा देणार की कोणाला पाठिंबा देणार का फक्त सरपंच पदाची निवडणूक लढविणार का फक्त सरपंच पदाची निवडणूक लढविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंद्रुळकोळेमध्ये निर्णायक मते आ. देसाई गटाकडे आहेत. त्यामुळे या गटाने निवडणूक लढवायची ठरवले तर याचा फटका कोणाला बसणार यावर देखील तर्क वितर्क लढवले जात आहेत. मंद्रुळकोळे आणि मं. कोळे खुर्दमध्ये सरपंच पद सर्वसाधारण पुरूष गटासाठी असल्याने येथे मोठी चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/The-demand-for-filing-objectionable-text-against-Sharad-Pawar/", "date_download": "2018-09-22T03:12:50Z", "digest": "sha1:ZNQGWDG75VTFK4LVSQXPTNQEJDUMWPFP", "length": 5794, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पवारांबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पवारांबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपवारांबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nबार्शी : तालुका प्रतिनिधी\nदेशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट प्रसारित करणार्‍या ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या फेसबुक पेजद्वारे बदनामी करणार्‍या पेज अ‍ॅडमिनसह सुत्रधारांवर सायबर क्राईमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या पोस्टवर ‘मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही’ अशा आशयाचा मजकूर पोस्ट करुन दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल केले जावेत, अशा आशयाचे निवेदन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने सह. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nमहाराष्ट्राच्या जडणघडणीत शरद पवार यांचा फार मोलाचा वाटा आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांबाबत अनुद‍्गार काढण्यात आल्याने जनतेमधून प्रचंड संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हा प्रकार वेळीच रोखण्यासाठी या पेजच्या अ‍ॅडमिनसह या पेजवर पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍यांवर तातडीने सायबर क्राईमअंतर्गत कारवाई करण्याची मागणी आम्ही या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य गृहसचिवांकडे केली आहे. या निवेदनाची प्रती आम्ही सह.पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना दिली असल्याची माहिती शरदक्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गोडसे यांनी दिली आहे.\nहे निवेदन देताना प्रतिष्ठानचे केंद्र प्रमुख श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष राजन जगताप, सोमा ढवण, विकास घोलप, नवनाथ चव्हाण, संतोष कवडे, प्रवीण कोळेकर, अवि पवार, उपाध्यक्ष विक्रम लाटे, खजिनदार प्रशांत शिंदे, हनुमंत पाटोळे, बापू खरात आदी उपस्थित होेते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/divya-marathi-special/242", "date_download": "2018-09-22T03:50:24Z", "digest": "sha1:PW5RPBC3FEZ3VBGYZZM3TRQPX4YYSWXI", "length": 31245, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi News, News in marathi, Marathi latest news paper, मराठी बातम्या - Divya Marathi", "raw_content": "\nसंगणकाचा बादशहा मायकल डेल\nजे जन्मापासूनच वेगवान असतात त्यांची क्षमता इतरांपेक्षा कित्येक पटींनी जास्त असते. बरोबरीच्या लोकांना मागे टाकून ते कमी वयात यशाचे शिखर गाठतात. फॉर्च्युन ५०० कंपनी डेलचे संस्थापक अध्यक्ष मायकल डेल हे अशांपैकीच एक.रूढीवादी यहुदी कुटुंबात जन्मलेले मायकल डेल हे लहानपणीच इतके वेगवान होते की सातव्या वर्षीच त्यांनी हायस्कू लच्या बरोबरीची परीक्षा उत्तीर्ण केली. १५ व्या वर्षी अॅपल- २ हे कॉम्प्युटर पूर्णपणे उघडून ते पुन्हा जोडले. पार्ट टाइम जॉब करून कुमारवयातच ते कमावू लागले. त्यासोबत शेअर...\nआत्महत्या रोखण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज\nकोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की वर्तमानपत्रांमध्ये किमान दोन ते तीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचायला मिळतात. बातमी वाचून ज्याचा आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याशी संबंध नसतो त्यालाही वाईट वाटते. अशा परिस्थितीत आई-वडिलांचा तर विचारच करायला नको.शिक्षणाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो, असे म्हटले जाते. मग विद्यार्थ्यांना स्वकर्तृत्वावर एवढा अविश्वास का वाटतो विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचे प्रमाण पाहता सध्या समाजात सुरू असलेली जीवघेणी स्पर्धाच याला...\nनाती घट्ट होतात आणि कालांतराने का तुटतात याचे सोपे उत्तर म्हणजे तुमचा बदलत जाणारा दृष्टिकोन. तुम्ही आपल्या जोडीदाराचा आदर केला नाही, तर एकमेकांना दुखावणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच नवरा-बायकोने एकमेकांकडे या नात्या पलीकडे जाऊन बघण्याची गरज आहे.भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अध्र्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी याचे सोपे उत्तर म्हणजे तुमचा बदलत जाणारा दृष्टिकोन. तुम्ही आपल्या जोडीदाराचा आदर केला नाही, तर एकमेकांना दुखावणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच नवरा-बायकोने एकमेकांकडे या नात्या पलीकडे जाऊन बघण्याची गरज आहे.भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अध्र्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी हे गाणे आपण गेली कित्येक वर्ष ऐकतो आहोत; पण प्रत्येक वेळी त्यातली डोळा आले पाणी ही ओळ ऐकताना आपलेही डोळे नकळत ओलावतात. असे वाटते, की जे नाते निरंतर फुलत राहावे, रूप बदलली तरी...\nआयर्लंडची घरे पडली ओस\nआर्थिक मंदीच्या सावटाखाली अनेक देशांची अर्थव्यवस्था अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या महामंदीचा फटका इंग्लंडच्या इस्टेट एजंटना चांगलाच बसला आहे. आठवडाभरात त्यांना फक्त एखादे घर विकणे शक्य होते. मात्र आयर्लंडच्या अर्थव्यवस्थेची स्थिती इंग्लंडपेक्षाही भयंकर झाली आहे. येथील सरकारने अर्थव्यवस्था ताळय़ावर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र ते सर्व अयशस्वी ठरले. स्ट्रेडबेली इस्टेट याचे बोलके उदाहरण आहे.2006 मध्ये घरांची विक्रमी विक्री केली गेली. बिल्डरांचा व्यवसाय त्या वेळी...\nपन्नाशीनंतरही रहा फिट आणि स्मार्ट; फिटनेस फंडा\nवेक फॉरेस्ट युनिव्हर्सिटी बॅपिस्ट मेडिकल सेंटरमधील स्टिच सेंटर आॅन एजिंगचे संचालक स्टिफन क्रिचेवस्काय यांच्या मते, ज्या प्रकारे स्नायूंना उभारले जाते, जवळपास त्याचप्रकारे मेंदूला उभारता येते. वाढत्या वयाबरोबरच मेंदूची कार्यप्रणाली कमकुवत होणे स्वाभाविक आहे. पण तुम्ही त्यात सुधारणा करू शकता. तुम्ही पन्नाशी पार केली असेल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा.श्रवण चाचणी आवश्यकब्रेनडेइस युनिव्हर्सिटीच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, वय वाढल्यानंतर ज्यांना दुसयांचे बोलणे समजण्यात अडचण...\nजीवनात प्रार्थना आणि यश या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे. मात्र, या दोन्ही बाबी वेगळय़ा असल्याचे काही जण मानतात. मग असे असेल तर सृष्टी आणि सूर्य वेगळय़ा गोष्टी आहेत का याचे उत्तर नाही असेच येईल. त्याचप्रमाणे प्रार्थनासुद्धा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शिवाय यश-अपयश ही काही वेगळी गोष्ट नसून आपल्या कर्माची ती फळे असतात.काही न शिकता आणि प्रयत्न न करता फक्त प्रार्थना करून यश मिळत नसते. प्रार्थना करणे हा आपल्या र्शद्धेचा भाग असतो. मात्र त्याला प्रयत्नांची जोड असणे आवश्यक असते. फक्त...\nबुद्धीला निष्ठेची जोड आवश्यक\nजीवनामध्ये स्पर्धा खूप वाढली आहे. त्यामुळे बुद्धिवाद्यांचा भरणा प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर होत आहे. शिवाय या स्पध्रेच्या जगात कामाच्या व वस्तूंच्या गुणवत्तेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र सर्वात महत्त्वाची बाब ही की बुद्धिमत्तेसोबत निष्ठा असणे आज खूप महत्त्वाचे, किंबहुना अपरिहार्य झाले आहे.हुशार आणि अनुभवी माणूस एखादे काम हाती घेत असेल आणि ते काम फक्त पूर्ण करून देण्याचा विचार करत असेल तर तो ते काम चांगल्या प्रकारे करू शकत नाही. कारण फक्त काम पूर्ण करणे महत्त्वाचे...\nआठवणीतल्या अमृतसरचे पाकिस्तानी रहिवासी\nसुंदर साडीचा पदर हेलकावत, हातातल्या रंगीबेरंगी बांगड्यांशी लाडीक चाळा करीत, कानातले मोठे-मोठे झुमके मुद्दाम हलवत आणि सहा इंचांच्या हाय हिल्सवर ठुमकत चालत या बेगमने सर्वांना आकर्षित केले. तिनं आपण विधवा असल्याचं प्रथम सांगताच तमाम पुरुषांच्या हृदयात कालवाकालव झाली. नाही म्हटले तरी एका तरुण आणि सुंदर विधवेला सहानुभूती दाखवणं त्यांचं कर्तव्यच होतं. तिकडं महिलांनाही या बेगमबद्दल सहानुभूती वाटू लागली. ऐन तारुण्यात बिचारी विधवा झाली अशी हळहळ त्या व्यक्त करू लागल्या आणि मग काही दिवसांतच...\nवास्तवच वेगळं बघणारी नजर\nकमलताईंना वास्तवच मुळी भांग किंवा चरस प्यायल्यासारखं दिसायचं त्यांच्याशी बोलण्यातूनही ते जाणवायचं. त्यांची लेखनशैली ही त्यामुळेच तर मुलखावेगळी वाटते. त्यात गोळीबंदपणा नव्हता. भाऊ पाध्येंची कादंबरी वाचताना जसं पटकथा वाचत असल्यासारखं वाटतं तशा कमलताईंच्या कथा वाचताना नाट्यछटा वा एखादं दीर्घ स्वगत वाचतो आहोत असं वाटतं...कमल देसाई गेल्याचं मला कळलं ते कारू नारू या फेसबुकवरच्या मित्राकडून. पण त्या कुठे वारल्या ते काही कळलं नव्हतं. त्यांचा अलीकडचा ठावठिकाणा बहुतांश वेळ पुणे आणि...\nनाशिकची सुरक्षा काळाराम भरोसे..\nनाशिक शहरातील एकलहरे येथील औष्णिक वीज प्रकल्प, भारत प्रतिभूती मुद्रणालय, ऐतिहासिक धार्मिक स्थळे, गंगापूर धरण, पोलिस प्रबोधिनी यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची अतिरेक्यांनी रेकी केल्याचे खुद्द गृहमंत्र्यांनी सांगूनही पोलिसांकडून मात्र सुरक्षिततेविषयी कानाडोळा होत असल्याचे तारवालानगर येथील स्फोटामुळे समोर आले आहे...नाशिकच्या पंचवटी भागातील तारवालानगर येथे अलीकडेच घडलेल्या स्फोटाच्या निमित्ताने नाशिक शहराची अंतर्गत सुरक्षा पुन्हा एकवार चर्चेत आली आहे. औद्योगिक आणि धार्मिक...\nबँकमनी : राष्ट्रीय विकासाचे इंजिन\nप्रश्न पुणे, मुंबई आणि औरंगाबादसारख्या विकसित शहरांचा नाही. प्रश्न आहे भारतातल्या सहा लाख खेड्यांचा. ज्यातील किमान ७० टक्के नागरिकांपर्यंत बँक सुविधा पोहोचल्याच नाहीत. बँकेत खाते असणे हा मूलभूत मानवी अधिकार असून, तेच देशाच्या शाश्वत सामाजिक-आर्थिक विकासाचे इंजिन आहे, हे सर्व जगाने मान्य केले आहे... खेड्यापाड्यांत आणि वाडी-तांड्यांवर मोबाइल पोहोचला; परंतु देशातील ७३ हजार गावांमध्ये अजूनही बँकिंग सुविधा पोहोचलेली नाही, असे विधान बँक आॅफ बडोदाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम.डी....\nसत्तेचा खो-खो, कॅरम व ग्रँडस्लॅम\nजातीनिहाय जनगणनेत ओबीसींचा होणारा वरचष्मा राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांना मतपेटीत आव्हान देऊ शकतो. ते होण्यापूर्वीच महाराष्ट्रात सर्व बाजंूनी काँग्रेसच्या मराठा सत्ताधीशांनी सत्तेचा ग्रँडस्लॅम, खो-खो, कॅरम खेळून प्रतिस्पर्ध्याच्या प्रत्यक्ष वाटेला न जाता त्याला कोंडीत पकडले आहे. या ओपनिंग सीनवर पवार-देशमुखांनी प्रत्यक्ष पॉलिटिकल एन्ट्री न घेता ब्रिज, खो-खो आणि कॅरम बोर्डाच्या धर्तीवर नाटकाचा खेळ चालू करून सध्या तरी बाजी मारली आहे... निवडणुका जवळ येऊ लागल्या की, जातिधर्माचे...\nमोठय़ांकडूनही होतात चुका ...\nआजची तरुण पिढी बिघडली आहे, अशी नेहमी ओरड होत असते. वडीलधार्या व्यक्तींना ते आदर देत नाहीत, असाही आरोप त्यांच्यावर होत असतो; परंतु पूर्ण दोष तरुणांचाच कसा मोठय़ा लोकांच्याही चुका होतच असतात; पण ते आपली चूक मानायला तयारच होत नाहीत. पाल्याकडून एखादी गोष्ट चुकली की, आरडाओरड करून ती चूक सर्वजगाला दाखविली जाते. उदाहरण द्यायचे झाल्यास आमच्या शेजारी राहणारे एकनाथराव 8 ते 10 महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर साहजिकच कोणत्याही कामात त्यांनी स्वत:ला न गुंतवल्यामुळे फावला वेळ भरपूर...\nओशोंचा ध्यानस्थ होण्याचा राजमार्ग\nज्या गोष्टी आपण कधीच केलेल्या नसतात. त्या आपल्याला खूप कठीण वाटू लागतात. ज्या व्यक्तीला पोहणे येत नाही ती व्यक्ती दुसर्याला पोहताना पाहून चकित होते. त्याला पोहणे खूप कठीण असल्याचे वाटते. एवढेच काय त्याला हा जीवनमरणाचा प्रश्न वाटू लागतो. त्यामुळे पोहणे कठीण होऊन बसते. ध्यानाचेही अगदी तसेच आहे. जोपर्यंत आपण ते जाणून घेण्यास उत्सुक होत नाही तोपर्यंत ते येणे किंवा त्यात रमणे शक्य नसते.एकदा पाण्यात पडल्यानंतर पोहणे म्हणजे मरणाशी खेळ मुळीच नसतो हे माहिती पडते. त्यानंतर आपोआप हातपाय हलवले...\nमोठे झालात तरी भूतकाळाला विसरू नका\nआमीर खानच्या प्रॉडक्शन हाऊसचा प्रथम चित्रपट लगानला प्रदर्शित होऊन दहा वष्रे पूर्ण होत आहेत. आमीरचे वडील ताहिर हुसैन यांनी निर्मिती केलेल्या बारा चित्रपटांपैकी अकरा चित्रपटांचे अधिकार आमीरने विकत घेतल्याचे वाचनात आले. व्यावसायिकतेबाबत आमीरचा स्वभाव सर्वांना परिचित आहे, परंतु वडिलांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांचे अधिकार विकत घेताना मात्र यात व्यावसायिकतेशी काहीएक संबंध दिसत नाही. चित्रपटांचे अधिकार विकत घेताना आमीरचा भावनात्मक घटक येथे आढळतो.पूर्वीच्या काळी चित्रपट निर्मिती...\nध्येय : जे करायचे ते चांगल्यासाठीच\nनंबर वन यायचेच, अशी कोणतीही खूणगाठ मनाशी बांधली नव्हती. चांगला अभ्यास करून तो समजून घेत परीक्षा द्यायची इतकेच ठरवले होते. केलेल्या कष्टाला यश आले आणि तेच माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पुढे काय करायचे यापेक्षा जे करायचे ते चांगल्यासाठी करायचे, एवढे एकच ध्येय असल्याचे प्रीतेश छाजेड सांगतो.कुटुंबाची सर्वसामान्य परिस्थिती असलेला प्रीतेश नाशिकरोड भागात राहतो. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेत प्रीतेशने 200 पैकी 199 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान...\nआठवणीत रमला बॉलीवूडचा मिडास शामक दावर\nएमआयटी युनिव्हर्सिटीमधून पीएच.डी. केलेले तुझे आईवडील बघ आणि तू नाच करतोस काहीच कसं वाटत नाही तुला काहीच कसं वाटत नाही तुला अनेकांनी खडे बोल सुनावले, काही जण तर खिल्ली उडवत; पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. शामक जुन्या आठवणीत रमतो. बॉलीवूडमध्ये स्वत:चं अस्तित्व निर्माण करणारा शामक दावर यंदा त्याच्या कारकीर्दीची 26 वष्रे पूर्ण करतो आहे. या सव्वीस वर्षांत त्याने शाहरूख, माधुरी, करिश्मा अशा सुपरस्टार्सना त्याच्या नृत्यशैलीची एक अनोखी भेट दिली. दिल तो पागल है (1997) चित्रपट केवळ शामकच्या नृत्यशैलीची ओळख नाही, तर...\nलेखक, हवामानशास्त्रज्ञ डॉ. रंजन केळकर\nहवामानाच्या संदर्भातील बदलांविषयी आता जगभर जागृती झाली आहे. चुकीची जीवनशैली, प्रदूषण, पृथ्वीचे वाढते तापमान, ऋतूंमधील तीव्र चढ-उतार, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळण्याचा वाढलेला वेग, चक्रीवादळांची वाढती संख्या.. अशा अनेक मुद्दय़ांवर जगभरचे हवामानतज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. ग्रीन हाऊस गॅसेसचा विषय चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर हवामानशास्त्राशी ज्यांचे नाव त्यांच्या बहुमोल योगदानामुळे संलग्न झाले आहे, त्या डॉ. रंजन केळकर यांच्या कार्याचा परिचय औचित्याचा ठरेल.डॉ. रंजन केळकर यांचा जन्म...\nभारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बंडाळीमुळे सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एरवी राजकारणात असे टप्पे निवडणुकीच्याच मोसमात येतात; परंतु या वेळी कोणतीही निवडणूक जवळपास नसताना दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत आणि राजकीय चर्चांना विषय मिळत आहेत. पुण्यातील पक्षांतर्गत नेमणुकांवरून मुंडे यांच्या नाराजीला तोंड फुटले. ही नाराजी आधी नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणली आणि आता राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत तिचे पडसाद उमटू लागले आहेत.मुंडे यांना पक्षात डावलले जात...\nपती -पत्नी संसाराच्या गाड्याची ही दोन चाके आहेत. त्यापैकी एखादे चाक डळमळले तरी ही गाडी पुढे सरकू शकत नाही. त्यामुळे संसार करताना दोघांनाही सामंजस्याने वागावे लागते. संसार सुखी करण्यासाठी एकजण चुकला तर दुसर्याने समजून घेणे अपेक्षित आहे. एकमेकांना सांभाळत, सावरत, काळजी करीत, एकमेकांचा आदर करीत, गुणदोषासहित एकमेकांना समजून नातं मजबूत करणे ही जबाबदारी दोघांचीही असते. याकरिता दोघांचेही एकमेकांवर निस्सीम प्रेम, विश्वास असावा लागतो.पती-पत्नीने घरातील सर्व कामे मिळून मिसळून करायला हवी. अगदी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A6-2/", "date_download": "2018-09-22T02:51:10Z", "digest": "sha1:GAFVERZNLLN5W6FVW5DCHYVFL2VS2JTD", "length": 7952, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाठार स्टेशन येथील वाग्देव चौक बनलाय मृत्यूचा सापळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाठार स्टेशन येथील वाग्देव चौक बनलाय मृत्यूचा सापळा\nट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करा : ग्रामस्थांची मागणी\nवाठार स्टेशन – वाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत आहे. याठिकाणी आतापर्यंत बरेच अपघात झाल्याने हा चौक मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात आहे. याठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्याची गरज आहे.\nवाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात पश्‍चिमेकडून पोलादपूर-पंढरपुर राज्यमार्ग व दक्षिण-उत्तर सातारा ते पुणे राज्यमार्ग मिळतात. चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. जवळच शाळा असल्यामुळे विद्यार्थांची सतत ये-जा सुरू असते. अशा वेळी येणाऱ्या जाणारे प्रवाशी, शाळेतील विद्यार्थी यांच्या जीविताला धोका असल्यामुळे येथे कायम ट्राफिक पोलिसाची गरज आहे. तसेच वाग्देव चौकात आजपर्यंत बरेच अपघात झाले आहेत.\nतरीही वाठार स्टेशन पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का आहे. अजून किती अपघात होण्याची वाट बघत आहेत असा प्रश्न वाठार स्टेशन पंचक्रोशीतील नागरिकांना व ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना पडला आहे. वाग्देव चौकात लवकरात लवकर वाहतूक पोलिसाची नेमणुक करावी, अशी मागणी वाठार स्टेशन ग्रामस्थ व प्रवाशी वर्गाकडून होत आहे.\nवाग्देव चौक हा वाठार स्टेशन येथील मुख्य चौक असल्याने येथे सतत छोटे मोठे अपघात होत असतात तसेच वाहनांची येथे मोठया प्रमाणावर वर्दळ असते त्यामुळे येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी.\n– सतिश नाळे, माजी उपसरपंच जाधववाडी\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनव्या वाहनांसाठी थर्ड पार्टी विम्याचे कवच\nNext articleभारत बांगलादेशदरम्यान उद्या सीमा विषयक चर्चा\nसातारच्या बालसुधारगृहात साकारले शेकडो गणेशमुर्ती\nरात्री उशिरापर्यंत देखावे पहाण्यासाठी गर्दी\n‘किसन वीर-प्रतापगड’ पूर्ण क्षमतेने चालविणार\nलोकसभेसाठी मी इच्छूक नाही : नितिन बानुगडे पाटील\nवृक्ष संवर्धन समितीच्या माहिती पुस्तकाचे प्रकाशन\nन्यू फलटण चेअरमन, व्हाईस चेअरमनविरोधात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6484", "date_download": "2018-09-22T03:34:05Z", "digest": "sha1:FCI3DNPNXWZEYFU7L47NACJW6RHP3G6N", "length": 17816, "nlines": 172, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अनुसूयेचं #MeToo, ब्रह्मा विष्णू महेश संकटात | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nअनुसूयेचं #MeToo, ब्रह्मा विष्णू महेश संकटात\nदि. माघ कृ ८, कलियुगाब्ध ५११२\nचित्रकुटचे जंगल: आताच हाती आलेल्या बातमीनुसार 'मीटू' चळवळीच्या लाटेत संकटात सापडलेल्यांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचीही भरती झालेली आहे. पतिव्रता अनुसूया यांनी या तिघांवर परिस्थितीचा गैरफायदा घेऊन विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. पतीच्या व्रतात अडकल्याचा फायदा घेऊन या तिघांनी आपल्याला नग्न होण्यास भाग पाडले असे त्यांचे म्हणणे आहे.\nआकाशवाणीचे वार्ताहर नारदमुनी कळलावे यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत त्यांनी वरील आरोप केला आहे. सध्या मानवलोकात उलथापालथ घडवलेल्या मीटू चळवळीच्या पार्श्वभुमीवर नारदमुनी यांचा देवलोकात चाललेल्या गैरप्रकारावर 'देवलोकातल्या भानगडी' नामक exposé आकाशवाणीच्या 'समुद्रमंथन' या विशेषांकात प्रसिद्ध झाला आहे.\nआमच्या वार्ताहराने या तिघांनाही या बातमीवर प्रतिक्रीया देण्यास संपर्क करायचा कसोशीने प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. केवळ निर्मळ श्रद्धा असलेल्यांचाच संपर्क होऊ शकतो असे तिघांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून आम्हांस कळवण्यात आले. (तिघांचे जनसंपर्क कार्यालय एकच आहे आणि संपर्क करण्यास लागणारी पात्रताही एकच आहे हे आमच्या वार्ताहराने विशेष नमूद केले.)\nजनसंपर्क कार्यालयाकडून जाहीर केलेल्या पत्रकात दिलेल्या निवेदनाप्रमाणे, देवलोकात घडणार्‍या दैवी लीला प्रकारच्या कामात असल्या भानगडी देवलोकांना कराव्या लागतातच. त्यात त्यांचा कोणताही विपरीत हेतू नव्हता. अर्थात पुर्वीच्या दैवी लीलांचा प्रकार तसलाच होता आणि अशा गोष्टी आता आमच्याकडून चुकूनही होणार नाही अशी खात्री तिघांनीही दिली आहे.\nसरस्वतीदेवींनी, या तिघांच्या बायकांना अनुसुयेची असुया होती. म्हणूनच या तिघींनी पतिव्रता चाचणी यांसारखी थेरं करण्यास या तिघांना भाग पाडले असा टोला लगावला आहे. आधुनिक शिक्षण आणि मुल्यं या तिघींनीही आतातरी अनुसरावीत असे सरस्वतीदेवींचे म्हणणे आहे.\nतिकडे इंद्राच्या दरबारातून मात्र विपरीतच सूर ऐकू आले. रंभा आणि उर्वशी यांनी हे जरा अतीच होत आहे असे म्हणत नाराजी दाखवली. \"नग्नतेचा इतका बाऊ का करावा हे कळत नाही. इथे इंद्राच्या दरबारात फ्रेंच सुद्धा लाजतील एव्हढी नग्नता आम्ही दिवस अन रात्र करीत असतो\nदेवलोकातील सोशलमाध्यम 'ऐरावत' यावर तात्काळ रंभा आणि उर्वशी यांवर टिकेची झोड उठली. ऐरावत वरील काही देवीद्वेष्ट्या लोकांनी अनुसूयेला तक्रार करायला इतका वेळ का लागावा असे म्हणत या आरोपावर शंका व्यक्त केली आहे. इतर ऐरावतकरांनी तात्काळ \"ब्रह्मदेवाचा काटा सेकंदानं पण पुढे सरकला नसेल\" याची आठवण करून देऊन त्यांची तोंडं गप्प केली आहेत.\nनारदमुनींच्या exposé मध्ये अजून कोणाकोणाचे पीतळ उघडे पडते याकडे राक्षसवर्गाचे लक्ष लागून राहीले आहे.\nहे ज्या मिथक कथेचं विडंबन आहे\nहे ज्या मिथक कथेचं विडंबन आहे - असं मला वाटतं आहे - ती, अनसूयेची ब्रह्मा-विष्णू-महेशासंदर्भातली (आणि बहुदा दत्तात्रेयाच्या उत्पत्ती संबंधातली )मूळ पुराणकथा नेमकी काय आहे\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nआवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त वगैरे लिहिणाऱ्या मुक्तसुनीतकुमारांनी हा प्रश्न विचारावा अशानं आमच्यासारख्या (दुसऱ्या पिढीच्या) ओवाळून टाकलेल्या अपारंपरिक लोकांचं कसं होणार\nनिळोबा, तुमची कथा मलाही आवडली हो. त्या संदर्भात तुम्हाला MeToo.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nधन्यवाद. अहो, पण ही कथा नाय वो\nटेक्निकली बोलायचं झालंक तर हे त्या कथेचं विडंबन नाही. कथेतील मूळ वस्तूत कोणताही बदल केलेला नाही. कथेतील वस्तूला नव्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न केला आहे इतकेच.\n>>कथेतील वस्तूला नव्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न केला आहे इतकेच.>>\nहे तर कोकणी विडंबनांत सततच होत असते. दुसय्रा एका लेखकाने मुलांसाठीच्या पौराणिक कथांमध्ये \" हे तिघे रुचिपालट करण्यासाठी पृथ्वितलावर येतात\" असे वाक्य लिहिले आहे. एखाद्या मुलाने ** म्हणजे काय विचारले तर तो लैंगिक शिक्षणासाठी योग्य वयाचा झाला असे म्हणता येईल काय\nकथेमध्ये \" *** तुला माज्ज्यावर बरोस्सा नाई क्काय\" हे मेटल गाणं का नाही\nतुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे हे मला अजिबातच कळलेलं नाही.\nकथेच विडंबन नाही असं मी म्हणलं कारण कथा जशी काही आहे, तशीच ती इथे वापरलेली आहे.\n>>दुसय्रा एका लेखकाने मुलांसाठीच्या पौराणिक कथांमध्ये \" हे तिघे रुचिपालट करण्यासाठी पृथ्वितलावर येतात\" असे वाक्य लिहिले आहे. एखाद्या मुलाने ** म्हणजे काय विचारले तर तो लैंगिक शिक्षणासाठी योग्य वयाचा झाला असे म्हणता येईल काय\nही दोन वाक्यं एकमेकाला संबंधित आहेत का ** म्हणजे नक्की काय\n>>कथेमध्ये \" *** तुला माज्ज्यावर बरोस्सा नाई क्काय\" हे मेटल गाणं का नाही\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%89_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T03:48:50Z", "digest": "sha1:Y73YIWGS72DMKB46F2PWLTRJBR7C6CPC", "length": 8426, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नॉ लिंग बोलीभाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात असलेल्या व या जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागजवळ, कोर्लई या गावात सुमारे दीड- दोनशे लोक \"नॉ लिंग' ही त्यांची भाषा जपून आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकाणकोणची कोकणी · · कोकणी · · खानदेशी · · चंदगडी · · तंजावर मराठी · · तावडी · · बाणकोटी · · बेळगावी मराठी · · मालवणी · · वर्‍हाडी · · पूर्व मावळी बोलीभाषा · · कोल्हापुरी · · सोलापुरी · · गडहिंग्लज (पूर्व)\nईस्ट इंडियन,मुंबई · · अहिराणी · · आगरी · · कादोडी · · कोलामी · · चित्पावनी · · जुदाव मराठी · · नारायणपेठी बोली · · वाघरी · · नंदीवाले बोलीभाषा · · नाथपंथी देवरी बोलीभाषा · · नॉ लिंग बोलीभाषा-मुरूड-कोलाई-रायगड · · पांचाळविश्वकर्मा बोलीभाषा · · गामीत बोलीभाषा · · ह(ल/ळ)बी बोलीभाषा · · माडीया बोलीभाषा · · मल्हार कोळी बोलीभाषा · · मांगेली बोलीभाषा · · मांगगारुडी बोलीभाषा · · मठवाडी बोलीभाषा · · मावची बोलीभाषा · · टकाडी बोलीभाषा · · ठा(क/कु)री बोलीभाषा · · 'आरे मराठी बोलीभाषा · · जिप्सी बोली(बंजारा) बोलीभाषा · · कोलाम/मी बोलीभाषा · · यवतमाळी (दखनी) बोलीभाषा · · मिरज (दख्खनी) बोलीभाषा · · जव्हार बोलीभाषा · · पोवारी बोलीभाषा · · पावरा बोलीभाषा · · भिल्ली बोलीभाषा · · धामी बोलीभाषा · · छत्तीसगडी बोलीभाषा · · भिल्ली (नासिक) बोलीभाषा · · बागलाणी बोलीभाषा · · भिल्ली (खानदेश) बोलीभाषा · · भिल्ली (सातपुडा) बोलीभाषा · · देहवाळी बोलीभाषा · · कोटली बोलीभाषा · · भिल्ली (निमार) बोलीभाषा · · कोहळी बोलीभाषा · · कातकरी बोलीभाषा · · कोकणा बोलीभाषा · · कोरकू बोलीभाषा · · परधानी बोलीभाषा · · भिलालांची निमाडी बोलीभाषा · · मथवाडी बोलीभाषा · · मल्हार कोळी बोलीभाषा · · माडिया बोलीभाषा · · वारली बोलीभाषा · · हलबी बोलीभाषा · · ढोरकोळी बोलीभाषा · · कुचकोरवी बोलीभाषा · · कोल्हाटी बोलीभाषा · · गोल्ला बोलीभाषा · · गोसावी बोलीभाषा · · घिसाडी बोलीभाषा · · चितोडिया बोलीभाषा · · छप्परबंद बोलीभाषा · · डोंबारी बोलीभाषा · · नाथपंथी डवरी बोलीभाषा · · पारोशी मांग बोलीभाषा · · बेलदार बोलीभाषा · · वडारी बोलीभाषा · · वैदू बोलीभाषा · · दखनी उर्दू बोलीभाषा · · महाराष्ट्रीय सिंधी बोलीभाषा · · मेहाली बोलीभाषा · · सिद्दी बोलीभाषा · · बाणकोटी बोलीभाषा · · क्षत्रीय बोलीभाषा · · पद्ये बोलीभाषा\nमहाराष्ट्री प्राकृत · · मोडी लिपी · · मराठी भाषा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ डिसेंबर २०१६ रोजी २१:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/139", "date_download": "2018-09-22T04:06:07Z", "digest": "sha1:UANQ76DBD24S7JMPVZZAQDXTCWUL4Q2G", "length": 23092, "nlines": 203, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "sub_categories_articles", "raw_content": "\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n भाजपला हरवल्यानं काय साध्य होईल\nआत्ताच्या भाजप विरोधी आघाडीत बरीच गुंतागुंत आहे. भाजपला का हरवायचं, भाजपला हरवल्यानं काय साध्य होईल, हे सामाजिक सहमतीच्या स्तरावर एकत्र येणार्‍यांना नीटपणे पटवता आलं तर भाजप विरोधात यश मिळू शकतं. अन्यथा भाजप वाढत जाईल आणि भाजप लोकप्रिय पक्ष आहे, हे वास्तवाच्या पलिकडे सिद्ध होत जाईल...\nअमित शहांच्या ‘मातोश्री’ भेटीनं सगळं काही आलबेल होईल, असं गृहित धरणं चुकीचं अन घाईचं ठरेल\nअमित शहांच्या ‘मातोश्री’ भेटीनं सगळं काही आलबेल होईल, असं गृहित धरणं चुकीचं अन घाईचं ठरेल. त्यातच उद्धव ठाकरे भूमिका घेताना प्रचंड चाचपडत असतात. त्याचबरोबर सेनेचा एकूण स्वभाव मुंबईसाठी सत्ताधार्‍यांच्या विरोधात बोलण्याचा आहे. त्याचाही काहीसा परिणाम होतो असं दिसतंय. त्याशिवाय आत्ता अमित शहांना मोदींना पुन्हा केंद्रात सत्तेत बसवायचं आहे. त्यासाठी ते तडजोडीवर आले आहेत...\nअॅड. प्रकाश आंबेडकरजी, तुम्ही नेमके कोणाच्या अन् कोणत्या हितासाठी लढत आहात\nतुम्ही अधिक मोठे नेते होऊ शकता. तुमच्याकडे नव्या प्रवाहांना सामावून घेण्याची क्षमता आहे. पण तुम्ही आपल्या हक्काच्या अन मुख्य जबाबदारीच्या समूहांना सोबत ठेवून त्यांचं हित साधलं जाईल, अशी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. तुम्ही नेमके कोणाच्या अन कोणत्या हितासाठी लढत आहात, हे सांगण्याची अन् ठरवण्याची ही सर्वाधिक योग्य वेळ आहे...\nकर्नाटक निवडणुकीचं यश मोदी-शहांचं आणि अपयश राहुल गांधींचं एकट्याचं आहे का\nकर्नाटकात मिळालेलं यश मोदी-शहांचं आहे का ते यशाचे शिलेदार आहेत असं भाजप म्हणेल. अन अपयश तर राहुल गांधींचं एकट्याचं आहे, असंही म्हटलं जाईल. पण वस्तुस्थिती तशी नाही. हे यश केवळ या जोडीचं नाही आणि हे अपयश एकट्या राहुल गांधींचं नाही. भाजपच्या यशात येडियुरप्पा हा मोठा धागा आहे. यातील मुख्य खेळाडू तेच आहेत. ते गेले वेळ्यास भाजपच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले होते...\n“नगरचा ‘नरक’ झाला आहे”, याला पुष्टी देणाऱ्या घटना काही कमी नाहीत\nज्या नगर जिल्ह्यानं देशाला शेतीच्या विकासाचा सहकार पॅटर्न दिला, तोच नगर जिल्हा क्रूरकर्माचे पॅटर्न जन्माला घालण्यात अग्रेसर कसा झाला नगरची दिशा का आणि कशी भरकटली नगरची दिशा का आणि कशी भरकटली वारंवार अशा वाईट घटना घडत असताना त्याचं सखोल विश्लेषण का होत नाही वारंवार अशा वाईट घटना घडत असताना त्याचं सखोल विश्लेषण का होत नाही ‘नगरी’ म्हणून अभिमानानं मिरवणाऱ्या जिल्ह्यात ‘नागरी समाज’ नावाचा समाज अस्तित्वात आहे की नाही ‘नगरी’ म्हणून अभिमानानं मिरवणाऱ्या जिल्ह्यात ‘नागरी समाज’ नावाचा समाज अस्तित्वात आहे की नाही\nभेट ‘पंतप्रधानपदाचे मटेरिअल’ असलेल्या पवारांची आणि ‘पंतप्रधानपदाचे मटेरिअल’ नसलेल्या गांधींची\nसध्या देशात काँग्रेसची जी अवस्था झाली आहे, त्याची निश्चितच सोनिया–राहुल यांना बऱ्यापैकी जाणीव झाली आहे. जेव्हा मोदींविरोधात कोण, असा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा त्याचे राहुल गांधी हे उत्तर तितके स्वीकारले जाणार नाही, हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला मोदींच्या विरोधात चालू शकेल असा एक सर्वमान्य चेहरा हवा आहे, तो चेहरा पवार होऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून या भेटीकडे पाहता येईल...\nभावी ‘मोदीं’च्या बालेकिल्ल्यातही भाजप हरू शकतो\n२०१४ ची लोकसभा आणि २०१७ ची विधानसभा ही सबकुछ मोदी अन् योगी अशीच होती. त्यामुळे, या पोटनिवडणुकीतील पराभव हा जसा योगींचा आहे, तसाच मोदींचाही आहे. कारण, मोदी स्वत: याच राज्यातून लोकसभेचे (वाराणसी) प्रतिनिधित्व करत आहेत. इतकी मुबलक परिस्थिती असतानाही भाजपचा पराभव कसा झाला हा भाजपच्या चिंतनाचा विषय आहेच; मात्र तरीही पराभवाची कारणे समजून घेतली पाहिजेत...\nहा निकाल काँग्रेस, डावे आणि एकुणच भाजपविरोधकांसाठी चिंताजनक आहे\nभाजपच्या सत्तेच्या विस्तारीकरणात राज्यांची संख्या पूर्व भारतात वाढवणारा हा निकाल आहे. त्रिपुरात डावे हरलेत. नागालँडमध्ये भाजपनं नव्या मित्रपक्षांसोबत मिळवलेलं यश मोठंच आहे. काँग्रेस अन डाव्यांसाठी हा निकाल चिंताजनक आहेच. तो एकुणच भाजपविरोधकांसाठी चिंताजनक आहे. या निकालाच्या निमित्तानं भाजपचा कर्नाटकसाठी आत्मविश्वास बळावणं स्वाभाविक आहे...\nराज ठाकरे शरद पवारांसोबत : मुलाखतीला की, निवडणुकीला\nपवारांच्मुया लाखतीनं महाराष्ट्राचं समाजमन ढवळून निघालं आहे. ही मुलाखत ऐकून काही लोक प्रचंड खुश झाले, तर काही लोक जास्तीच्या अपेक्षा ठेवल्यानं कमालीचे नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अर्थात अशी दुहेरी भावना पुढे आल्यानं ही मुलाखत यशस्वी झाली असं मानावं लागेल. या मुलाखतीतून राजकारणाचं वळण अधिक गुंतागुंतीच्या फेर्‍यात अडकताना दिसत आहे. अर्थात हे मुलाखत घेणार्‍या व देणार्‍याचं यश आहे हे मान्य करावं लागेल...\nलोक सत्ताधार्‍यांना कंटाळतात, तेव्हा पर्याय शोधतात. तो कसा आहे हे नंतर अनुभवतात.\nलोक सत्ताधार्‍यांना कंटाळतात तेव्हा पर्याय शोधत असतात. तो कसा आहे हे नंतर अनुभवतात. मोदींनी पकोडे हा रोजगाराचा मार्ग दाखवल्यापासून नाराजीचा सूर त्यांच्या भक्तगण ते सामाजिक संघटनांच्या गोटांतूनही आलेला आहे. भाजपला सर्वसमावेशक भासेल असा नाही तर तसा किमान संसदेत बोलेल, सार्वजनिक जीवनात सर्वसमावेशक वाटेल अन खरंच तसा असेल असा चेहरा तयार करावा लागेल...\nशिवसेना स्वतंत्र लढणार आहे हो... ढंग ढंग…\nशिवसेनेच्या स्वतंत्र लढण्याचा कुणा एकाला फायदा होईल, असा अर्थ काढणं अवघड आहे. गेली निवडणूक सगळेच स्वतंत्र लढण्यानं वेगळा राजकीय क्लास महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. तो वर्ग आगामी निवडणुकीत सर्वांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या स्वतंत्र लढण्यानं भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं, हेच ध्येय असेल तर कदाचित साध्य होईल. किंवा अगदीच शिवसेना कमी जागा मिळवून किंग मेकरच्या भूमिकेत जाऊ शकते...\nलोकशाहीचे भवितव्य धोक्यात आहे\nजेव्हा जेव्हा लोकशाही अडचणीत आहे अशी चर्चा रंगते, तेव्हा तेव्हा त्याला काळाच्या मर्यादेने घेरले जाते. त्यामुळेच अशा चर्चांमधून ठोस, भरीव अन परिणामकारक गोष्टी पुढे येत नाहीत, हे मर्यादित अर्थाने का होईना आपल्या देशाचे सार्वजनिक दारिद्र्य आहे. सध्या लोकशाही समोरच्या आव्हानाला आपल्या देशात जसे बोलले जाते, तसे ते इतरत्रही बोलले जात आहे. लोकशाहीचे अधःपतन केवळ आपल्याकडे सुरू आहे असे नाही, ते सर्वत्रच सुरू आहे...\nअण्णा हजारेंचा अजेंडा आणि चळवळींचे यशापयश (उत्तरार्ध)\nचळवळी-आंदोलनासाठी आयुष्य वेचणार्‍या व्यापक समाज हिताचे ध्येय बाळगणार्‍यांना आपली व्यवस्था खरेच कळणे गरजेचे आहे. ती गरज अण्णांच्या चळवळीत आलेले प्रामाणिक पण अभ्यासू लोक निभावू शकतात. ही बाब लक्षात घ्यायला हवी. अन्यथा डार्विन सिद्धान्त खोटा आहे असे म्हणणार्‍या सुमार दर्जाच्या व्यक्तीवर टीका करण्यातच आपली ऊर्जा खर्च होत राहिल...\nअण्णा हजारेंचा अजेंडा आणि चळवळींचे यशापयश (पूर्वार्ध)\nचळवळीत काम करणारे सगळेच अभ्यासू नसतात. खरे तर कोणत्याही नेत्याचे समर्थक हे ‘हांजी’वाले असतात. अशा सामान्य समजेच्या माणसाला आपल्या नेत्याचे सगळे पटत असे. त्या पटण्यामध्ये गडबड वाढते. कारण आपला नेता म्हणतो ते बरोबर आहे, पण ही व्यवस्था ते करत नाही. यातून देखील व्यवस्थेबद्दालचा नकारात्मक दृष्टिकोन अधिक वाढीस लागतो...\nसत्तेचा गैरवापर फार काळ टिकत नाही...\nआगामी राजकारण केवळ जातीचं असणार नाही. टिकायचं असेल तर धोरणं व्यापक लागतील. भूमिका सर्वसमावेशक लागेल. अन त्यासोबत सातत्य तितकंच महत्त्वाचं राहील, ही किमान प्रमुख प्रवाहांना शिकवण आहे. सत्तेचा गैरवापर फार काळ टिकत नाही, ही चार न्यायमूर्तींनी दिलेली शिकवण महत्त्वाची आहे. सत्ता मिळवताना काहीही बोललं तरी जमतं, पण ती टिकवताना सर्वसमावेशक होण्यातच अर्थ आहे...\nरजनीकांतच्या राजकीय प्रवेशानं नेमकं काय घडेल\nएका अभिनेत्याचा राजकीय प्रवेश ही बाब काय दर्शवते आपल्या देशाला चांगल्या राजकीय नेतृत्वाची गरज आहे. सगळ्या क्षेत्रातील लोकांनी राजकारणात यायला हवं. पण त्यासाठी एक साधनशूचिता असायला हवी. ज्याला ज्या विषयातलं कळतं अशा लोकांनी त्या त्या क्षेत्राला योगदान द्यावं. रजनीकांतच्या राजकीय प्रवेशानं तमिळनाडूचं राजकारण किती बदलेल हे आत्ता सांगण कठिण आहे...\nमागच्या वर्षात काय कमावलं\nनव्या वर्षात पदार्पण करताना गेल्या वर्षीची पुंजी काय सांगते हे पाहणे महत्वाचे आहे. त्याशिवाय नव्या वर्षांची नांदी काय असेल याचा अंदाज बांधता येणार नाही. इंग्रजी वर्षं संपतांना त्याचा आढावा घेण्याची एक पद्धत आपल्या देशात रुजली आहे. तसं वर्ष संपल्यावर किंवा नवीन वर्ष सुरु होतांना लगेच काही नवीन घडत नाही. मात्र तरी काळाचा एक तुकडा करुन त्याकडे पाहणे महत्वाचे आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/nahu-tuzhiya-preme-aniruddha-premsagara/", "date_download": "2018-09-22T03:48:53Z", "digest": "sha1:O7OGF46MPIL64SEQP2B4FOTHRWSQAGHO", "length": 20310, "nlines": 123, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा… Nahu Tuzhiya Preme Aniruddha Premsagara", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nन्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा…(Nahu Tuzhiya Preme Aniruddha Premsagara)\nन्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा…(Nahu Tuzhiya Preme Aniruddha Premsagara)\nअनिरुद्ध बापू अभंगाला दाद देताना\n’न्हाऊ तुझिया प्रेमे’ ही “अलौकिक” प्रेमयात्रा सर्व श्रद्धावानांनी अनुभवली आणि मनाने अजूनही सर्वजण त्या दिवसाच्या आठवणींमध्ये जगत आहेत. या प्रेमयात्रेच्या महासत्संगाची सुरुवात झाली, रविवार दिनांक २६ मे २०१३ रोजी, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस् अकॅडमीच्या स्टेडियमवर. सकाळपासूनच श्रद्धावानांनी मैदान भरू लागलं होत. तळपत्या उन्हाची पर्वा न करता आबालवृद्ध श्रध्दावान या प्रेमयात्रेत सहभागी होण्यासाठी उत्सुक होते.\nस्टेडियममध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होते, सर्वत्र झळकत असलेले ’न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा’ चे फलक, सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे मोठे कट आऊट्सआणि आद्यपिपादादा, मीनावैनी, चौबळ आजोबा, साधनाताई यांच्या तसबिरी.\nसकाळी ११:३० वाजल्यापासून दुपारी ३:३० वाजेपर्यंत आजवर झालेल्या सर्व रसयात्रा, भावयात्रा व मोजके महत्त्वाचे उत्सव ह्यांमधील अविस्मरणीय व भक्तिमय क्षणांचा आनन्द श्रध्दावानांनी घेतला. जे श्रध्दावान या रसयात्रांचा आनंद अनुभवू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही ’विशेष पर्वणी’ होती, तर जे श्रध्दावान ह्या रसयात्रा व भावयात्रांमध्ये सहभागी झाले होते, त्यांना पुन:प्रत्ययाचा आनन्द मिळत होता.\n’आम्ही त्यावेळेस नव्हतो’ ही खंत आता कुणाही श्रध्दावानास नक्कीच असणार नाही कारण हे सर्व पाहताना मनाने हा सारा प्रवास श्रद्धावान करत होते. बापुंनी या विभिन्न यात्रा आणि उत्सवप्रसंगी केलेले मार्गदर्शन ऐकून श्रद्धावान समाधानी झाले होते.\nदुपारी सव्वा दोन वाजता परमपूज्य बापू, नन्दाई आणि सुचितदादांचे आगमन झाले आणि त्यावेळी मैदान खचाखच भरून गेले होते. अनन्यप्रेमस्वरूप सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे आगमन होताच श्रद्धावानांमध्ये प्रेमाचे चैतन्य पसरले.\nसाधारण चारच्या सुमारास बापू, नन्दाई आणि सुचितदादा प्रेममंचाच्या (व्यासपीठाच्या) दिशेने जाऊ लागले, तेव्हा सर्व श्रद्धावानांनी ’हरि ॐ’ म्हणून त्यांना अभिवन्दन केले. बापुंनी प्रेममंचावरून सर्वांना हात हलवून ’हरि ॐ’ म्हटले आणि प्रेमयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. ’रामो राजमणि: सदा विजयते…’ या विजयमंत्राने ’न्हाऊ तुझिया प्रेमे’ या ’प्रेमयात्रेच्या’ सत्संगाची सुरुवात झाली.\nपिपीलिकापथावरील आद्यपिपादादा, मीनावैनी, सुशीलाताई इनामदार, श्रीकृष्णशास्‍त्री इनामदार, लीलाताई, साधनाताई या श्रेष्ठ श्रद्धावानांच्या सद्गुरु श्रीअनिरुद्धांवरील भक्तिरचना सादर केल्या गेल्या. प्रेमयात्रेच्या महासत्संगाच्या पहिल्या सत्राची सुरुवात श्लोकीने झाली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा भक्तिरचना सादर केल्या गेल्या. साधारण ६:४५ पर्यंत पहिल्या सत्रातील भक्तिरचना प्रस्तुत केल्या गेल्या. ’सांजवेळच्या रं वार्‍या…’ या पहिल्या सत्रातील अन्तिम भक्तिरचनेने विशेषत: श्रद्धावान भगिनींना माहेरच्या प्रेमाचा अनुभव करून दिला. त्यानंतर साधारण ४५ मिनिटांचे मध्यंतर झाले.\nप्रत्येक श्रध्दावानला या अभंगाच्या ताकदीची कल्पना आहे. हे अभंग श्रध्दावानांना त्यांच्या बापू भक्तित स्थिर करतात. पण हे अभंग सहज सोपे केले ते प्रत्येक अभंगाच्या आधी असलेल्या निवेदनाने. स्वप्‍निलसिंहने लिहलेले निवेदन आणि गौरांगसिंहने समर्थपणे केलेले त्याचेसादरीकरण यांचा सुंदर मिलाप आपल्या सर्वांना पहायला मिळाला. लिहिण्याची व सादरीकरणाची साधी सोपी व सहजशैली अभंगाचा भाव सहजपणे श्रध्दावानांपर्यंत पोहचत होती. अभंग लिहणार्‍याचा भाव, त्याचबरोबर निवेदन लिहणार्‍या स्वप्‍निलसिंहचे बापूंवरील प्रेम, सदरकरणार्‍या गौरांगसिंहची भावोत्कटता व श्रध्दावानांचे बापूंवरील प्रेम व प्रत्यक्ष आपल्याबरोबर असलेले परमपूज्य बापू, नंदाई व सूचितदादा यामुळे सर्व आसमंत अक्षरश: मंत्रमय झाला होता.\nप्रेमयात्रेचे दुसरे सत्र रात्री १० च्या आसपास संपले आणि ’सब सौंप दिया है जीवन का…’ या अन्तिम भक्तिरचनेच्या वेळी सर्व श्रद्धावान सद्गुरु श्रीअनिरुद्धांप्रति असणार्‍या प्रेम आणि कृतज्ञतेच्या भावनेने स्वत:हून उठून उभे राहिले, त्यांचे हात आपोआप जोडले गेले आणि सर्वांनीच मन:पूर्वक ही प्रार्थना म्हटली.\nसर्वांचेच अन्त:करण प्रेमभावाने भरून आले होते. महासत्संगातील विशिष्ट क्रमाने घेतल्या गेलेली भक्तिरचना, नेमक्या शब्दांतील निवेदन यांनी प्रत्येकाला आपापल्या जीवननदीचा प्रवास प्रेमप्रवास कसा बनवायचा आणि त्या प्रेमसागर अनिरुद्धापर्यंत कसा न्यायचा हे सहजपणे कळले होते. आद्यपिपांच्या ’मीच ह्याचा हाचि माझा अनिरुद्ध अवघा’ या शब्दांनी ’मला आधी याचे व्हायला हवे, मग तो माझा होतोच’, हे मर्म आज कळले होते. महासत्संगाचा हा टप्पा पूर्ण झाला, तरी प्रत्येकाची प्रेमयात्रा सुरूच होती. प्रेमयात्रा सदैव सुरूच असते. आज प्रत्येकाला ही यात्रा करण्यासाठी प्रेमाची शिदोरी मिळाली होती, दिशा मिळाली होती, सामर्थ्य मिळाले होते, प्रकाश मिळाला होता.\nप्रत्येक जण आज अनिरुद्धप्रेमात चिंब भिजला होता. महासत्संगाची सांगता झाल्यावर बापू, नन्दाई आणि सुचितदादा जेव्हा प्रेममंचावर आले, तेव्हा बापुंच्या प्रेममय दृष्टिने जणू सर्वांना प्रेमाने न्हाऊ घातले. बापू मंचावरून खाली उतरले आणि त्याच वेळी जेव्हा आकाशातून पावसाचे थेंब अचानक बरसू लागले, तेव्हा श्रद्धावानांनी एकच जल्लोश केला. बापू, आम्ही आज तृप्त झालो, आज जन्माचे सोने झाले, आम्ही खरोखरच आज या भक्तिरचनांच्या गंगेत पूर्णपणे न्हाऊन स्वच्छ, शुद्ध, पवित्र झालो अशा प्रकरचा भाव श्रद्धावानांच्या मनात दाटत होता.\nज्यांना कार्यक्रमस्थळी येऊन सहभागी होणे शक्य नव्हते अशांनी आपल्याला घरी कुटुंबाबरोबर, मित्रमंडळीसह ह्या महासत्संगाचा आनंद घेतला. थेट प्रक्षेपणाचा (LIVE Webcast) फायदा देशविदेशातील अनेक श्रद्धावानांनी घेतला. भारतातील जवळजवळ सर्वच राज्यांत आणि जगभरातील ३८ देशांमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले गेले.\nभक्तीचा सुर, उत्कट भाव आणि मन:पूर्वक कृतज्ञता यांचा त्रिवेणी संगम असणारी ही प्रेमयात्रेची सुरुवात अनुभवून सर्व श्रद्धावानांच्या मनात एकच शब्द निनादत होता- “थेंब एक ह पूरा ‘अवघे’ नहाण्या ‘अवघे’ नहाण्या… न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुध्द प्रेमसागरा माझ्या भक्तनायका, माझ्या भक्तनायका\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत...\nत्रिविक्रम मठ स्थापना – पुणे व वडोदरा...\nत्रिविक्रम मठ के लिए दी गई वस्तुओंकी तस्वीरें...\nआपल्या लाडक्या देवाच्या प्रेमात मनसोक्त ‘न्हाऊन’ तृप्त झाले असतील हयात शंकाच नाही, दोन ते अडीच महिन्यात एवढा अप्रतिम कार्यक्रम करणे ही काही सोपी गोष्ट नाही, हे फक्त आपल्याकडेच घडू शकत. पूज्य समीरदादा आणि त्यांच्या सर्व टीमचे धन्यवाद् की इतका सुंदर नियोजन केले की काहीच त्रास झाला नाही, आलेल्या प्रत्येकानी परमपूज्य बापू, नंदाई व सूचितदादा ह्यांचे प्रेम अनुभवले. कार्यक्रमाची सांगता झाली आणि ‘त्याच्या’ प्रेमाचा एक ‘थेंब’ सर्वांवर बरसला…..\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-180613.html", "date_download": "2018-09-22T04:04:51Z", "digest": "sha1:4DAK2X5MT2ZZB2THLLNKH7IINDKTIWXS", "length": 12349, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुगलकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा", "raw_content": "\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n15 ऑगस्ट : देशभरात 69 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना महाजालातील लोकप्रीय सर्ज इंजिन गुगलनेही भारतीयांना डुडलच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊ केल्या आहेत.\nभारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एक खास गुगलने खास डुडल तयार केलं आहे. या डुडलमधून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची ठरलेली महात्मा गांधीजींची दांडी यात्रा दाखवली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'डुडल'doodleGoogleindependence dayगुगलस्वातंत्र्यदिनस्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केली ३ पोलिसांची हत्या; आता पोलिसांमध्येच दहशत\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/act-of-true-worship-and-knowledge-1191325/", "date_download": "2018-09-22T03:48:22Z", "digest": "sha1:DD7UX47UBLWFRRRIUNC43BU5P4CHIK67", "length": 16641, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "१३. आरंभ तो निर्गुणाचा : २ | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\n१३. आरंभ तो निर्गुणाचा : २\n१३. आरंभ तो निर्गुणाचा : २\nसंतांच्या सद्ग्रंथाचा आधार घेत त्या ग्रंथाच्या वाचनातून होणाऱ्या मननातून साधनेचा शोध सुरू असतो.\nसंतांच्या सद्ग्रंथाचा आधार घेत त्या ग्रंथाच्या वाचनातून होणाऱ्या मननातून साधनेचा शोध सुरू असतो. तेव्हा त्या संताची सगुण प्रतिमा सद्गुरू म्हणून मनात असते आणि त्या आधारावर शोध निर्गुण परमेश्वराचा सुरू असतो काहीजण एखाद्या समाधीस्थळी जातात आणि त्या समाधीला धरून वाटचाल करीत असतात. तेव्हाही त्या समाधीस्थ सत्पुरुषाची सगुण प्रतिमा सद्गुरू म्हणून मनात असते आणि शोध निर्गुण परमात्म्याचा सुरू असतो. काहींना खरा सद्गुरूही लाभतो. त्याच्याशी बोलता येतं, त्याला ऐकता येतं, त्याला प्रश्न विचारता येतात, शंका दूर करता येतात.. आणि इथेच खरी कसोटी सुरू होते काहीजण एखाद्या समाधीस्थळी जातात आणि त्या समाधीला धरून वाटचाल करीत असतात. तेव्हाही त्या समाधीस्थ सत्पुरुषाची सगुण प्रतिमा सद्गुरू म्हणून मनात असते आणि शोध निर्गुण परमात्म्याचा सुरू असतो. काहींना खरा सद्गुरूही लाभतो. त्याच्याशी बोलता येतं, त्याला ऐकता येतं, त्याला प्रश्न विचारता येतात, शंका दूर करता येतात.. आणि इथेच खरी कसोटी सुरू होते याचं कारण एखाद्या संताला सद्गुरू मानून सद्ग्रंथ वाचा किंवा समाधीस्थळी जाऊन सद्गुरू म्हणून त्यांच्या बोधाचा आधार घ्या, यात मनाची जडणघडण आपल्यालाच करायची असते. त्या सद्ग्रंथातून किंवा त्या सत्पुरुषाच्या बोधातून आपण नेमकं काय निवडतो, काय आचरणात आणतो, यालाही फार महत्त्व असतं. त्यात बरेचदा आपलं मनच दगा देत असतं. ‘‘सावध दक्ष तो साधक याचं कारण एखाद्या संताला सद्गुरू मानून सद्ग्रंथ वाचा किंवा समाधीस्थळी जाऊन सद्गुरू म्हणून त्यांच्या बोधाचा आधार घ्या, यात मनाची जडणघडण आपल्यालाच करायची असते. त्या सद्ग्रंथातून किंवा त्या सत्पुरुषाच्या बोधातून आपण नेमकं काय निवडतो, काय आचरणात आणतो, यालाही फार महत्त्व असतं. त्यात बरेचदा आपलं मनच दगा देत असतं. ‘‘सावध दक्ष तो साधक पाहे नित्यानित्य विवेक’’ (दासबोध, दशक ५, समास ९). असं समर्थ सांगतात. पण यातली खरी दक्षता कोणती, खरी सावधानता कोणती, नित्य आणि अनित्याचा विवेक खरा कसा साधावा, जगाचा संग मनातून कसा सुटावा आणि एक सत्संगच कसा दृढ धरता यावा, या गोष्टी ज्याच्या त्याच्या आकलनानुसार ठरतात. बरेचदा जे अनित्य आहे तेच मला नित्य भासू शकतं. जिथं सावध व्हायला हवं तिथंच मी बेसावध राहू शकतो. जिथं दक्षता हवी तिथं दुर्लक्ष होऊ शकतं. जगाचा संग म्हणजे नेमका कुणाचा संग, हे कळण्यात गफलत होऊ शकते. हा संग मनातून सुटावा म्हणजे कसा, ते कळण्यात गफलत होऊ शकते. तेव्हा खरी सावधानता, खरी दक्षता, खरा नित्यानित्य विवेक आणि खरी नि:स्संगता उकलत नसल्यानं साधक म्हणूनही खरी जडणघडण साधत नाही ‘‘प्राणी साभिमानें भुललें’’ (दासबोध, द. १५, स. ७). अशी गत आधी होतीच. आता साधकपणाचा नवा अभिमान त्यात जोडला जातो. देहाभिमान काही सुटत नाही आणि त्यामुळे अंतरात असूनही अंतरात्म्यास आपण अंतरत राहातो. खरं समाधान अनुभवास येत नाही. समर्थ सांगतात, ‘‘कर्म उपासना आणि ज्ञान येणें राहे समाधान’’ (दशक ११, समास ३). पण खरं साधकपणच नसल्यानं खरं कर्म कोणतं, खरी उपासना कोणती, खरं ज्ञान कोणतं, याचंही आकलन नसतं. तरीही साधना जर खरी नेटानं सुरू असेल तर स्वबळाचं, स्वबुद्धीचं, स्वप्रयत्नांचं उणेपण हळूहळू जाणवू लागतं. सद्गुरूशिवाय ही वाटचाल शक्य नाही, हे जाणवू लागतं. मग ग्रंथरूपी किंवा प्रत्यक्षातल्या सद्गुरूचा आधार प्रामाणिकपणे घेण्याचा प्रयत्न अधिक जोमानं सुरू राहातो. हे सारं सुरू असताना त्या सगुण संगातून शोध निर्गुण परमतत्त्वाचा सुरू असतो. थोडक्यात सद्गुरूशिवाय निर्गुण परमात्म्याचा शोध, दर्शन, साक्षात्कार अशक्य आहे, या निष्कर्षांपर्यंत आपण पोहोचतो. अर्थात सद््गुरूचं खरं स्वरूप, खरा हेतू, खरं उद्दिष्ट, खरं महत्त्व आपल्याला समजत नाहीच. ते ज्या सहजतेनं जीवनात येतात त्यामुळे त्यांचं दुर्लभत्व लक्षात येत नाही. असो. काही असो, हा सगुणातला सद्गुरू निर्गुणाच्या वाटेची सुरुवात करून देतो, म्हणून तो ‘आरंभ निर्गुणाचा’ आहे त्या निर्गुणाचा आरंभ अशा सद्गुरूंनाच समर्थानी नमन केलं आहे. तेव्हा ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा त्या निर्गुणाचा आरंभ अशा सद्गुरूंनाच समर्थानी नमन केलं आहे. तेव्हा ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा’ या दोन चरणांचा साधकासाठीचा गूढार्थ असा विलक्षण आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nशालेय विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणिवांचे दर्शन\nअद्ययावत ज्ञान वाढवून लष्करी सामर्थ्य वाढवा-राष्ट्रपती\nगुढीपाडवा विशेष : गुढी प्रेमाची व ज्ञानविज्ञानाची\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/75", "date_download": "2018-09-22T03:53:12Z", "digest": "sha1:N7WMOTKSHD2MDNTDHZR4NCXB5MLR5FJL", "length": 14006, "nlines": 161, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "sub_categories_articles", "raw_content": "\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nमानवेतर प्राण्यांमध्ये समलिंगी संबंध असतात का\nमानवेतर प्राण्यातील कुठलाच प्राणी फक्त गे किंवा लेस्बियन असत नाही. त्यांच्यात बायसेक्युलिटी आढळते. एक उत्क्रांतीशास्त्रज्ञ म्हणतो त्याप्रमाणे ‘प्राणी सेक्स करतात, पण त्यांच्या सेक्सला आयडेंटीटी नसते’. मानवाकडे संस्कृतीमुळे म्हणा किंवा उच्चतर बुद्धिमत्तेमुळे ही आयटेंटीटी आहे. त्याची सेक्सची गरज फक्त जैविक नाही, तर ती त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या जपणुकीचीही बाब आहे...\nअरविंद गुप्ता : ओपन सोर्स चळवळीचा भारतातला महत्त्वाचा माणूस\nअरविंद गुप्ता हा एक आवेग आहे. जबरदस्त पॅशन आहे. या धबधब्याखाली गेल्यावर तुम्ही कोरडे राहू शकत नाही. तुम्हीही वाहते होता. साचलेपण दूर होतं. त्यांच्या खोलीत जाताना आपण सिनिक असतो, नाराज असतो, निराश असतो, साशंक असतो. बाहेर येताना मात्र आपण मुलासारखं ताजेतवानं होऊन येतो. जगण्यात जे जे सत्य आणि सुंदर आणि मंगल आहे, त्याची पूजा करणारा हा माणूस आहे...\nहवा विकत मिळेल का\nदिल्लीमध्ये हवा आणि पाणी यांनी नैसर्गिक चक्र खंडीत केलं आहे. त्यामुळे वर्षांतील अनेक दिवस असे येतात की, त्या दिवशी दिल्लीतील जनजीवन ठप्प होतं. आजूबाजूच्या प्रदेशातील शेतांमध्ये जाळलेला कचरा, कारखाने-विटभट्ट्या,वीजप्रकल्प व वाहनांचे प्रदूषण या सर्व घटना आणि निसर्गातील बदल असा जुळून आल्या की, दिल्लीकरांना घरात बसूनही मोकळा श्वास घेणं अवघड होऊन बसलं...\nआज (१६ ऑक्टोबर) जागतिक भूलशास्त्र दिवस आहे. या निमित्तानं एका भूलतज्ज्ञाच्या नजरेतून या शास्त्राविषयी, प्रत्यक्षातल्या त्यांच्या कामाविषयी आणि त्यातील अडीअडचणींविषयी… भूलशास्त्र हे मानवजातीला एक वरदान आहे. मानवाच्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचं काम भूलतज्ञ रात्रंदिवस करत असतो. खुद्द परमेश्वरानंतर हे काम करण्याचं भाग्य त्याला लाभतं...\nनेमकेपणाने सांगायचे तर विज्ञानाचे शिक्षण याचा अर्थ विवेकी, चिकित्सक व प्रयोगशील प्रवृत्ती अंगी बाणवणे असाच असला पाहिजे. विचारांची अशी पद्धत जिच्यात केवळ माहितीची जंत्री नसेल आणि ती कोणत्याही समस्येच्या निवारणासाठी वापरता येईल. हे सर्व याच शब्दांत मांडले तर विज्ञानाचे शिक्षण नसल्यामुळे अपराधीपणाची भावना असणारा माणूस हे सर्व मान्य करेल...\nज्ञानविज्ञानासाठी प्राणांची कुरवंडी ओवाळणारा महाराष्ट्रातला पहिला हुतात्मा\n‘विज्ञाननिष्ठा’ हा ज्यांच्या जीवनकार्याचा गाभा बनला होता, अशा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात हत्या करण्यात आली. तर दुसरीकडे भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासून अ-वैज्ञानिक बजबजपुरी माजत चालली आहे. त्याविरोधात ९ ऑगस्ट रोजी देशभरातील ४० शहरांमध्ये वैज्ञानिकांनी मोर्चे काढले. या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर ‘साधना साप्ताहिका’ने ‘विज्ञान आणि समाज’ या नावाने प्रकाशित केला आहे...\nविज्ञानवार्ता : जगभरातील विज्ञानविषयक ठळक घडामोडी\nजगभरात विविध देशांमध्ये शास्त्रज्ञ अचाट असे नवनवे शोध लावत आहेत, अफलातून नवे सिद्धान्त मांडत आहेत. अशाच काही नजीकच्या काळातील महत्त्वाच्या, इंटरेस्टिंग, विज्ञानविषयक घडामोडींची माहिती......\nहवा विकत मिळेल का\nआज देशाच्या राजधानीत श्वास घेणं मुश्किल झालं आहे, तीच वेळ उद्या आपल्यावरही येऊ शकते. आपण बाहेरील पाणी खराब आहे म्हणून मिनरल वॉटरची बाटली विकत घेतो. त्याचप्रमाणे उद्या बाहेरची संपूर्ण हवाच खराब झाली म्हणून शुद्ध हवेची बाटली विकत घेण्याचीही वेळ आपल्यावर येऊ शकते. आणि अजून तरी भारतात शुद्ध, स्वच्छ हवा विकत मिळत नाही....\nपुराणातली वांगी आणि वर्तमानातले इमले\nआपले वेद , रामायण, महाभारत हे सरंजामशाही समाजव्यवस्था दाखवतातच, पण तेव्हा उद्योग आणि औद्योगिकीकरण हा प्रकारच नव्हता. तो काळच काय, पण १९व्या शतकाच्या सुरुवातीलासुद्धा आपल्याकडे छापील नकाशे बनवायचं तंत्र, होकायंत्र, दुर्बीणी नव्हत्या. त्यादेखील आपण इंग्रज-पोर्तुगीजांकडून विकत घ्यायचो. शेतातले साधे नांगराचे फाळ लोखंडी करण्यासाठी विसावं शतक उजाडावं लागलं अन लोकांनी आगगाडीमध्ये बसावं म्हणून ब्रिटिश सरकारला सुरु�...\nचेल्याबिन्स्क अशनि, उल्कापात आणि रुद्र\nचेल्याबिन्स्कमध्ये २०१३साली जे घडले तशा स्वरूपाच्या घटना या कालखंडांमध्ये अनेक ठिकाणी व वारंवार घडत होत्या. क्लब आणि नेपियर या दोघा खगोलशास्त्रज्ञांच्या मते इ.स.पूर्व ८०००, इ.स.पूर्व २००० आणि इ.स. ५००च्या सुमारास हे उत्पाती कालखंड येऊन गेले. आता इ.स. ३०००च्या सुमारास पृथ्वीला पुन्हा एकदा या अस्मानी संकटाचा सामना करावा लागणार आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.harkatnay.com/2010/04/blog-post_28.html", "date_download": "2018-09-22T02:59:50Z", "digest": "sha1:KASJ62AC2TCCDO4EZ6YL3HPYMGZ5AKK7", "length": 22277, "nlines": 303, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: उत्तर : भाग-२", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\n\"पण मला कळत नाहीये की मी उद्या जाऊ की नको. म्हणजे गेल्यावर मला माझं प्रोजेक्ट त्यांना नीट समजावून सांगता येईल की नाही इतर प्रोजेक्ट्स, त्यांच्या कल्पना, त्यांचे रिपोर्ट्स, त्यांची निरीक्षणं माझ्यापेक्षा चांगली असली तर इतर प्रोजेक्ट्स, त्यांच्या कल्पना, त्यांचे रिपोर्ट्स, त्यांची निरीक्षणं माझ्यापेक्षा चांगली असली तर माझं हे असंच होतं नेहमी. अपयशाची भीती वाटत राहते. भरपूर अपयश बघितलंय मी. व्यक्तिगत आयुष्यातलं अपयश, नोकरीतलं अपयश, आता धंदा करायला घेतला तर त्यातही अपयश. नाहीतर इतर लोक कसे दणादण यशाच्या पायर्‍या चढत जात असतात. माझ्यापेक्षा तुलनेने कमी कुवतीचे, कमी हुशारी कमी ज्ञान असलेले, बेफिकीरीने जगणारे अनेक लोक मला माहित आहेत. पण त्यांनी हा हा म्हणता मला मागे टाकलं. बघता बघता माझ्यापेक्षा यशस्वी झाले, माझ्यापेक्षा श्रीमंत झाले. एक साधासा व्यवसाय यशस्वी होण्याचं स्वप्न पाहणं, तशी अपेक्षा ठेवणं हे खरंच एवढं मोठं आहे का माझं हे असंच होतं नेहमी. अपयशाची भीती वाटत राहते. भरपूर अपयश बघितलंय मी. व्यक्तिगत आयुष्यातलं अपयश, नोकरीतलं अपयश, आता धंदा करायला घेतला तर त्यातही अपयश. नाहीतर इतर लोक कसे दणादण यशाच्या पायर्‍या चढत जात असतात. माझ्यापेक्षा तुलनेने कमी कुवतीचे, कमी हुशारी कमी ज्ञान असलेले, बेफिकीरीने जगणारे अनेक लोक मला माहित आहेत. पण त्यांनी हा हा म्हणता मला मागे टाकलं. बघता बघता माझ्यापेक्षा यशस्वी झाले, माझ्यापेक्षा श्रीमंत झाले. एक साधासा व्यवसाय यशस्वी होण्याचं स्वप्न पाहणं, तशी अपेक्षा ठेवणं हे खरंच एवढं मोठं आहे का चूक आहे का\nबराच वेळ मी अशीच काहीशी निराशेने भरलेली बडबड करत होतो. आत साठलेलं मोकळं करत होतो. मनातली सगळी मळमळ व्यक्त करून मी थांबलो. एवढं सगळं ऐकूनही दादा शांतच होते.\n\"दादा, मला एकच सांगा.... मिळेल का मला हे प्रोजेक्ट\" मी शेवटी एकदाचं विचारलं.\nदादांनी माझ्याकडे रोखून पाहिलं. पण क्षणभरच. त्यानंतर पुन्हा पूर्वीचा तो मृदू भाव त्यांच्या चेहर्‍यावर परत आला.\n\"हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी काही कोणी ज्योतिषी, ज्ञानी, भूत-भविष्य जाणणारा बाबा वगैरे नाही. फार तर तुला बरं वाटावं म्हणून तुझ्या प्रश्नाला 'हो' असं खोटंच उत्तर देईन हवं तर. पण ते काही खरं नाही, योग्यही नाही आणि मला ते पटतही नाही. सध्या तरी तुझ्यासाठी मी हे एवढंच करू शकतो.\"\nअसं म्हणत त्यांनी ती पानाची पेटी उघडली. आणि त्यातून एक चिठ्ठी काढली आणि माझ्या हातात दिली.\nमी पुस्तक उघडलं आणि तेवढ्यात त्यातून खुण म्हणून ठेवलेली चिठ्ठी बाहेर पडली. 'ती' चिठ्ठी आत्ता इथे समोर बघून माझे डोळे भरून आले. न राहवून मी चिठ्ठी उघडायला गेलो. पण तेवढ्यात दादांनी सांगितलेलं आठवलं.\n\"या चिठ्ठीत एक निरोप आहे तुझ्यासाठी. तुला पुढच्या आयुष्यात कसं वागावं हे समजावून सांगण्यासाठी. पुन्हा अपयश, पराभव पदरी आले तर त्यातून मार्ग काढण्यासाठी. पण अट एकच. ही चिठ्ठी तू आत्ता उघडायची नाहीस. तुला ज्याक्षणी वाटेल की 'मी यशस्वी आहे' तेव्हाच उघडायची ही चिठ्ठी. तोवर नाही.\"\nहातातोंडाशी आलेलं मोठ्ठं प्रोजेक्ट आणि त्याबरोबरच आत्मविश्वासही गमावलेला, हातपाय प्लास्टरमध्ये घातलेल्या अवस्थेत या हॉस्पिटलमधून सुटण्याची वाट बघत असलेला माणूस कधी सुखी असेल का मी सुखी शब्दापासून अनंत योजनं दूर होतो. अर्थातच मी चिठ्ठी उघडली नाही.\n\"गुड मॉर्निंग\" संजू म्हणाला.\nबातमी कळल्या कळल्या मिळेल त्या विमानाने संजू बंगलोरमध्ये आला होता. पहिल्या दिवशी मी दिवसभर गुंगीतच होतो तेव्हा तो येऊन मला बघून गेला होता. मला आयसीयूमधून बाहेर काढलं की मग भेटायला या असं डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं. आयसीयूमधून दोन दिवसांनी बाहेर आणण्यात येईल असंही सांगितलं होतं.\n\"नाही रे. मी एअरपोर्टवर आणि त्या एअरलाईन्सच्या ऑफिसमध्ये दोन दिवस खेपा घालतोय. त्यांना तुझं काहीही सामान मिळालेलं नाही.\"\n सगळ्यांचं सामान मिळतं माझंच मिळत नाही असं कसं होईल अरे त्यात माझा लॅपटॉप, प्रोजेक्ट रिपोर्ट असं सगळं होतं रे. तो प्रोजेक्ट रिपोर्ट मिळाला नाही तर माझी इतक्या महिन्यांची अविश्रांत मेहनत वाया जाईल. आणि पुन्हा पुढे काय करायचं हा प्रश्न आ वासून उभा आहेच. श्या. नॉनसेन्स... अरे त्यात माझा लॅपटॉप, प्रोजेक्ट रिपोर्ट असं सगळं होतं रे. तो प्रोजेक्ट रिपोर्ट मिळाला नाही तर माझी इतक्या महिन्यांची अविश्रांत मेहनत वाया जाईल. आणि पुन्हा पुढे काय करायचं हा प्रश्न आ वासून उभा आहेच. श्या. नॉनसेन्स... मी त्या पुस्तकाबरोबरच माझा प्रोजेक्ट रिपोर्टही माझ्या ब्लेझरच्या खिशात ठेवायला हवा होता.\"\n\"अरे तुला माहित होतं का की असं काही होणार आहे म्हणून उगाच त्रास करून घेऊ नकोस. आपण बघू काय करायचं ते.\"\nकाहीही करता येणार नाहीये हे आम्हाला दोघांनाही माहित होतं त्यामुळे कोणीच काही बोललं नाही. कारण आता आधी सामान शोधा, त्यात प्रोजेक्ट रिपोर्ट शोधा, तो नाही मिळाला तर घरच्या पीसी वरच्या अपुर्ण आणि रफ कॉपीवरून पुन्हा नवीन रिपोर्ट तयार करा, आणि हे एवढं सगळं झाल्यावर पुन्हा क्लायंटची नवीन अपॉइंटमेंट घ्या, ते ही त्यांनी पुन्हा भेटायची तयारी दर्शवली तर. आणि तेही हे सगळं होईपर्यंत त्यांनी बाकीच्या प्रोजेक्ट्स मधून एखादं प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट केलं नसेल तर. नाहीतर मग संपलंच सगळं. 'संपलंच' नाही खरोखर सगळं 'संपलंच' होतं \n-- पुढचा भाग लवकरच..\n- भाग ३ इथे वाचा.\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : एक गोष्ट सांगू\nहा ही भाग आवडला. मस्त होत्ये गोष्ट. :)\nगोष्ट सरळ चाललीय असा वाटत असलं तरी गोष्टीचा मूड मात्र लोलाकासारखा हलतोय असं वाटतंय ...\nआभार नचिकेत.. पुढच्या भागात ट्विस्टेल अजून थोडी..\nमस्त पळवतोय रे......आयला पहिला अंदाज चुकला..:(\nपुढे बघू काय होतय ते.....आमच्या डोक्यात असाच भूंगा सोडत रहा...\nआता पटकन पुढचा भाग येऊ दे...\nदुसरा अंदाजही (कदाचित) चुकणार आहे. उद्या पुढचा भाग टाकतो तेव्हा येईलच लक्षात :-)\nबरा वाचला तू.. क्रमशः ऐवजी आज \"- पुढचा भाग लवकरच..\" टंकलं म्हणुन...\n;-) लवकर येऊ दे रे बाबा (प्रॉफेट्वाला नाही) ;-)))))))\nहा हा.. मला संभाव्य धोक्याची जाणीव होती म्हणूनच क्रमशः नाही टाकलं :)..\nपुढचा भाग उद्या येतोय रे बाबा (हाही (प्रॉफेट्वाला नाही).. ;-)\nक्रमशः नाहीये म्हणून आज निषेध नाही......लवकर येऊ दे..वाट पाहतोय रे बाबा(हा प्रॉफेट्वालाच आहे ;-) )\nमस्त. उत्कंठा वाढली आहे. का कुणास ठाऊक पण तो \"प्रथम पुरषी एकवचनी\" माणूस आपला वाटायला लागलाय.\nआभार प्रोफेटवाल्या बाबा.. चला क्रमशः टाळले की निषेधही टळतात तर .. :)\nसिद्धार्थ, आभार .. खरंच माझाही हा अनुभव आहे की 'प्रथमपुरुषी एकवचनी' लिहिलं/वाचलं की कथा उगाचच जास्त आपलीशी वाटायला लागते.\nमैथिली, आज संध्याकाळी येतोय पुढचा भाग .. :)\nअरे... मी उदया इकडून उडालो की ४-५ दिवस ऑनलाइन नसणार... लवकर पूर्ण कर की... :)\n:) .. आज एक भाग येतोय आणि उद्या शेवटचाही येईल. वाचून मगच उड..\nवाचतेयं.... :) प्रथमपुरुषी एकवचनी लिहलं कीच कशाने रे, कथा या आपल्याच असतात म्हणून तर लिहिल्या/वाचल्या जातात नं... आने दो पटापट...:)\nते आहेच ग श्रीताई. आपली कथा आपल्याला आवडतेच. पण इतर कोणाच्याही कथाही 'प्रपुएव' असल्या की जास्त जवळच्या वाटतात मला.. :)\nपुढचा भाग संध्याकाळी.. :-)\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nउत्तर : भाग-४ (अंतिम)\nपांढरा (फटक) वाघ आणि काळा (कुट्ट) देश \nमाझे खादाडीचे प्रयोग : भाग ३\nमी आणि माझे ब्लॉगु-ब्लगिनी \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/inx-karti-chidambaram-delhi-high-court-bail-285325.html", "date_download": "2018-09-22T03:48:48Z", "digest": "sha1:I3FL2525NG3IFQRSBH5Q4K7WUJMADFTJ", "length": 14256, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कार्ती चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nकार्ती चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर\nकोर्टाने 10 लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. तसंच देश सोडण्यास मनाई केली आहे.\n23 मार्च : आयएनएक्स मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाने अखेर सशर्त जामीन मंजूर केलाय. कोर्टाने 10 लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. तसंच देश सोडण्यास मनाई केली आहे. तसंच कोर्टाने 16 मार्चचा निर्णय राखून ठेवला आहे.\nदिल्ली हायकोर्टात न्यायाधीश एसपी गर्ग यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने कार्ती चिदंबरम यांना जामीन मिळाला असून आता अटक करता येणार नाही अशी सुचना ईडीला केली आहे. या प्रकरणी कोर्टाने केंद्र सरकार आणि ईडीला नोटीस सुद्धा जारी केलाय.\nकोर्टाने 10 रुपयाच्या बाँडवर जामीन दिलाय. यादरम्यान, कार्ती चिदंबरम यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच बँक अकाऊंट बंद करू शकत नाही. तसंच कोर्टाने सीबीआय सोबत सहकार्य करण्याचे आणि साक्षीदारांवर दबाव न टाकण्याची सुचनाही केलीय.\nविशेष म्हणजे, पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीने आरोप केला होता की माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यासोबत नार्थ ब्लाॅक कार्यालयात भेट झाली होती. या दोघांनी पी चिदंबरम यांच्याकडून आपल्या कंपनीसाठी परदेशी गुंतवणुकीसाठी मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती.\nया भेटीनंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पी चिदंबरम यांनी आपला मुलगा कार्ती चिदंबरम याला व्यवसायात मदत करावी अशी सुचना केली होती. त्यानंतर पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी हे दिल्लीतील एका हाॅटेलमध्ये कार्ती यांना भेटले होते. यावेळी त्यांनी 10 लाख डाॅलरची मागणी केली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6487", "date_download": "2018-09-22T03:00:25Z", "digest": "sha1:7DR4NESRIXJMC7V4FOOJ6W5L6OX2NVNI", "length": 7639, "nlines": 106, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पुण्याची मुंबई आता झाली की राव! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपुण्याची मुंबई आता झाली की राव\nआजकाल आपले पुणे सुध्दा..\nरात्रभर जागे राहून धडधडत असते\nकारण आपली सुध्दा मुंबई झाल्याचे..\nस्वप्न जागेपणी त्याला पडत असते\nपुण्यातील पीएमटी खचाखच गर्दीने भरून..\nकेविलवाणी धावत रडत असते\nमुंबईतील लोकल ट्रेनचा हात हातात धरून..\nती सुद्धा मैत्रीला जागत असते\nमुंबईतील मराठीपणा हद्दपार झाल्याचं..\nदुःख मुंबई पचवत जगत असते\nपुणे सुध्दा तिच्याशी समदुःखी होऊन..\nगळ्यात गळा घालून रडत असते\nकशापायी आमच्या मुंबईला ठेवता नाव\nपुण्याची मुंबई आता झाली की राव\nतुमचा आमचा असतो सेम वडा पाव..\nदिवसरात्र लोकांची जीवघेणी धावाधाव\n(आता पुणेकर पण भूतकाळातील मुंबईकर)\nच्यक, पूर्वीचं पुणं राहिलं नाही..\nमुंबैला जाताना \"मी पुंबईकर\"\nमुंबैला जाताना \"मी पुंबईकर\" असे रिअल इस्टेट वाल्यांचे होर्डिंग्ज लागलेले आहेत. पुंबई\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2018-09-22T04:05:44Z", "digest": "sha1:7EY43EDTHNKEYD6R4AF6MWRVLK7MAFYC", "length": 7564, "nlines": 64, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "मोबाईल बँकिंग", "raw_content": "\nएक लहान कोड वर * 99 देऊ राष्ट्रीय युनिफाइड USSD प्लॅटफॉर्म (NUUP) # या देशातील प्रत्येक सामान्य माणूस बँकिंग सेवा करण्यासाठी घेऊ इच्छितात अशी एक सेवा आहे. मोबाइल हँडसेट किंवा प्रदेशाचा विचारात न घेता - सेवेच्या प्रत्येक बँकिंग ग्राहक सर्व बँका एक एकल क्रमांक बँकिंग सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी मिळते.\nबँकिंग सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक भारतीय साठी * 99 # एक नंबर.\nदेशात वापरले फोनच्या 90% जीएसएम फोन आहेत आणि या सेवा,, ऑपरेटिंग सिस्टम किंवा अगदी दूरसंचार सेवा प्रदाता खर्च करा विचारात न घेता हँडसेट सर्व जीएसएम फोन वर कार्य\nमूलभूत आवाज कनेक्टिव्हिटी वर कार्य करते - अनुप्रयोग जीपीआरएस कनेक्टिव्हिटी विपरीत आवश्यक नाही\nग्राहक फोनवर कोणताही अर्ज डाउनलोड गरज नाही\nप्रश्न आणि गत्यंतर सुसंवाद उत्तर - सर्वांना समजण्यास सोपा\n* सध्या ही सेवा फक्त एमटीएनएल आणि बीएसएनएल ग्राहकांना जगतात आहे\nग्राहक प्रक्रिया खाली पूर्ण करून त्याच्या / तिच्या बँकेत नोंदणी मोबाइल बँकिंग करणे आवश्यक आहे:\nसंबंधित बँकेत मोबाइल नंबर नोंदणी करा.\nMMID व्युत्पन्न. MMID (मोबाइल मनी अभिज्ञापक) नोंदणी यावर ग्राहकाला बँकेने दिले जाईल, 7 अंकी क्रमांक आहे.\nएम-पिन मिळवा. एम-पिन मोबाइल बँकिंग पिन आहे - गुप्त पासवर्ड - प्रमाणीकरण आणि सुरक्षा व्यवहार करताना ग्राहकाने केला.\nग्राहक dials * 99 # त्याच्या मोबाइल फोनवरून.\nग्राहक मोबाइल बँकिंग राष्ट्रीय युनिफाइड USSD प्लॅटफॉर्म आपले स्वागत आहे \"म्हणून आपले स्वागत आहे संदेश प्राप्त. आपल्या 7 अंकी MMID प्रविष्ट करा. \"\nग्राहक बँकेकडून प्राप्त 7 अंकी MMID enters आणि विनंती पाठवते.\nबँकेच्या मोबाइल बँकिंग मेनू पडद्यावर दाखवले जाते.\nग्राहक मेन्यू पासून व्यवहार निवडतात आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी NUUP सत्रात विनंती म्हणून तपशील enters.\nग्राहक MPIN enters आणि व्यवहार पुष्टी करतो.\nव्यवहार NUUP प्लॅटफॉर्मवरून प्रक्रिया जारीकर्ता बँक पाठवले जाते.\nजारीकर्ता बँक व्यवहार पूर्ण आणि सत्रात ग्राहकाच्या मोबाइल वर परिणाम पुष्टी करतो.\nग्राहक व्यवहार तपशीलासह IMPS व्यवहार झाल्यास एसएमएस नाही.\nवर OTP व्युत्पन्न करा\n{tabपैसे हस्तांतरित कसे कराल }\nप्रेषक एक एमटीएनएल / बीएसएनएल ग्राहक असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी भारतातील कोणत्याही टेलिकॉम ऑपरेटर च्या ग्राहक असू शकते. प्रेषक त्याच्या / तिच्या मोबाइल पासून # * 99 डायल करा आणि नंतर त्याच्या / तिच्या 7 आकडी MMID प्रविष्ट आहे, मेन्यू उघडेल आणि प्रेषक IMPS पर्याय आणि तेथे प्रेषक लाभार्थी मोबाईल नंबर, लाभार्थी MMID, रक्कम प्रविष्ट आहे आणि निवडण्यासाठी आहे व्यवहार सुरू साठी प्रेषक MPIN. ग्राहक सुरू सौद्यासाठी पुष्टीकरण एसएमएस प्राप्त करील.\n* 99 # साठी बँका सहभागी\nओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स\nस्टेट बँक ऑफ इंडिया\nबिकानेर आणि जयपूर स्टेट बँक\nभारत युनियन बँक ऑफ इंडिया\nही सेवा 31/12/2014 पर्यंत एमटीएनएल च्या ग्राहकांसाठी विनामुल्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-204565.html", "date_download": "2018-09-22T03:05:58Z", "digest": "sha1:63EZGNEXFA3LMFZYLANDZQKK6LXDPX4M", "length": 13904, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टाॅप10 अस्वच्छ शहरात कल्याण-डोंबिवली तर स्वच्छ शहरात मुंबई 10 व्या नंबरवर", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nटाॅप10 अस्वच्छ शहरात कल्याण-डोंबिवली तर स्वच्छ शहरात मुंबई 10 व्या नंबरवर\nमुंबई - 15 फेब्रुवारी : देशातील स्वच्छ आणि अस्वच्छ शहरांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्र खूपच तळाला आहे.\nस्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड नवव्या, तर मुंबई दहाव्या स्थानावर आहे. तर अस्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण-डोंबिवली शहर देशात दहावं आहे.\nस्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या क्रमाकांचा मान कर्नाटकातील म्हैसूर शहराला मिळाला आहे. या यादीत पंजाब, हरियाणामधील चंदीगड दुसर्‍या तर तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली हे तिसर्‍या क्रमांकावर आहे.\nकेंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली. अस्वच्छ शहरांच्या यादीत धनबाद सर्वात पहिला आहे. एकूण अशा 73 शहरांच्या स्वच्छ आणि नियोजनला यात रँकिंग देण्यात आलीये.\nदेशातील ही आहेत टॉप10 स्वच्छ शहरं\n3) तिरुचिरापल्ली - तामिळनाडू\n4) नवी दिल्ली म्युनिसिपल काउन्सिल, राजधानी\n10) मुंबई - महाराष्ट्र\nही आहेत टॉप 10 अस्वच्छ शहरं\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8/all/page-5/", "date_download": "2018-09-22T03:17:47Z", "digest": "sha1:3KDNFRDNQ2JJAXUVK3QQ6JV5TG4HCIQW", "length": 12341, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "देवेंद्र फडणवीस- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nगांधींचा आदर्श : मध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी.\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमराठा आंदोलनाच्या आगीतही सांगली आणि जळगावात कमळ उमललं \nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अवघा महाराष्ट्र पेटून उठला. या संपूर्ण आंदोलनात सत्ताधारी भाजपची दमछाक करण्यात आली. पण...\n, सांगलीत 'कमळ' उमललं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं स्वप्न भंगलं\nJalgaon Election 2018: उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन भाजपचे 'किंग', खडसे पडद्याआड \n७ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलन, सकल मराठा मोर्चाचे अल्टिमेटम\nसरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक - मुख्यमंत्री\nमराठा समाजासाठी सरकारचा मेगाप्लॅन\nमराठा आरक्षण : सत्तेतल्याच काही लोकांचा आग भडकवण्याचा प्रयत्न - राणेंचा आरोप\n,आरटीओने दिलं मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर चालवण्याचं लायसन्स\nशिवसेनेला सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजप नको : उद्धव ठाकरेंची रणनीती\nआरक्षणासाठी अब्दुल सत्तार यांचा आमदारकीचा राजीनामा\nमहाराष्ट्र Jul 30, 2018\nचाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; जमावबंदी लागू\nचाकणमध्ये मराठा आंदोलन हाताबाहेर, 25 पेक्षा जास्त गाड्या जाळल्या\nआता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, 1 ऑगस्टपासून करणार आंदोलन\nगांधींचा आदर्श : मध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी.\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sachin-tendulkar/news/page-2/", "date_download": "2018-09-22T03:48:32Z", "digest": "sha1:EYMSPUHSU572SMRF2QPIOMECINVGEG73", "length": 12027, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sachin Tendulkar- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n'या' खेळाडूने मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड\nसचिन तेंडुलकरने वर्ल्ड कप 2003मध्ये 673 धावा केल्या होत्या. इतक्या धावा एकाच टुर्नामेंटमध्ये करणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव भारतीय खेळाडू होता\nस्पोर्टस Feb 3, 2018\nविजयानंतर अंडर19 क्रिकेट टीमवर कौतुकांचा वर्षाव\nअंडर 19मध्ये भारत चौथ्यांदा विश्वविजेता, ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून धुव्वा \nसारा तेंडुलकर हिच्याशी फोनवरून गैरवर्तन करणारा पोलिसांच्या ताब्यात\nस्पोर्टस Jan 2, 2018\nनववर्षाच्या स्वागताला सचिननं मित्रांसाठी केला खास स्वयंपाक\nराज्यसभेत न बोलता आल्यामुळे सचिनची फेसबुकवर शानदार 'बॅटिंग'\nराज्यसभेच्या गदारोळाने सचिनचा आवाज दाबला\nमहाराष्ट्र Dec 19, 2017\nदत्तक घेतलेल्या डोंजा गावाला सचिननं दिली भेट, 'मास्टर ब्लास्टर' खेळला क्रिकेट\nस्पोर्टस Dec 7, 2017\nसचिन तेंडुलकर होऊन तुम्हीही खेळून शकतात, 'सचिन सागा..' गेम लाँच\nसचिन तेंडुलकरची 10 नंबरची 'फेव्हरेट' जर्सीही आता निवृत्त होणार \nफेरीवाल्यांचा विळखा सोडवण्यासाठी सचिनचा असाही 'तोडगा'\nमाझ्या मागणीकडे कुणी गांभीर्यानं पाहिलंच नाही, सचिननं रेल्वेमंत्र्यांना लिहिलं पत्र\n\"सलामत रहे दोस्ताना...\",सचिनने दिली विरूला 1.36 कोटींची बीएमडब्ल्यू कार भेट\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6488", "date_download": "2018-09-22T03:46:50Z", "digest": "sha1:3GTNOELKOL26VQH4TATO4XDOVHK2VEKE", "length": 9390, "nlines": 150, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अवलोकनार्थ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nतीन दिवसांतल्या तीन या आकड्यातही जातियतावाद आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nऐसीवर कधीकधी लैच न्यूनगंड\nऐसीवर कधीकधी लैच न्यूनगंड येतो तो अशामुळेच.\nआपल्याला शष्प संदर्भ न लागलेल्या पोस्ट किंवा चित्रावर कोणीतरी त्यातलं मर्म पुरेपूर समजल्याप्रमाणे प्रतिसाद देतो. आणि ऐसे खूप जण असतात.\nतीन दिवसात स्वयंसेवक लढायला तयार, ही मोहन भागवतांची मल्लीनाथी वाचली नाहीत का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहे कोठले संस्कृत म्हणायचे\nतुम्ही याला संस्कृत म्हणता\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमोठ्या आशेने तिसरा निबंध असेल\nमोठ्या आशेने तिसरा निबंध असेल म्हणून पुडी खोलली पण बंदुकवाला बाबा दारात हुबा\nअमरिकन कार्टुन समजणार कसे जर संदर्भच माहित नाहीत.\n- उगाच न तळमणारा अचरटबाबा.\nस्वयंसेवकांच्या लाठ्यांना घाबरुन शत्रुचे सैनिक चळचळा कापायला लागतील. आणि हाफ प्यांट घातली तर बेशुद्धच पडतील (कशाने, ते विचारु नका)\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/One-killed-in-truck-auto-accident-Seven-injured/", "date_download": "2018-09-22T03:10:39Z", "digest": "sha1:ARULV3A2LZNNQ6ELIUO5XPZMDQU3AER2", "length": 4374, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रक-ऑटो अपघातात एक ठार; सात जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ट्रक-ऑटो अपघातात एक ठार; सात जखमी\nट्रक-ऑटो अपघातात एक ठार; सात जखमी\nट्रक आणि ऑटो यांची समोरासमोर धडक होऊन ऑटोतील प्रवाशांपैकी एक ठार तर सात जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.24) सकाळी सात वाजेच्या सुमारास कुंडी पाटी परिसरात घडली. ऑटोतील प्रवासी हे सिमूरगव्हाण परिसरातील स्वामी नरेंद्र महाराज यांच्या नाणीज उपपीठ येथील धार्मिक समारंभाला उपस्थित राहण्यासाठी जात होते.\nसेलूतील रेल्वेस्थानकापासून बाहेरून विविध ठिकाणांहून आलेले नरेंद्र महाराजांचे शिष्य सिमूरगव्हाण परिसरात नानीज उपपीठाकडे ऑटोद्वारे जात होते. रविवारी सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी पाथरीकडून भरधाव येणारा व वीटाने भरलेला ट्रक (एम.एच.20 ए.टी. 1599 ) व सेलूहून सिमूरगव्हाणकडे जाणारा ऑटो (एम.एच. 20 टी. 3808) यांची समोरासमोर जोराची धडक झाली.\nया अपघातामुळे सेलू-पाथरी रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. जखमींना अवस्थेतील प्रवासी मदतीची याचना करत होते. माउली गजमल, हरिभाऊ रवळगावकर, सुरेश मोगल, भगवान बालटकर, पंढरीनाथ मोगल, जमादार एच .आर. पालवे, आनंदा थोरवट, बाळू कदम, सहायक उपनिरीक्षक शेख मुजीब अजिस भाई, हनुमान श्रीरंगराव नाईक आदींनी जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/63-children-die-in-11-months-In-Thane-district/", "date_download": "2018-09-22T03:58:28Z", "digest": "sha1:H33L6BZLWW5RK7OAH6LHEKWE6FRKZLQ7", "length": 5804, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाणे जिल्ह्यात 11 महिन्यांत 63 बालकांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्ह्यात 11 महिन्यांत 63 बालकांचा मृत्यू\nठाणे जिल्ह्यात 11 महिन्यांत 63 बालकांचा मृत्यू\nठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालमृत्युचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी घटले आहे. मागीलवर्षी एप्रिल 16 ते मार्च 17 या कालावधीत 107 बालकांचा मृत्यू झाला होता. यावर्षी एप्रिल 17 ते फेब्रुवारी 18 पर्यंत 63 बालकांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण 44 ने घटले असल्याचे शासकीय आकडेवारीवरुन दिसून येतेे.\nठाणे जिल्हा हा दुर्गम आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातोे. या आदिवासीबहुल समाजात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा रूढ आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होतात. यामध्ये कमी वजनाची बालके, जुळी जन्माला येणारे बालके, अपघात, सर्पदंश, जन्मजात अपंग अशा 45 कारणांमुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हीच बाब लक्षात घेवून बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा आरोग्य विभागाला त्या कारणांवर चर्चा करून मुळाशी जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आदिवासी भागात जन्माला येणार्‍या बालकांची आरोग्य विभागाद्वारे नियमीत लसीकरण, तपासणी, मानव विकास शिबीर घेऊन बालरोग तज्ज्ञामार्फत उपचार, तसेच सॅम आणि मॅम बालकांची 15 दिवसांनी तपासणी, बालक-पालकांच्या सभा आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले. तसेच गाभा समितीची दर तीन महिन्यांनी होणारी बैठक दरमहा घेण्यास सुरुवात झाल्याने बालमृत्यूचे प्रमाण घटल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.\nजिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नुकत्याच गाभा समितीची बैठक झाली. यावेळी बालमृत्यूचे प्रमाण घटल्याची माहिती देण्यात आली.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/paneev-solapur-sugar-cane-frp-issue/", "date_download": "2018-09-22T03:39:33Z", "digest": "sha1:6LP6HCSRXORNNX3SFXASMJDSPOBZZVNT", "length": 5186, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांची २३०० रुपयांवर बोळवण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › शेतकर्‍यांची २३०० रुपयांवर बोळवण\nशेतकर्‍यांची २३०० रुपयांवर बोळवण\nपानीव : विनोद बाबर\nभाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि रयत क्रांती संघटना, स्वाभिमानीमध्ये झालेल्या बोलणीनुसार एफ.आर.पी.अधिक 400 रुपये देण्याचा काढलेला तोडगा तोकडाच ठरला असून, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकर्‍यांच्या हातावर 2250 ते 2300 रुपये टेकवले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांचे आंदोलन फार्स ठरले असून, साखर कारखानदारांच्या अभेद्य एकीपुढे शेतकरी संघटनांनी सपशेल माघार घेतल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांतून व्यक्‍त होत आहेत.\nनोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन पेटले होते. सर्वच शेतकरी संघटनांसोबत शेतकरी रस्त्यावर उतरले होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल कारखान्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रयत क्रांती संघटनेने बोलणी केली. एफ.आर.पी. अधिक 400 रुपये असा तोडगा मान्य करून शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. त्यानंतरही हा तोडगा मान्य नाही म्हणून बळीराजा शेतकरी संघटना, प्रहार संघटना, जनहित शेतकरी संघटना लढत असल्या तरी आंदोलन पूर्णपणे थंडावले आहे.\nशेतकर्‍यांची २३०० रुपयांवर बोळवण\nहॉर्न वाजविल्याने मारहाण, एकाचा मृत्‍यू\nबक्षीहिप्परगा येथे महिलेचा खून, आरोपी अटकेत\nसहा. पोलिस आयुक्‍त डॉ. दीपाली काळे व परशराम पाटील आयुक्‍तालयात रूजू\n२१ लाखांचा गुटखा पकडला\nसरपंचपदांसाठी २३, तर सदस्यांसाठी ७७ उमेदवारी अर्ज दाखल\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-bhima-koregav-issue-against-march/", "date_download": "2018-09-22T03:52:55Z", "digest": "sha1:DZO76WHJYHF7J33SOTMKANUUFQ3ODNBR", "length": 4298, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भीमा-कोरेगाव दंगल करणार्‍यांच्या अटकेसाठीमोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › भीमा-कोरेगाव दंगल करणार्‍यांच्या अटकेसाठीमोर्चा\nभीमा-कोरेगाव दंगल करणार्‍यांच्या अटकेसाठीमोर्चा\nभीमा-कोरेगाव येथील दंगल घडवणारे मनोहर उर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही, तरी या दोघांना अटक करून त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी व दंगल घडविणे हा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाइंच्यावतीने कुर्डुवाडी येथे काढण्यात आलेल्या मोर्चात करण्यात आली.\nयावेळी पश्‍चिम महाराष्ट्र रिपाइंचे अध्यक्ष बाबासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कॉलनी ते प्रांत कार्यालय येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे निवेदन उपजिल्हाधिकारी बोरकर व पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे यांनी स्वीकारले. यावेळी रिपाइंचे पश्‍चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ ओहोळ, तालुकाध्यक्ष राम जगताप, नगरसेवक सूरज जगताप, अमर बडेकर, बंडू भोसले, बाबासाहेब शेंडगे, अण्णासाहेब वाघमोडे, अफसर मुलाणी, सुभाष जानराव, धनंजय शेंडगे, भीमराव वजाळे, प्रशांत तापकिरे, रोहित ओहोळ, अभिमान गायकवाड, गणेश गोरे, संतोष शेंडगे, भागवत बनसोडे, राजाभाऊ दणाणे, समद मुलाणी, कृष्णा अस्वरे, विक्रांत मोरे यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%83-%E0%A4%85%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-09-22T04:18:49Z", "digest": "sha1:OH2TZIZL435IN2KBVZ6OTBP7CFOQRXY4", "length": 35998, "nlines": 173, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "विशेष तपास पथक अहवालः अळीचा हल्ला अभूतपूर्व आणि भयंकर", "raw_content": "\nविशेष तपास पथक अहवालः अळीचा हल्ला अभूतपूर्व आणि भयंकर\n२०१७ सालच्या विषबाधेच्या या घटना दोन गोष्टींकडे बोट दाखवतात - यवतमाळमध्ये कीटकनाशकांचा बेसुमार वापर होतोय आणि विदर्भातले शेतकरी हातघाईवर आले आहेत. तीन लेखांच्या मालिकेतल्या या तिसऱ्या लेखात विशेष तपास पथकाला काय निदर्शनास आलं याचा पारीने घेतलेला हा मागोवा.\n१९ सप्टेंबर २०१७ रोजी चाळिशीचे बंडू सोनाळे आमडी गावातल्या त्यांच्या मालकाच्या कपाशीच्या शेतात अचानक कोसळले. दिवसभर, उन्हाच्या काहिलीत त्यांनी कपाशीवर फवारणी केली होती, गेले अनेक दिवस इतर रानंही त्यांनी अशीच फवारून काढली होती. थोडा वेळ रानातच विश्रांती घेतल्यावर अंदाजे तीन किमीवर असणाऱ्या त्यांच्या गावी, मनोलीला ते परतले – त्यांच्या मालकाने बंडू यांना दुचाकीवर बसवून स्वतः आणून सोडलं.\nदोन दिवस झाले तरी बंडूंची तब्येत सुधारली नाही म्हणून त्यांच्या पत्नीने, गीताने त्यांना रिक्षाने घाटंजीच्या उप जिल्हा रुग्णालयात नेलं. यवतमाळ शहरापासून ४५ किमीवरचं हे तालुक्याचं गाव आहे. त्यांचा त्रासः पोटदुखी, भान नसणे आणि थकवा. त्याच रात्री त्यांना झटके यायला लागले. जेव्हा त्यांना दिसेनासं व्हायला लागलं तेव्हा त्यांना अॅम्ब्युलन्सने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलं गेलं. तासातासाला त्यांची तब्येत जास्तच खालावू लागली.\nअगदी आठवड्याआधी दिवसरात्र काम करणारे आणि ठणठणीत असणारे बंडू २३ सप्टेंबर रोजी यवतमाळच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये कोमात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी प्राण सोडला.\nमनोली गावचे नारायण कोटरंगे जहरिली रसायनं फवारतायत\nफवारणी करण्यात बंडू एकदम पटाईत होते आणि त्यांना भारी मागणी होती, त्यांच्या पत्नी सांगतात. “दोन महिने झाले,” आपल्या लहानशा खोपटात दोघा मुलांसोबत बसलेल्या – सौरभ, वय १७ आणि पूजा, वय १४, गीता सांगतात, “त्यांनी एक दिवसदेखील सुट्टी केली नसेल, दिवस रात्र नुसते कामावर होते ते.” बंडू वापरत असत तो बॅटरीवर चालणारा पंप घराच्या गवताने शाकारलेल्या ओसरीत कोपऱ्यात पडून आहे.\nमी ऑक्टोबर २०१७ मध्ये जेव्हा त्यांच्या घरी गेलो, तेव्हा गीता अजूनही धक्क्यातून सावरल्या नव्हत्या. बंडूंनी काय फवारलं आणि ते कशाने मरण पावले यातलं त्यांना काहीही माहित नव्हतं. २०१७ साली कपाशीवर अळ्यांनी जो काही भयंकर हल्ला चढवला होता त्यामुळे कपास करणाऱ्या शेतकऱ्यांना जादा फवारणी करणं भाग होतं आणि याच संधीचा फायदा घेत बंडू शक्य तितकं काम करत होते असं त्या सांगतात. खिशात जरा जास्तीचा पैसा यावा या साध्या आशेने बंडूंचा जीव घेतला.\n“त्याला वाचवता आलं असतं,” बंडूंचे मित्र आणि शेजारी, नारायण कोटरंगे म्हणतात, “वेळेवर उपचार मिळायला पाहिजे होते”. तेही भूमीहीन शेतकरी आहेत आणि गावातल्याच एकाची १० एकराची शेती भाड्याने कसतात. पण घरच्यांनी लगेच त्यांना डॉक्टरांकडे नेलं नाही आणि सरकारी रुग्णालयात उपचारांमध्ये दिरंगाई झाल्याने त्यांचा आणि इतरही अनेकांचा जीव घेतला. आणि हे सगळेच शेतकरी किंवा शेतमजूर होते ज्यांचा जादा फवारणी करताना अपघाताने विषारी रासायनिक मिश्रणांशी संपर्क आला होता, नाकातोंडात विषारी वायू गेले होते. जे तात्काळ दवाखान्यात पोचले आणि ज्यांना लागलीच उपचार मिळाले ते बचावले.\nदेखरेख यंत्रणा नाही, रुग्णालयात अपुऱ्या सुविधा\nजर ऑरगॅनोफॉस्पेट संयुगं रक्तात आहेत का हे दाखवणारी महत्त्वाची कोलायनोस्टेरास तपासणी करण्याची सुविधा यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपलब्ध असती तर जुलै ते नोव्हेंबर २०१७ या काळात आजारी पडलेल्या काही शेतकऱ्यांचे प्राण निश्चित वाचले असते. ही तपासणी आणि अशा विषबाधेवर उतारा या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी केवळ लक्षणांवर आधारित उपचार चालू ठेवले, यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या एका डॉक्टरांनी मला सांगितलं. आणि काही महत्त्वाच्या रक्त तपासण्या बिलकुल केल्या गेल्या नाहीत.\nविशेष तपास पथकाच्या अहवालात या बाबींना दुजोरा दिला आहे. राज्य सरकारतर्फे यवतमाळ आणि विदर्भाच्या इतर भागात कीटकनाशकांमुळे झालेले मृत्यू आणि आजारपणांचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे पथक गठित करण्यात आलं होतं. १० ऑक्टेबर २०१७ रोजी गठित झालेल्या या पथकाचे प्रमुख होते, पियुष सिंग, अमरावतीचे विभागीय आयुक्त. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरचे संचालक, डॉ. विजय वाघमारे आणि रोप संरक्षण संस्था, फरीदाबादचे किरण देशकार हे विशेष पथकाच्या इतर सहा सदस्यांपैकी दोघं.\nमराठीतील हा अहवाल विशेष तपास पथकाने डिसेंबर २०१७ मध्ये सादर केला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला आदेश दिल्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये तो सर्वांसाठी खुला करण्यात आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीत हा आदेश देण्यात आला.\n६ मार्च रोजी कृषी मंत्र्यांनी लोकसभेत असं सांगितलं की महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांमध्ये कीटकनाशकांमुळे बळी पडलेल्यांची संख्या २७२ आहे – म्हणजे २०१७ साली घडलं ते काही अवचित नव्हतं. मात्र, यवतमाळच्या शासकीय रुग्णालयाची आकडेवारी आणि २०१७ च्या फवारणीच्या काळातल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोलताना हे नक्की लक्षात येतं की यवतमाळमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघाताने कीटकनाशकांमुळे विषबाधा झाल्याचं आजवर आढळून आलेलं नाही. दृष्टी जाणे, मळमळ, चक्कर, अस्वस्थ वाटणे, काही भागाला लकवा, भीती आणि इतरही लक्षणं घेऊन दवाखान्यात शेतकऱ्यांचे लोंढेच्या लोंढे दाखल होत होते. किमान ५० जण दगावले, हजारांहून अधिक आजारी पडले, आणि काही जण तर पुढचे कित्येक महिने आजारी होते. (पहा रसशोषकअळ्या, जीवघेणे फवारे आणि धूर आणि धास्ती,मु. पो. यवतमाळ)\nविशेष तपास पथकाचं गठन करावं लागलं यातूनच शासनाने हे सगळं प्रकरण किती गंभीर आणि आगळं होतं हे अधोरेखित केलेलं आहे.\nयवतमाळच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभाग – शेतकरी विषबाधेवर उपचार घेत आहेत\nविशेष तपास पथकाचं असं निरीक्षण आहे की जिल्हा प्रशासनाने या आपत्तीचं गांभीर्य आणि व्याप्ती राज्य शासनाला कळवली नाही. कीटकनाशक कायदा, १९६८ नुसार प्रशासनाने एक आंतर विभागीय समिती स्थापन करणं सक्तीचं आहे आणि राज्य शासनाने अशी समिती गठित झाली आहे याची ग्वाही घेणं गरजेचं आहे. या समितीने पुढील बाबींची पूर्तता करणं अपेक्षित आहे – शेतकरी, कीटकनाशकांचे व्यापारी आणि उत्पादक कायद्यातील तरतुदींचं पालन करत आहेत का यावर देखरेख, जिल्ह्यात जी कीटकनाशकं विकली जात आहेत त्यावरील प्रतिविषं किंवा उतारा उपलब्ध आहे हे सुनिश्चित करणे आणि काही आपत्ती आलीच तर तातडीने उपाययोजना करण्यासाठी समन्वय साधणे. यवतमाळमध्ये ना अशी कोणती समिती गठित करण्यात आली होती ना कोणती देखरेख यंत्रणी अस्तित्वात होती.\nया अहवालात विशेष तपास पथकाने अशी शिफारस केली आहे की यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात कोलायनोस्टेरास तपासणीची सुविधा आणि ओरगॅनोफॉस्फेट विषबाधेवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा असणं आवश्यक आहे. विदर्भातल्या कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांवरच्या किडींना आळा घालण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा जो बेसुमार वापर होतो आहे ते पाहता हे अत्यावश्यकच आहे.\nपश्चिम विदर्भाचं विभागीय मुख्यालय असणाऱ्या अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात २०१७ चं हे संकट जास्त चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं कारण तिथे कोलायनोस्टेरास तपासणीची सोय आहे. कोलायनोस्टेरास हे एक प्रकारचं विकर आहे ज्यामुळे असेटिलकोलाइनचं (एका प्रकारचं चेतापारेषक) कार्य व्यवस्थित चालू राहतं. ऑरगॅनोफॉस्फेट विषबाधेमुळे कोलायनोस्टेरासचं काम थांबतं ज्यामुळे शरीरातले महत्त्वाचे अवयव निकामी होतात, ज्यात चेता संस्थेचाही समावेश होतो, परिणामी मृत्यू येऊ शकतो. अमरावतीच्या रुग्णालयात अशा प्रकारच्या विषबाधेवर उतारा ठरणारी औषधंदेखील उपलब्ध आहेत असं विशेष तपास पथकाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.\nअमरावतीच्या रुग्णालयात ज्या पद्धतीने ही विषबाधा हाताळली गेली तशाच प्रकारची तयारी इतर ठिकाणी असावी यासाठी शासनाने यवतमाळच्या वणी आणि पुसद या तालुक्यांच्या ठिकाणी असणाऱ्या उप जिल्हा रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करावेत, सोबतच यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात ३० खाटांचा आणि अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात २० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करावा अशीही शिफारस पथकाने केली आहे.\nयवतमाळ जिल्ह्याचा कीटकनाशकांमुळे होणाऱ्या विषबाधेचा इतिहास पाहता शासकीय रुग्णालयात एक अद्ययावत विषशास्त्रविषयक प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी अशी शिफारसही करण्यात आली आहे. २०१७ च्या आपत्तीदरम्यान आरोग्य अधिकाऱ्यांनी रक्ताचे नमुने विषशास्त्रीय परीक्षणासाठी तात्काळ पाठवले नव्हते, विषबाधेवरच्या उपचारांमधली ही मोठी त्रुटी आहे.\nमोनोक्रोटोफॉसवर बंदी घाला, उतारा औषधं तयार ठेवा\nविशेष तपास पथकाने मोनोक्रोटोफॉसवर संपूर्ण बंदी घालण्याची शिफारस केली आहे. हे एक प्रकारचं ऑरगॅनोफॉस्फेट आहे ज्याचा पिकावर आतून आणि बाह्य संपर्कातून प्रभाव होतो, अनेक देशात यावर बंदी घालण्यात आली आहे कारण मनुष्य आणि पक्ष्यांसाठी हे विषारी परिणाम करतं.\nमहाराष्ट्र शासनाने यावर अंशकालीन बंदी घातली, नोव्हेंबरमध्ये या कीटकनाशकाच्या विक्री आणि विपणनावर ६० दिवसांची बंदी घालण्यात आली, मात्र संपूर्ण बंदी जाहीर करण्यात आली नाही. कीटकनाशक कायद्यानुसार देशात मोनोक्रोटोफॉसवर बंदी घालण्याचे अधिकार केवळ केंद्राला आहेत.\nकीटकनाशकांच्या उत्पादकांचे आणि विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचे, नवीन परवाने किंवा त्यांचं नूतनीकरण थांबवण्याचे अधिकार राज्य शासनांना आहेत. आणि पंजाबने हे केलं आहे – संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेने “अति धोकादायक” गणलेल्या मोनोक्रोटोफॉससह २० कीटकनाशकांवर पंजाब सरकारने २०१८ चा जानेवारी सरता सरता बंदी घातली. केरळनेही काही काळ आधी या कीटकनाशकावर बंदी घातली आहे. आणि सिक्किममध्ये, जे संपूर्णतः जैविक राज्य आहे, कोणत्याच रासायनिक कीटकनाशकांच्या वापराला परवानगी नाही.\nविशेष पथकाने अशीही शिफारस केली आहे की जोपर्यंत कीटकनाशकांवरची प्रतिविषं किंवा उतारा असणारी औषधं उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कोणत्याच शासनाने अशा कीटकनाशकांच्या वापराला परवानगी देऊ नये. रोप वर्धकांच्या वापरात वाढ झाल्याचंही या अहवालात नोंदवण्यात आलं आहे आणि शासनाने अशा रसायनांच्या वापराला परवानगी देण्याआधी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत शास्त्रीय अभ्यास हाती घ्यावा असंही अहवालात म्हटलं आहे.\nकृषी विस्तार यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली आहे याचा मात्र अहवालात उल्लेख केलेला नाही. नवी कीटकनाशकं किंवा नव्या कीडरोधक तंत्रांबद्दल आणि त्यांच्या योग्य वापरावर लक्ष ठेवण्याची कोणतीही यंत्रणा कृषी विद्यापीठं किंवा राज्य शासनाचं कृषी खातं यांच्याकडे नाही. खरं तर अशा संकटकाळी या यंत्रणा महत्त्वाची भूमिका पार पडू शकतात.\nप्रत्यक्षात शेतकरी मात्र माहितीसाठी किंवा नव्या रसायनांसाठी अशी औषधं विकणाऱ्या दलालांवर किंवा दुकानदारांवर अवलंबून आहेत. आणि दलाल किंवा दुकानदारांना त्यांच्या मालाची विक्री करायची असल्यामुळे ते या रसायनांच्या गंभीर विषारी परिणामांबद्दल माहिती देण्याची शक्यता कमीच आहे. या अहवालात असं नमूद केलंय की शेतकरी काहीही करून अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि चांगलं पीक व्हावं, रोपांची जोमदार वाढ व्हावी यासाठी अशा दलालांच्या सल्ल्यानेच कीटकनाशकांचे प्रयोग करतायत. “[२०१७ च्या फवारणीच्या काळात] नव्या कीटकनाशकांचं आणि इतर रसायनांचं मिश्रण केल्यामुळे विषाची तीव्रता वाढली आणि दमट हवामानामुळे श्वासावाटे विषारी घटक आत जाण्याचं किंवा संपर्कातून विषबाधा होण्याची शक्यता जास्त वाढली,” असं अहवालात म्हटलं आहे.\nअळ्यांच्या हल्ल्यावर काही तरी उपाय करण्यासाठी म्हणून कापूस शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात कीटकनाशकं फवारली, त्यासाठी कित्येकदा बंडू सोनाळे वापरतात तसे बॅटरीवर चालणारे पंप (उजवीकडे) वापरले जातात\n२०१७ च्या फवारणीच्या काळात शेतकऱ्यांनी कृत्रिम पायरेथ्रॉइड्स, ऑरगॅनोफॉस्फेट्स आणि इतर आधुनिक प्रकारची कीटकनाशकं वापरली, सोबत गिब्रॅलिक अॅसिड (खोडाच्या वाढीसाठी), इन्डॉल अॅसिटिक अॅसिड (रोपाची उंची वाढावी यासाठी) आणि इन्डॉल ब्युटिरिक अॅसिड (रोपाची मुळं वाढावीत म्हणून) अशी वर्धकंही वापरण्यात आली. भरीस भर ह्युमिक अॅसिड आणि नायट्रोबेन्झाइन यांसारखी मान्यता नसणारी रसायनंदेखील वापरली गेली (आणि कीटकनाशक कायद्यानुसार केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडून अशा मान्यता घेणं बंधनकारक आहे.) अनेक शेतकऱ्यांनी कसलीही मान्यता नसणारी फिप्रोनिल आणि इमिडॅक्लोप्रिड ब्रॅंडची मिश्रणंही वापरल्याचंही विशेष तपास पथकाच्या निदर्शनास आलं. अशी आयात केलेली लगेच वापरण्याजोगी चिक्कार रसायनं स्थानिक बाजारपेठांमध्ये खुलेआम मिळतायत.\nया अशा मान्यता नसणाऱ्या रसायनांचा होणार बेसुमार वापर थांबवण्याचे कोणतेच उपाय नाहीत. अहवालात म्हटलं आहे की यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुके आहेत पण जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाचं पद मात्र एकच आहे आणि ते पदही गेली दोन वर्षं रिकामं आहे.\nमात्र याच अहवालात अजून एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे – २०१७ साली विदर्भाच्या कापूस क्षेत्रावर झालेला अळीचा हल्ला अभूतपूर्व असा होता आणि खास करून अनेक वर्षांनी गुलाबी बोंडअळीने केलेला हल्ला जास्तच भयानक होता. पण ती तर वेगळीच गोष्ट आहे...\nसारा दोष शेतकऱ्याच्या माथी\nविशेष तपास पथकाच्या अहवालामध्ये या अपघाताने झालेल्या विषबाधेसाठी प्रामुख्याने शेतकरी आणि शेतमजुरांना जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यांनी वापराचे योग्य नियम आणि सुरक्षेचे उपाय पाळलेले नाहीत हेही नमूद करण्यात आलं आहे.\nअहवालात असं म्हटलं आहे की विदर्भातल्या शेतकऱ्यांनी शेतात कीटकनाशकं, मान्यता असणारी आणि मान्यता नसणारी, वर्धकं आणि खतांचा वापर केला ज्यामुळे कपाशीच्या रोपांची वाढ जोमदार झाली, झाडं नेहमीपेक्षा उंच आणि दाट वाढली. शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार वातावरण अतिशय दमट होतं, जणू काही धुक्यातून चालत गेल्यासारखं वाटत होतं, नाकात रसायनांचा धूर जात होता, अंगावर फवारणी करत असताना नेहमीपेक्षा जास्त मोठे थेंब पडत होते असं विशेष तपास पथकाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.\n६ फेब्रुवारी २०१८ रोजी नागपूर स्थित वकील अरविंद वाघमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आणि दुसऱ्या विशेष पथकाकडून तपास करून घेण्याची मागणी केली. या संकटाला तोंड देण्यात दिरंगाई झाली त्यामुळे सरकारवर आणि अशी विषारी रसायनं विकल्याबद्दल कंपन्यांवर या नव्या विशेष तपास पथकाने आरोप निश्चित करावेत अशी त्यांची मागणी आहे.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nजयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीचे महत्त्वाचे सदस्य आहेत. किंवा पारीच्या core team/ गाभा गटाचे सदस्य आहेत.\nधूर आणि धास्ती, मु. पो. यवतमाळ\nरसशोषक अळ्या, जीवघेणे फवारे\nनोटबंदीच्या फाश्यात फसलेल्या टोमॅटोचा जुगार\n३६ कूप नलिका... खोदकाम चालूच: भूगर्भाचा एक गहिरा संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/maharashtra/?ref=gm", "date_download": "2018-09-22T03:01:09Z", "digest": "sha1:LX224R53SI6E7DYCODEUGDBZX7CPBJGZ", "length": 3991, "nlines": 39, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra News, Latest And Breaking News In Marathi | Divya Marathi", "raw_content": "\n​गणेशाेत्सव, नवरात्रात डीजे, डॉल्बी नाहीच; ध्वनी प्रदूषणामुळे बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार\nअायएएसचे प्रशिक्षण, विद्यावेतन केले दुप्पट; राज्य सरकारचा निर्णय\nदेशाला रामायण, महाभारताची गरज नाही; पवारांचा भगवतांना टोला;'प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षता शिकवू नये'\nसेन्सेक्स १,४९५ अंकांनी कोसळून सावरला; वित्तीय कंपन्यांच्या शेअर्सवर गंभीर परिणाम\nमुंबई क्राइम ब्रँचने UPच्या दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या, Bank Robberyचा व्हिडिओ आला समोर\nमुख्यमंत्र्यांच्या शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, विदेशी तरुणी ताब्यात; मुद्देमालही जप्त\nविसर्जन मिरवणुकीत घुमणार नाही DJ चा आवाज, मुंबई हायकोर्टाने फेटाळली'डीजेवाले बाबू'ची याचिका\nजेट अपघातानंतर जखमी प्रवाशाची 30 लाखांच्या भरपाईची मागणी, हवेच्या दाबामुळे नाक-कानातून झाला होता रक्तस्राव\nशारीरिक सुखाच्या मागणीस कंटाळून समलैंगिकावर हल्ला; न्यायालयाच्या निर्णयानंतरची पहिलीच घटना\nराष्ट्रवादीत केवळ पदे मिरवणाऱ्यांना, काम न करणाऱ्यांना यापुढे घरचा रस्ता : जयंत पाटील\nदोन बालिकांवरील बलात्काराच्या अाराेपींची पोलिस काेठडीत रवानगी\nकाँग्रेसशी युतीला तयार; राष्ट्रवादीशी मात्र नाहीच; प्रकाश अांबेडकरांची भूमिका\nअतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरा : अजित पवार\nविदर्भ-मराठवाड्यात दाेन दिवस पावसाचा अंदाज, पुराचा इशारा; बंगालच्‍या उपसागरात कमी दाबाचा पट्टा\nजेट एअरवेजच्या विमानात ३० प्रवाशांच्या नाक-कानातून रक्त आले; ५ जण कर्णबधिर, डोकेदुखीच्या तक्रारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-modak/modak-108090200055_1.html", "date_download": "2018-09-22T03:04:20Z", "digest": "sha1:VBQOMHJIMRUTHWO2IZURW2F4RV2OHZAT", "length": 11579, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Ganesh festval, Ganesh, Ganapati, Shri Ganesh, Ganapati Message Marathi | मावा मोदक | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : अर्धा किलो ताजा खवा, दीड वाटी पिठीसाखर, दोन-तीन थेंब पिवळा लिक्वीड फूड कलर, वेलची-जायफळाची पूड.\nकृती : खवा मंद आचेवर रंग न बदलू देता भाजावा. त्यात पिठीसाखर मिसळावी. मिश्रण पातळ झाल्यावर इतर साहित्य मिसळून ते आळेपर्यंत शिजवावं आणि उतरवून गार होऊ द्यावं. छोट्या मोदकांच्या साच्यात तळाकडून थोडं थोडं मिश्रण दाबून भरून मोदक तयार करावेत आणि ताटात मांडून सुकू द्यावेत.\nबुंदी - चेरी मोदक\nयावर अधिक वाचा :\nगणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...\nगणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...\nश्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nशास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...\nगणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )\nसोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\n\"आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%9B%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80-115040900020_1.html", "date_download": "2018-09-22T03:31:33Z", "digest": "sha1:KUQISMZKJ26LGNO4JEB2KRB7IISJZVU4", "length": 12262, "nlines": 207, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "छे ती कुठे माझी मुलगी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nछे ती कुठे माझी मुलगी\nवडील होण्या इतपत जगात\nकोणताच प्रचंड आनंद नाही\nनि कन्या झाली तर कोणतचं सुख\nमुठ आवळून तू बोट धरतेस\nतो हरेक क्षण माझा खास होतो\nतुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत\nमला जग जिंकल्याचा भास होतो...\nकिंचाळणं जरी मधूर आहे\nमाझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं\nहे समाधान भरपूर आहे...\nनि त्याही पेक्षा खूप भाग्यवान\nज्या पित्याचे हात उरकती\nसर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान...\nतो प्रश्नच मी उगारत नाही\nवडीलांचं मुलीवर प्रेम जास्त\nहे सत्यही मी झुगारत नाही...\nसंसारात रमण्या पेक्षा मी\nमुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो\nभावनांच्या खेळात आई नंतर\nमुलीचाच तर क्रम येतो...\nबाबा म्हणत माझ्या मुलीचे\nजसे नाजूक ओठ हलू लागतात\nसमाधानाची इवली इवली फुलं\nह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात...\nदेवाकडे एवढचं मागणं आहे\nदिवसरात्र झिजणं, जागणं आहे...\nआनंदाचे अगणित क्षण तिच्या\nनाजूक हास्यात दडले आहेत\nतिला कायम हसतं ठेवण्यासाठी\nमलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे...\nभाग्य ज्याला म्हणतात ते\nमाझ्या मुलीतच सापडलं आहे\nमाझ्या ग्रहांचे मन कदाचित\nतिच्याच पायांशी अडलं आहे...\nमुलगी सासरी जाण्याचा क्षण\nवडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते\nस्वतःच्या काळजा पासून दुरावणं\nजगातली सर्वात मोठी शिक्षा असते...\nआभाळा एवढं सुख काय ते\nतिचं प्रत्येक हास्य उधळतं...\nइतरांचे नशीब घेऊन येतात\nत्या बाबतीत मुली माहीर आहेत\nमुलगी म्हणजे धनाची पेटी\nहे सत्यही तसं जग जाहीर आहे...\nमुलींचे एक छान असतं\nमुलगी असण्याचा अभिमान असतो\nमान, शान व सन्मान असतो...\nछे ती कुठे माझी मुलगी\nती तर आहे श्वास माझा\nउद्या मनांवर राज्य करेल\nस्वप्नं नाही विश्वास माझा...\nमुलाचे सेक्स कारनामे पाहण्यासाठी वडिलांनी लावला स्पाय कॅमेरा\n‘इंडिया डॉटर’वरील बंदी टिकणार नाही : लेस्ली\nआई-वडिलांच्या भांडणाला वैतागून युवकाची आत्महत्या\nव्यथा : एका वृद्ध पित्याची..\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nसंधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.\nअल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय\nजसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...\nआरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा\nआवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...\nप्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z70802113103/view", "date_download": "2018-09-22T03:37:01Z", "digest": "sha1:IMBLPAKLLLY3N4XOO225ETWYTWUCLQZT", "length": 6426, "nlines": 93, "source_domain": "www.transliteral.org", "title": "शिकारी, कोल्हा व वाघ", "raw_content": "\nमंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्‍याला कळस का नसतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा ३५१ ते ४००|\nशिकारी, कोल्हा व वाघ\nकथा ३५१ ते ४००\nशिकारी, कोल्हा व वाघ\nसिंह व जंगलातील प्राणी\nकोकिळा, कावळा आणि घुबड\nशिकारी, कोल्हा व वाघ\nइसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.\nTags : aesop fablesbalkathahunterइसापनीतीतात्पर्य कथाबालकथा\nशिकारी, कोल्हा व वाघ\nएका शिकार्‍याने रानात एक कोल्हा पाहिला. तो इतका सुंदर दिसत होता की, त्याचे कातडे आपल्याजवळ असावे अशी त्या शिकार्‍याला इच्छा झाली. त्याने त्या कोल्ह्याचे बीळ शोधून काढले व त्या बिळाच्या तोंडापुढे एक खड्डा खणला. नंतर त्या खड्ड्यात काही वाळलेली झुडपे घातली व त्यावर मोठा मांसाचा तुकडा ठेवला. कोल्हा तो मांसाचा तुकडा पाहून तेथे येईल व खड्ड्यात पडेल असे त्याला वाटले. सर्व तयारीनंतर तो शिकारी एका झाडापाठीमागे लपून बसला. थोडया वेळाने कोल्हा बाहेर आला व समोरच असलेला मांसाचा तुकडा पाहून तो खावा असे त्याला वाटले; पण त्यात काहीतरी कट असावा असे वाटून तो पुन्हा आपल्या बिळात जाऊन बसला. इतक्यात एक वाघ तेथे आला. काही विचार न करता त्याने त्या मांसाच्या तुकड्यावर झडप घातली व तो खड्ड्यात पडला. त्याच्या पडण्याचा आवाज त्या शिकार्‍याने ऐकला व तो धावत तेथे गेला. खड्ड्यात कोल्हा पडला असे समजून त्याने खड्ड्यात उडी मारली, तेव्हा वाघाने त्याला फाडून खाल्ले.\nतात्पर्य - अविचाराने नेहमी अनर्थ घडत असतात.\nन. घोड्याचे स्वारीचे सामान .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-part-121-1604058/", "date_download": "2018-09-22T03:39:04Z", "digest": "sha1:2FKMJPMBRKINMYG4JH6BHDMYE2SR44WM", "length": 28681, "nlines": 232, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta readers letter part 121 | कामगारांचा विमा काढणे आवश्यक करावे | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nकामगारांचा विमा काढणे आवश्यक करावे\nकामगारांचा विमा काढणे आवश्यक करावे\n‘‘अंतर्गत सुरक्षे’चा सवाल’ हा अग्रलेख (२० डिसें.) वाचला.\n‘‘अंतर्गत सुरक्षे’चा सवाल’ हा अग्रलेख (२० डिसें.) वाचला. आज छोटय़ा- मोठय़ा उद्योगात, खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कामगारांचे जीवन धोक्यात आहे. ज्या ठिकाणी उत्पादन घेतले जाते ती जागा ५-७ कामगार काम करू शकतील एवढीच असते. प्रत्यक्षात १५-२० जण काम करतात. तीन-चार सिलिंडर वापरण्याची परवानगी असते , त्या ठिकाणी ८-१० सिलिंडर पेटलेले असतात. या कामगारांची कामाच्या ठिकाणची सुरक्षा पाहण्यासाठी कामगार निरीक्षक नेमलेले असतात. त्यांनी वेळोवेळी तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र मालक त्यांचा ‘वेगळा बंदोबस्त’ करतात. त्यामुळे कामगारांची सुरक्षा दुर्लक्षित राहते. वीज वायर दर पाच वर्षांनी तपासणे आवश्यक असते. मात्र तशी तपासणी होत नाही. अनेक कारखान्यांतून वीज वायर टांगलेली असते. आग लागली म्हणजे अशी बोंब मारली म्हणजे मालक सुटतात. अनेक ठिकाणी बहुमजली इमारतींच्या दरवाजात हॉटेल्स, बेकऱ्या दिसतात. कंत्राटी व ठेकेदार पद्धतीमुळे संघटना मोडीत निघाल्या आहेत. आज कामगार वाऱ्यावर आहेत. कामगारांचा विमा काढणे सरकारने आवश्यक करावे. साकीनाका आगीत जे मृत्यू पावले ते आपल्या कमाईचा हिस्सा गावातील आई-वडिलांना पाठवत. आता त्यांचे काय सरकारने- मालकाने या कामगारांना दहा लाख रुपयांची भरपाई देणे जरुरीचे आहे. देशाची आर्थिक स्थिती कामगारांवर अवलंबून आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर देश रसातळाला जाईल.\n– मार्कुस डाबरे, पापडी, वसई\n‘‘अंतर्गत सुरक्षे’चा सवाल ’हा अग्रलेख (२० डिसें.) वाचला. मनात विचारांसोबतच अनेक प्रश्नांची गर्दी निर्माण झाली. खरंतर सतत लागणाऱ्या आगी (अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे मुंबईत पावसाळ्यानंतर तर आगीचा हंगामच सुरू होतो) या अपघाताने लागतात की निष्काळजीपणाने लागतात बरं लागल्या तरी त्या विझाव्या यासाठी आवश्यक अशा काही उपाययोजना तेथे उपलब्ध आहेत का बरं लागल्या तरी त्या विझाव्या यासाठी आवश्यक अशा काही उपाययोजना तेथे उपलब्ध आहेत का आणि असल्या तरी त्या कार्यरत आहेत का\nतूर्तास आपण समजू की लागणाऱ्या आगी या अपघाताने लागतात, पण मग आग आटोक्यात आणण्यासाठी लवकर काही प्रयत्न होतात का, जेणे करून घडलेल्या अपघाताचे दुर्घटनेत रूपांतर होणार नाही.. पण असे होणे दुर्मीळच. उदा. मुंबईत काही वर्षांपूर्वी लागलेल्या आगीदरम्यान अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहोचताच आले नाही. सरतेशेवटी या मुद्दय़ाबाबत एवढेच म्हणावे लागेल की, आग लागून जीवित व वित्तहानी होण्यापेक्षा त्या लागूच नये यासाठी काळजी घेणे म्हणजेच, उपायापेक्षा प्रतिबंधच श्रेष्ठ हे तत्त्व येथे योग्य ठरते.\nअग्रलेखाच्या शेवटी उद्योग, उद्योजक, कामगार आणि सरकार यांबाबत उल्लेख आला आहे. सरकारने धोरणे आखताना कामगारांच्या सुरक्षिततेचा विचार करावा ही अपेक्षा योग्यच आहे. त्याबाबत दुमत नाही. तसेच कामगार संघटना आणि मालक यांनी एकमेकांना सहकार्य करून आपली प्रगती साधात राहावी यातच सर्वाचे भले आहे.\n– गणेश आबासाहेब जाधव, मु.पो. आर्वी, ता. कोरेगांव (सातारा)\nही बेपर्वाई कधी संपणार\n‘‘अंतर्गत सुरक्षे’चा सवाल’ या संपादकीयात अतिशय विस्तृत स्वरूपात कारखान्याच्या कामगारांच्या सुरक्षेबद्दलच्या हलाखीचे वर्णन केले आहे. प्रश्न हा आहे की, ही सुरक्षा नियमांबाबतची अक्षम्य बेपर्वाई, अनास्था व उदासीनता कधी संपणार एकविसाव्या शतकात, आधुनिक औद्योगिक रचना व तंत्रज्ञानावर आधारित समाजव्यवस्था सुरळीत चालायची असेल तर प्रत्येकाने नियम, शिस्त व जबाबदारी अंगीकारण्याची मानसिकता निर्माण करणे अगत्याचे आहे. नेमका याचाच सर्व स्तरांवर अभाव जाणवतो.\n– राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली\nसाकीनाका येथील फरसाण कारखान्याला लागलेली आग आणि त्या आगीत होरपळलेले १२ जण यांचे ‘लाक्षणिक प्रशासनाचे बळी’ असे वर्णन केले तर अगदी सयुक्तिक ठरेल. जसे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही जण लाक्षणिक उपोषण करतात त्याप्रमाणे आपल्याकडे प्रशासनाचे झाले आहे. लाक्षणिक प्रशासन म्हणजे काही दुर्घटना झाली की खडबडून काही दिवस प्रशासन यंत्रणा जागी होते. तात्काळ सगळी यंत्रणा कामाला लागते. काही तरी केल्याचा आव आणते. अगदी दोन-तीन दिवस हे असे नागरिकांना प्रशासन दिसते म्हणजे काही दुर्घटना झाली की खडबडून काही दिवस प्रशासन यंत्रणा जागी होते. तात्काळ सगळी यंत्रणा कामाला लागते. काही तरी केल्याचा आव आणते. अगदी दोन-तीन दिवस हे असे नागरिकांना प्रशासन दिसते हे असे वारंवार घडते. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर तर काय, दोन दिवस तर बघायलाच नको, जिकडे पाहावे तिकडे प्रशासनच प्रशासन, पोलीसच पोलीस. पण फक्त दोनच दिवस. आता सगळे कसे जैसे थे हे असे वारंवार घडते. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर तर काय, दोन दिवस तर बघायलाच नको, जिकडे पाहावे तिकडे प्रशासनच प्रशासन, पोलीसच पोलीस. पण फक्त दोनच दिवस. आता सगळे कसे जैसे थे फेरीवाल्यांचा फेरा कायम. आता या दुर्घटनेनंतरही सगळे कसे कामाला लागले आहेत. त्या कारखाना मालकाला अटक झाली आहे. त्याने जे उपद्व्याप करून ठेवले तेव्हा हे प्रशासन अगदी ‘अर्थपूर्ण’ झोप काढत होते. आता त्यांना १२ बळी गेल्यावर जाग आली आहे. म्हणजे लाक्षणिक प्रशासन सुरू झाले आहे. दोन दिवसांनंतर ते संपून जाईल इतकेच\n– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण\nकाँग्रेस पक्षाचे पंचकर्म हितकारकच\nगुजरात निवडणुकीत भाजपचे संख्याबळ घटल्यामुळे आता भाजपच्या आयाराम संस्कृतीला गळती लागेल, असा आशावाद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. मात्र ही गोष्ट काँग्रेसच्या हिताची नाही कारण या निमित्ताने होणारी काँग्रेसच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया बंद होईल. कारवाईच्या भयाने हवालदिल झालेले भ्रष्टाचारी काँग्रेसवासी पक्षातून पळून जात आहेत. तसेच सत्तेच्या लाभासाठी सदैव भुकेलेले लोक सत्ताधारी पक्षाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या मूळ विचारसरणीवर श्रद्धा असणाऱ्या, शिल्लक राहिलेल्या, निष्ठावान कार्यकर्त्यांमुळे पक्ष विनासायास सुदृढ आणि कार्यक्षम होत आहे. पक्षातील ही विषारी द्रव्ये बाहेर पडत असतील तर ही पंचकर्माची प्रक्रिया पक्षाच्या आणि पर्यायाने भविष्यात देशाच्या हिताचीच आहे. संविधानाशी एकनिष्ठ असलेल्या, डावीकडे झुकलेल्या मध्यममार्गी आणि धर्मनिरपेक्ष पक्षाची आज देशाला गरज आहे.\n– प्रमोद तावडे, डोंबिवली\nविजेत्यास माघारी बोलावण्याचा अधिकारही हवा\n’ ही बातमी वाचली. तसेच त्यावर अगदी योग्य भाष्य करणारे ‘काय चाललंय काय’ हे व्यंगचित्र (२० डिसें.) पाहिले. हल्ली निवडणूक हरल्यास राजकीय पक्ष ईव्हीएम मतदान यंत्र हॅक केले गेले (ते कसे काय होते त्याचे प्रात्यक्षिक जाहीरपणे अजून कोणी कधीही निवडणूक आयोगाला दाखवलेले नाही’ हे व्यंगचित्र (२० डिसें.) पाहिले. हल्ली निवडणूक हरल्यास राजकीय पक्ष ईव्हीएम मतदान यंत्र हॅक केले गेले (ते कसे काय होते त्याचे प्रात्यक्षिक जाहीरपणे अजून कोणी कधीही निवडणूक आयोगाला दाखवलेले नाही) किंवा आमचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्यास आम्ही कमी पडलो, असे म्हणतात) किंवा आमचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्यास आम्ही कमी पडलो, असे म्हणतात आता काम केले.. पण ते बहुसंख्य मतदारांना दिसले नाही.. म्हणजे ते बहुधा एवढे छोटे असावे की त्याची योग्य दखल घेतली जात नाही\nदुसरीकडे निवडणूक जिंकल्यास हे पक्षश्रेष्ठींचे यश असे म्हणून जिंकणाऱ्या उमेदवाराने आधी मतदारसंघात केलेल्या कामांवर अप्रत्यक्षपणे अविश्वास दाखवला जातो, हे कसे कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणूक हरल्यावर आम्ही जनतेला हवे आहे ते देण्यास कमी पडलो किंवा जनतेने डोळसपणे मतदान केले, असे म्हटल्याचे आठवत नाही कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणूक हरल्यावर आम्ही जनतेला हवे आहे ते देण्यास कमी पडलो किंवा जनतेने डोळसपणे मतदान केले, असे म्हटल्याचे आठवत नाही म्हणजे निवडणूक जिंका अथवा हरा.. फक्त मतदाराला त्याबद्दल जबाबदार कधी धरणार म्हणजे निवडणूक जिंका अथवा हरा.. फक्त मतदाराला त्याबद्दल जबाबदार कधी धरणार कारण राजकीय पक्षाने मतदाराला अशा जबाबदारीची जाणीव जाहीरपणे दिल्यास व निवडून आलेल्या उमेदवाराने पुढे जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे योग्य काम न केल्यास.. त्याला माघारी बोलावण्याचा ‘जबाबदारी’ अधिकार (‘नोटा’प्रमाणे) मतदाराला, निवडणूक आयोगाद्वारे येणाऱ्या काळात मिळू शकेल काय\n– प्रवीण आंबेसकर, ठाणे\n‘आरोपी मोकळे, सिंचनही नाही’ हा देवेंद्र गावंडे यांचा लेख (१९ डिसें.) वाचला. जी कथा महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याच्या कारवाईच्या निष्क्रियतेची तीच गत सोनिया गांधींचा जावई वढेरांवरील आरोपांची. राज्यात व केंद्रात भाजप सरकार सत्तेवर असून देखील काहीही कारवाई करू शकले नाही याला पुढील तीन कारणे संभवतात. १. भक्कम पुरावे असल्याचे जे डंगोरे पिटले जातात ते पुरावेच नसावेत किंवा जमा केलेले पुरावे एवढे तकलादू असावेत की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे ठरविले तर ते त्यातून सहीसलामत सुटतील व आपले हसे होईल ही भीती.\n२. या सर्व प्रकरणात भाजप पक्ष म्हणून व त्या पक्षाचे नेते लाभार्थी असावेत.\n३. आरोप झालेल्या व्यक्ती, त्यांचे अध्यक्ष व सत्ताधारी पक्षाचे सर्वोच्च नेते यांचे असलेले घनिष्ट संबंध. त्यामुळे हे विषय जनतेच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठी अधूनमधून चघळले जातात. या बाबतीत कोणतीही कारवाई अशक्यच.\n-चंद्रशेखर सु. खारकर, ठाणे\n‘कितीही ऊर बडवा..’ हे पत्र (लोकमानस, १९ डिसें.) वाचले. विरोधकांवर धादान्त खोटे आरोप करून त्यावरून भरपूर धुरळा उडवण्याची भाजपनीती त्यांच्या पाठीराख्यांनीही अंगीकारली नाही, तरच नवल. कन्हैयाकुमारवर देशविरोधी घोषणा दिल्याचा व अतिरेक्यांचे समर्थन केल्याचा आरोपही त्यातलाच. तो न्यायालयात टिकला नाही. पण एकच खोटे पुन:पुन्हा रेटून सांगत राहायचे हीही आणखी एक भाजपनीती.\n-भरत मयेकर, बोरिवली (मुंबई)..\n..मग कोर्टातील काळ्या कोटालाही आक्षेप घ्या\n‘मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी सोवळे नेसण्याची सक्ती चुकीची’ हे पत्र (लोकमानस, १८ डिसें.) तर्काधिष्ठित पुरोगामी, बुद्धिवादी इत्यादी लोकांच्या एकारलेल्या दृष्टिकोनाचे उदाहरण वाटले. न्यायालयात काळा कोट घालून जाण्याच्या सक्तीविषयी असा पवित्रा हे का घेत नाहीत\n– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2275", "date_download": "2018-09-22T03:27:28Z", "digest": "sha1:GK6PWAFBGH5A7IO7U6OLOZHDKQHVHMWI", "length": 2714, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nनिर्भया निधी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी 983 रेल्वे स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. यात उपनगरी रेल्वेस्थानकांचाही समावेश आहे. आतापर्यंत सुमारे 394 रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. 202 रेल्वे स्थानकांवर देखरेख यंत्रणा बळकट करण्यासाठी एकात्मिक सुरक्षा यंत्रणेंतर्गत 413.36 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.\nरेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/taxonomy/term/324", "date_download": "2018-09-22T03:32:35Z", "digest": "sha1:PDQNNW5C67NDDH25JJANFJM43KQQG5NN", "length": 8895, "nlines": 115, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " पारितोषक | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nपुरस्कार वितरण : मल्टीस्पाईस, पुणे\nगंगाधर म. मुटे यांनी सोम, 14/05/2012 - 19:32 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमीमराठी स्नेहसंमेलन : मल्टीस्पाईस, पुणे\n(श्री विशाल कुलकर्णी यांनी मीमराठीवर लिहिलेला वृत्तांत)\nए ’सिंहगड’ पक्का ना मग\nRead more about पुरस्कार वितरण : मल्टीस्पाईस, पुणे\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/nashik/crowd-passengers-manmad-railway-station/", "date_download": "2018-09-22T04:20:47Z", "digest": "sha1:RGZ4RKFJ54WIVLNGRI2FSLIAIYZXTYZR", "length": 34517, "nlines": 478, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Crowd Of Passengers At The Manmad Railway Station | मनमाड रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nमनमाड रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी\nमनमाड रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी\nमनमाड : कसारा रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर दुरुस्त करणाऱ्या व्हॅनला मालगाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहे तर अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याने मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे.\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nवेदांचा सूर्य आहे 'बाप्पा'\nनाशिकमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन\nगणपतीने केलेले 'हे' पूजन सर्वश्रेष्ठ का\nमातृभक्त बाप्पा : आईला वृद्धाश्रमात पाठवून घरात गणपती आणणे किती योग्य\nकवीवर्यांचे ईश्वर, अक्षरांचे माहेर...\nGanesh Festival 2018 : भाद्रपद महिन्यात का येतात बाप्पा\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी.\nमनमाड रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी\nमनमाड : कसारा रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर दुरुस्त करणाऱ्या व्हॅनला मालगाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहे तर अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याने मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे.\nडॉ. तुळशीदास गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' : भाग - 01\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक , प्रसिद्ध गणेशभक्त डॉ तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी... पाहा व्हिडीओ -\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक महापालिकेवर करवाढीच्या निषेधार्थ मोर्चा\nनाशिक : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक महापालिकेवर करवाढीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ( व्हिडीओ - अझहर शेख )\nशॉर्टकट नव्हे थेट मृत्यूशी गाठ\nनाशिक : नाशिकमधील मुंबई-आग्रा महामार्ग उड्डाणपूलावरून पादचारी सर्रासपणे रेलिंग क्रॉस करतात आणि उड्डाणपूल ओलांडून ये-जा करतात. यावेळी भरधाव जाणाऱ्या वाहनांसमोर पादचारी आल्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. बुधवारी संध्याकाळी कामोदनगरजवळ एक कुटुंब उड्डाणपूल ओलांडत असताना भरधाव वेगाने नाशिककडे येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत चार वर्षीय मुलासह मातेचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जेष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले. या ठिकाणी बोगदा तयार करण्याची मागणी प्रलंबित आहे.\nशेतीसह कोणत्याही मोकळ्या भूखंडावर आता करवाढ नसेल - तुकाराम मुंढे\nनाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिक मध्ये केलेली दरवाढ मोठ्या प्रमाणात मागे घेतली असून मोकळ्या भूखंडावर पूर्वी 03 पैशावरून 40 पैसे दर केले होते ते आता 03 पैसे करण्यात आले आहे.\nडीबीटी रद्द करण्याच्या मागणीसाठी स्टुडंट फेडरेशनचा आदिवासी विकास आयुक्तालयावर मोर्चा\nनाशिक : डीबीटी रद्द करावी या मागणीसाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने आदिवासी विकास आयुक्तालयावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nतारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला नुकतेच १० वर्षं झाले असून मंदारच्या घरातील गणपती बा्पपाला देखील यंदा दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. याचे औचित्य साधत मंदारने त्याच्या घरातच गोकुळधाम सोसायटी बनवली आहे. मंदारने गोकुळधाम सोसायटीचा सेट उभारला असून त्यात गणरायाची स्थापना केली आहे.\nतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nकलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nगणेश चतुर्थी २०१८श्रुती मराठेसुयश टिळक\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nमोहरम निमित्त शुक्रवारी (21 सप्टेंबर) पहाटे 5 वाजता दरवेज पंजा (सवारी) ची निघालेली मशाल मिरवणूक काढण्यात आली.\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nबिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nमेघा धाडेबिग बॉस मराठी\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\nगावाकडच्या मित्रांत हरवून जाणारा हा जागतिक कीर्तीचा चित्रकार सध्या \"बिलोरी\"झेप घेण्यात मग्न आहे.काय आणि कसली आहे,ही झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nधार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा असतेच अन् अशा पारंपरिक प्रथांमधून भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते.\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nनागपूरमध्ये मेट्रोवर बाप्पा विराजमान झाला आहे.\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nजेट एअरवेजच्या विमानातील कर्मचाऱ्याच्या अक्षम्य चुकीमुळे जवळपास 100 हून अधिक प्रवाशांच्या जीव धोक्यात आला होता. उड्डाणादरम्यान केबिनमधील हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरू करण्यास कर्मचारी विसरला. कर्मचाऱ्याच्या या चुकीमुळे विमानात हवेचा दाब वाढला. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. प्रवाशांच्या कान-नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. तर काही जणांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती.\nकागद्याच्या लगद्याने साकारण्यात आलेली काळबादेवीचीच्या राजाची 'ही' १४ फुट गणेशमूर्ती\nकाळबादेवीचा राजा'ची गणेशमूर्ती १४ फुटी असून ती कागद्याच्या लगद्याने साकारण्यात आली आहे.\nकोल्हापूरमध्ये चेंडू व फुग्यांचा वापर करून साकारला डोरेमॉन बाप्पा\nकोल्हापूरमध्ये चेंडू व फुग्यांचा वापर करून साकारला डोरेमॉन बाप्पा\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका फेम स्नेहलताच्या घरच्या बाप्पाला 'धाराउचं' किर्तन\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका फेम स्नेहलताच्या घरच्या बाप्पाला 'धाराउचं' किर्तन\nगणेश चतुर्थी २०१८स्नेहलता वसईकरसेलिब्रिटी\nवेदांचा सूर्य आहे 'बाप्पा'\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nनाशिकमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन\nनाशिकमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-marathi-infographics/infographicslist/51742927.cms", "date_download": "2018-09-22T04:27:15Z", "digest": "sha1:STCRPFG6RS2LCLT6OZS3HO37BXHAGUQG", "length": 6107, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Cookies on the Maharashtra Times Website", "raw_content": "\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे..\nसर्जिक स्ट्राइक दिन साजरा करण्याच..\nअन्नाची सर्वाधिक नासाडी भारतात होतेय. उत्पादित अन्नधान्य व फळांपैकी सुमारे ४० टक्के सडून/सांडून वाया जातेय. याबाबत सर्वो...\nया देशांत टीव्हीचं सर्वाधिक वेड\nटीव्ही पाहण्याचं वेड केवळ आपल्याकडंच आहे असं नाही. जगातील प्रगत म्हणवणाऱ्या देशातही लोक तासन् तास टीव्हीला चिकटून बसलेले...\nविमानातील पाच 'डर्टी स्पॉट'\nविमानप्रवास सर्वात आरामदायी असल्याचा तुमचा समज असला तरी विमानातील या पाच जागा तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात...\nतुमची कार पाण्यात अडकली तर काय कराल\nमुसळधार पावसानंतर रस्ते जलमय होतात. मुंबईच्या अनेक भागांमध्ये तर संततधार पावसामुळे पूरसदृश परिस्थितीच निर्माण होते. अशाव...\nअसा करा कपालभाती योग\nयोगा तुमच्या जीवनशैलीला साजेसा\nलठ्ठपणा: एक जागतिक समस्या\nसिगारेटची सवय कशी सोडाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR245", "date_download": "2018-09-22T03:29:23Z", "digest": "sha1:BD2H34SGATO5UV5RGU4GCWRSXVSWLV3X", "length": 3379, "nlines": 68, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारत आणि सेनेगल यांच्यातल्या आरोग्य आणि औषध क्षेत्रातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nभारत आणि सेनेगल यांच्यातल्या आरोग्य आणि औषध क्षेत्रातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.\nया विभागात प्रामुख्याने सहकार्य करण्यावर भर राहील\n1) एकात्मिक रोग निदान आणि देखरेख\n5) औषध आणि औषध निर्माण उत्पादन आणि रुग्णालय साधने\n8) परस्पर हिताचे आणखी काही विभाग\nसहकार्याविषयी अधिक तपशील ठरवण्यासाठी आणि सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीसाठी कार्यकारी गटाची स्थापना करण्यात येणार आहे.\nसप्रे -नि चि -प्रिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/comments", "date_download": "2018-09-22T03:56:59Z", "digest": "sha1:AE6IE6QT2S3AMEB4UTMBGRPVV33YCNUN", "length": 10678, "nlines": 91, "source_domain": "aisiakshare.com", "title": " नवीन प्रतिसाद | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८५ हे पहा हे देशाविरुद्धचे नितिन थत्ते शनिवार, 22/09/2018 - 09:06\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे ऐसीचं माहीत नाही नील लोमस शनिवार, 22/09/2018 - 08:47\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९८ कदाचित एक सर्जिकल स्ट्राइक गब्बर सिंग शनिवार, 22/09/2018 - 05:01\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८५ Francois Hollande म्हणतात की मोदी सरकारनं अनिल अंबानी यांचे नाव गब्बर सिंग शनिवार, 22/09/2018 - 03:05\nमाहिती लाल मानेची अमेरिका. :-) छिद्रान्वेष. ३_१४ विक्षिप्त अदिती शनिवार, 22/09/2018 - 02:19\nमाहिती लाल मानेची अमेरिका. :-) जय जय ट्रंपुली, जय white supremacy. ३_१४ विक्षिप्त अदिती शनिवार, 22/09/2018 - 02:18\nमाहिती लाल मानेची अमेरिका. :-) उतरायचे नसते धनंजय शनिवार, 22/09/2018 - 01:44\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे खूपच मजेशीर मिमिक्री. ..शुचि शनिवार, 22/09/2018 - 01:34\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे +1 ३_१४ विक्षिप्त अदिती शनिवार, 22/09/2018 - 01:06\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे कडकविष्णू यांच्या खालील गब्बर सिंग शनिवार, 22/09/2018 - 00:54\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे लागोपाठ दोनदा बघितला व्हिड्यो राजेश घासकडवी शनिवार, 22/09/2018 - 00:01\nचर्चाविषय गन कंट्रोल अर्थात बंदूक नियंत्रण लॉबी आता भारतातही आभार. ३_१४ विक्षिप्त अदिती शुक्रवार, 21/09/2018 - 22:26\nमाहिती लाल मानेची अमेरिका. :-) नक्की करुन बघ. ज्याम मजा---अगदि अगदि टिवटिव शुक्रवार, 21/09/2018 - 22:06\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे . ३_१४ विक्षिप्त अदिती शुक्रवार, 21/09/2018 - 21:14\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे बरं. कडकविष्णू शुक्रवार, 21/09/2018 - 21:11\nमाहिती लाल मानेची अमेरिका. :-) बहुतेक .... ..शुचि शुक्रवार, 21/09/2018 - 20:44\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे लौव यू ३_१४ विक्षिप्त अदिती शुक्रवार, 21/09/2018 - 20:20\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे व्राँग नंबर... ३_१४ विक्षिप्त अदिती शुक्रवार, 21/09/2018 - 20:11\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे 'केतकीच्या बनी तिथे ...' ..शुचि शुक्रवार, 21/09/2018 - 19:59\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे सुमन कल्याणपुर सर्व_संचारी शुक्रवार, 21/09/2018 - 19:57\nकविता वळूनी मागे मी बघता , शल्य बोचते मनाला याईक्स\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे अवघड नाही खरंच आहे. पुढील घाटावरचे भट शुक्रवार, 21/09/2018 - 17:50\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे अहो सुमनताईंचं काय घेऊन बसलात पिऱ्या मांग शुक्रवार, 21/09/2018 - 17:42\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९८ मला आपलं वाटतंय... राही शुक्रवार, 21/09/2018 - 17:22\nचर्चाविषय मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे ते त्यांच्या वडिलांच्या पुंबा शुक्रवार, 21/09/2018 - 17:08\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://cipvl.org/32189-mimal-study-seo-as-an-integrated-digital-marketing-strategy", "date_download": "2018-09-22T03:53:34Z", "digest": "sha1:UDJPHQOXWUS2OVAM3QT72EH5SQQWRAMJ", "length": 9404, "nlines": 38, "source_domain": "cipvl.org", "title": "मिमल स्टडी: एकात्मिक डिजिटल मार्केटिंग धोरण म्हणून एसइओ", "raw_content": "\nमिमल स्टडी: एकात्मिक डिजिटल मार्केटिंग धोरण म्हणून एसइओ\nऑनलाईन व्यवसायांना इंटरनेटवर उपस्थिती असणे आवश्यक आहे. अन्यथा, क्लायंटकेवळ गलथान किंवा गंभीर कुतूहलाने त्यांच्या वेबसाइटवर भेट द्या. एका स्टोअरद्वारे वापरलेले नाव, त्याचे लोगो आणि उत्पादने माहिती प्रदान करू शकतात जे संबंधित करू शकतातओळखण्यासाठी ग्राहकांना अशी माहिती देण्याची मूलभूत माहिती आहे जेव्हा ती वेबसाईटची उपस्थिती तयार करतेव्यवसाय ऑप्टिमाइझ केलेल्या वेबसाइट्सना अशी माहिती आहे जी निवडणे सोपे आहे आणि बरेच ग्राहक त्यांना कमी प्रयत्नांशिवाय शोधू शकतात.\n13 अब्ज मासिक शोधांवर इंटरनेटचा अनुभव येतो च्या स्थापनाशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (एसइओ) मुळात एक सुलभ शोध इंटरनेटसाठी एक महत्त्वाची डिजिटल मार्केटिंग धोरण म्हणून कार्य करतेव्यवसाय\nएसइओ द्वारे, व्यवसाय आपल्या वेबसाइटवर काय शोधता येईल त्याच्या वेबसाइटवर ड्राइव्ह करू शकतेकंपनीचे महसूल वाढवून तेथे त्यांच्यासाठी साइट आहे जेव्हा फर्मला उच्च श्रेणी मिळते तेव्हा हे शक्य होतेशोध इंजिन परिणाम पृष्ठ. विनामूल्य जाहिराती आणि क्लिक प्रति क्लिक शिफारस केलेले काही सर्वोत्तम पद्धती आहेत - i taste vape mod.\nअँड्र्यू दिवस, ग्राहक यशस्वी व्यवस्थापक Semaltेट डिजिटल सेवा, एकात्मिक डिजिटल मार्केटिंग धोरणाच्या महत्वाच्या घटकांना प्रदान करते ज्यात प्रत्येक ऑनलाइन व्यवसायाची आवश्यकता असते.\nएसइओ कार्य कसे करते\nएसइओ सर्च इंजिनचा वापर करते ज्याचा हेतू क्रॉल, स्कॅन, स्टोअर अनुक्रमित करणे आहेआणि खालील प्रमाणे अल्गोरिदम वापरून वसूली करण्यासाठी.\nएखाद्या कीवर्डची पुनरावृत्ती एका विशिष्ट वेब पृष्ठाची प्रासंगिकता वाढवते.\nमेटा टॅगद्वारे प्रदान केल्यानुसार शोध इंजिने HTML दस्तऐवजाचा मेटाडेटा वापरतातसमाधानी मूल्यांकन\nसंबद्ध कीवर्ड वापरणार्या गुणवत्तेची सामग्री अधिक लोकांना आकर्षित करते आणि त्यांना साइटवर निर्देशित करते.\nवेबसाइटवर संदर्भ देणार्या इतर वेबसाइटवरील हायपरलिंक्सने उच्च दर्जाचे स्थान दिलेअधिक रहदारीसाठी साइट\nअनुक्रमणिका, क्रॉलिंग, शोध इंजिन अल्गोरिदम, आणि परत मिळवण्याविषयी माहितीएसइओ तंत्रज्ञानाची अधिक समजदार समज\nक्रॉलर्स किंवा स्पायडर हे अशा सॉफ्टवेअर असतात जे वेबवर क्रमबद्ध करण्यासाठी सूचीबद्ध केले जातातनंतर शोध इंजिनद्वारे माहितीचा जलद आणि कार्यक्षम निवडी प्रदान करा. क्रॉलर इंटरनेटबद्दल अद्यतनासाठी तपासत नाहीरोजच्या सामग्रीवर, परंतु शोध इंजिनांद्वारे वेगाने प्रक्रिया करण्यासाठी ठिकाणे शोध, डाउनलोड आणि भेट दिली यावरील आठवणी आणि सूची ठेवते.\nस्पायडर क्रॉल केलेल्या सामग्रीच्या पृष्ठांचे डेटाबेस तयार करते. ज्या अनुक्रमांची आहेतमुळात डाटाबेस वेबसाईट आणि वेब पृष्ठांबद्दल माहिती पुरविते जे शोध यंत्राने ब्राउझ केले. च्या सामग्री पुनर्प्राप्तइंडेक्स कीवर्ड्स आणि संबंधित स्ट्रिंगद्वारे आहे. शोध इंजिनने वेबसाइटला समजून घेतले पाहिजे तर एसइओ योग्य असायला हवा.\nशोध इंजिन अल्गोरिदममध्ये अद्वितीय सूत्र आणि नियमांचे संच असतात जे परिभाषित करतातवेब पेजची प्रासंगिकता त्यांच्याकडे वास्तविक पृष्ठ ओळखण्याची क्षमता आहे किंवा जर वापरकर्त्याने आवश्यक असलेल्या माहितीवर वेब सामग्रीची उपयुक्त माहिती आहे.\nएसइओ वागणार्या वेब पृष्ठाच्या शोध प्रक्रियेचे अंतिम टप्पा एक जटिल प्रक्रिया आहेत्यात शोधलेल्या सामग्रीची समज आणि त्यास सुसंगत अनुक्रमांक आणि सर्व्हर्ससह जोडणे. सरतेशेवटी, शोध इंजिन पुनर्प्राप्त करतेवापरलेल्या कीवर्ड आणि स्ट्रिंगशी जुळणार्या कागदपत्रांची यादी.\nएसईओचा उपयोग, म्हणून एखाद्या विशिष्ट माहितीची उपलब्धता सुलभ करणेएका शोध इंजिनद्वारे सुलभ पुनर्प्राप्तीसाठी शोधांच्या शीर्षस्थानी असलेली वेबसाइट. एसइओ विपणन धोरण खूपच खर्च-कार्यक्षम आहे कारण ती प्रस्तुत करतेशोध इंजिनांसाठी वेब पेजेसची सामग्री हाताळण्याद्वारे ई-कॉमर्स करत असलेल्या व्यवसायाची दृश्यमानता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2278", "date_download": "2018-09-22T03:51:06Z", "digest": "sha1:TL3SDNI2F3WVAXXCLHJU74GWEGAOJL2L", "length": 3267, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nतुरळक छोट्या अडचणी वगळता देशात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरळीत झाली आहे. उपलब्ध परताव्यांच्या दाव्यानुसार जुलै ते ऑक्टोबर या तिमाहीत निर्यातदारांना 65,000 कोटी रुपये परताव्यापोटी देणे बाकी असल्याचे वस्तुस्थितीला धरुन नाही. जीएसटी परिषदेने 22 व्या बैठकीत निर्यातदारांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले आहेत. निर्यातदारांना आयजीएसटीचा परतावा देण्याचे काम वेगाने सुरू आहे.\nवस्तू आणि सेवा करासंदर्भात निर्यात प्रोत्साहन परिषदेसह विविध संबंधितांच्या सूचना वेळोवेळी प्राप्त होत असतात. त्या जीएसटी परिषदेसमोर मांडल्या जातात.\nवाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-auto-rickshaw-permit-55597", "date_download": "2018-09-22T03:31:01Z", "digest": "sha1:4VPS2ZLJYWUP2PBU5TINC44H6QM6THF5", "length": 13683, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news auto rickshaw permit आता मागेल त्याला ऑटो परवाना | eSakal", "raw_content": "\nआता मागेल त्याला ऑटो परवाना\nमंगळवार, 27 जून 2017\nमर्यादा हटली - अनधिकृत ऑटोंचा प्रश्‍न निघणार निकाली\nनागपूर - ऑटोरिक्षांच्या संख्येवर टाकण्यात आलेली मर्यादा शासनाने हटविली. यामुळे आता मागेल त्याला ऑटो परवाना मिळणार आहे. शासनाच्या निर्णयामुळे अनधिकृत ऑटोंचा प्रश्‍नही निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला.\nमर्यादा हटली - अनधिकृत ऑटोंचा प्रश्‍न निघणार निकाली\nनागपूर - ऑटोरिक्षांच्या संख्येवर टाकण्यात आलेली मर्यादा शासनाने हटविली. यामुळे आता मागेल त्याला ऑटो परवाना मिळणार आहे. शासनाच्या निर्णयामुळे अनधिकृत ऑटोंचा प्रश्‍नही निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला.\nराज्य शासनाने २६ नोव्हेंबर १९९७ रोजी अधिसूचना काढून नागपूरसह मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर आणि औरंगाबाद शहरातील ऑटोंची संख्या मर्यादित केली होती. या अधिसूचनेनुसार त्यावेळी अस्तित्वात असलेल्या ऑटोंपेक्षा जास्त परवाने देता येऊ शकत नव्हते. यामुळे सायकलरिक्षांचे चलन वाढले होते. १९९७ पासून लोकसंख्या झपाट्याने वाढली. शहरांचा विस्तार झाला.\nयामुळे रिक्षातून प्रवासी वाहतुकीवर मर्यादा आली. दुसरीकडे दम्यासारखे आजार बळावत असल्याचे बरेच रिक्षाचालक ऑटोकडे वळले. पण, अधिकृत परवाना मिळत नसल्याने अनधिकृत ऑटो शहरांच्या रस्त्यावर धावू लागले. अधिकृत आणि अनधिकृत ऑटोचालक असा नवा संघर्ष उभा राहिला.\nत्यातून ऑटोपरवान्यांची मोठ्या रकमेवर खरेदी-विक्रीचा धंदा सुरू झाला. नागपूर शहराचा विचार केल्यास केवळ ९ हजार ५०० अधिकृत ऑटो असून, अनधिकृत ऑटोंची संख्या त्यापेक्षा दुपटीच्या घरात आहे. अनधिकृत ऑटोचालकांकडून ग्राहकांची लूट होत असल्याचेही सातत्याने पुढे येत राहिले आहे. त्यातूनच नागपुरातील एका गैरशासकीय संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेऊन ऑटो परवान्यांची संख्या वाढविण्याची विनंती केली होती.\nप्रवासी, सामाजिक संस्था, ऑटोचालकांकडून येणाऱ्या दबावानंतर अलीकडेच शासनाने नोव्हेंबर १९९७ ची अधिसूचना विखंडित करीत ऑटोपरवान्यांची मर्यादा हटविली. यामुळे आता कुणालाही ऑटोपरवाना घेणे शक्‍य आहे. दरम्यानच्या काळात ऑटोपरवाने मराठी भाषकांनाच देण्याचा वाद उफाळून आला होता. मात्र, परवान्यांची मर्यादा हटल्याने भाषिक वादावरही आपसूक पडदा पडला आहे.\nशासनाने ऑटो परवान्यांच्या संख्येवरील मर्यादा हटविली. यामुळे आता मागेल त्याला आवश्‍यक बाबींची प्रतिपूर्ती करताच परवाना देता येईल. नागपुरात त्याची अंमलबजावणीही सुरू झाली.\n- शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर.\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nयोग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर कारवाई होणार\nमुंबई - उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पुढे योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/home?page=1", "date_download": "2018-09-22T03:18:40Z", "digest": "sha1:YERBWLANVZN4UIN2KBMPGAROCCG44QM2", "length": 17002, "nlines": 304, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " मुखपृष्ठ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nस्व. शरद जोशी यांना \"युगात्मा\" ही उपाधी बहाल\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\n* ताजे लेखन *\nशेगाव आनंदसागर छायाचित्र 1,082 15-09-2011 1\nडोंगरगढ, माँ बम्लेश्वरी, नवेगावबांध, टिटियाडोह छायाचित्र 1,084 15-09-2011 1\nसह्यांद्रीच्या कुशीत छायाचित्र 1,094 11-09-2015 1\nचित्रकूट, वाराणसी, सारनाथ, हरिव्दार, ॠषिकेश छायाचित्र 1,087 01-08-2011 1\nविनोदी मिर्चीमसाला विनोदी लेखन 512 07-10-2017 12\nयुगात्मा शरद जोशी यांचा आजच्या दिवशी दि.10... 128 10-11-2017 0\nहिमालय की गोद मे : पूर्वार्ध छायाचित्र 1,086 17-03-2014 3\nश्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ वनिताविश्व 2,723 23-05-2011 5\nकेंद्र सरकारचे दहन चित्रफ़ित Vdo 2,584 08-03-2012 2\n गद्यलेखन स्पर्धा-२०१७ 226 02-10-2017 4\nकिसानो हो जावो तैय्यार 1,025 25-09-2015\nआयुष्य कडेवर घेतो 2,015 29-07-2011\nचुलीमध्ये घाल 773 22-09-2015\nपाहून घे महात्म्या 693 21-04-2015\nवैश्विक खाज नाही 663 19-04-2015\n\"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा 1,495 24-06-2014\n'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका 1,004 29-05-2015\nलेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका 668 26-04-2015\nगोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका 778 03-02-2015\nमेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका 879 22-06-2014\nदॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका 1,575 15-12-2013\nबोल बैला बोल : नागपुरी तडका 1,597 18-09-2013\nअंगाईगीत, लावणी, पोवाडा, बडबडगीत, गौळण\nचिडवितो गोपिकांना 990 15-07-2011\n॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ 1,085 15-07-2016\nलोकशाहीचा सांगावा 976 28-03-2014\nलोकशाहीचा अभंग 1,500 14-08-2013\nहे गणराज्य की धनराज्य\nऊठ ऊठ शेतकरी बाळा 2,610 22-06-2011\nअसा आहे आमचा शेतकरी 3,296 14-02-2012\nगाय,वाघ आणि स्त्री 1,796 31-01-2012\nकापसाचा उत्पादन खर्च. 15,460 18-11-2011\nकुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध 2,022 14-09-2011\nमा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 3,879 03-09-2011\nशेतकरी पात्रता निकष 1,929 23-05-2011\nउद्दामपणाचा कळस - हझल 1,763 24-05-2012\nकापला रेशमाच्या सुताने गळा 1,525 19-05-2012\nराखेमधे लोळतो मी (हजल) 1,169 21-08-2011\nअशीही उत्तरे-भाग-३ 1,544 30-06-2011\nअशीही उत्तरे-भाग - २ 1,541 30-06-2011\nसत्कार समारंभ : वर्धा 3,195 02-07-2011\n‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 4,032 02-07-2011\nस्टार माझा स्पर्धा विजेता - माझा ब्लॉग रानमोगरा 2,205 30-05-2011\nमीमराठी बक्षिस समारंभ : ठाणे 1,803 30-05-2011\nरानमेवा अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे 1,794 30-12-2011\nगंगाधर मुटेंचा काव्यमेवा - कवितेचा परिचय 1,857 23-06-2011\nभावात्म काव्यात्मकतेचा 'गोडवा’ 1,277 23-06-2011\n'सकाळ' 'सप्तरंग पुरवणीत' 'रानमेवा' ची दखल 1,834 23-06-2011\nइतके उत्तम भाष्य फ़क्त श्रेष्ठ कवीच करू शकतो 1,176 23-06-2011\nकाळ्या मातीचा गंध शब्दाशब्दांतून जाणवतो. 1,190 23-06-2011\nसर्वच कविता वाचनीय 1,194 23-06-2011\nस्व. किशोरकुमार स्मारक, खंडवा 555 28-09-2011\nसाबरमती, राजकोट, सोमनाथ, पोरबंदर, द्वारका 623 03-09-2012\nनागार्जून, एनटीआर गार्डन, रामोजी फिल्मसिटी 536 17-05-2013\nआग्रा, दिल्ली, मैहर, बेडाघाट, खजुराहो 557 01-08-2013\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nतुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल\nकाव्यवाचन - राजीव खांडेकर\nकविता - गंगाधर मुटे\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nदिनांक - २७ मार्च २०११\nABP माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा - 4 स्पर्धा विजेता\nदिनांक - ३ फेब्रुवारी २०१३\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nदि. २३ नोव्हें २०११\nगजल सागर प्रतिष्ठान तर्फे आयोजित सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्‍यात सादर केलेली गझल.\nशेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्‍या आर्थिक क्रांतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, दिवंगत माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेणारे संकेतस्थळ. शरद जोशी डॉट इन www.sharadjoshi.in\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nवेळ : ३२ सेकंद Format-Mp3\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेतकरी संघटनेच्या ३ तपाचा सविस्तर चित्रवृत्तांत येथे बघा\n\"माझी वाङ्मयशेती\" शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.vicharyadnya.com/2017/08/raam-ek-sarvsamarth-marathi-stotra.html", "date_download": "2018-09-22T04:14:34Z", "digest": "sha1:NVAEZTUMIBVUZZNKBBV4HCO6ALMLEYDQ", "length": 5294, "nlines": 67, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "स्तोत्र: राम एक सर्वसमर्थ", "raw_content": "\nस्तोत्र: राम एक सर्वसमर्थ\nआनंद आनंद आनंद राम\nप्रेम प्रेम प्रेम एक राम\nमुक्ती मुक्ती मुक्ती राम\nभक्ती भक्ती एक राम\nराम जीवन राम ध्येय\nराम ध्यास राम श्वास\nएक राम एक नाम\nएक राम एक ध्यान\nएक कार्य एक कर्म\nराम नाम हा स्वधर्म\nराम तप राम शांती\nराम वेद राम श्रुती\nराम तत्त्व राम धर्म\nराम गेय राम गीत\nराम स्तुती राम स्तुत्य\nराम नाम एक नित्य\nविचारयज्ञात प्रभू रामचंद्रांस अर्पण अन्य स्तोत्रे:\nश्रीरामस्तुति: श्वास तू ध्यास तू\nअध्यात्म जीवनध्यास भक्तियोग भक्ती भावकाव्य श्रीराम स्तोत्र\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकाल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता \"कविता हृदयात वसणारी\"\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगसंग्रहातून\nमी कविता तुझ्या हृदयात वसणारी\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2279", "date_download": "2018-09-22T03:27:15Z", "digest": "sha1:TDA4CSRDGUNAU4XHPVPTJV3524G7445F", "length": 3576, "nlines": 63, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसशस्त्र सीमा दलाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना केंद्रीय गट 'अ ' सेवा आणि संवर्ग प्रदान करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सशस्त्र सीमा दलाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना केंद्रीय गट “अ” सेवा आणि संवर्ग प्रदान करायला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत सहाय्यक कमांडंट ते महानिरीक्षक पदापर्यंतच्या विविध 19 पदांच्या निर्मितीसंबंधी गट “अ” वर्गाच्या अधिकाऱ्यांची समीक्षा समाविष्ट आहे, जेणेकरून सशस्त्र सीमा दलाच्या परिचालन आणि प्रशासनिक क्षमतेत वाढ होईल.\nसध्याच्या गट “अ” पदांची संख्या 1253 वरून 1272 करण्यात आली असून तिचा तपशील पुढीलप्रमाणे:\n1. महानिरीक्षक (एसएजी स्तर )पदांमध्ये 2 ने वाढ\n२. उपमहानिरीक्षक /कमांडंट (जेएजी ) 2 पदांची वाढ\n३. उपकमांडंट (एसटीएस स्तर) 2 पदांची वाढ\n४. सहाय्यक कमांडंट (जेटीएस स्तर ) 4 पदांची वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agrowon-news-grapes-management-rainy-environment-53457", "date_download": "2018-09-22T04:04:03Z", "digest": "sha1:FNVFEU2GUO7QCEYNJNHECBOLNJRVD2JC", "length": 19080, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news grapes management in rainy environment द्राक्ष बागेत पावसाळी वातावरणामध्ये करावयाचे व्यवस्थापन | eSakal", "raw_content": "\nद्राक्ष बागेत पावसाळी वातावरणामध्ये करावयाचे व्यवस्थापन\nडॉ. आर. जी. सोमकुंवर\nरविवार, 18 जून 2017\nद्राक्ष बागेमध्ये गेल्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी पाऊस झाला असून, काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अशा स्थितीमध्ये तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस व आर्द्रता ८० ते १०० टक्के दिसून येईल. या परिस्थितीमध्ये बागेतील व्यवस्थापनाची माहिती घेऊ.\nद्राक्ष बागेमध्ये गेल्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी पाऊस झाला असून, काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अशा स्थितीमध्ये तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस व आर्द्रता ८० ते १०० टक्के दिसून येईल. या परिस्थितीमध्ये बागेतील व्यवस्थापनाची माहिती घेऊ.\nया बागेतील ओलांडा तयार होत असून, त्यावर काही फळकाड्यासुद्धा तयार झाल्या असतील. या वेळी बागेत कमी झालेले तापमान व वाढलेली आर्द्रता यामुळे शेंडा वाढीकरिता पोषक वातावरण असेल. अशा स्थितीमध्ये काडीवरील बगलफुटीसुद्धा जास्त जोमाने वाढतील. यामुळे कॅनॉपी गर्दी होऊन सूर्यप्रकाश सर्व पानांपर्यंत पोचत नाही. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे पाने पिवळी पाडून गळून पडू लागली. नवीन बागेमध्ये फळकाडी तयार करताना वाढत असलेल्या सर्व प्रकारच्या फुटी तशाच राखण्याचा प्रयत्न करतो. काड्यांची गर्दी होऊन काडीच्या डोळ्यावर सूर्यप्रकाश पडत नाही. परिणामी, काडीमध्ये गर्भधारणा कमी प्रमाणात होते. अशी काडी हिरवी राहते. अशा काड्या फळकाढणीच्या वेळी पूर्णपणे काढून टाकाव्या लागतात.\nया गोष्टीचा विचार केल्यास बागेमध्ये खालील उपाययोजना महत्त्वाच्या असतील.\nशेंडा पिंचिंग करून वाढ नियंत्रणात ठेवणे.\nबगलफुटी काढून टाकणे - या पावसामुळे काही परिस्थितीमध्ये तळापासून ते शेंड्यापर्यंत बगलफुटी निघताना दिसतील. घडनिर्मितीकरिता सूर्यप्रकाश आवश्यक आहे. त्यामुळे काडीवरील डोळा पूर्णपणे उघडा राहील व त्यावर सूर्यप्रकास पडेल अशा प्रकारे बगलफुटी काढाव्यात. सबकेन केल्यांतर आवश्यक त्या १ किंवा २ बगलफुटी राखून अन्य फुटी काढाव्यात.\n०-५२-३४ या विद्राव्य खताची ३ ते ४ ग्रॅण प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.\nज्या बागेमध्ये काडी तळापासून दुधाळ दिसते, अशा ठिकाणी ०.५ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी सुरू करावी.\nजुन्या बागेतील व्यवस्थापन -\nया बागेत काही ठिकाणी घडनिर्मितीची अवस्था शेवटच्या टप्प्यात असेल, तर काही बागेत काडी परिपक्वतेच्या कालावधी सुरू झालेला असेल. या दोन्ही अवस्थेत नुकताच झालेला पाऊस हानिकारक असेल. घडनिर्मितीच्या शेवटच्या टप्प्यातील या पावसामुळे गर्भधारणा होण्यावर विपरीत परिणाम होतील. कारण घडनिर्मिती व्यवस्थित होण्यासाठी बागेत फुटीची वाढ नियंत्रणात असणे आवश्यक आहे. दुसऱ्या परिस्थितीमध्ये पावसामुळे वेलीतील जिबरेलिन्सचे प्रमाण वाढून शेंडावाढ जोमात होईल आणि काडीची परिपक्वता लांबणीवर जाईल.\nया करिता खालील उपाययोजना महत्त्वाच्या असतील.\nशेंडापिंचिंग करणे - यामुळे वाढ नियंत्रणात राहील व काडीची परिपक्वता सुरू होईल.\nवेलीस ०-०-५० ची ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ३-४ अंतराने २-३ फवारणी करणे.\nकाडीवरील बगलफुटी काढून टाकणे.\nकाडीच्या पक्वतेनुसार बोर्डो मिश्रणाची ०.७५ ते एक टक्का या प्रमाणे फवारणी करणे.\nकाडीच्या तळातील २-३ पाने कमी करणे - यामुळे ओलांड्यावर आर्द्रता कमी राहील. ओलांड्यावर साल जुनी झालेली असल्यास, ती पावसाचे पाणी धरून ठेवते. परिणामी, आर्द्रतेचे प्रमाण वाढून रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.\n- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०- २५९५६०६०\n(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)\nनव्या व जुन्या अशा दोन्ही द्राक्ष बागांमध्ये कॅनॉपी दाट झालेली असल्यास रोगनियंत्रण करणे कठीण होते. फवारणीचे द्रावण कॅनॉपीच्या शेवटच्या टोकांपर्यंत पोचत नाही. परिणामी, रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण होण्यामध्ये अडचणी येतात.\nसध्याच्या परिस्थितीचा विचार करता बागेत १०० टक्के आर्द्रता दिसून येईल. या वेळी जमिनीमध्ये सुद्धा मातीच्या कणांमध्ये पाणी साचलेले असेल. या परिस्थितीमध्ये रोगनियंत्रणासाठी जैविक घटकांचा वापर फायद्याचा ठरू शकतो. सध्या द्राक्ष बागेमध्ये डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू यांसारखे रोग व मिली बग यांचा प्रादुर्भाव दिसून येईल. त्यासाठी ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, व्हर्टिसिलियम यांसारख्या जैविक नियंत्रक घटकांचा वाढ आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे होते. विशेषतः अधिक कॅनॉपीमुळे फवारणीचे द्रावण पोचू न शकलेल्या भागामध्येही त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन रोगनियंत्रणास मदत होईल. कीडनाशकांच्या वापरामुळे जैविक घटकांवर विपरीत परिणाम होत असला, तरी अंतर्गत भागामध्ये त्यांची पोच नसल्याने जैविक घटकांची वाढ होईल.\nशिफारशीनुसार योग्य त्या जैविक घटकांच्या ५ मिलि किंवा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे २-३ फवारण्या कराव्यात. या प्रमाणे जमिनीमध्येही ड्रेचिंग केल्यास बुरशीनाशकांचा खर्च कमी करता येईल. परिणामी, रेसिड्यूचे प्रमाण शून्यावर आणणे सोपे होईल.\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nअनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध\nसाने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...\nदेवाजीच्या मनात भरले भुंगेरे\nसारी जीवसृष्टी एकात्म आहे. सर्व प्राचीन संस्कृती व आधुनिक विज्ञान बजावते, की मानवजात चराचर सृष्टीचा अविभाज्य घटक आहे; आणि सर्व संयम सोडून या सृष्टीवर...\nऔरंगाबाद : औरंगाबादेतील सिडको भागात राहणाऱ्या एका वाहनचालकाचा खून झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 21) पहाटे उघडकीस आली. मृत व्यक्ती ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/home?page=2", "date_download": "2018-09-22T03:54:59Z", "digest": "sha1:I2LG6DBVH5G5SUBTBFPT5N33CCG74N4A", "length": 16461, "nlines": 289, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " मुखपृष्ठ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nस्व. शरद जोशी यांना \"युगात्मा\" ही उपाधी बहाल\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\n* ताजे लेखन *\nशेतकरी सोशल फोरम शेतकरी सोशल फोरम 181 12-10-2017 0\n॥सांगा तुकारामा : अभंग॥ गद्यलेखन स्पर्धा-२०१७ 213 02-10-2017 4\nशेतकरी आंदोलकांची शीरगणती आंदोलन 438 11-10-2017 0\nहताश औदुंबर पद्यलेखन स्पर्धा-२०१७ 258 02-10-2017 5\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप मदतपुस्तिका 650 18-09-2017 2\nआपला अभिप्राय अभिप्राय 332 05-10-2017 0\nविश्वस्तरीय लेखनस्पर्धा २०१७ अभिप्राय 237 03-10-2017 4\nयुगात्मा पुण्यतिथी 152 05-10-2017 0\nविश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : शंका समाधान शेतकरी साहित्य चळवळ 526 05-09-2017 15\nसंकेतस्थळाच्या नव्या संरचनेतील तृटी, नवीन सुविधा व मोबाईल आवृत्ती संपादकीय 921 10-10-2016 7\nऊठ ऊठ शेतकरी बाळा 2,610 22-06-2011\nशेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी\nहंबरून वासराले चाटते जवा गाय 6,902 11-03-2013\nहाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट 5,617 05-08-2011\n“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 8,095 10-11-2013\nलेखणीने लढाईस सज्ज व्हावे\nशेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 2,031 14-01-2013\nमढे मोजण्याला 982 28-07-2014\n’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार 1,340 14-09-2014\nसमकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल 863 24-06-2014\nहाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट 5,617 05-08-2011\nधोतर फ़ाटेपाव्‌तर 1,440 15-07-2011\nनाकानं कांदे सोलतोस किती\nबिपाशाले लुगडं : नागपुरी तडका 1,974 19-06-2011\nतुला कधी मिशा फुटणार\nहे जाणकुमाते - भजन 1,082 16-08-2011\nमाझी मराठी माऊली 1,025 15-07-2011\nश्याम सावळासा :अंगाईगीत 2,143 15-06-2011\nरानमेवा अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे 1,794 30-12-2011\n‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 4,032 02-07-2011\nगंगाधर मुटेंचा काव्यमेवा - कवितेचा परिचय 1,857 23-06-2011\nरानमेवाची दखल 1,341 24-06-2011\nरानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 3,846 23-06-2011\nशेतकरी पात्रता निकष 1,929 23-05-2011\nअनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम : लेखांक - २ 1,605 20-08-2011\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : लेखांक - १ 1,669 19-08-2011\nआता गरज पाचव्या स्तंभाची 2,219 28-06-2011\nभोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 10,029 13-07-2011\nश्याम्याची बिमारी 1,241 26-06-2011\nशेतीची सबसिडी आणि \"पगारी\" अर्थतज्ज्ञ 2,050 26-06-2011\nबिपाशाले लुगडं : नागपुरी तडका 1,974 19-06-2011\nछातीचं झाकण बोम्लीवर आलं 1,697 19-06-2011\nआंब्याच्या झाडाले वांगे 1,418 18-06-2011\nमग हव्या कशाला सलवारी 1,871 15-06-2011\nपराक्रमी असा मी 1,348 11-06-2011\nविचार- सरणीचं अचूक दर्शन 996 23-06-2011\nचाकोरीबाहेरचं लिहायचा प्रयास 1,164 23-06-2011\nलिखाणामधे खूप विविधता 1,138 23-06-2011\nसडेतोड लेखणीतून वास्तवचित्र 1,087 23-06-2011\nलिखाण अतिशय प्रामाणिक 1,119 23-06-2011\nअभ्यासपूर्ण आणि अस्सल काव्य 1,019 23-06-2011\nअनुभवांची शिदोरी आणि सृजनशीलतेची समृद्धी 1,079 23-06-2011\nचंद्रभागेच्या तिरी : पंढरपूर 551 28-06-2014\nदौलताबाद, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, वेरुळ लेण्या 794 02-01-2015\nश्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२ 731 29-04-2015\nपाऊले चालली पंढरीची वाट 636 12-07-2015\nहिमालय की गोद में : उत्तरार्ध 751 20-05-2014\nऔन्ढा, विजापूर, गोलघुमट, शनीशिंगनापूर : देशाटन 637 14-04-2015\nएबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती 1,427 31-01-2013\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nतुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल\nकाव्यवाचन - राजीव खांडेकर\nकविता - गंगाधर मुटे\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nदिनांक - २७ मार्च २०११\nABP माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा - 4 स्पर्धा विजेता\nदिनांक - ३ फेब्रुवारी २०१३\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nदि. २३ नोव्हें २०११\nगजल सागर प्रतिष्ठान तर्फे आयोजित सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्‍यात सादर केलेली गझल.\nशेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्‍या आर्थिक क्रांतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, दिवंगत माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेणारे संकेतस्थळ. शरद जोशी डॉट इन www.sharadjoshi.in\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nवेळ : ३२ सेकंद Format-Mp3\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेतकरी संघटनेच्या ३ तपाचा सविस्तर चित्रवृत्तांत येथे बघा\n\"माझी वाङ्मयशेती\" शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/aurangabad/citizens-initiative-demolishing-enchrochments/", "date_download": "2018-09-22T04:18:56Z", "digest": "sha1:ZYCOGTNHK27B23SOT2QJB74RLSI2UG6Q", "length": 27938, "nlines": 384, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Citizen'S Initiative For Demolishing Enchrochments | पाडापाडीसाठी नागरिकच आता सरसावले... | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nपाडापाडीसाठी नागरिकच आता सरसावले...\nजयभवानीनगर भागातील नाल्यातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम शुक्रवारीही सुरूच होती\nऔरंगाबाद : जयभवानीनगर भागातील नाल्यातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम शुक्रवारीही सुरूच होती. पहिल्या व दुस-या दिवशी महापालिकेने जेसीबीच्या साह्याने १८ इमारती जमीनदोस्त केल्या. तिस-या दिवशी स्वत:हून नागरिकांनी आपली अतिक्रमणे कटर लावून काढण्यास सुरुवात केली. दिवसभरात दोन मोठी अतिक्रमणे काढण्यात आली. मनपाला या भागातील १३८ अतिक्रमणे हटवायची आहेत.\nजयभवानीनगर परिसर अल्पावधीत मूलभूत सोयी-सुविधांयुक्त झाला. रस्ते, पाणी, ड्रेनेज, पथदिवे आदी मुबलक सोयी-सुविधा या भागात उपलब्ध झाल्याने जमिनींचा भाव आकाशाला गवसणी घालू लागला. हा संपूर्ण परिसर गुंठेवारीत असेल यावर कोणाचाही विश्वासच बसणार नाही. टुमदार इमारती, गजबजलेली बाजारपेठ या भागाचे आकर्षण केंद्र ठरू लागली. प्लॉटसाठी कुठेच जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाल्यावर मोठमोठ्या इमारती बांधून टाकल्या.\nमागील १२ ते १५ वर्षांमध्ये ही अतिक्रमणे झाली. लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मात्र, अलीकडे मोठा पाऊस झाल्यास जयभवानीनगर संपूर्ण पाण्याखाली येऊ लागले. अनेक घरांमध्ये पाणी शिरू लागले. त्यानंतर नाल्यातील अतिक्रमणांची ओरड सुरू झाली. मागील एक वर्षापासून महापालिकेत अतिक्रमणांचा मुद्या गाजत होता. शेवटी मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत बुधवारपासून पाडापाडी मोहीम सुरू केली. पहिल्या दिवशी नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला. नंतर मनपा प्रशासन कारवाईवर ठाम राहत पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरू केली. त्यामुळे अतिक्रमण करणारे नागरिक बॅकफुटवर आले. पहिल्याच दिवशी मनपाने ४ मोठी अतिक्रमणे काढली. दुसºया दिवशी १४ अतिक्रमणे पाडण्यात आली. तिस-या दिवशी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. यासाठी भाडेतत्त्वावर कटर आणण्यात आले. जेसीबीने मोठमोठ्या इमारती पाडल्यास मोठे नुकसान होईल, असे मनपातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी कटर लावून आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली. दिवसभरात दोन मोठी अतिक्रमणे काढण्यात आल्याची माहिती पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग यांनी दिली. शुक्रवारी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेची पाहणी केली.\nपंधरा दिवस कारवाई चालणार\nजयभवानीनगर येथील मुख्य नाल्यावर १३८ मालमत्ताधारकांनी अतिक्रमण केलेले आहे. मनपाला आणखी ११८ इमारती पाडावयाच्या आहेत. किमान १५ दिवस तरी ही कारवाई चालणार आहे. जोपर्यंत संपूर्ण नाला मोकळा होणार नाही, तोपर्यंत मनपाने कारवाई थांबवू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठवाड्यात २५०० कि.मी. लांबीचे रस्ते\nसिल्लोड येथे कर्जबाजारीपणास कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\nवाळूज महानगरातून एकाच रात्री ५ दुचाकी लंपास\nसाठी ओलांडलेल्या त्या ‘तरुणांचा’ सायकल प्रवास\nभीषण आगीत कुलर कंपनी भस्मसात; तीन तासानंतर आगीवर मिळाले नियंत्रण\nआरटीओ कार्यालयातील ‘लक्ष्मीदर्शन’च्या वाढीसाठी घेतली बैठक; ३६० वरून ५०० रुपयांची केली मागणी\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Election-of-Student-Parliament/", "date_download": "2018-09-22T03:47:55Z", "digest": "sha1:VKJHMBTPWRTLXQ2E7DN64UMODBOGJJAM", "length": 3729, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स. भु. विद्यार्थी संसदेची निवडणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › स. भु. विद्यार्थी संसदेची निवडणूक\nस. भु. विद्यार्थी संसदेची निवडणूक\nयेथील सरस्वती भुवन प्रशालेत विद्यार्थी संसदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. यावेळी लोकशाही मार्गाने विद्यार्थ्यांनी गुप्‍त मतदान केले. मतदान अधिकारी म्हणून पद्माकर इंगळे यांनी काम पाहिले.सरस्वती भुवन प्रशालेत विद्यार्थ्यांना लोकशाही प्रणाली व मतदान याबाबत माहिती करण्यासाठी गुप्‍त मतदान पद्धतीद्वारे वर्ग प्रतिनिधी, संसद प्रतिनिधी व क्रीडा प्रतिनिधी निवडण्यात आले. निवडणुकीत मतदान करून घेण्यासाठी विद्यार्थ्यामध्ये मोठा उत्साह दिसून आला. मतदानपत्रिका व व्होटिंग बूथ शाळेत तयार करण्यात आले होते. मतदानासाठी मोठ्या रांगा लावून विद्यार्थ्यानी मतदान केले. यावेळी तुषार अहिरे, प्रल्हाद बोराडे, साईनाथ तानुरकर, प्रभाकर आंधळे, नितीन भालेराव क्रीडाशिक्षक शेख असिफ आदींनी मतदान शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी मदत केली.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Fear-of-illness-due-to-useless-medicines/", "date_download": "2018-09-22T03:16:16Z", "digest": "sha1:SOCZRINH33HHP5DX3L4X2VP6TLFAME4U", "length": 8165, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निरुपयोगी औषधांमुळे आजाराची भीती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › निरुपयोगी औषधांमुळे आजाराची भीती\nनिरुपयोगी औषधांमुळे आजाराची भीती\nशहरातील विविध खासगी दवाखान्यात रुग्णांवर औषधोपचारानंतर शिल्लक राहणार्‍या निरुपयोगी औषधांची विल्हेवाट योग्य होत नाही. शहर परिसरात व नगर पंचायतीच्या घंटागाडीत वापरलेले औषधी साहित्य सर्रास टाकण्यात येत आहे. निरुपयोगी औषधांमुळे नागरिक व जनावरांना संसर्गजन्य आजारांची लागण होण्याची दाट शक्यता आहे. दररोज निरुपयोगी औषध नेणारे वाहन येत नसल्यामुळे हा प्रकार घडू लागला आहे.\nशहरात विविध खासगी दवाखाने आहेत. तालुका ठिकाणी शहरासह परिसरातील विविध आजारांचे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. रुग्णांवर औषधोपचारादरम्यान इंजेक्शन, सलाईन, औषधी गोळ्या दिल्या जातात. उपचारानंतर शिल्लक राहिलेल्या निरुपयोगी औषधांच्या विल्हेवाटीची जबाबदारी संबंधित दवाखान्यावर राहते. संबंधित साहित्य दवाखान्यात जमविले जाते. प्रदूषण मंडळाकडून कंत्राट पद्धतीवर एजन्सीला निरुपयोगी औषध दररोज नियमित वाहनाद्वारे जमवून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची प्रमुख जबाबदारी दिली जाते. मात्र नियमित दरोज शहरात वाहन येत नाही. परिणामी वापरलेले औषधी साहित्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न खासगी दवाखान्यासमोर उभा राहतो.\nनिरुपयोगी औषध नेणार्‍या वाहनाला खासगी दवाखान्यांकडून प्रतिमहिना ठराविक शुल्क दिल्या जाते. नियमित सुविधा न पुरविल्यामुळे काही डॉक्टरांनी निरुपयोगी औषध देण्यापेक्षा स्वतःच विल्हेवाट लावण्यावर भर दिला आहे. त्यातच संंबंधित कंत्राटदार व खासगी दवाखाने यांच्यात शुल्क आकारण्यावरून मतभेद आहेत. दरम्यान नियमानुसार वापरलेल्या औषधी साहित्याची परिसरातील जमिनीत खड्डा करून विल्हेवाट लावणे, औषधाचे डब्बे, पन्न्या जाळून टाकणे, उघड्यावर न टाकणे, नगर पंचायतीच्या घंटागाडीत न टाकणे यासह विविध असलेल्या अटींचा वापर होत नाही.\nउघड्यावर वापरलेल्या औषधी साहित्यापासून जनावरे व नागरिकांना संसर्गजन्य आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते. शहर परिसरात वापरलेली औषधी साहित्य उघड्यावर तर नगर पंचायतीच्या घंटागाडीत टाकण्यात येऊ लागला आहे. सदरील घंटागाडी गायरानात घनकचरा नेऊन टाकते विशेष म्हणजे शहरातून कचरा घेऊन जाणार्‍या घंटागाड्यावर कोणतेही झाकून नेण्याची व्यवस्था नाही. वाहनातून बर्‍याचदा कचरा उडतो. कचर्‍यासोबत निरुपयोगी औषध जाऊ लागला आहे. या गायरान परिसरात जनावराचा वावर राहतो शिवय नागरिकांची ये-जा राहते. उघड्यावर पडणार्‍या वापरलेल्या औषधी साहित्य नागरिक व जनावरांच्या आरोगयासाठी घातक ठरू शकण्याची दाट शक्यता आहे.\nदरम्यान शहरातील काही खासगी डॉक्टरांनी नियमित दररोज निरुपयोगी औषध नेणारे वाहन आल्यास वापरलेल्या औषधी साहित्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र आरोग्य विभाग उघड्यावर पडणार्‍या औषधी साहित्याकडे दुर्लक्ष का करते हा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Legislative-Council-election-results-today/", "date_download": "2018-09-22T03:10:27Z", "digest": "sha1:ZEC5UWJQTHSJSF6VQUGC2CURZ3CR5CCT", "length": 6469, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रतिष्ठेच्या विधान परिषद निवडणुकांचा निकाल आज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रतिष्ठेच्या विधान परिषद निवडणुकांचा निकाल आज\nप्रतिष्ठेच्या विधान परिषद निवडणुकांचा निकाल आज\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nसार्‍याच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी 24 तारखेला लागणार आहे. मात्र, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा ठरविणार्‍या बीड — लातूर — उस्मानाबाद मतदारसंघाची मतमोजणी मात्र अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. केेंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून मतमोजणीची तारीख नंतर ठरविण्यात येणार आहे.\nविधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहा मतदारसंघांसाठी 21 तारखेला मतदान झाले होते. रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग, नाशिक, अमरावती, परभणी - हिंगोली, चंद्रपूर - गडचिरोली आणि बीड - लातूर -उस्मानाबाद या मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश होता. सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीची निवडणूक झाली.\nविशेषत: बीड - लातूर - उस्मानाबाद आणि नाशिक मतदारसंघ जास्तीच चर्चेत राहिले. बीड -लातूर - उस्मानाबादमधून माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना भाजपने उमेदवारी दिली. या मतदासंघात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संख्याबळ जास्त आहे. परंतु, पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांनी स्वगृही परत आणला. त्यानंतर बीड नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनाही अपात्र ठरविण्यात आले होते.\nदुसरीकडे धनंजय मुंडे यांनीही ही निवडणूक जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, या निवडणुकीचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्याबाबतचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी सायंकाळी जारी केले.मतमोजणी केव्हा होणार हे निश्‍चित नाही. मात्र, नगरसेवकांना राज्यमंत्र्यांकडून अपात्र ठरविण्याच्या मुद्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या नगरसेवकांनी मतदान केले असले तरी न्यायालयाने मतमोजणीबाबत काही निर्देश दिले आहेत. ते पहाता या मतदारसंघाची मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी दिली.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-inauguration-of-Ganesh-Chaturthi-on-the-occasion-of-Shri-Raj-Rajeshwar-Temple-of-Dagadusheth-Halwai-Ganapati-Temple/", "date_download": "2018-09-22T03:16:34Z", "digest": "sha1:WOMILUEKPMP2ASUWFEH2OWT3MGAET4E7", "length": 8094, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘दगडूशेठच्या श्री राजराजेश्वर मंदिर सजावटीचे गणेश चतुर्थी दिवशी उद्घाटन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘दगडूशेठच्या श्री राजराजेश्वर मंदिर सजावटीचे गणेश चतुर्थी दिवशी उद्घाटन\n‘दगडूशेठच्या श्री राजराजेश्वर मंदिर सजावटीचे गणेश चतुर्थी दिवशी उद्घाटन\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने तामिळनाडू तंजावर येथील श्रीराजराजेश्वर मंदिर साकारण्यात आले आहे. या मंदिराचे उद्घाटन गणेश चतुर्थीला गुरुवार, (दि. १३ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी महान गाणपत्य श्री गणेश योगद्राचार्यांच्या परंपरेतील डॉ. धुंडीराज पाठक शास्त्री यांच्या हस्ते श्रीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nगणेश चतुर्थी दिवशी गुरुवारी (दि.१३ सष्टेंबर) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्री ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. अकराव्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या राजराजेश्वर या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे. लाखो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे. अत्याधुनिक लाईटने विद्यतरोषणाई करण्यात येत आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे कलादिग्दर्शन, विद्युतरोषणाईचे काम वाईकर बंधू, मंड़प व्यवस्था काळे मांडववाले, रंगकाम सुनील प्रजापती यांनी केली आहे.. शुक्रवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता ऋषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे २० हजार महिला सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी फिनोलेक्स गुपचे प्रकाश छाब्रिया, रितू छाब्रिया, वाहतुक पोलीस उपायुक्त तेजस्वी सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री १० ते २ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. याशिवाय सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, मंत्रजागर, महिला हळदी कुंकू असे विविध कार्यक्रम उत्सवात होणार आहेत.\nदररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री व दुपारी १२ ते ४ यावेळेत दाक्षिणात्य पद्ध तीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग सलग पाच दिवस होणार आहे. दिनांक १५ ते २२ सप्टेंबर दरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. रुबी हॉस्पिटलचे महिला व पुरुष डॉक्टर २४ तास विनामूल्य आरोग्य सेवा देणार आहेत. तसेच सुसज्ज रुग्णवाहिका देखील असणार आहे. अनंत चतुर्दशीला दिनांक २३ सप्टेंबर रोजी श्रीची वैभवशाली सांगता मिरवणकाविश्वविनायक रथातून निघणार आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Use-of-Upgraded-Technology-for-Smart-City/", "date_download": "2018-09-22T03:16:12Z", "digest": "sha1:PTJATHGPO5P3DZTF7H7STNNFDR6ANK7L", "length": 7105, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अद्ययावत तंत्रज्ञानाचा ‘स्मार्ट सिटी’साठी वापर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अद्ययावत तंत्रज्ञानाचा ‘स्मार्ट सिटी’साठी वापर\nअद्ययावत तंत्रज्ञानाचा ‘स्मार्ट सिटी’साठी वापर\nपिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’साठी अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहेत. जागतिक बाजारपेठेत येणार्‍या नवनव्या तंत्रज्ञानाची तुलना करून ते शहराच्या विकासासाठी वापरले जाणार आहे. त्यासाठी देशी व परदेशी कंपन्यांशी चर्चा केली जात आहे, असे महापालिकेचे आयुक्त व ‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.\n‘स्मार्ट सिटी’ विषयावर ते पत्रकारांशी बोलत होते. आयुक्त हर्डीकर म्हणाले की, ‘स्मार्ट सिटी’ अभियानात पिंपरी-चिंचवड दोन वर्षे मागे आहे. शहराचा तिसर्‍या टप्प्यात समावेश झाला आहे. पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात समाविष्ट झालेल्या शहरांनी केलेल्या विकास प्रकल्पांची महापालिका माहिती घेत आहे. गेल्या आठवड्यात 3 दिवसांची कार्यशाळा घेऊन ‘तांत्रिक’ विषयावर सविस्तर चर्चा केली गेली. एका तंत्रज्ञान कंपनीसोबत बुधवारी (दि.20) चर्चा झाली.\nशहरात तीन टप्प्यांत तांत्रिक विस्तार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बेसिक नेटवर्क सक्षमतेसाठी फायबर केबल जाळे शहरभर पसरविले जाईल. दुसर्‍या टप्प्यात सदर सेवेत माहिती साठा, नियंत्रण, सर्वेक्षण, संदेशयंत्रणा सेवा अधिक प्रबळ केली जाईल. तिसर्‍या अखेरच्या टप्प्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाच्या साह्याने सार्वजनिक वाहतूूक जोडून ती अधिक वेगवान केली जाईल.\nया आयटी तंत्रज्ञानासाठी गुगल, फेसबुक, मायक्रोेसॉफ्ट आदींसह विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे. इंटरनेटसह, मोबाईल अ‍ॅप सर्व्हिस, नेटवर्किंग आदींबाबतची पडताळणी केली जात आहे. ‘स्मार्ट सिटी’तील या तंत्रज्ञानासाठी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे. जगातील बाजारपेठ अद्ययावत असलेल्या तंत्रज्ञान सेवेचा लाभ घेऊन शहरातील नागरिकांना तो दिला जाईल. त्यामुळे शहर तिसर्‍या टप्प्यातही सध्याच्या तंत्रज्ञानानुसार विकसित होईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.\nवेगाने होणार्‍या कामांसह अनेक वैशिष्ट्यांची असणार पुणे मेट्रो\nवारकर्‍यांनी सामाजिक कामांत सहभागी व्हावे\n‘अनुवादा’तही मराठी साहित्याने उतरावे\nपर्सनल लोनच्या बहाण्याने महिलेला १५ लाखांचा गंडा\nसनबर्नविरोधात बावधन ग्रामस्थांचा रास्ता रोको\nवर्षभरात पिंपरीत मेट्रोचे काम सुसाट\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/madha-women-farmer-satbara-on-13-crore-load/", "date_download": "2018-09-22T03:16:59Z", "digest": "sha1:64M722XMTDT7UZULSOV2TGZ43NCVIOG7", "length": 7966, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिला शेतकर्‍याच्या सात-बारा उतार्‍यावर साडेतेरा कोटींचा बोजा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › महिला शेतकर्‍याच्या सात-बारा उतार्‍यावर साडेतेरा कोटींचा बोजा\nमहिला शेतकर्‍याच्या सात-बारा उतार्‍यावर साडेतेरा कोटींचा बोजा\nमाढा : मदन चवरे\nमाढ्यातील महिला शेतकर्‍याच्या सात-बारा उतार्‍यावर न घेतलेल्या कर्जाचा साडेतेरा कोटी रुपयांचा बोजा चढविल्याने संबंधित शेतकर्‍याच्या कुटुंबावर डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी महसूल व दुय्यम निबंधक कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने आता न्याय कोठे मागावा, या विवंचनेत हे कुटुंब सापडले आहे.\nमाढा येथील महिला शेतकरी शालनबाई गजेंद्र घोलप यांचा मुलगा शरद घोलप याने गृहकर्ज तारणासाठी सात-बारा उतारा काढला असता इतर हक्‍कात कोटक महिंद्रा शाखा टेंभुर्णी यांचे साडेतेरा कोटी रुपये कर्ज घेऊन गहाणखत करून दिल्याची नोंद झाल्याचे निदर्शनास आले. या रकमेचे आपण कर्जच घेतले नसल्याने व कोणालाही जामीन नसताना एवढ्या मोठ्या रकमेचा बोजा आपल्या 2 हे. 64 आर. जिरायती जमिनीवर आल्याचे पाहून त्यांचे धाबे दणाणले. याबाबत त्यांनी सर्वप्रथम तलाठ्याकडे चौकशी केली असता ही नोंद ऑनलाईन पध्दतीने झाली आहे. त्यामध्ये आमचा काही संबंध नाही असे सांगून जबाबदारी झटकली. त्यानंतर शरद घोलप यांनी निवासी नायब तहसीलदार एस. पी. मुंडे यांची यासंदर्भात भेट घेतली. मुंडे यांनी फेरफार काढून पाहणी केली. कोणत्या दस्त नंबरने ही नोंद करण्यात आली तो दस्त दुय्यम निबंधक कार्यालयाकडून काढण्यास सांगितले. त्या दस्तान्वये पिंपळनेर, माढा व टेंभुर्णी याठिकाणच्या वेगवेगळ्या गट नंबरचे गहाणखत झाले. यामध्ये अनिल दत्तात्रय वीर, रणजित बबनराव शिंदे, विक्रमसिंह बबनराव शिंदे, संतोष हनुमंत मराठे यांनी कोटक महिंद्रा बँक शाखा टेंभुर्णीतर्फे मॅनेजर श्रीनिवास नागनाथ मुळे यांच्याकडून साडेतेरा कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्या जमिनीचे गहाणखत करुन दिल्याचे निदर्शनास आले.\nया गहाणखतान्वये पिंपळनेर येथील गट नंबर 415/1 यावर हा बोजा चढणे गरजेचे असताना तो माढा येथील शेतकरी शालनबाई घोलप यांच्या गट नंबर 415/1 यावर चढविला गेल्याने हा गोंधळ उडाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. या संपूर्ण प्रकरणात महसूल व दुय्यम निबंधक कार्यालयाने जबाबदारी झटकण्याची भूमिका अनाकलनीय अशी आहे. ऑनलाईन सात-बारा या शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे.\nछ. कल्पनाराजे भोसले यांची जमीन बनावट खरेदी दस्त करून लाटल्याप्रकरणी गुन्हा\nरिधोरेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास\nडॉक्टर मुलाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल\nसर्व्हिस सेंटरला आग : लाखोंचे नुकसान\nनेहरु व सावित्रीबाई वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची हजाराने भाडेवाढ होणार\nपैसे घेऊन चारचाकी गाडी दिलीच नाही; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-fashion/different-types-of-saaries-118031500010_1.html", "date_download": "2018-09-22T03:07:56Z", "digest": "sha1:2BU673AA7Z4RMIES2OREXP4TB3P3N42U", "length": 15011, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ऑफिस कल्चरमध्ये \"देसी साडी\"ची क्रेझ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nऑफिस कल्चरमध्ये \"देसी साडी\"ची क्रेझ\nऑफिस म्हटलं की शिस्तबद्ध वातावरण, टार्गेट्स, आणि मिटींग्स दिवसाचे आठ ते दहा तास आपण आपल्या कामाशी एकनिष्ठ राहतो. वेगवेगळ्या आयडिया आणि प्रेझेन्टेशन मधून आपल्या \"बॉस\"ला इम्प्रेस करत असतो. कामानिमित्त आपल्याला बाहेर \"मिटींग्स\" साठी जावं लागतं. त्यासाठी आपली ड्रेसिंग सर्वात \"बेस्ट\" असावी हा अट्टहास असतो. त्याप्रमाणे \"फॉर्मल ड्रेसिंग\" करताना आपण नेहमीच पाहतो मुले फॉर्मल शर्ट, ट्राउजर पँट्स आणि ब्लेजर आणि मुलींमध्ये फॉर्मल स्कर्ट आणि शर्ट, स्कार्फ अशा फॉर्मल ड्रेसिंगमध्ये ऑफिसमध्ये वावरतात.\nऑफिस कल्चरमध्ये आपल्याला \"वेस्टर्न\" आणि \"इंडियन\" फॉर्मल ड्रेसिंग पाहावयास मिळते. पण आता बघायला गेलं तर वेस्टर्नपेक्षा इंडियन अटायरलादेखील जास्त पसंती मिळत आहे. साडी हा सर्व मुलींचा \"वीक पॉईंट\" आहे. कोणत्याही ओकेजनसाठी मुली सर्वात पहिले साडीलाच प्राधान्य देतात. ऑफिस कल्चर मध्येही हळू हळू साडी \"इन\" होताना दिसत आहे. साडी कल्चरमध्ये \"लिवा\"चं नाव सर्वात आधी घेतलं जातं, तर \"लिवा\" मार्फत तयार होणाऱ्या आणि ऑफिस कल्चरमध्ये \"देसी साडी लूक \"साठी चर्चेत असलेल्या काही हटके स्टाईल्सचा घेतलेला हा आढावा...\nहॅन्डलूम साड्यांवरील नक्षीकामावरून आपल्याला भारतीय कलासंस्कृतीचे दर्शन घडते. या साड्या हाताने विणलेल्या असतात आणि म्हणूनच त्या दिसताना खूप आकर्षक वाटतात. या साड्या आपल्याला हव्या त्या डिझाईन्सने, रंगाच्या विणून घेऊ शकता, जसे की पाना-वेलींचे नक्षीकाम, वारली नक्षीकाम, किंवा आपल्याला हवे असेलेले नाव अशा अनेक डिझाईन्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.\nसर्वात नाजूक आणि मोहक साड्यांच्या प्रकारामध्ये शिफॉन साड्या अग्रस्थानी आहेत. अनेक मुली शिफॉन पॅटर्न वजनाला हलके आणि विविध रंगांची सांगड या साड्यांमध्ये असल्या कारणाने मुली या साड्यांना पसंती देतात. शिफॉन साडी आणि त्यावर हलकासा मेकअप करणाऱ्या मुली ऑफिस मध्ये खास आकर्षण ठरतात.\nरेशमी साड्या या प्रत्येक वयोगटातील स्त्रीला उठून दिसतात. ऑफिसमध्ये अशीच सिल्क साडी कोणी नेसली तर त्या मुलीची हमखास कोण ना कोणीतरी तारीफ करतंच रेशमी साड्यातून स्त्रीचं सौंदर्य अधिकचं खुलतं. एखाद्या कॉर्पोरेट मिटिंगमध्ये आपण जर सिल्क साडी नेसून गेलो तर त्या साडीतही आपण \"प्रेझेंटेबल\" दिसू.\nप्रत्येकाला आपल्या \"कम्फर्ट झोन\" मध्ये राहायला आवडतं. कॉटन हा \"ऑल टाइम बेस्ट\" मानला जाणारा पॅटर्न आहे. हलक्या प्रिंटची कॉटन साडी आपल्याला एक वेगळा लूक देऊन जातो. कॉटन साडीवर जंक ज्वेलरी आणि साजेसा मेकअप आपल्याला सर्वांपेक्षा \"कुल लूक\" देतो. फिक्या रंगाच्या कॉटन साड्या हादेखील उत्तम पर्याय आहे.\nलिनन पॅटर्न हा ऑफिस गोइंग मुलींसाठी सर्वात कंफर्टेबल असा ऑप्शन आहे. साध्या तागापासून बनवलेल्या या साड्या आपला ऑफिस लूक अधिक आकर्षक बनवतात. या साड्यांवर आपण वेगवेगळे डिझाईनर ब्लाऊज परिधान करण्याचे प्रयोगदेखील करू शकतो. कारण लिनन साडी असा पॅटर्न आहे, जे आपण कोणत्याही ओकेजनवर अगदी बिनधास्तपणे परिधान करू शकतो.\nवेस्टर्न ऑफिस लूक मध्ये आपल्याकडे फक्त दोन ते तीन एवढेच ऑप्शन आहेत पण इंडियन ड्रेसिंग स्टाईल मध्ये आपल्याला साड्यांचे विविध प्रकार मिळू शकतात, जे आपला ऑफिस लूक सर्वात हटके बनवण्यात आपली मदत करेल.\nडस्टर जॅकेट दिसे खास\n..असा निवडा तुम्हाला साजेसा परफ्यूम\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nसंधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.\nअल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय\nजसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...\nआरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा\nआवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...\nप्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-115040900029_1.html", "date_download": "2018-09-22T03:03:53Z", "digest": "sha1:TSDOMS2CWYL4D6ZVOMMSR2T4WDITOSSG", "length": 6957, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दत्तक | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रियकर आपल्या मित्राला: माझा चिंटुकला, माझा पिंटुकला, माझा शोनुला.. माझ्याशी लग्न करशील ना रे पिलू\nमित्र: अगं ए.. तू मला प्रपोज करतेस की दत्तक घेतेस\nमराठी विनोद : बायको पसंद करताना\nकपडे कोणी धुतले असते\nस्वयंपाक करणाऱ्या बायकांच्या साठी महत्वाच्या टिप्स\nयावर अधिक वाचा :\nगणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला ...\nकोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत ...\nदोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या ...\nदोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील आपापसात जेवणाच्या टेबलावरील संवाद:\nजान्हवीला लागली चित्रपटांची लॉटरी\nजान्हवी कपूरला करण जोहरने लॉन्च केल्यानंतर तिच्यासोबत आणखी 2 चित्रपट करणार असल्याची ...\nसोशल मिडीयावरभायटम सॉंगची धूम\nप्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे ...\nश्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग\n‘स्त्री’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा बिजनेसमुळे सध्या श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/aayushmanbhav-avinash-56438", "date_download": "2018-09-22T03:54:34Z", "digest": "sha1:AD4BBGWI6GPBOT2DVQA2NIW2APYH5XPY", "length": 10690, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "AayushmanBhav Avinash! आयुषमान भव अविनाश! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 जून 2017\nकलाकार नेहमीच पडद्यावर तरुण आणि तंदुरुस्त दिसण्यासाठी आपलं वजन घटविताना दिसतात. तसंच लाईफ ओके वाहिनीवरील \"आयुषमान भव' या मालिकेत अभिनेता अविनाश सचदेव, नीरज रघुवंशी या पंचवीस वर्षीय तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे.\nकलाकार नेहमीच पडद्यावर तरुण आणि तंदुरुस्त दिसण्यासाठी आपलं वजन घटविताना दिसतात. तसंच लाईफ ओके वाहिनीवरील \"आयुषमान भव' या मालिकेत अभिनेता अविनाश सचदेव, नीरज रघुवंशी या पंचवीस वर्षीय तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे.\nया मालिकेत पंचवीस वर्षांचा तरुण दिसण्यासाठी तो वजन घटवणार आहे. आतापर्यंत त्याने आठ किलो वजन कमी केलं आहे. याबाबत तो सांगतो, की मला भूमिकेसाठी स्वतःमध्ये बदल घडवायला आवडतं. अनेक कलाकार चित्रपटातल्या भूमिकेसाठी आपलं वजन कमी करतात किंवा वाढवतात. मग छोट्या पडद्यावरील कलाकारांनीही तसं केलं तर बिघडलं कुठे त्यामुळे मला जेव्हा कळलं, की \"आयुषमान भव' या मालिकेत पंचवीस वर्षीय तरुणाची भूमिका साकारायची आहे, तेव्हा मी वजन घटवायला सुरुवात केली. आता तीन महिन्यांत मी आठ किलो वजन घटवलं आहे. त्याचे हे विचार ऐकून त्याला आयुषमान भवं असंच म्हणावंसं वाटतंय.\nसुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी बीडीडीएसकडून गणेश मंडळांची पाहणी\nनांदेड : शहरात देश- विदेशातून सचखंड गुरुद्वाराचे व रेणूका माताचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांच्या व शहराच्या सुरक्षेला काही...\nसंगमेश्‍वरचा चित्रकार कोल्हापुरात झळकणार\nसाडवली - पुणे सेंट्रल रेल्वे विभागाच्या पुढाकाराने कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटण्याचे काम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवाजी...\nगणपती विसर्जनात घुमणार 'आराराsss राss राss'चा आवाज\nपुणे : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 'आराराsss राss राss' हे नवं गाणं येत आहे. हे गाणं 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटातील असून, प्रविण तरडे यांनी या...\nसत्याच्या बाजूने लढणार 'मंटो'; अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीशी खास बातचीत\n'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच 'मंटो' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या...\nमहेश भट यांच्या 'सडक 2' मध्ये आलिया भट\nमुंबई : 1991 साली बॉलिवूडमध्ये सुपर डुपर हिट ठरलेल्या सडक या चित्रपटाचा सीक्वल 'सडक 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट दिग्दर्शित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/natural-agriculture-products-demand-117848", "date_download": "2018-09-22T03:30:05Z", "digest": "sha1:YOPS4UHTPS22I2AP7FZGWPQWBWPFJDH5", "length": 12342, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "natural agriculture products demand नैसर्गिक शेतीमालाची वाढतेय मागणी | eSakal", "raw_content": "\nनैसर्गिक शेतीमालाची वाढतेय मागणी\nरविवार, 20 मे 2018\nकीटकनाशक फवारणी करून पिकवलेला शेतीमाल आरोग्यासाठी हानिकारक आहे. कमी वयात आजाराचे प्रमाण वाढले आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकवल्या जाणाऱ्या शेतीमालाचे महत्त्व लोकांना पटत असून मागणी वाढली आहे.\n- सिद्धाराम मगे, शेतकरी\nसोलापूर : नैसर्गिक शेतीमालाचे महत्त्व आता साऱ्यांनाच पटू लागल्याने मागणी वाढली आहे. शिरपनहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकरी सिद्धाराम मगे यांनी सुरू केलेल्या नैसर्गिक शेतीमालाच्या फिरत्या विक्री केंद्राला सोलापूरकरांनी प्रतिसाद दिला आहे.\nमगे यांची शिरपनहळ्ळी येथे सात एकर शेती आहे. निंबर्गीचे शेतकरी धर्मराज बिराजदार यांच्या नैसर्गिक द्राक्षांचे मार्केटिंग केल्यानंतर श्री. मगे यांना नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेतीमालाच्या विक्रीसाठी फिरते वाहन चालू करण्याची कल्पना सुचली.\nसोलापूर जिल्हा गोसेवा विभाग यांच्या प्रोत्साहनातून छोटे चारचाकी वाहन घेऊन नैसर्गिक मालाचे फिरते विक्री केंद्र चालू केले. आयुष्यमान भारत नैसर्गिक शेतीमाल विक्री केंद्र असे नाव दिले आहे. त्यांच्याकडे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली ज्वारी, गहू, कडधान्ये, गूळ, काकवी, लसूण, कांदा, चिंच, बेदाणा आदी माल विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.\nशहरात बाळीवेस, गोविंदश्री मंगल कार्यालय, दावत चौक, सात रस्ता या ठिकाणी श्री. मगे हे वाहन घेऊन जातात आणि नैसर्गिक मालाची विक्री करत आहेत. सोलापूर परिसरातील शेतकऱ्यांकडून शेतीमाल घेतला जातो. शहरातील विविध ठिकाणी हा माल विकला जात असून प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. मगे यांनी सांगितले.\nकीटकनाशक फवारणी करून पिकवलेला शेतीमाल आरोग्यासाठी हानिकारक आहे. कमी वयात आजाराचे प्रमाण वाढले आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकवल्या जाणाऱ्या शेतीमालाचे महत्त्व लोकांना पटत असून मागणी वाढली आहे.\n- सिद्धाराम मगे, शेतकरी\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nदिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)\nभारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा\nबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...\nवैद्यकीय तपासणीनंतरच निवडणूक कामांतून मुक्तता\nमुंबई - निवडणुकांच्या कामातून सुटका मिळवण्यासाठी राज्यातील अनेक शिक्षक बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला सादर करतात; मात्र यापुढे त्यांना तसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/eight-types-of-marriage-118090500012_1.html", "date_download": "2018-09-22T03:26:39Z", "digest": "sha1:UVBNOGZY675FSJDD6ZA2XKSCPNHARIRY", "length": 15797, "nlines": 171, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विवाहाचे आठ प्रकार पण केवळ हा विवाह योग्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविवाहाचे आठ प्रकार पण केवळ हा विवाह योग्य\nहिन्दू विवाह भोगाचे साधन नाही, एक धार्मिक-संस्कार आहे. संस्काराने अंतःशुद्धी होते आणि शुद्ध अंतःकरणाने दांपत्य जीवन आनंदात पार पडतं.\n1.ब्रह्म विवाह : दोन्ही पक्षांच्या संमतीने समान वर्गाच्या सुयोग्य वरासोबत कन्येच्या इच्छेनुसार विवाह निश्चित करणे याला 'ब्रह्म विवाह' असे म्हणतात. या विवाहात वैदिक रीती आणि नियम पाळले जातात. हे उत्तम विवाह आहे.\nविवाहाचा हा प्रकार सर्वश्रेष्ठ\n2.देव विवाह : एखाद्या धार्मिक कार्य या उद्देश्याने किंवा मूल्य रूपात आपली कन्या एखाद्या विशेष वराला सोपवणे याला 'देव विवाह' असे म्हणतात. परंतू या विवाहात कन्येच्या इच्छेकडे दुर्लक्ष केलं जातं. हा मध्यम विवाह आहे.\n3.आर्श विवाह : कन्या-पक्षाला कन्येचे मूल्य चुकवून (सामान्यतः गो दान करून) कन्येशी विवाह करणे याला 'अर्श विवाह' असे म्हणतात. हा मध्यम विवाह आहे.\n: कन्येची संमती घेतल्याविना पालकाद्वारे तिचा विवाह अभिजात्य वर्गाच्या (धनवान आणि प्रतिष्ठित) वरासोबत करणे याला 'प्रजापत्य विवाह' असे म्हणतात.\n5.गंधर्व विवाह : या विवाहाचे वर्तमान स्वरूप म्हणजे प्रेम विवाह. कुटुंबाच्या समंतीविना वर आणि कन्या यांच्याद्वारे विधीशिवाय आपसात विवाह करणे याला 'गंधर्व विवाह' असे म्हणतात. वर्तमानात हे केवळ यौन आकर्षण आणि धन तृप्ती या हेतूने केलं जातं आणि याला प्रेम विवाह असे नाव दिलं जातं.\n: कन्येला खरेदी करून (आर्थिक रूपाने) विवाह करणे याला 'असुर विवाह' असे म्हणतात.\n: कन्येच्या संमतीविना तिचे अपहरण करून बळजबरी विवाह करणे याला 'राक्षस विवाह' असे म्हणतात.\n8.पैशाच विवाह : गुंगीत असलेल्या कन्येचा (गहन निद्रा, मानसिक कमजोरी इत्यादी) लाभ घेत तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित करणे आणि तिच्यासोबत विवाह करणे याला 'पैशाच विवाह' असे म्हणतात.\nया आठ प्रकारांच्या विवाहातून केवळ ब्रह्म विवाहाला मान्यता आहे बाकीचे विवाह धर्म संमत मानले गेले नाही. तरी पण यातून देव विवाहाला प्राचीन काळात मान्यता प्राप्त होती.\nकर्णाला मारणे आवश्यक आहे... असं का म्हणाला कृष्ण\nगणपतीची मूर्ती कशी असावी\nसुखी विवाहित जीवनासाठी द्रौपदीचा सल्ला\nआरतीत कापूर का लावतात\nचरणामृत आणि पंचामृतामध्ये काय अंतर आहे\nयावर अधिक वाचा :\nगणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...\nगणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...\nश्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nशास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...\nगणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )\nसोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\n\"आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/192329/", "date_download": "2018-09-22T03:35:32Z", "digest": "sha1:ZOORB6VS3VT77EPQYAZPFQBCPZIR5X6V", "length": 6147, "nlines": 107, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "BLOG >> Samirsinh Dattopadhye - Friend of Aniruddhasinh", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nआजचा सुरुवातीपासूनच अफलातून असणाऱ्या अग्रलेखातून जे थोडे काही सुचले ते मांडण्याचा केलेला हा एक छोटा प्रयास..\nकावरी बावरी होऊन अन लाजून ती\nमनातील तिच्या तो गोंधळ सारा\nती सावरु पहात होती\nत्याची ही नजर नेमकी\nतिची गोंधळलेली स्थिति बघून\nमग त्याने ही पापणी मिटली\nजरी त्याने घेतला होता\nतरीही साठवली होती मनात\nतिची ती लज्जित मुद्रा\nकाय त्या प्रेमाची माधुर्यता\nअन काय ह्या प्रेमाचा गोडवा\nह्या दोघांतील ह्या पवित्र प्रेमाचा\nरंगच होता काही वेगळा\nप्रेम प्रेमाच्याच अधीन होताना\nह्या प्रेमास नेमके वाटत असेल कसे\nस्वतःसच स्वतःपुढे व्यक्त होताना\nहे असेच काहीसे होत असेल\nआजचा अग्रलेख खरच खूप सूंदर.. त्रिविक्रम अफ्रोडाइटला तिच्या भावनेला विरोध न करण्यास सांगतो व तेव्हाच सांगतो की ” हरक्यूलिसची खरी ओळख फक्त मलाच ठाऊक आहे”\nआता प्रश्न पडला तो म्हणजे नक्की हा हरक्यूलिस कोण ज्या प्रमाणे अफ्रोडाइटचे अस्तित्व दैवी होते तसेच हरक्यूलिसही कोणी दैवी अवतारच असावा का\nतसेच ह्या दोघांचे प्रेम पूर्णत्वाला गेले असावे का\nखरोखर.. बापूंचे अग्रलेख प्रत्येक वेळी एक नवीन जिज्ञासा उत्पन्न करणारे असतात.. हे कोडे ही नक्कीच लवकर उलगडेल बापूंच्या अग्रलेखातून… 🙂\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5/", "date_download": "2018-09-22T03:28:09Z", "digest": "sha1:NWETZY4AK25XFQSC4HEUS4LBZJLTSGFV", "length": 5682, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "नाथमाधव | मराठीमाती", "raw_content": "\nद्वारकानाथ माधव पितळे (नाथमाधव)\n१९८४ : भारताचा पहिला अवकाशयात्री राकेश वर्मा याची दोन रशियन अंतराळवीरांसह अंतराळप्रवासाला सुरुवात\n१७८१ : स्वामीनारायण, भारतीय धर्मगुरू.\n१८८२ : प्रसिध्द कादंबरीकार नाथमाधव.\n१९१४ : भारताचे पहिले फील्डमार्शल जनरल माणकेशा.\n१९६२ : जयाप्रदा, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य.\n१९६५ : नाझिया हसन, हिंदी पॉप गायिका.\n१६८० : छत्रपती शिवाजीराजे भोसले.\n१९९८ : मेरी कार्टराइट, इंग्लिश गणितज्ञ.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, जयाप्रदा, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, द्वारकानाथ माधव पितळे, नाथमाधव, मृत्यू, स्वामीनारायण, ३ एप्रिल on एप्रिल 3, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/approval-of-all-the-proposals-after-withdrawal-of-pending-proposals-1748931/", "date_download": "2018-09-22T04:01:25Z", "digest": "sha1:6QQRPBDKGVA5DFZVBLPTHIMXPT6XWT6H", "length": 15249, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Approval of all the proposals after withdrawal of pending proposals | प्रशासनापुढे सेनेची नांगी! | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nस्थायी समितीच्या मागील काही बैठकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेकडून रोखून धरण्यात आले होते.\n( संग्रहीत छायाचित्र )\nरखडलेले प्रस्ताव मागे घेण्याचा इशारा देताच सर्व प्रस्तावांना मंजुरी\nस्थायी समितीकडून वारंवार नामंजुरीचे तुणतुणे वाजविण्यात येत असल्यामुळे पालिका प्रशासनाने नागरी कामांचे प्रस्ताव मागे घेण्याचे हत्यार उपसल्याने अखेर सत्ताधारी शिवसेनेने नांगी टाकली. पालिका प्रशासनाने १८ पैकी १३ प्रस्ताव मागे घेण्याची तयारी केली होती. मात्र महापौर बंगल्यामध्ये सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यात झालेल्या खलबतांनंतर शिवसेनेने स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीत सर्व प्रस्तावांना काही मिनिटांमध्ये मंजुरी दिली. ही बैठक वादळी होण्याची चिन्हे होती, मात्र प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने विरोधकही अवाक् झाले.\nस्थायी समितीच्या मागील काही बैठकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेकडून रोखून धरण्यात आले होते. कोणत्या कारणासाठी प्रस्ताव राखून ठेवण्यात येत आहेत याचा खुलासाही बैठकांमध्ये करण्यात येत नव्हता. त्यामुळे मुंबईमधील अनेक भागांतील कचरा उचलून कचराभूमीपर्यंत वाहून नेण्याच्या कामांचा खोळंबा होऊ लागला होता. या प्रकाराचा थेट मुंबईकरांना फटका बसण्याची चिन्हे निर्माण होण्याची शक्यता होती. सत्ताधारी शिवसेनेकडून अडवणुकीचे धोरण अवलंबिण्यात येत असल्यामुळे अखेर पालिका प्रशासनाने नागरी कामांशी निगडित प्रस्ताव मागे घेण्याची भूमिका घेतली होती. विविध खात्यांच्या विभागप्रमुखांनी तसे पत्र पालिका चिटणीस विभागाला सादरही केले होते. स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवरील १८ पैकी १३ प्रस्ताव प्रशासन मागे घेण्याच्या तयारीत होते. यावरून विरोधकांकडून ओरड होण्याची शक्यता होती. मात्र स्थायी समितीची बैठक मंगळवारी सुरू झाली आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एकेक प्रस्ताव पुकारत त्यांना मंजुरी दिली. मंजुरी नाटय़ सुरू असताना एकाही प्रस्तावावर ना सत्ताधारी नगरसेवकांनी मत व्यक्त केले ना विरोधकांनी. विनाचर्चा या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.\nमुंबईमधील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडून मंडप परवानगी मिळू शकलेली नाही. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात न आल्यामुळे या मंडळांना मंडप परवानगी मिळू शकलेली नाही, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. या पार्श्वभूमीवर महापौर बंगल्यामध्ये सोमवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे, अजोय मेहता, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पालिका प्रशासनाने स्थायी समितीमधून प्रस्ताव मागे घेण्याबाबत सादर केलेल्या पत्रांविषयी उद्धव ठाकरे आणि अजोय मेहता यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे समजते. अखेर प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केलेले सर्व प्रस्ताव स्थायी समितीमध्ये कोणतीही कुरकुर न करता मंजूर केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसत्ता, सरकार आणि सत्य..\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mtnlmumbai.in/marathi/index.php/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA?tmpl=component&print=1&page=", "date_download": "2018-09-22T02:53:11Z", "digest": "sha1:ZMBKBDIFTWGUM7OW6443HIZ22ULT2J25", "length": 2804, "nlines": 18, "source_domain": "mtnlmumbai.in", "title": "रिचार्ज विकल्प", "raw_content": "\nऑनलाईन रिचार्ज जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा कघीही व कुठेही सर्वार्थाने सोयीचे व समस्यामुक्त रिचार्ज विकल्प (पर्याय) नेहमी उपलब्ध असतील.\nरिचार्ज कूपन सर्व किरकोळ विक्री दुकानांमध्ये व तसेच स्वतःच्या, मुंबई व नवी मुंबईतील ८० हून अधिक, ग्राहक सेवा केंद्रा मध्ये एमटीएनएलचे रिचार्ज कुपन उपलब्ध आहेत. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा व्हाऊचर खरेदी करुन, त्यातील कोड करीता व्हाऊचर खरडवून रिचार्ज करावे लागेल.\nई-रिचार्ज एमटीएनएलची ई - रिचार्ज सुविधा किरकोळ/ व्यवसायिक दुकांनामध्ये उपलब्ध आहे आणि ग्राहक सेवा केंद्रांमध्ये तुमच्या खात्यात ताबडतोब सहजपणे रिचार्ज करण्याचा लाभ घ्या.\nबँक एटीएम तुमचे ट्रम्प खालील पैकी कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून रिचार्ज करा.:\nलवकरच अधिक बैंक् उपलब्ध होतील.\nरिचार्ज भागीदार पे टीएम तुमच्या मोबाईलला, सुरक्षित क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक खाते, मोबाइल बटुआ या प्रि-पेड नकद कार्डच्या माध्यमातून वेब, वॅप, आयव्हीआर आणि संदेशाद्वारे रिचार्ज करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/image-story", "date_download": "2018-09-22T04:17:20Z", "digest": "sha1:WXWQFWUIWYJQLXKTGEHHWLETG7LE3CV2", "length": 5074, "nlines": 110, "source_domain": "www.agrowon.com", "title": "फोटो गॅलरी | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांच्या कर्तृत्वाला लाभली ॲग्रोवन ॲवाॅर्डस्...\nनृत्य, गीतांनी सायंकाळ झाली रंगतदार\n‘वर्ल्ड फूड इंडया २०१७’ प्रदर्शन क्षणचित्रे\nपुष्प प्रदर्शनात २५० हून अधिक गुलाब \nपुणे कृषी महाविद्यालय 'कृषी तंत्रज्ञान...\nद्राक्ष बागायतदार संघ अधिवेशन क्षणचित्रे\nद्राक्षबागेत काळजीपूर्वक कलम करा...\nआले आले गणराय आले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/yeotmal-manpur-vijay-pardhi-farmer-pola-festival-hang-suicide-304419.html", "date_download": "2018-09-22T04:00:07Z", "digest": "sha1:ETIJHMGPXZLLKVXWT6JQIEQ6W54F7TY7", "length": 15509, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऐन पोळ्याच्या दिवशी बळीराजाने संपवली जीवनयात्रा!", "raw_content": "\nVIDEO: मालेगावात कांद्याचा भाव घसरला, संतप्त शेतकरी रस्त्यावर\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nऐन पोळ्याच्या दिवशी बळीराजाने संपवली जीवनयात्रा\nयवतमाळ जिल्ह्यातील मनपूर येथील विजय विश्वनाथ पारधी या शेतकऱ्याने एेन पोळ्याच्या दिवशी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.\nयवतमाळ, 9 सप्टेंबर : सर्वत्र पोळ्याचा सण साजरा होत असताना यवतमाळात एक दुःखद घटना घडलीये. पोळ्याच्या दिवशीच एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय विश्वनाथ पारधी (वय 52) असे या शेतकऱ्याचे नाव असून यवतमाळ तालुक्यातील मनपूर येथे ही घटना घडली.\nपाच एकर शेतीचा मालक असलेल्या विजय यांच्यावर बँकेचे 80 हजाराचे कर्ज होते. त्यांना चार मुली असून दोन मुलींचं लग्न झालं आहे, तर अन्य दोन मुली शिक्षण घेत आहेत. गेल्या वर्षी गुलाबी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे बँकेत आले. या पैशासाठी ते गेल्या आठ दिवसांपासून बँकेत येरझारा मारत होते. मात्र, पोळ्याचा सण येवूनही मदतीची रक्कम पदरी न पडल्याने ते निराश झाले. अखेर ऐन पोळ्याच्या दिवशी त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे मनपूर गावावर शोककळा पसरली आहे.\nपीक कर्ज देण्यास बँका करताहेत टाळाटाळ\nयवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळालाच नाही. अशातच बँका सुद्धा पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आर्णी तालुक्यातील जवळा येथील शेतकऱ्यांनी गेल्या बुधवारी स्टेट बँकेसमोर 'जवाब दो' आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.\nगेल्या वर्षी गुलाबी बोण्ड अळीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कबरडे मोडले. शेतकऱ्यांचा लावलेला पैसा सुद्धा निघाला नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. अशातच या वर्षी कर्ज देण्यास बँक टाळाटाळ करत असल्यामुळे त्रस्त झालल्या जवळा परिसरातील शेतकऱ्यांनी 'जवाब दो' आंदोलन केलं. यावेळी बँकचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली होती. त्वरित कर्ज वितरित करण्यात यावे, अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.\nVIDEO : शिवसेना बंद सम्राट पण काँग्रेसच्या बंदला पाठिंबा नाही - संजय राऊत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: farmerhangmanpurpola festivalsuicidevijay pardhiआत्महत्या yeotmalगळफासपोळामनपूरयवतमाळविजय पारधीशेतकरी\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ncp/news/page-4/", "date_download": "2018-09-22T03:30:50Z", "digest": "sha1:A64J2ARPQUUAXQ3Y4LL2V33WOO44KKG7", "length": 12089, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ncp- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nराष्ट्रवादीच्या नेत्यांचं 'तोडपाणी', रमेश कराडांचा आरोप, उमेदवारी अर्ज घेतला मागे\nलातूर- बीड विधानपरिषद निवडणूकीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोडपाणी केल्याचा आरोप केलाय. कराडांच्या या आरोपामुळं राष्ट्रवादीची गोची झाली आहे.\nभुजबळांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा, जामीनाची प्रक्रिया पूर्ण\nमहाराष्ट्र May 5, 2018\nनरेंद्र दराडे यांना दिलासा, 12 तासांच्या छाननीनंतर दराडेंचा अर्ज वैध\nभुजबळांना जामीन, किरीट सोमय्यांचं 'नो कमेंट'\nमहाराष्ट्र May 4, 2018\nभुजबळ जामिनावर सुटले, पुढे काय \nभुजबळांना कोणत्या आरोपाखाली अटक \nभुजबळांचा नऊ वेळा जामिनासाठी अर्ज, अखेर आज मंजूर \nमहाराष्ट्र May 3, 2018\nविधानपरिषद निवडणूकीत लातूर राष्ट्रवादीला तर परभणी काँग्रेसला\nआबांच्या मुलीचं लग्न, पाणावलेले डोळे आणि ‘दादा’, ‘ताईं’ची धावपळ\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड\nराष्ट्रवादीचा आज जामखेड बंद, पोलिसांचा धाक संपला-धनंजय मुंडे\nनगरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या\nजयंत पाटील राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष \nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-vadgaon-tanpurekarjat-nagar-4063", "date_download": "2018-09-22T04:24:01Z", "digest": "sha1:X2CH3P3N2CLAPVIK53D2IO5Q4IMJOZ7B", "length": 47616, "nlines": 245, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, vadgaon tanpure,karjat, nagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्वनिर्मिती तंत्रज्ञानाला शेतकऱ्याने मिळवली नऊ राज्यांत बाजारपेठ\nस्वनिर्मिती तंत्रज्ञानाला शेतकऱ्याने मिळवली नऊ राज्यांत बाजारपेठ\nमंगळवार, 19 डिसेंबर 2017\nकृषी प्रदर्शनांचा प्रभावी वापर\nमहाराष्ट्रासह बंगळूर, धारवाड, बागलकोट, बेळगाव, नागपूर, गुजरात आदी ठिकाणी मिळून सुमारे २० ते २२ प्रदर्शनांतून सुभाष तनपुरे यांनी भाग घेतला. त्याद्वारे विक्री ही महत्त्वाची बाब नव्हती. तर शेणस्लरी ड्रिपमधून देणे शक्य आहे व त्यासाठीचे तंत्रज्ञान एका शेतकऱ्याने तयार केले आहे, याचा प्रसार करता आला हीच माझ्यासाठी महत्त्वाची बाब होती. त्या वेळी तयार केलेल्या संपर्कातून पुढे ग्राहक तयार होण्यास मदत मिळाल्याचे तनपुरे म्हणाले.\nनगर जिल्ह्यातील वडगाव तनपुरे (ता. कर्जत) येथील सुभाष तनपुरे प्रगतिशील शेतकरी म्हणून अोळखले जातात. कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावताना फिल्टर टॅंकची निर्मिती व त्या माध्यमातून ड्रिपद्वारे सेंद्रिय द्रवरूप स्लरी पिकांना देण्याचे वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले. आपले संशोधन स्वतःपुरते मर्यादित ठेवले नाही. तर मार्केटिंगचे कौशल्य, अंगी बाणवलेली उद्योजकता, व्यवहारचातुर्य, अथक प्रयत्न, चिकाटी यांच्या जोरांवर आपल्या संशोधनाला राज्य, परराज्यांत मार्केट मिळवून दिले. त्यातून आपल्या शेतीचे, कुटुंबाचे अर्थकारण उंचावताना राज्य व परराज्यांतील शेतकऱ्यांनाही स्वसंशोधनाचा फायदा मिळवून दिला आहे.\nनगर जिल्ह्यातील कर्जत हा संपूर्णपणे जिरायती तालुका. याच तालुक्यातील वडगाव तनपुरे येथील सुभाष तनपुरे प्रतिकूल परिस्थितीतही शेतीत प्रगती साधण्यासाठी सतत नवे प्रयोग करीत असतात. कधीही स्वस्थ न बसण्याचा यांचा स्वभाव आहे. एकेकाळी सुमारे दोनशे जनावरांचे समृद्ध पशुधन त्यांनी जोपासले. पण पुरेशा मजूरबळाअभावी पशुधन व त्या अनुषंगाने दुग्ध व्यवसाय त्यांना थांबवणे भाग पडले.\nकोणत्याही परिस्थितीत खचून न जाता कल्पक बुद्धीचा वापर करून समस्येवर मार्ग शोधायचा हे जणू तनपुरे यांच्या रक्तातच भिनलेले. पशुधन सांभाळताना शेतीत शेणस्लरीचा वापर नित्याचा झाला होता. त्यातूनच जीवामृत किंवा शेणस्लरी फिल्टर करून ती ड्रिपवाटे (ठिबक) देण्याचे अभिनव तंत्रज्ञान त्यांनी गरजेतून विकसित केले. त्यातून आपल्यातील संशोधक वृत्तीचा प्रत्यय दिला. जाणकारांकडून आपल्या कल्पनेतील फिल्टर टॅंक तयारही करून घेतला. त्याला पृथ्वीराज असे नाव दिले.\nखरंतर शेतकरी संशोधकही असतो. आपल्या बुद्धिकौशल्याचा वापर करून तो विविध तंत्रज्ञान विकसित करीत असतो. मात्र या संशोधनाला पुढे बाजारपेठ मिळणे ही सोपी गोष्ट नसते. एखाद्या कंपनीला आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करणे सोपे असते. कारण त्यादृष्टीने कर्मचारी व आर्थिक बळ तसेच अन्य यंत्रणा त्या कंपनीजवळ असतात. एकट्या शेतकऱ्याला मात्र या गोष्टी करणे प्रचंड आव्हानाचे असते. तनपुरे यांनी हेच आव्हान पेलले व यशस्वीदेखील केले.\nतनपुरे यांच्या कौशल्याच्या बाजू\nसेंद्रिय वा रेसिड्यू फ्री शेतीतील सध्याची शेतकऱ्यांची गरज अोळखून तसे तंत्रज्ञान सादर केले.\nआपल्या उत्पादनाचा प्रसार करण्यासाठी दिवस-रात्र, ऊन, पाऊस, थंडी असा काहीही विचार न करता अगदी एसटी बस वा अन्य वाहनांतून सातत्याने प्रवास. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचण्याचा प्रयत्न\nमार्केटिंग ही खरेच अवघड कला. त्यातून नवी संकल्पना विकायची हे त्याहून अवघड आणि परराज्यांत जिथे भाषा, संस्कृतीच वेगळी अशा अनोखळी भागांत जाऊन मार्केटिंग करायचे अजूनच कठीण. पण तनपुरे यांनी ते साधले.\nस्वतःची कंपनी स्थापन करून व्यापार क्षेत्रात तरबेज असलेल्या दोघांना मार्केटिंगसाठी सोबत घेत भागीदारी केली.\nपृथ्वीराज फिल्टर टॅंक तंत्रज्ञानाचा प्रसार\nमहाराष्ट्र व सुमारे नऊ राज्यांत प्रसार\nएकूण सुमारे दोन हजार टॅंकची विक्री\nमहाराष्ट्रातील प्रसार - सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक सीमा, पुणे जिल्हा, (नगर), संगमनेर, नाशिक, विदर्भात अमरावती भागात सुमारे ५० युनिट्स\nअन्य राज्ये - पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश. उत्तर प्रदेशातून अलीकडेच आॅर्डर मिळाली.\nअल्पभूधारक शेतकऱ्यापासून ते मोठे शेतकरी, उद्योजक आदींकडून तंत्राचा वापर\nया पिकांत वापर - ऊस, पपई, केळी, भाजीपाला, डाळिंब, संत्रा, मोसंबी, पेरू\n१) रायचूर येथील नागा रेड्डी यांनी ‘फ्लड इरिगेशन’ पद्धतीत तीन फिल्टर बसवले. सेंद्रिय भात हे उद्दिष्ट ठेऊन सुमारे ४० एकरांत टॅंकद्वारे सेंद्रिय द्रवरूप स्लरी देणे त्यांना शक्य होत आहे.\n२) गुजरात राज्यातील प्रगतिशील शेतकरी प्रवीणभाई देसाई यांची पेरू, आंबा, खजूर, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, केळी अशी विविध समृद्ध शेती आहे. त्यांच्याकडे सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण आहे. पाच फिल्टर टॅंक त्यांच्याकडे आहेत.\n३) कर्नाटकात बंगळूरनजीक चित्रदुर्ग येथे डॉ. प्रशांत हे सुपारी व काळी मिरी पिकांत तर हसन जिल्ह्यातील महेशकुमार कॉफी व मिरीत १० ते १५ एकरांत ‘ट्रायल’ म्हणून फिल्टर टॅंकचा प्रयोग करीत आहेत.\n५) छत्तीसगडमध्ये सुमारे ७० ते ८० भाजीपाला उत्पादक सुमारे १०० ते १५० फिल्टर टॅंक सेंद्रिय पद्धतीसाठी वापरत अाहेत.\n६) मध्य प्रदेशातील उज्जैन येथे हॉटेल व्यावसायिकाचे २५ एकर क्षेत्र. अौषधी वनस्पतींच्या शेतात दोन टॅंकचा वापर.\n७) राजस्थानातील गंगानगर जिल्ह्यातील उद्योजक राजेश्वरसिंग यांनी सेंद्रिय पद्धतीने गहू, ऊस, भात घेण्याच्या उद्देशाने १८ टॅंक बसवून सेंद्रिय शेतीला चालना दिली आहे.\n८) लुधियाना (पंजाब) भागात पॉलिहाउसमधील काकडी, ढोबळी मिरचीसाठीही या तंत्राचा वापर होत आहे. तमिळनाडूत आयटी इंजिनिअर श्रीधर चौधरी यांचे ३० एकर पॉलिहाउस आहे. निर्यातक्षम गुलाबाला ते चार टॅंकद्वारे सेंद्रिय स्लरी देत आहेत.\nतंत्रज्ञान प्रसारातील कष्ट, कौशल्ये\nतनपुरे यांच्या प्रयोगाची यशकथा ॲग्रोवनमध्ये मार्च २०१४ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर राज्यभरातून शेतकरी त्यांना संपर्क करू लागले. ॲग्रोवन वा अन्य वर्तमानपत्रांद्वारे जाहिराती देऊनही मार्केटिंग केले.\n'वेबसाईट’ तयार करून आपले तंत्रज्ञान जगभरात पोचवले. त्या माध्यमातून परराज्यांतील शेतकरीही संपर्क साधू लागले.\nशेतकऱ्यांकडून टॅंकची विचारणा आली की त्याचे गाव कोठेही असो, मग तनपुरे ऊन, वारा, पाऊस, थंडी, रात्र, दिवस यांचा विचार न करता त्यांच्यापर्यंत एसटी किंवा अन्य वाहनांतून पोचायचे.\nत्याला संपूर्ण तंत्रज्ञान समजावून द्यायचे. प्रवासात प्रसंगी बस स्टॅंडवर झोपूनही रात्री काढल्या.\nटॅंकसाठी संशोधन व विकास (आर ॲँड डी) व विक्री यासाठी भूक-तहान विसरून सुरवातीची काही वर्षे न मोजण्याइतकी भ्रमंती केली.\nआजच्या जमान्यात सर्वांत लोकप्रिय ‘यू ट्यूब’वरही तंत्रज्ञान वापराचा व्हिडिअो अपलोड केला. त्यातूनही ग्राहक संपर्क साधू लागले. जर्मनी, आॅस्ट्रेलिया, आखाती देशांत वास्तव्यास तीन भारतीयांनी (महाराष्ट्र, अोरिसा, विशाखापट्टणम) संपर्क करून टॅंक खरेदी केले. त्यांच्या शेतात टॅंक बसवून प्रात्यक्षिक देण्यापर्यंत काम साधले.\nव्हॉटसॲपसारख्या हुकमी तंत्रज्ञानाद्वारेही असंख्य ग्रुपवर मार्केटिंग\nगेल्या दोन वर्षांत फिल्टर टॅंक मार्केटिंगसाठी महाराष्ट्रासह विविध राज्ये पालथी घालताना तब्बल दीड ते दोन लाख किलोमीटरचा प्रवास तनपुरे व त्यांचे व्यावसायिक भागीदार यांनी मिळून केला.\nपरराज्यात एका शेतकऱ्याकडे युनीट बसले, त्याला शेतात अनुकूल परिणाम दिसू लागले की परिसरात त्याची माऊथ पब्लिसिटी सुरू व्हायची. मग या शेतकऱ्याचा धागा पकडत त्या राज्यातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याची धडपड सुरू व्हायची.\nपराज्यातील काही शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतात नेऊन टॅंक, स्लरी व त्याचे पिकांवरील परिणाम प्रत्यक्ष दाखवले. त्यातून त्यांची तंत्राविषयीची खात्री पटविली.\nउत्पादनाच्या मार्केटिंगसोबत देशभरातील सेंद्रिय उत्पादकांचे प्रयोग, अनुभव शेअर केले. त्यामुळे ग्राहक अधिक जवळ येण्यास मदत झाली.\nग्राहकांना विक्रीपश्चात सेवा. सतत संपर्कात राहून त्यांच्याकडून फीडबॅक घेतला जातो.\nदीड वर्षापासून डीलर नेटवर्क. सध्या राज्यात पाच डीलर. तर कच्छ (गुजरात), कर्नाटक व आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी १ डीलर.\nशेतकरी असल्याचा झाला फायदा\nतनपुरे म्हणाले की एकेक टॅंक विकताना संघर्ष करावा लागला. मुळात शेणस्लरी फिल्टर होऊन पूर्ण द्रवरूप स्थितीत ड्रिपमधून बागेला देता येते हेच अनेक शेतकऱ्यांना पटवून देण्यात संयमाची कसोटी लागली. स्वतः शेतकरी असल्याने शेतीतील प्रॅक्टिकल समस्या मला माहीत असायच्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या, गरजा सोडवणे अवघड गेले नाही. काही शेतकरी विचारायचे, की ड्रिपमध्ये स्लरी चोकअप होत नाही याची गॅरंटी काय तेव्हा त्यांना सांगायचो, की तसे झाल्यास संपूर्ण ड्रिप यंत्रणा नवी बसवून देऊ. हा विश्वास ग्राहकांना देता यायला हवा. त्यासाठी तुमचे तंत्रज्ञान शंभर टक्के परफेक्ट हवे, असे तनपुरे म्हणाले.\nशेतकऱ्याचे संशोधन म्हणून विनामूल्य स्टॉल\nनाशिक येथे ॲग्रोवनने हार्टिकल्चर प्रदर्शन भरविले होते. त्या वेळी संशोधक शेतकऱ्याचे तंत्रज्ञान म्हणून विनामूल्य स्टाॅल उपलब्ध झाला. त्याचाही मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.\nपृथ्वीराज फिल्टर टॅंक (तांत्रिक बाजू)\n‘एलएलडीपीइ’ घटकावर आधारित प्लॅस्टिकचा टॅंक. त्यात काळानुरूप तांत्रिक सुधारणा. दोन फिल्टर्स व द्रावण ढवळण्यासाठी स्टरर.\nफिल्टरद्वारे बाहेर येणारे द्रावण पूर्णपणे चोथाविरहित द्रवरूप. ते ठिबक सिंचन यंत्रणेत ‘चोकअप’ होण्याचा धोका नाही.\nड्रिपद्वारे शेणखत दिल्यानंतर टॅंकमध्ये मागे राहिलेला चोथा, काडीकचरा काढण्यासाठी \"बॅक फ्लश'ची सुविधा\nसुमारे दहा ते पंधरा वर्षे टिकण्याची टॅंकची क्षमता\nमोठा फिल्टर (१० ते २० एकरांसाठी लागू) - साठवण क्षमता १६०० लिटर. छोटा फिल्टर- (आठ एकरांपर्यंत काम करतो.) - साठवण क्षमता- ९०० लिटर.\nशेणखत, जीवामृत किंवा तत्सम सेंद्रिय स्लरी घटक संपूर्ण शेताला किंवा फळबागांमध्ये मजुरांकरवी देणे अत्यंत कष्टाचे, वेळखाऊ व खर्चिक.\nमात्र फिल्टर टॅंक तंत्रज्ञानाद्वारे एकाच जागेवरून हे घटक एक एकरापासून ते १०, २० व अगदी ४० एकरांपर्यंत पिकाच्या थेट मुळांपर्यंत ड्रिपद्वारे देता येतात.\nकडूनिंब, करंज, शेंगदाणा अशा विविध पेंडी, लेंडीखत, मासोळीखत, दशपर्णी अर्क, पंचगव्य आदी घटकही स्लरीद्वारे देणे शक्य.\nश्रम, वेळ, मजुरीबळ, रासायनिक खतांचा वापर, त्यावरील व एकूणच उत्पादन खर्चात बचत.\nजमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब, जमिनीत गांडुळे, लाभदायक जीवाणू यांची संख्या वाढते.\nसन २०१२ मध्ये नाबार्डतर्फे घेण्यात आलेल्या ‘रुरल इनोव्हेशन’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तनपुरे यांच्या संशोधनाचा गौरव. तंत्राचे पेटंट घेण्यासाठी तनपुरे यांचा अर्ज प्रक्रियावस्थेत.\nतनपुरे संशोधित फिल्टर टॅंकचा वापर करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रातिनिधिक अनुभव असे.\nपुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लेण्याद्री गणेश मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या गोळेगाव येथील रमेश मेहेर यांची प्रयोगशील बागायतदार म्हणून त्यांची अोळख आहे. डाळिंब १० एकर, द्राक्षे अडीच एकर, गुलाब १० गुंठे तर ऊस दोन एकर असे त्यांचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. डाळिंब व द्राक्षाचे एकरी साधारण १० टन उत्पादन ते घेतात. निर्यातक्षम वा रासायनिक अवशेषमुक्त पद्धतीने मेहेर शेती करतात. आपले अनुभव सांगताना मेहेर म्हणाले, की फिल्टर टॅंकच्या माध्यमातून दोन वर्षांपासून सेंद्रिय स्लरी झाडांच्या थेट मुळांजवळ ठिबकद्वारे देणे शक्य होत आहे.\n१) पूर्वी डाळिंबाचे एकरी उत्पादन ५ ते ७ टनांच्या पुढे जात नव्हते. एकूण व्यवस्थापनाला सेंद्रिय निविष्ठांची जोड मिळाल्यानंतर एकरी १० टन उत्पादनापर्यंत पोचणे शक्य झाले. प्रतिझाड ४० किलो उत्पादन मिळते.\n२) पूर्वी मजुरांकरवी स्लरी प्रत्येक झाडाला देणे अत्यंत अडचणीचे ठरायचे. तो त्रास आता वाचला आहे.\n३) सेटिंगचा काळ वगळता सेटिंगनंतर रेस्टिंग पीरियडपर्यंत सुमारे दहा महिने स्लरीचा वापर होतो. पूर्वी पाच एकराला महिन्याला चार हजार रुपये रासायनिक खतांवर खर्च यायचा. आता पाच महिन्यांमध्ये हाच खर्च सुमारे २० हजार रुपयांपर्यंत वाचवणे शक्य झाले आहे.\n४) चुनखडीयुक्त जमिनीत पूर्वी पांढरी मुळी चालत नव्हती. बाग ४० टक्के पिवळी दिसायची. आता सेंद्रिय घटक पुरेशा प्रमाणात मिळू लागल्याने बाग हिरवीगार झाली आहे.\n५) स्लरीद्वारे जीवामृत व त्यासह पॅसिलोमायसीससारख्या जैविक कीडनाशकाचा वापर थेट मुळापर्यंत केल्याने सूत्रकृमीचे नियंत्रण झाले. झाडाची प्रतिकारक्षमता व सशक्तपणा वाढला.\n६) जमिनीत गांडुळांची संख्या, जमिनीचा भुसभुशीतपणा वाढला. फळाची गुणवत्ता, चव यातही फरक पडला आहे.\nसंपर्क - रमेश मेहेर - ९८८१०९१३५७\nपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील मेमाणवाडी येथील रामदास निवृत्ती वारे यांची १४ एकर शेती आहे. सुमारे दीड ते दोन वर्षांपासून ते द्रवरूप स्लरीचा वापर ड्रिपद्वारे करीत आहेत. ते म्हणाले की स्लरीच्या वापराने रासायनिक खतांची गरज होते. पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते. पीक किडी-रोगाला कमी बळी पडते आणि पर्यायाने पिकाची वाढ चांगली होते, असे अनुभवण्यास आले आहेत.\nमागील हंगामात सव्वा एकराला थोड्या कमी क्षेत्रावर रब्बी कांदा घेतला. त्यात रासायनिक खतांच्या वापरापेक्षा शेणखत, कोंबडीखत व स्लरीच्या वापरावर भर दिला. कांद्याला रोप फुटून आल्यानंतर १५ दिवसांनी, गाठ धरताना व वाढीच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजे काढणीच्या एक महिना आधी अशी तीन वेळा द्रवरूप स्लरी दिली. एकूण व्यवस्थापन चांगले ठेवले. पूर्वी कांद्याचे एकरी २०० ते ३०० बॅग्जपर्यंत उत्पादन मिळायचे. या प्रयोगात ४०० बॅग्जपर्यंत उत्पादन मिळाले. कांद्याचा आकार एकसमान होता.\nडाळिंबाचे सहा एकरांपर्यंत क्षेत्र आहे. मागील हंगामात पीकवाढीच्या प्रत्येक विशिष्ट अंतराने त्याला १० ते १२ वेळा स्लरी दिली. पूर्वी २०० ते २५० ग्रॅम वजनाच्या फळांचे वजन ५०० पासून ते ७०० ग्रॅमपर्यंत वाढले. प्रतिझाड ३५ किलो उत्पादन मिळाले आहे.\nवारे म्हणतात की पंधरवड्यातून किंवा महिन्यातून स्लरी दिली. उसातही वापर समाधानकारक आढळला. फिल्टर टॅंकद्वारे एकसमान दाबाने स्लरी शेतात सर्वत्र जाते. शिल्लक राहणारी रबडी डाळिंबाच्या बेडवर टाकली आहे.\nआता शेतात गांडुळे दिसतात\nवारे म्हणाले की सन १९९० च्या आधी जी शेती पाहण्यात होती त्यात गांडुळे दिसायची. त्यानंतर ती अदृश्यच झाली होती. स्लरीच्या वापराने व रासायनिक खतांचा वापर कमी केल्याने शेतात गांडुळे दिसू लागली आहेत. कडक माती भुसभुशीत झाली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पारगाव सालोमालो (ता. दौंड) येथील अत्यंत प्रयोगशील व अभ्यासपूर्ण शेती करणारा युवा शेतकरी इश्वर अनिल वाघ आपली १६ एकर शेती बंधू यांच्या साथीने कसतो आहे. त्यांनी मागील जानेवारीत लागवड केलेल्या कांद्याला प्रत्येक महिन्यात एकदा अशी चारवेळा स्लरी दिली. यात रोप लागवडीनंतर १५ दिवसांनी, त्यानंतर अनुक्रमे ३५, ७० व ९० दिवसांनी वापर केला. एकूण व्यवस्थापनही अत्यंत चोख होते. सेंद्रिय घटक ड्रिपद्वारे थेट पिकांच्या मुळांजवळ पोचल्याचा फायदा झाल्याचे वाघ सांगतात. कांद्याचे वजन ४०० ते ५०० ग्रॅमपर्यंत भरले होते. अर्थात त्यामागे एकूण व्यवस्थापनही कारणीभूत आहेत. दरवर्षी एकरी सरासरी उत्पादन १८ ते २० टनांपर्यंत मिळते. या प्रयोगात ते २१ टनांपर्यंत पोचल्याचे वाघ म्हणाले. त्यात बहुतांश माल ए ग्रेडचाच होता.\nइश्वर सांगतात स्लरीची निरीक्षणे\n१) सेंद्रिय घटकांच्या वापराने चाळीतील कांद्याची टिकवण क्षमता वाढली.\n२) रोपांची मर कमी झाली. पांढऱ्या मुळीची वाढ चांगली झाली.\n३) रासायनिक खतांवरील एकरी १५ हजार रुपये खर्च वाचला.\n४) उसाबरोबर १० गुंठे बेणेमळा, जनावरांचा चाराही आहे. त्यासाठी द्रवरूप स्लरीचा वापर केला. उसात स्लरीचा वापर केल्याने कांड्याची जाडी वाढली. उन्हाळ्यात पाण्याअभावी उसाचे शेंडे एरवी करपतात. मात्र त्यांचे प्रमाण कमी होते. पानांची रुंदीही वाढली होती.\n५) स्लरी द्रावणातून तयार होणाऱ्या रबडीत मोठ्या आकाराची गांडुळे तयार झालेली पाहण्यास मिळाली. आता गांडूळखताचे बेड तयार केले आहेत..\n६) फ्लाॅवर पिकातही पानांची जाडी चांगली होती.\n७) सुमारे १६ एकरांत रासायनिक खतांवरील मोठा खर्च कमी होत आहे.\n देशी गायीचे शेण, गोमूत्र, कडधान्यांचे पीठ, वडाखालची माती आदी घटक.\nसंपर्क - सुभाष तनपुरे - ९४२३७५२५१७\nमेमाणवाडी, जि. पुणे येथील निवृत्ती वारे यांनी शेतात उभारलेली फिल्टर टॅंक यंत्रणा\nईश्वर वाघ यांनी शेतात बसवलेला फिल्टर\nवाघ यांनी फिल्टरयुक्त जीवामृत स्लरीचा वापर ड्रिपद्वारे फ्लॉवर पिकात केला आहे.\nरमेश मेहेर यांनी डाळिंब पिकात स्लरीचा वापर केला.\nइथेनॉलनिर्मितीला प्राधान्य देण्याची गरज : परिचारक\nआढळा परिसरात दुष्काळी स्थिती\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आॅक्टोबरमध्ये...\nजळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण य\nकारंजा रमजानपूर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय...\nमुंबई : अकोला जिल्ह्याच्या खारपाण पट्ट्यातील कारंजा रमजानपूर (संग्राहक) बृहत लघु पाटबंधार\nधुळे, जळगाव जिल्ह्यात गटशेती योजनेला अल्प प्रतिसाद\nजळगाव : गटशेतीला प्रोत्साहन देण्यासंबंधीच्या गटशेती योजनेला खानदेशातील ध\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nसोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...\nसाखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...\nराज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...\nपावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...\nपुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...\nपोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...\nनोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...\nराज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...\nकीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...\nस्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...\nमहाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...\nतयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...\nऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...\nडाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.harkatnay.com/2012/04/blog-post_26.html", "date_download": "2018-09-22T03:00:27Z", "digest": "sha1:NCJ744DNVLE5G7VDBWQ457COOYMQDU2W", "length": 24547, "nlines": 464, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: सफरचंदी डोळा-वहीची प्रथमा", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nप्रत्येकाला आपला ब्लॉग आणि त्यावरची प्रत्येक पोस्ट ही अतिशय आवडती, महत्वाची वगैरे असते. अर्थात काही वेळा ती आवडती, काही वेळा महत्वाची तर काही वेळा किंबहुना कित्येकदा दोन्ही असते.... कसलं फालतू वाक्य आहे नाही हे\nही 'कंपोस्ट' वाटू नये म्हणून जरा पाणी घालून वाढवतोय इतकंच. कारण छोटी असली तरी ही कंपोस्ट नाही. पोस्ट छोटी असण्याचं कारण वेगळं आहे. आणि पुरेसं तेल वाहून गेल्यावर नमन संपून प्रयोग सुरु होईल हेही चतुर चाणाक्ष इ इ वाचकांनी ओळखलंच असेल.\nलोक शंभरावी, दोनशेवी, पाचशेवी पोस्ट किंवा मग दोन लाख, पाच लाख, दहा लाख वाचक वाली पोस्ट लिहितात परंतु आमच्या शब्द-असामर्थ्यामुळे तसे टप्पे गाठायचे म्हणजे आम्हास वर्षानुवर्षं थांबावं लागेल. असो.\nघडा भरला.... मुद्दा सुरु....\nतर ही पोस्ट माझ्या दृष्टीने महत्वाची अशासाठी की ही नव्याकोऱ्या 'सफरचंदी डोळा-वही' वरून लिहिलेली प्रथमा आहे. नव्याकोऱ्या अ‍ॅपल आय-पॅड वरून लिहिलेली पहिली पोस्ट... आणि कदाचित (नाही. नक्कीच) शेवटचीही. लय यळ लागला राव. आता कळलं ना छोटी का आहे पोस्ट ते आणि कदाचित (नाही. नक्कीच) शेवटचीही. लय यळ लागला राव. आता कळलं ना छोटी का आहे पोस्ट ते\nपण ते काय ते म्हणतात ना की आय-पॅड वापरण्यापेक्षा मिरवण्यासाठीच घेतला जातो.... त्यामुळे महत्वाची असो वा नसो, आवडती असो वा नसो (अर्थात माझ्यासाठी दोन्ही आहे म्हणा) पण तो आय-पॅडवाला नियम सिद्ध करण्यासाठी म्हणून काढलेली मिरवणूक म्हणा हवं तर. किंवा मग \"जनातलं म्हणता म्हणता मनातलं लिहिणाऱ्या आणि स्वतःच्या आणि स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणाऱ्या\" मराठी ब्लॉगरची पोस्ट म्हणा. ;)... कारण केवळ मराठी ब्लॉगर असल्यानेच नवीन आय-पॅड घेतल्याची पोस्ट ब्लॉगवर टाकू शकतोय. (काहीही चालतं आपल्या ब्लॉगवर)\nजय ब्लॉगिंग... जय आय-पॅड.... \nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : अर्थहीन, आय-पॅड, इनोदी, टेक्निकल, मनातलं\nअभिनंदन.. अन दगडफेक करवून घ्यायची नसेल तर ब्लॉग लिहिणं सुरू ठेव.. ही धमकी आहे :D\nआप्पंत, सुपरफास्ट कमेंटबद्दल सुपरलॉट धन्यवाद :)\n हैद्राबाद सध्या अस्थिर आहे हे ऐकून होतो.. आता पटलं ;)\nआयपँड खरेदी साठी तुला हार्दिक शुभेच्छा\n(अँपल विरोधक/अँड्रोइड समर्थक) निरंजन :)\nहाहाहा.. धन्यवाद निरंजन.. पुणेरी पाटीबद्दलही धन्यवाद ;) (हघे)\nअरे मीही अ‍ॅपलचा चाहता वगैरे नाहीये. किंबहुना विरोधकच आहे. पॉड-फोन काही नाहीये माझ्याकडे. पण पॅड जामच आवडला. सहीये एकदम.\nआय-पॅड वापरण्यापेक्षा मिरवण्यासाठीच घेतला जातो.\n>> तुझं मिरवून झालं की इकडे पाठव. फोटू लई भारी दिसतात म्हणे त्याच्यावर. मीही पाहून घेतो.\nएवढ्यात नाही होणार मिरवून... आत्ताशी तर सुरुवात केलीये रे :)\nधन्स अनघा.. मला वाटलं तू म्हणशील (सेमी)सेम पिंच ;)\nआय ला .. सही आहे.... हाबिणंदण :) :)\nगुरुदेवांचा आदर्श घ्या आणि (हाफिसात अप्सरा नसली तरी) रोजच्या रोज पोस्ट लिवा राव :D\nगुरुदेव एके काळी रोज लिहायचे रे.. आता बोंब आहे.. पण खरंय वाढवल्या पाहिजेत पोस्टा :)\nहे चित्रही आजच दिसायचे होते का\nअरे मी पक्का मुंबईकर आहे.. त्यामुळे कोणी आय-पॅडला एक भिकार म्हणालं तर मी दहा भिकार म्हणून मोकळा होतो ;)\nअन शेवटची का बाबा कर की तो आय-पॅड पुरता वसूल कर की तो आय-पॅड पुरता वसूल\nअरे शेवटची यासाठी की ते मराठी अ‍ॅप वापरून पोस्ट लिहायला खूप वेळ लागतो. त्यामुळे आय-पॅड वरून पोस्ट टाकणं अवघड दिसतंय.\nचला म्हणजे मेळाव्यात केलेलं मार्केटिंग मार्गी लागल तर....चल आता तुझ्याशी बोलताना Apple to apple वाटेल....:)\nरच्याक आताच बघते तुझ्याच ब्लॉगवर २०१० मध्ये ११० आकडा दिसतोय मला..आणि काय वरती गमजा मारून राहिलास रे लिहिता हो लगोलग सत्यवाना....... :)\nहाहाहा.. यप्प.. आय-पॅड २ नवीन आला तेव्हापासून डोक्यात घोळत होतं ते वर्षभरानंतर आय-पॅड ३ आल्यावर प्रत्यक्षात आलं :)\n>> चल आता तुझ्याशी बोलताना Apple to apple वाटेल....:)\nअगदी अगदी.. २०१० मध्ये ११० होता आकडा बाब्बो. कोण लिहायचं एवढं बाब्बो. कोण लिहायचं एवढं\nहेरंबा, हे काय बरं नाही राव.\nबाकी सफरचंद डोळा वही साठी अभिनंदन.\nधन्यवाद श्रद्धा. नक्की काय बरं नाही ते कळलं नाही..\nअसो. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.\n' सफरचंदी डोळा-वही ' - हा शब्द प्रयोग भावला\nहाहाहा अमोल.. ते आपलं असंच उगाच टीपी.\nहेहेहे.. धन्स विशाल.. 'तो' हँगओव्हर उतरायला थोडा वेळ लागेल ;)\nतुम्ही गेलात सफरचंदाच्या मांडवाखालून \nBTW या डोळा वही, डोळा वोही स्पर्श (iPod Touch) यावर मराठी टायपिंग कसं करतात तेच माहित नाहीये मला..तुम्ही काय केलंत\nअरे मराठी टायपिंग साठी एक अ‍ॅप आहे.. इथून डालो करून घे.\n आता मी पण एकदातरी डोळा वहीत ब्लॉगून बघतो...\\m/\nअरे वा.. गुड.. वापरून बघ..\nमघाशी पत्र सेन्ट फ्रॉम आयपॅड आलं तेव्हांच वळखलं व्हतं म्या... :) चला आता आपल्या तिघांनांही खेळता येईल की. बाकी ब्लॉग आपलाच म्हटल्यावर.... :D:D...\nजय ब्लॉगिंग... जय आय-पॅड.... \nहेहेहे.. हो.. धम्माल येईल अ‍ॅपलवरून कॉन्फ करायला :)\nजय ब्लॉगिंग... जय आय-पॅड.... \nसिद्ध्या काय रे, ती माझी कमेन्ट होती.. ;)\nहेरंबा, सकाळी ती तुझ्या ब्लॉगवर पब्लिश झालीच नाही.आमच्या गरीबाच्या डेल वरुन दिली होती रे .. ;)\nहो रे.. काहीतरी गडबड झाली. मला मेल आलं पण कमेंट पब्लिशच नाही झाली. नियमित पोस्टलो नाही तरी आयपॅड कुठेही पासबिस केला जाणार नाही याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी ;)\nअभिनंदन.. \"आय पॅड वर पुन्हा पोस्ट टाकणं कठीण दिसतंय\" मग कशाला वापरतोस दे पाठवून इथे, मी वापरीन मराठी पोस्टायला..\nहाहाहा.. अहो पोस्ट वाचायला, फेबु सर्फायला, घमेलं चेक करायला उपयोग होतोय की ;)\nम्हणजे आता तू पण लै भारी... :D\nवितीन (V 3.0) नाव प्रथमच ऐकले. नितीन ऐकले होते ह्याआधी. :P प्रचंड आवरा. :D\nसतरंगी सफ़रचंदी डोळे वाल्यांच हार्दिक हाबिणंदण.\nभावा पार्टी :) :) :)\nधन्यवाद भावा.. एकदा भेटलो की भरपूर पार्ट्या करू.. भरपूर ड्यू आहेत.. (दोन्हीकडून) .. \"एकदा तुम्हाला आम्हाला पार्टी द्यायचीये\" ;)\nहाहाहा.. धन्यक्स नागेश ;)\nआणि आभार्स सफरचंदी डोळे मिरवताना सामील करून घेतल्याबद्दल\nअभिनंदन मितरा (मित्रा) आवाहन (आव्हान) स्वीकारत रहा\nखुप च मस्त लिहितोस\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/fuel-price-hike-petrol-diesel-rates-in-mumbai-pune-aurangabad-1743289/", "date_download": "2018-09-22T03:42:12Z", "digest": "sha1:TCJ4VPTJSSUA3MY3HKKSLGZVQ5SZMAWA", "length": 12360, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "fuel price hike Petrol diesel rates in mumbai pune aurangabad | इंधनाचा भडका; पेट्रोल व डिझेल महागले | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nइंधनाचा भडका; पेट्रोल व डिझेल महागले\nइंधनाचा भडका; पेट्रोल व डिझेल महागले\nमुंबईत पेट्रोलवर सर्वात जास्त म्हणजे ३९.१२ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) घेतला जातो. त्यामुळे मुंबईतील इंधनाचे दर अन्य शहरांपेक्षा जास्त आहेत.\nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरुच असून सोमवारी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ३१ पैशांनी महागले आहे. तर डिझेल प्रति लिटरमागे ४४ पैशांनी महागले आहे. रुपयाची घसरगुंडी आणि कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ यामुळे देशात इंधनाचा भडका उडाला आहे. मात्र, इंधन दरवाढीमुळे महागाईत भर पडण्याची चिन्हे आहेत.\nप्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.\nसोमवारी इंधनाच्या दराने मुंबईत विक्रमी पल्ला गाठला. मुंबईत एक लिटर पेट्रोलला ८६. ५६ रुपये तर डिझेलला ७५. ५४ रुपये मोजावे लागत आहे. गेल्या आठवड्याभरात ही चौथी इंधन दरवाढ आहे. मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या मोठ्या शहरांमध्येही पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.\nमुंबईत पेट्रोलवर सर्वात जास्त म्हणजे ३९.१२ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) घेतला जातो. त्यामुळे मुंबईतील इंधनाचे दर अन्य शहरांपेक्षा जास्त आहेत. दिल्लीत पेट्रोलवर २७ टक्के आणि डिझेलवर १७.२४ टक्के व्हॅट घेतला जात असल्याने तेथील इंधनदर मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यापेक्षा कमी आहेत.\nराज्यातील प्रमुख शहरांमधील दर (प्रति लिटरनुसार)\nपेट्रोल – ८६. ३६ रुपये\nडिझेल – ७४. १९ रुपये\nपेट्रोल – ८७. ६१ रुपये\nडिझेल – ७६. ५९ रुपये\nपेट्रोल – ८७. ०४ रुपये\nडिझेल – ७६. ०६ रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/true-meaning-of-spiritual-life-1573677/", "date_download": "2018-09-22T04:17:10Z", "digest": "sha1:PMJD3GD4GPPPELFQMXTJKEVLHBMOCG4B", "length": 16480, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "true meaning of spiritual life | ४५८. भाव-संस्कार | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nप्रत्येक जण हा भगवंतापासून दुरावल्यानं आणि ‘मी’पणात रुतल्यानं ‘दुर्जन’च झाला आहे.\nकबीर महाराजांचा एक दोहा आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलया कोय जो मन खोजा आपना तो मुझसे बुरा न कोय जो मन खोजा आपना तो मुझसे बुरा न कोय’’ जगात सर्वात वाईट कोण आहे, याचा शोध घेऊ लागलो, तर कुणी सापडेना. अखेर मी स्वत:च्या अंतरंगात डोकावून पाहिलं तेव्हा उमजलं की, या जगात माझ्याइतका वाईट कोणी नाही’’ जगात सर्वात वाईट कोण आहे, याचा शोध घेऊ लागलो, तर कुणी सापडेना. अखेर मी स्वत:च्या अंतरंगात डोकावून पाहिलं तेव्हा उमजलं की, या जगात माझ्याइतका वाईट कोणी नाही दुनियेला आपण वाईट म्हणतो.. या जगात जो-तो स्वार्थी आहे, असं म्हणतो, पण आपण काय वेगळे का असतो दुनियेला आपण वाईट म्हणतो.. या जगात जो-तो स्वार्थी आहे, असं म्हणतो, पण आपण काय वेगळे का असतो या जगातला आपला प्रत्येक व्यवहार, प्रत्येक कृती ही स्वार्थप्रेरितच असते ना या जगातला आपला प्रत्येक व्यवहार, प्रत्येक कृती ही स्वार्थप्रेरितच असते ना तेव्हा जसं जग आहे तसेच आपणही आहोत. त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की की अशा जगाच्या किंवा या जगाचंच प्रतिरूप असलेल्या माझ्या संगतीनं एक गोष्ट साधत नाही ती म्हणजे ‘वृत्तीपालट’ तेव्हा जसं जग आहे तसेच आपणही आहोत. त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की की अशा जगाच्या किंवा या जगाचंच प्रतिरूप असलेल्या माझ्या संगतीनं एक गोष्ट साधत नाही ती म्हणजे ‘वृत्तीपालट’ कारण बाह्य़ जगातला माझ्यासकटचा प्रत्येक जण हा भगवंतापासून दुरावल्यानं आणि ‘मी’पणात रुतल्यानं ‘दुर्जन’च झाला आहे. त्यामुळे बाह्य़ संगत असो की माझीच आंतरिक संगत म्हणजे माझ्या विचारांची, कल्पनेची, धारणेची संगत असो; ती स्वार्थी देहबुद्धीनंच माखली असल्यानं त्या संगतीच्या योगे वृत्तीपालट घडत नाही.\nतेव्हा संगत ही सज्जनाचीच हवी. सज्जन म्हणजे सत् अर्थात सत्यस्वरूप अशा परमात्म्याचा निजजन. सत्याशी म्हणजेच शाश्वताशी जो सदोदित एकरूप आहे असा समाधानी भक्त. त्याच्या सहवासात जो कोणी येतो किंवा भावप्राधान्यानं त्यांच्या चरित्राचा जो मागोवा घेतो त्याच्यावर त्या परमार्थमय सज्जनाच्या पारदर्शक नि:स्वार्थ निष्काम निष्कपट निर्मोही निर्लोभी वृत्तीचा संस्कार झाल्याशिवाय राहात नाही. हैदराबादला भटजीबापू म्हणून एक थोर सत्पुरुष होते. एकदा एकादशी दोनेक दिवसांवर आलेली आणि घरात धान्य अगदी जेमतेम उरलेलं. तेव्हा त्यांचा मुलगा काय म्हणाला की, ‘‘बापूजी घरात काहीच उरलेलं नाही आणि द्वादशी तर जवळ आली आहे. आता एकच उपाय आहे. तो म्हणजे माझ्या पत्नीच्या सोन्याच्या बांगडय़ा आहेत त्या मोडू.’’ भटजीबापूंनी सुनेला बोलावलं आणि सर्व सांगून म्हणाले, ‘‘अगं बघ हा काय म्हणतोय ते..’’ तिनं पाटल्या मोडण्याची गोष्ट ऐकली मात्र आणि लगेच मोठय़ा उत्साहानं म्हणाली की, ‘‘जरूर मोडा या पाटल्या. त्या नुसत्या ठेवून तरी काय करायचंय की, ‘‘बापूजी घरात काहीच उरलेलं नाही आणि द्वादशी तर जवळ आली आहे. आता एकच उपाय आहे. तो म्हणजे माझ्या पत्नीच्या सोन्याच्या बांगडय़ा आहेत त्या मोडू.’’ भटजीबापूंनी सुनेला बोलावलं आणि सर्व सांगून म्हणाले, ‘‘अगं बघ हा काय म्हणतोय ते..’’ तिनं पाटल्या मोडण्याची गोष्ट ऐकली मात्र आणि लगेच मोठय़ा उत्साहानं म्हणाली की, ‘‘जरूर मोडा या पाटल्या. त्या नुसत्या ठेवून तरी काय करायचंय’’ आता हा प्रसंग वाचून आपल्यात दातृत्वबुद्धी नाही किंवा असलीच तर ती फार तोलूनमापून आणि आक्रसून गेली आहे, ही जाणीव जागी होऊन सलू लागल्याशिवाय राहात नाही. वरील प्रसंगाप्रमाणेच बापूसाहेब मराठे यांनी ‘श्रीमहाराजांनी बाबांना असे घडविले’ या पुस्तकात भटजीबापूंची आणखी एक गोष्ट दिली आहे. त्यांचा मुलगा १९१८च्या सुमारास साथीच्या रोगानं मरण पावला. तो दगावल्याचं कळताच भटजीबापू म्हणाले, ‘‘कुणीही रडायचं नाही. शेवटी प्रपंच म्हणजे काय’’ आता हा प्रसंग वाचून आपल्यात दातृत्वबुद्धी नाही किंवा असलीच तर ती फार तोलूनमापून आणि आक्रसून गेली आहे, ही जाणीव जागी होऊन सलू लागल्याशिवाय राहात नाही. वरील प्रसंगाप्रमाणेच बापूसाहेब मराठे यांनी ‘श्रीमहाराजांनी बाबांना असे घडविले’ या पुस्तकात भटजीबापूंची आणखी एक गोष्ट दिली आहे. त्यांचा मुलगा १९१८च्या सुमारास साथीच्या रोगानं मरण पावला. तो दगावल्याचं कळताच भटजीबापू म्हणाले, ‘‘कुणीही रडायचं नाही. शेवटी प्रपंच म्हणजे काय तर, आगगाडीच्या एकाच डब्यात एकत्र बसून केलेला प्रवास तर, आगगाडीच्या एकाच डब्यात एकत्र बसून केलेला प्रवास बाकी काही नाही. जो-तो आपलं स्थानक आलं की उतरतो. त्याला उतरू द्यायचं नाही का बाकी काही नाही. जो-तो आपलं स्थानक आलं की उतरतो. त्याला उतरू द्यायचं नाही का तसं त्याचं स्थानक आलं म्हणून तो उतरला. माझं स्थानक आलं की मलाही उतरावं लागेल. तेव्हा कुणीही रडू नका. वाईट एकच वाटतं की, साधकाची अप्रतिम संगत होती, ती गेली.. पण जशी पांडुरंगाची इच्छा तसं त्याचं स्थानक आलं म्हणून तो उतरला. माझं स्थानक आलं की मलाही उतरावं लागेल. तेव्हा कुणीही रडू नका. वाईट एकच वाटतं की, साधकाची अप्रतिम संगत होती, ती गेली.. पण जशी पांडुरंगाची इच्छा’’ हा प्रसंग हृदयाच्या डोळ्यांनी वाचू लागलो तर मृत्यूकडे आणि जीवनाकडेही पाहण्याची आपली दृष्टी सुधारू लागेल’’ हा प्रसंग हृदयाच्या डोळ्यांनी वाचू लागलो तर मृत्यूकडे आणि जीवनाकडेही पाहण्याची आपली दृष्टी सुधारू लागेल तर सज्जनांच्या प्रत्यक्ष संगतीनं वा त्यांच्या जीवन चरित्राच्या चिंतन आणि मननानं आपल्याला आपल्या वृत्तीतील उणिवांची, दोषांची जाणीव होऊ लागते. ते दोष दूर व्हावेत, यासाठी प्रयत्नही होतात. स्वप्रयत्नानं आंतरिक सुधारणा होत नाही, या जाणिवेनं तीव्र अशी तळमळ निर्माण होते. पुढे याच संगतीच्या योगे, ‘बळें भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे तर सज्जनांच्या प्रत्यक्ष संगतीनं वा त्यांच्या जीवन चरित्राच्या चिंतन आणि मननानं आपल्याला आपल्या वृत्तीतील उणिवांची, दोषांची जाणीव होऊ लागते. ते दोष दूर व्हावेत, यासाठी प्रयत्नही होतात. स्वप्रयत्नानं आंतरिक सुधारणा होत नाही, या जाणिवेनं तीव्र अशी तळमळ निर्माण होते. पुढे याच संगतीच्या योगे, ‘बळें भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे’ म्हणजे भाव, सद्बुद्धी बळावते आणि साधक सन्मार्गाला लागतो\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्ता, सरकार आणि सत्य..\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5/", "date_download": "2018-09-22T03:54:53Z", "digest": "sha1:YAUKOOMBENABDKQPY3T2VHYKN3RV24ER", "length": 7142, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जांबे ग्रामपंचायतीकडून वार्षिक निधीचे वाटप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजांबे ग्रामपंचायतीकडून वार्षिक निधीचे वाटप\nवाकड (वार्ताहर) – विविध करांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या तिजोरीत जमा होणाऱ्या उत्पन्नापैकी काही निधीचे जांबे गावातील गरजू तसेच ग्रामस्थांच्या हितासाठी वाटप करण्यात आले.\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, कलम 124 अंतर्गत मिळकत कर आकारणी केली जाते. हिंजवडी आयटी नगरीला लागूनच असलेल्या गावांचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे कराच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना होणारे उत्पन्न देखील वाढत आहे. नियमानुसार मिळतकराच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीच्या साधारणत: 30% रक्कम ही गावातील गरजू ग्रामस्थ तसेच सर्वांगीण विकासासाठी खर्च करणे बंधनकारक असते.\nयाचाच भाग म्हणून जांबे ग्रामपंचायतीकडून सन 2017-18 साठी एकूण निधीच्या 3% निधी अपंग बांधवांसाठी, 10% निधी गावातील महिलांना केटरिंग, बेकिंग, टेलरिंग अशा विविध प्रशिक्षणासाठी तर 15% निधी दलित बांधवांसाठी, समाज मंदिर व सामूहिक कार्यक्रमासाठी केटरिंगचे साहित्य अशा स्वरूपात तीन लाखाहून अधिक रकमेचे वाटप करण्यात आले.\nया कार्यक्रमात सरपंच अंकुश गायकवाड, उपसरपंच शिलाताई अनिल मगर, सदस्य प्रकाश निकाळजे, योगिता मांदळे, रूपाली गायकवाड, रंजना गायकवाड, सुजाता गायकवाड, ग्रामसेवक रोहिणी खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य गणेश गायकवाड यांनी केले तर रेश्‍मा जगताप यांनी अभार मानले. यावेळी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनेताजी काशिदला खंडणीसाठी दोन जणांकडून धमकी\nNext articleसंसदीय समितीकडून उर्जित पटेल यांना समन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1738874/lakme-fashion-week-winter-festive-2018-bollywood-actress-kangana-ranaut/", "date_download": "2018-09-22T03:43:18Z", "digest": "sha1:QEM5SRH4ROHN3KVS4SGSOTQBBYLP67CD", "length": 9075, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: lakme fashion week winter festive 2018 bollywood actress kangana ranaut | Lakme Fashion Week Winter/Festive 2018: फॅशन जगताची ‘क्वीन’ कंगना | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nफॅशन जगतामध्ये महत्वाचा मानल्या जाणाऱ्या 'लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्हल २०१८'ला सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक फॅशन डिझायनर्सने त्यांचे नवीन कलेक्शन सादर करुन उपस्थितांची मनं जिंकली आहेत. (छायाचित्र सौजन्य - दिलीप कागदा )\nया डिझाईन्स सादर करण्यासाठी रॅम्पवर येणारे सेलिब्रिटीसुद्धा या फॅशनवीकच्या केंद्रस्थानी आहेत. सध्या या फॅशन वीकमध्ये अभिनेत्री कंगना रणावतच्या अदांची चर्चा सुरु आहे. (छायाचित्र सौजन्य - दिलीप कागदा )\nकंगनाने लॅक्मे फॅशन वीकच्या चौथ्या दिवशी फॅशन डिझायनर पंकज आणि निधी यांच्याबरोबर रॅम्प वॉक केला. (छायाचित्र सौजन्य - दिलीप कागदा)\nयांच्यापूर्वी जान्हवी कपूर, मलायका अरोरा, नेहा धुपिया, अंगद बेदी, बिपाशा बासू यांनीही रॅम्प वॉक केला आहे. (छायाचित्र सौजन्य - दिलीप कागदा)\nअभिनेता वरुण धवननेही त्याच्या स्टायलिश लूकमुळे अनेकांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या. (छायाचित्र सौजन्य - दिलीप कागदा)\nया रॅम्प वॉकमध्ये श्रीलंकन अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनेही तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. (छायाचित्र सौजन्य - दिलीप कागदा)\nपंकज आणि निधी यांनी सादर केलेले नव्या डिझाइन्स उपस्थितांच्या पसंतीत पडत आहेत. (छायाचित्र सौजन्य - दिलीप कागदा)\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-3-%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2018-09-22T02:50:37Z", "digest": "sha1:MDGILXRR6KL2NTOTJBIBYEYME5AY37QO", "length": 7611, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अजय देवगणचा “तानाजी’ “3 डी’ मध्ये येणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअजय देवगणचा “तानाजी’ “3 डी’ मध्ये येणार\nअजय देवगणने गेल्या वर्षी जुलैमध्ये आपल्या “तानाजी द अनसंग वॉरिअर’ या सिनेमाची घोषणा केली होती. त्याच सुमारास अजयने “तानाजी’चा पहिला लुकही रिलीज केला होता. मात्र त्यानंतर मात्र तो आपल्या प्रॉडक्‍शन हाऊसच्या आणि अन्य सिनेमांच्या अर्धवट राहिलेल्या शुटिंगच्या कामात अडकून गेला होता. त्याने “तानाजी’च्या कामाला थोडे दुय्यम ठेवले होते. मात्र या सिनेमाबाबतचा त्याचा जिव्हाळ्याचा संबंध अजय विसरला नाही.\nआता या सिनेमाच्या प्रॉडक्‍शनची जबाबदारी अजयने स्वतःकडे घेतली आहे. नरवीर तानाजीच्या जीवनावरचा हा भव्य सिनेमा “3 डी’ स्वरुपात पडद्यावर आणायचे त्याने ठरवलेले आहे. अजयच्या स्वतःच्या प्रॉडक्‍शन कंपनीने सगळी सूत्रे हातात घेतल्यामुळे आता या सिनेमाच्या प्री प्रॉडक्‍शनचे काम वेगाने सुरू झाले आहे. फिल्मच्या सेटच्या निर्मितीचे काम वेगात सुरू झाले आहे. आगामी काही महिन्यांमध्ये “तानाजी’चे शुटिंगही सुरू होईल, असा अंदाज आहे.\nनरवीर तानाजीची मुख्य भुमिका अजय देवगण स्वतःच करणार आहे, हे आगोदरच स्पष्ट झाले आहे. 1670 साली झालेल्या युद्धामध्ये तानाजीने स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन सिंहगड किल्ला मोगलांच्या तावडीतून सोडवला आणि स्वराज्यात आणला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पंढरपूर पायी पालखी सोहळ्यासाठी रथ प्रदान सोहळा\nNext articleससूनचा गहाळ कारभार\nअन्‌ प्रिया प्रकाशने लगावली कानाखाली\n“ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये कतरिनाचा नवा ग्लॅमरस लुक\nशहरी नक्षलवाद्यांना राहुल गांधींचा पाठिंबा – शहा\nVideo: अभिनेता आयुषमान खुराणा आणि नीना गुप्ता यांच्याशी खास चर्चा\nपहा व्हिडिओ : प्रिया प्रकाशने लगावली सह कलाकाराच्या कानाखाली\n“हेलिकॉप्टर ईला’मध्ये अजयच्या गाण्यावर काजोलाचा तडका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-09-22T02:55:59Z", "digest": "sha1:JXAB7W2MV2WG27YQJATTJEKUKZEW6PXM", "length": 5952, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पैसे | मराठीमाती", "raw_content": "\nएक अविचारी तरूण मनुष्य रस्त्याने चालला असता, म्हातारपणामुळे ज्याचा देह धनुष्यासारखा वाकून गेला आहे असा एक मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. मग तो त्यास म्हणतो, ‘बाबा, तुमचे हे धनुष्य मला विकत देता का ’ म्हातारा उत्तर करितो, ‘तुम्ही पैसे खर्चून हे धनुष्य विकत घेण्यापेक्षा थोडे दिवस थांबाल तर विनापैशाने असलेच धनुष्य तुम्हास मिळेल; कारण तुम्हाला म्हातारपण आले म्हणजे तुमच्याही देहाचे असेच धनुष्य होणार आहे ’ म्हातारा उत्तर करितो, ‘तुम्ही पैसे खर्चून हे धनुष्य विकत घेण्यापेक्षा थोडे दिवस थांबाल तर विनापैशाने असलेच धनुष्य तुम्हास मिळेल; कारण तुम्हाला म्हातारपण आले म्हणजे तुमच्याही देहाचे असेच धनुष्य होणार आहे ’ हे ऐकताच तो तरूण मनुष्य खाली मान घालून निमूटपणे चालता झाला.\nतात्पर्य:- वृद्ध मनुष्यांस त्यांच्या वार्धक्यामुळे प्राप्त झालेल्या वैगुण्याबद्दल त्यांची थट्टा करून त्यात आनंद मानणे हे पशुत्व होय.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, तरूण, धनुष्य, पैसे, म्हातारा on जुन 15, 2011 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/relationship/how-you-can-improve-your-childs-concentration/", "date_download": "2018-09-22T04:19:44Z", "digest": "sha1:LVZ24LJIMGRDYKP7F264JX5H2TLWQBJX", "length": 34336, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "This Is How You Can Improve Your Child’S Concentration | मुलांमधील एकाग्रता वाढवण्यासाठी हे करा उपाय | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nमुलांमधील एकाग्रता वाढवण्यासाठी हे करा उपाय\nमुलांमधील एकाग्रता वाढवण्यासाठी हे करा उपाय\nदैनंदिन जीवनात प्रगतीस येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये बरेच छोटे-मोठे बदल घडू लागले आहेत. याचे मानवी आयुष्यावर सकारात्मक तसंच नकारात्मक दोन्ही परिणाम झालेत, याचे स्पष्टीकरण नव्यानं मांडण्याची आवश्यकता नाही.\nमुलांमधील एकाग्रता वाढवण्यासाठी हे करा उपाय\nदैनंदिन जीवनात प्रगतीस येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये बरेच छोटे-मोठे बदल घडू लागले आहेत. याचे मानवी आयुष्यावर सकारात्मक तसंच नकारात्मक दोन्ही परिणाम झालेत, याचे स्पष्टीकरण नव्यानं मांडण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे मैदानी खेळांची जागा-गेम्सनं, पाट्या-वरट्याची जागा मिक्सरनं, खलबत्याची जागा क्रशरनं घेतलीय त्याचप्रमाणे पौष्टिक पदार्थांऐवजी आता प्रत्येक घराघरात इंन्स्टंट आणि जंक फूडची जास्त चलती आहे.\n'2 Minutes'मध्ये झटपट आणि पटपट जेवण बनण्याच्या नादात जर आपल्या आहारात इंन्स्टंट आणि जंक फूडचा मोठ्या प्रमाणात समावेश होत असेल तर वेळीच सावध व्हा. धोका लक्षात घ्या. कारण यामुळे आपल्या मुलाच्या स्वभावावर, एकाग्रतेवर वाईट परिणाम होतोय. याकडे दुर्लक्ष केले तर त्यामुळे होणारे नुकसान कदाचित आयुष्यात भरुन निघणार नाही. हल्लीची मुलं चंचल, रागीट, भांडखोर, चिडखोर, अस्थिर असतात, ही आणि यांसारखीच कित्येक वाक्य आपण दररोज ऐकतो. एकूणच काय त्यांच्यामध्ये एकाग्रतेचा अभाव आहे, हेच सर्वाना निदर्शनास आणून द्यायचे असते. यावर अनेक पालकांचं असंही म्हणणं असेल की आम्ही योग्यरित्या त्यांचे संगोपन करत आहोत, त्यांना घडवत आहोत, नवनवीन कलाकौशल्य आत्मसात करण्यास शिकवत आहोत, तरीही मुलांमध्ये एकाग्रतेची कमी जाणवतेय. यामागील तुम्हाला पडलेल्या प्रत्येक 'का'ची उत्तरं शोधूनही सापडली नसतील. स्वभावाला औषध नसतं, असं तुम्हाला वाटत असेल तर तसंच नाहीय. कारण स्वभावावर औषध म्हणजे 'योग्य, सकस आणि पौष्टिक आहार'\nमिनिटामिनिटाला मुलांचे बदलत जाणाऱ्या स्वभावामागील प्रमुख कारण कदाचित न मिळणारा आहारदेखील असू शकतं. कौटुंबिक, भौगोलिक कारणांप्रमाणे सकस आणि पौष्टिक आहार न मिळाल्यानंही मुलांच्या एकाग्र शक्तीवर परिणाम होतो, असे निदर्शनास आले आहे. मोठ्यांनीच जर पौष्टिक आहाराऐवजी वारंवार चहा,कॉफी, शीतपेयाचे वारंवार सेवन केले तर त्यांच्या शारीरिक-मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतात. तर मग लहान मुलांचं काय होत असावं, याचा विचार आपण गांभीर्यानं करणं आवश्यक आहे.\nआपल्या मुलांनं आयुष्यात सकारात्मक, एखाद्या विषयाप्रती त्याचे लक्ष केंद्रित असावे, एकाग्रता असावी, असे हवे असल्यास त्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये या पौष्टिक आहाराचा समावेश करावा\n1. ब्रेकफास्टमध्ये धान्यांचा समावेश करावा\nशरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले की मुलांच्या शरीरातील ऊर्जा कमी होते. यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते, त्यांचा स्वभाव चिडखोर होतो. चिडचिड कमी करण्यासाठी त्यांच्या नाश्त्यामध्ये धान्यांचा समावेश करावा. विशेषतः ब्राऊन राईस आणि बाजरीचा यादीत जरुर समावेश करावा. ब्राऊन राईसचे स्वादिष्ट पोहे हा देखील नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. कामाच्या धावपळीमुळे नाश्त्यामध्ये हे पदार्थ देणे शक्य नसल्यास दुपारच्या जेवणात त्यांचा समावेश करावा. या पदार्थांचे सेवन केल्यानं त्यांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होईल आणि त्यांना वारंवार भूक लागणार नाही. यामुळे त्यांचे लक्ष केंद्रित राहण्यास मदत होईल.\n2. आरोग्यास साखर हानिकारक\n''लहान पण देगा देवा मुंगी साखरचे रवा'', असे तुकाराम महाराजांनी म्हटलं खरं पण हीच साखर आयुष्यासाठी हानिकारक ठरू शकते. साखर चवीला जरी गोड असली त्याचे ती आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे स्वयंपाक घरातून साखर हद्दपार केल्यास तुमचा निर्णय कौतुकास्पद ठरू शकतो. तुमच्या नकळत मुलं घराबाहेर किती प्रमाणात साखर पोटात घेत आहेत, यावर तुमचं नियंत्रण नसलं तरीही घरात त्यांच्या साखर खाण्यावर तुम्ही पूर्णतः नियंत्रण आणू शकता. साखरेच्या सेवनामुळे शरीरावर किती वाईट परिणाम होतात, याची माहिती देणारा सूचना फलक (नोट) स्वयंपाक घरात लावावा. ही नोट त्यांनी नियमित वाचलीच पाहिजे. जेणेकरुन त्यांच्या साखर खाण्याची सवय आपोआप कमी होण्यास मदत होईल. मात्र हा बदल लगचेच घडून येत नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या कल्पना, युक्ती, नियोजनाद्वारे हा बदल घडवून आणावा.\nउदा. जर आपला दुधात दोन चमचे साखरऐवजी दीड चमचा साखर मिसळावी. हळूहळू साखरेचं प्रमाण आणखी कमी करावे.\n3 भूक भागवणारी खाद्यपदार्थ\n- आहारात कंदमुळांचा समावेश करावा\n- रताळ्याचे भाजलेल्या चकत्या किंवा फ्रेन्च फ्राईज्. हा स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ मुलांना नक्कीच आवडेल.\n- अरबीची (कंदमुळे) भाजीही मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. अरबीच्या गोल चकत्या कराव्यात, त्या पाण्यात उकडाव्याक आणि मग तळून मुलांना खायला द्याव्यात.\n4. भोपळ्याची पोष्टिक पोळी\nपिष्टमय पदार्थांतून शरीराला सेरटोनिन नावाचे पोषकतत्त्व मिळते. योग्य प्रमाणात शरीराला सेरटोनिनचा पुरवठा झाल्यास मुलांचे मूड स्विंग्सचा समतोल योग्यरित्या सांभाळला जाऊ शकतो. शिवा, मुलं शांत आणि आनंदीदेखील राहतात.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nLow Blood Pressure लगेच कंट्रोल करण्याचा सर्वात सोपा उपाय\nसावधान : चायनिज अगरबत्ती पेटवाल तर श्वसनाच्या आजाराला द्याल निमंत्रण\n‘सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण महिना’; आहारात हवीत पोषणमूल्ये..\nयावल तालुक्यातील किनगाव व नायगाव येथे अतिसार\nViral Fever दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम\nनाश्त्याला उडदाच्या डाळीची खिचडी खा, मग बघा कमाल\nकाय ऑफिसमुळे पडलाय तुमच्या वागण्यात बदल\nकुणाला सॉरी म्हणताना करु नका या चुका, नातं आणखीन बिघडू शकतं\n'तो आणि मी' - आज खूप दिवसांनी मी त्याच्या प्रेमात...\nनातं अडचणीत आल्याचे संकेत आहेत पार्टनरमधील 'हे' ५ बदल\nमुलांमधील एकाग्रता वाढवण्यासाठी हे करा उपाय\nलग्न करायला निघाला असाल तर 'या' चुका टाळाच\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2018-09-22T02:56:40Z", "digest": "sha1:CBFEHWKUZH5OXZE2YKK5TY3AKG45KLQA", "length": 6207, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्लीपेदा - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १२५४\nक्षेत्रफळ ९८ चौ. किमी (३८ चौ. मैल)\n- घनता १,६४६ /चौ. किमी (४,२६० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ\nक्लीपेदा (लिथुएनियन: Klaipėda ; जर्मन: Memel) हे लिथुएनिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर लिथुएनियाच्या वायव्य भागात नेमान नदीच्या मुखावर व बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते बाल्टिक समुद्रावरील एक महत्त्वाचे बंदर आहे.\nयेथील लोकसंख्या १९९२मध्ये २,०७,१०० होती. ती कमी होउन २०११मध्ये १,६१,३०० इतकी झाली तर २०१४मध्ये अजून कमी होउन १,५७,३०० इतकीच उरली.\nविकिव्हॉयेज वरील क्लीपेदा पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१६ रोजी ०४:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%B0_(%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B2)", "date_download": "2018-09-22T03:29:23Z", "digest": "sha1:JFF2L7ZSW74YHD4KRLY7GDSRYSQCPQWE", "length": 5395, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेचर (जर्नल) - विकिपीडिया", "raw_content": "\nसंक्षिप्त शीर्षक (आय.एस.ओ. ४)\nनेचर पब्लिशिंग ग्रुप (इंग्लंड)\nइ.स. १८६९ – आजपर्यंत\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी ११:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/pune-man-says-ready-to-pay-200-rs-for-petrol-but-we-dont-want-congress-1748508/lite/", "date_download": "2018-09-22T03:39:43Z", "digest": "sha1:4SSCJOSOZIYU76DK5ST2EGZ7MHEQDZLP", "length": 10544, "nlines": 128, "source_domain": "www.loksatta.com", "title": "'पेट्रोल २०० रुपये झालं तरी चालेल पण काँग्रेस नको', पुणेकर काकांचा व्हिडीओ व्हायरल | Viral Video: Pune Man says ready to pay 200 rs for petrol but we don't want congress | Loksatta", "raw_content": "\n‘पेट्रोल २०० रुपये झालं तरी चालेल पण काँग्रेस नको’, पुणेकर काकांचा व्हिडीओ व्हायरल\n‘पेट्रोल २०० रुपये झालं तरी चालेल पण काँग्रेस नको’, पुणेकर काकांचा व्हिडीओ व्हायरल\nपेट्रोल १०० रुपये काय २०० रुपये असले तरी चालेल पण काँग्रेस नको\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nकाँग्रेसच्या पुढाकाराने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात या बंदला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत पिंपरी चौकात निदर्शने केली. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रेडसेपरेटरमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. काही अपवाद वगळता शहरातील दैनंदिन व्यवहार सुरूच असल्याचे दिसून आले.\nपुण्यामधील बंद दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पुण्यातील लक्ष्मी रोडवरील परिस्थितीचा आढवा घेतानाचा एका पत्रकाराचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर ५८ हजारहून अधिक लोकांनी पाहिला असून तीन हजारहून अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे. लक्ष्मी रो़डवरील पेट्रोल पंप बंद असल्याचे सांगत हा पत्रकार काँग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे आज पेट्रोल पंपही बंद असल्याचे सांगताना दिसतो. त्यानंतर हा पत्रकार जवळच उभ्या असणाऱ्या एका दुचाकीवरील पुणेकराकडे जात या बंदचा समान्यांना फटका बसत असून त्यांना याबद्दल काय म्हणाचे आहे जाणून घेऊयात असं म्हणत पुणेकर व्यक्तीची छोटी मुलाखत घेतो. हा पत्रकार त्या व्यक्तीला तुम्हाला काही त्रास आहे का असा प्रश्न विचारतो. या प्रश्नावर ही गाडीवरील व्यक्ती एकदम शांतेमध्ये, ‘काँग्रेसच त्रास आहे’ असं तीन शब्दातील उत्तर देताना दिसतो. त्यानंतर गोंधळलेला पत्रकार त्या व्यक्तीला काँग्रेसने सध्या भाजपमुळे महगाई वाढली आहे पेट्रोलचे भाव वाढलेत त्याबद्दल काय सांगाल असं विचारतो. यावरही तो व्यक्ती अगदी शांततेमध्ये, पेट्रोल १०० रुपये काय २०० रुपये असले तरी चालेल पण काँग्रेस नको असे उत्तर देतो.\nकाँग्रेसबद्दलचे या व्यक्तीने व्यक्त केलेले हे मत सध्या चांगलेच व्हायरल झाले आहे. मुंबई भाजपचे प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी हा व्हिडीओ ट्विट केला असून तो आपल्या प्रोफाइलवर पीन करुन ठेवला आहे. अनेकांनी या व्हिडीओलावर गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूयात कोण काय म्हणाले आहे या व्हिडीओबद्दल.\nअशा लोकांमुळेच पुणे देशातील सर्वोत्तम शहर ठरले आहे\nसीधी बात नो बकवास\nपुण्यामध्ये काल भारत बंदमुळे अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पुणे शहरातील मार्केटयार्ड १० नंबर प्रवेशद्वारे, चित्रशाळा, पंपिंग स्टेशन, नळस्टॉप, गुजरात कॉलनी, महानगरपालिका, संघर्ष चौक आदी ठिकाणी बसेसची तोडफोड झाली.\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nजनतेचा महापालिकेवर विश्वास उरला नाही\nचित्रपटातील खलनायकापेक्षाही क्रूर दरोडेखोर\nपोलिसांकडून ‘डीजें’वर कारवाई सुरू; थेट ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त\nअफगाणिस्तान आणि इराकनंतर दहशतवादाची सर्वाधिक झळ भारताला\nहॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C/", "date_download": "2018-09-22T02:51:17Z", "digest": "sha1:ZGJVIKEDUDZDFA4NGRD46HAQETO6JOHU", "length": 7234, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोल्डनगर्ल तेजस्विनीचे जल्लोषात स्वागत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगोल्डनगर्ल तेजस्विनीचे जल्लोषात स्वागत\nविश्रांतवाडी- देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या तेजस्वीनी सावंत-दरेकर या भारताच्या गोल्डन गर्लने थ्री पोझीशन प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रम रचत सुवर्णपदक पटकाविले. या गोल्डन गर्लचे रविवारी (दि.15) सकाळी पुण्यनगरीत आगमन झाले. ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्य अशा दोन पदकांची मानकरी ठरलेली नेमबाज तेजस्विनी सावंतचं पुण्यात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.\nयावेळी भाजपाचे पुणे शहर चिटणीस महेंद्र गलांडे यांच्यासह शेकडो नागरिक व महिलांच्या उपस्थितीत तेजस्विनीचे पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी तिचा शाल, श्रीफळ व पेढा भरवून जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मोहन मातेरे, वैभव भुजबळ, विनीत वाजपेयी, हनुमंत खांदवे, अजय शर्मा, हेमंत गादिया, उषा वाजपेयी, कविता गलांडे, आशा गलांडे, राहूल वाडेकर, संतोष पांडे, अमित जैन, रवींद्र गलांडे, युवराज बाबर, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : चेन्नईसमोर विजयासाठी 198 धावांचे आव्हान\nNext article21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताची कामगिरी…\nआशिया चषक 2018 : नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nआशिया चषक 2018 : जाणून घ्या ‘सुपर फोर’ लढतीतील सामन्याच्या तारखा आणि वेळेविषयी\nआशिया चषक 2018 : केदार जाधवच्या नावावर अनोखा विक्रम\nआशिया चषक 2018 : नाणफेक जिंकून अफगानिस्तानचा फलंदाजीचा निर्णय, अफगानिस्तान 1 बाद 19\nआशिया चषक स्पर्धा 2018 : तीन भारतीय खेळाडू ‘या’ कारणामुळे स्पर्धेतून बाहेर\nक्रिकेट : शाहबाज नदीमने तोडला 21 वर्षापूर्वींचा विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B5/", "date_download": "2018-09-22T03:07:55Z", "digest": "sha1:DUPI4PVNWB4HMTPF5X7DD7G7GXSXINKA", "length": 5958, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मंचरच्या एका वॉर्डात बसवले 170 पथदिवे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमंचरच्या एका वॉर्डात बसवले 170 पथदिवे\nमंचर-मंचर ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातील फंडामधून मंचर ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 5 मध्ये 100 टक्‍के स्ट्रीट लाईट बसविण्यात आले आहे. सुमारे 170 पथदिवे आणि 12 मीटरचे 2 हायमस्ट दिवे लावण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण थोरात भक्‍ते पाटील यांनी दिली. मंचर येथील पिंपळगाव फाटा, चांडोली फाटा तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये सुमारे हायमस्ट दिवे उभे करून त्यावरती सीस्का एलईडी कंपनीचे दिवे बसविण्यात आले आहे. त्यामध्ये चाळीस बंगला, जुना चांडोली रोड, शेटे वस्ती, विकासवाडी, जाधवमळा, पोखरकर मळा, पिंपळगाव फाटा, भक्‍ते मळा, खानदेशेमळा, लोंढेमळा व इतर ठिकाणी मोठे एलईडी पथदिवे बसविण्यात आले. सीताराम लोंढे, अरूण लोंढे, बयाजी थोरात, अश्‍विनी शेटे, अंजना भवारी, सोपान थोरात, देविदास लोढें, गणेश खानदेशे, गोटू शेटे, रामचंद्र लोढे, कैलास लोंढे, अरूण गांजाळे, संदीप थोरात, राजेश थोरात आदींनी दिवे बसविण्याची केली होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदांम्पत्याला एक लाखाला गंडा\nNext articleकुरुळी शाळेत उन्हाळी शिबिराचा शुभारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/box-office-collections/veere-di-wedding-box-office-collection-day-3-kareena-kapoor-khan-starrer-film-veere-di-wedding-has-scored-excellnet-collections-of-35-crore/articleshow/64447880.cms", "date_download": "2018-09-22T04:22:39Z", "digest": "sha1:ULH44IGLMVFRKS2IR4GOSVY3TNAS677A", "length": 10950, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "box office collections News: veere di wedding box office collection day 3, kareena kapoor khan starrer film veere di wedding has scored excellnet collections of 35 crore - box office collection:‘वीरे दी वेडिंग’ची ३५ कोटींची कमाई | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nbox office collection:‘वीरे दी वेडिंग’ची ३५ कोटींची कमाई\nbox office collection:‘वीरे दी वेडिंग’ची ३५ कोटींची कमाई\nकरिना कपूरचा ‘वीरे दी वेडिंग’ हा बहुचर्चित चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतरच पहिल्याच दिवशी या चित्रपटानं तब्बल १०.७० कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी देखील चित्रपटानं बॉक्स ऑफीसवर १२.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर, आतापर्यंत चित्रपटाच्या कमाईचा आकडा जवळपास ३५ कोटींपर्यंत पोहचला आहे.\n‘वीरे दी वेडिंग’च्या निर्मितीसाठी सुमारे ३० कोटी इतका खर्च आला आहे. त्यामुळं चित्रपटानं निर्मितीचा खर्च वसूल केला आहे असंच म्हणावं लागेल. चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र मिळाल्यानं तसंच इतर काही कारणांमुळं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकणार नाही असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सध्याचं चित्र वेगळं असून प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यासाठी ‘वीरे दी वेडिंग’ यशस्वी होत आहे.\nकरिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर, आणि शिखा तल्सानिया यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचीही पसंती मिळाली आहे. ‘व्हाय शूड बॉइज हॅव ऑल फन’ असं म्हणणाऱ्या चार मैत्रिणींची गोष्ट ‘वीरे दी वेडिंग’मध्ये आपल्याला पाहायला मिळते.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nबॉक्स ऑफिस याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1box office collection:‘वीरे दी वेडिंग’ची ३५ कोटींची कमाई...\n2'राझी' सुसाट ; १००कोटींची केली कमाई...\n3Raazi: घोडदौड सुरूच; कमाई ८५.३३ कोटींवर...\n4डेड‘फुल्ल’ : ३ दिवसांत ३३ कोटी...\n5Raazi ची शंभर कोटींच्या दिशेने वाटचाल...\n6Raazi: दहाव्या दिवशी ९.४५ कोटींचा गल्ला...\n7दुसरा आठवडाही 'राझी'मय; कमाई ६८.८८ कोटींवर...\n8Raazi: 'राझी'ची जादू कायम; गल्ला ६० कोटींवर...\n9५० कोटींहून जास्त कमाई...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-09-22T04:01:06Z", "digest": "sha1:ZPZHJE54UWH7YNECHM6BFMHKSFVNJX5V", "length": 3506, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फिल्मफेर पुरस्कारविजेते - विकिपीडिया", "raw_content": "\n\"फिल्मफेर पुरस्कारविजेते\" वर्गातील लेख\nएकूण १६ पैकी खालील १६ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मे २००८ रोजी २१:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/support-to-saad-by-tata-group-and-rotary-club-khadki-1221492/", "date_download": "2018-09-22T03:48:29Z", "digest": "sha1:AZQLRDOOA5PSWQ7B5B6HRN33C3JDWUYO", "length": 14572, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वमग्न मुलांसाठी निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nस्वमग्न मुलांसाठी निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र\nस्वमग्न मुलांसाठी निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र\nसंस्थेतील स्वमग्न मुलांबरोबरच समाजाच्या उपेक्षित घटकातील स्वमग्न मुलांनाही सामावून घेण्यात येणार आहे.\nस्वमग्न मुलांना आपल्या पायावर उभे करून त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग प्रशस्त करण्याच्या उद्देशातून निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली जात आहे. स्वमग्न मुलांसह त्यांच्या पालकांसमवेत काम करणाऱ्या ‘साद’ (सपोर्ट ऑफ ऑल एबल्ड डिफरन्टली) या संस्थेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला टाटा ग्रुप आणि रोटरी क्लब ऑफ खडकी यांनी मदतीचा हात देत साद घातली आहे.\nपुरंदर तालुक्यातील केतकावळे येथे तीन एकर जागेवर हे निवासी व्यवसाय केंद्र साकारले जात आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून ८ एप्रिल रोजी या केंद्राचे भूमिपूजन होणार आहे. मुख्य म्हणजे केतकावळे येथील ही जागा स्वमग्न मुलांच्या पालकांनीच विकत घेऊन साद संस्थेला देणगी दिली आहे, अशी माहिती साद संस्थेच्या विश्वस्त सुनीता लेले यांनी गुरुवारी दिली. रोटरी क्लब ऑफ खडकीचे अध्यक्ष शिरीष चोपडा आणि डॉ. अलोक पटेल या वेळी उपस्थित होते. शनिवारी (२ एप्रिल) जागतिक स्वमग्न दिन साजरा होत असून त्यानिमित्त मुलांची दंत आरोग्य तपासणी आणि मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nसाद संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्वमग्न मुलांच्या पालकांनी संस्थेच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी ही जागा दान केली आहे. येथे बहुउद्देशीय निवासी केंद्र (अॅक्टिव्हिटी सेंटर आणि रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स) उभारण्यात येत आहे. यामध्ये संस्थेतील स्वमग्न मुलांबरोबरच समाजाच्या उपेक्षित घटकातील स्वमग्न मुलांनाही सामावून घेण्यात येणार आहे. ‘उद्योगाचे सामाजिक उत्तरदायित्व’ (सीएसआर) अंतर्गत टाटा ग्रुपने आणि रोटरी क्लब ऑफ खडकी यांनी या केंद्रासाठी सहकार्य देऊ केले आहे. या निवासी केंद्रामध्ये स्वमग्न मुलांना स्कूटर पुसण्यापासून ते भाजी निवडणे-चिरणे अशा वेगवेगळ्या छोटय़ा कामांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मुलांना आपल्या पायावर उभे करून त्यांना सन्मानाने जगण्याचा रस्ता प्रशस्त करण्याच्यादृष्टीने साहाय्यभूत व्हावे हा प्रयत्न असल्याचे सुनीता लेले यांनी सांगितले.\nबाबा आमटे विकलांग योजनेअंतर्गत\nदरमहा दोन हजार रुपयांचे अनुदान\n‘साद’ परिवारातील संदीप रोडे या पालकाने स्वमग्न आणि दिव्यांग मुलांना आर्थिक साहाय्य द्यावे यासाठी पुणे महापालिकेशी संपर्क साधला. त्यांच्या आवाहनाला स्थायी समितीच्या तत्कालीन अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘स्वर्गीय पद्मश्री बाबा आमटे विकलांग योजने’अंतर्गत विशेष गरज असलेल्या १२०० स्वमग्न आणि दिव्यांग मुलांसाठी दरमहा दोन हजार रुपयांची तरतूद केली असल्याचे सुनीता लेले यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-tax-increase-development-fund-56168", "date_download": "2018-09-22T03:58:28Z", "digest": "sha1:HJFW4PYX4MXGXOHOMP4VM63C725PAKCL", "length": 14369, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news tax increase for development fund विकास निधीसाठी करवाढ - महापौर भानसी | eSakal", "raw_content": "\nविकास निधीसाठी करवाढ - महापौर भानसी\nगुरुवार, 29 जून 2017\nनाशिक - राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत नाशिकमध्ये मालमत्ता व पाणीपट्टीचे दर कमी आहेत. त्यात वाढ न करता नगरसेवकांच्या विकास निधीला आयुक्तांनी कात्री लावली. मात्र, नगरसेवकांना खूश करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी महासभेत करवाढीचा पर्याय शोधला आहे.\nएकीकडे नगरसेवकांना दिलासा दिला असला, तरी सर्वसामान्यांवर करवाढीचा बोजा पडणार आहे. शहराचा विस्तार वाढत असताना पायाभूत सुविधा तितक्‍याच महत्त्वाच्या असल्याची पुस्ती जोडत करवाढ करणारच, अशी भूमिका घेण्यात आली.\nनाशिक - राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत नाशिकमध्ये मालमत्ता व पाणीपट्टीचे दर कमी आहेत. त्यात वाढ न करता नगरसेवकांच्या विकास निधीला आयुक्तांनी कात्री लावली. मात्र, नगरसेवकांना खूश करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी महासभेत करवाढीचा पर्याय शोधला आहे.\nएकीकडे नगरसेवकांना दिलासा दिला असला, तरी सर्वसामान्यांवर करवाढीचा बोजा पडणार आहे. शहराचा विस्तार वाढत असताना पायाभूत सुविधा तितक्‍याच महत्त्वाच्या असल्याची पुस्ती जोडत करवाढ करणारच, अशी भूमिका घेण्यात आली.\nफेब्रुवारीत प्रशासनाकडून स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करण्यात आले. १४१० कोटींच्या अंदाजपत्रकात करवाढ सुचविली होती. मात्र, तत्कालीन सत्ताधारी मनसेने करवाढ फेटाळली होती. त्यानंतर महापालिकेत भाजपची सत्ता आली. स्थायी समितीने आयुक्तांचे अंदाजपत्रक मंजूर केल्यानंतर १७९९ कोटींपर्यंत वाढ करत महासभेला सादर केले. महासभेने २१७२ कोटींपर्यंत अंदाजपत्रक पोचविले. स्थायी समितीने नगरसेवकांना ४० लाखांचा विकास निधी मंजूर केला. महासभेत महापौर भानसी यांनी ३५ लाखांची वाढ करत एका नगरसेवकाला तब्बल ७५ लाखांचा निधी मंजूर केला. मात्र, प्रशासनाच्या हाती अंदाजपत्रक पडल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे कारण देत नगरसेवकांच्या निधीला ३५ लाखांनी कात्री लावली. त्यामुळे स्थायी समितीने मंजूर केलेल्या ४० लाखांचा निधीच नगरसेवकांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आज महापौर भानसी यांनी त्यावर पुन्हा वक्तव्य करीत नगरसेवकांना ७५ लाखांचा निधी मिळणारच, अशी भूमिका घेतली. निधी कसा उभा करणार, यावर उत्तर देताना त्यांनी करवाढीचा पर्याय सुचविला. प्रशासनाने उत्पन्नाचे मार्ग शोधावेत, शासनाकडून निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.\nनगरसेवकांचा विकास निधी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटात टाकणार असल्याचे दिसून येत आहे.\nशहराचा विस्तार वाढत असताना पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी नगरसेवकांना पुरेसा निधी द्यावा लागेल. करवाढ व्हावी, अशी सर्वच पक्षांची मानसिकता असून, प्रशासनाकडून करवाढीचा प्रस्ताव आल्यास त्यास मान्यता देऊ.\n- रंजना भानसी, महापौर\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...\nतळेगावातील आरपीएफची चौकी बंद\nतळेगाव स्टेशन - लोहमार्गावरील सुरक्षेच्यादृष्टीने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवरील आरपीएफची चौकी दोन महिन्यांपासून अधिक काळ बंद आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/strength-career-and-determination/articleshow/65724640.cms", "date_download": "2018-09-22T04:20:45Z", "digest": "sha1:33V7ABBQYEXPUDKHNS3GMJELQWMILW26", "length": 20693, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: strength, career and determination - कणखर, करारी अन् निश्चयी | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nकणखर, करारी अन् निश्चयी\nदक्षिण आफ्रिकेचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असे केरन नदासेन यांना संबोधले जाते. कामाप्रति निष्ठा आणि दूरदृष्टी ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात पाय रोवून त्या भक्कम उभ्या आहेत.\nदक्षिण आफ्रिकेत गेला महिला हा 'विमेन्स मंथ' म्हणून साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने स्त्रियांसंबंधीच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. स्त्री-प्रश्नांचा वेध घेण्यात आला. चर्चा-परिषदा-कार्यशाळांतून अनेक नवे विषय समोर आले. या सगळ्या घुसळणीतून एका मनोगताने लक्ष वेधून घेतले. 'समोरच्याशी नेहमी चांगले वागा, हसून साजरे करा, असे सांगणे हास्यास्पद आहे. तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करायचे असते, तेव्हा तर असे नाहीच करता येत. मी लोकांना काम करायला भाग पाडते. केवळ माझ्या कामाच्या बाबतीत नाही, तर वैयक्तिक आयुष्यात माझ्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबीयांनाही काम करायला प्रवृत्त करते. एखादा प्रश्न उभा राहिला, तर सगळे काही ठीक होईल, असा कोणाला खोटा दिलासा देत बसणार नाही मी. तो प्रश्न कसा सोडवता येईल, याचा विचार लगेचच माझ्या मनात सुरू होतो. मात्र, त्याच वेळ अडचणीत सापडलेल्या माणसाला मी त्याच्यापाशी आहे, याची जाणीवही होऊ देणे भाग असते. ही खरेचच कसरत आहे; पण एखादी कंपनी चालविताना, नेतृत्व करताना ही कसरत करावीच लागते.'\nदक्षिण आफ्रिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बडे नाव असलेल्या एका स्त्रीचे हे मनोगत एका कणखर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविते. केरन नदासेन हे त्यांचे नाव. दक्षिण आफ्रिकेतील १०० प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या यादीत केरन यांना स्थान मिळाले आहे. 'आयटी पर्सनॅलिटी ऑफ द इयर' हा राष्ट्रीय पुरस्कारही अलीकडेच त्यांना मिळाला आहे. केरन सध्या 'पेयू एसए' या दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. दक्षिण आफ्रिकेची आर्थिक स्थिती गंभीर आहे आणि राजकीय स्थिती कायमची अस्थिर. 'पेयू एसए' कंपनीचा शेअरही गडगडता आहे; मात्र केरन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने ई-कॉमर्स क्षेत्रात भरारी घेतली आहे. कंपनीचा महसूल १३६ टक्क्यांनी वाढला. चार महिन्यांपूर्वीच त्या आपली प्रसूती रजा संपवून पुन्हा कामाला लागल्या. कंपनीच्या उत्कर्षाला केरन यांच्या अनुभवातून आलेले ज्ञानही कारणीभूत आहे. दक्षिण आफ्रिकेबाहेरील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आणि दोन स्टार्ट अप्समध्येही त्यांनी काम केले आहे. तंत्रज्ञान, पेट्रोलियम, रिटेल, वैद्यकीय आणि आर्थिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ऱ्होड्स विद्यापीठातून त्यांनी कम्प्यूटर सायन्सची पदवी मिळवली. त्यानंतर केप टाउनमधील एका लहानशा कंपनीत 'जावा डेव्हलपर' म्हणून कामाला सुरुवात केली. तेथून त्या ब्रिटनमध्ये गेल्या. तेथे काही काळ काम केल्यावर पुन्हा केप टाउनला परतल्या आणि 'पेयू'मध्ये काम करण्यास सुरुवात केली. येथे काम करण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी प्रथम कंपनीच्या धोरणात बदल केला. कंपनीचा व्यवसाय स्थानिक पातळीपुरता मर्यादित होता, तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत व्यापक करणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते. भारत, लॅटिन अमेरिका आणि मध्यपूर्व युरोपातही कंपनीने हातपाय पसरले. 'व्यवसायवाढीसाठी मी सगळ्या क्षेत्रांचा विचार केला. खर्च खूप होता आणि उत्पन्न कमी. कर्मचाऱ्यांची संख्या जरुरीपेक्षा जास्तच होती. काम सुरळीत होणे महत्त्वाचे होते,' केरन यांच्या धोरणांचा उगम या विचारांतून झालेला दिसतो. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच केवळ १७ वर्षांच्या सेवाकाळात त्या जावा डेव्हलपरपासून 'सीईओ'पदापर्यंत पोहोचल्या.\nउच्च पदांवर काम करणाऱ्या स्त्रियांचा दिनक्रम कसा असतो, याची उत्सुकता असते. केरन यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. ट्वीटर, ई-मेल वाचत सकाळपासूनच त्यांचे काम सुरू होते. त्यानंतर काही वेळ स्वत:साठी राखून ठेवलेला असतो. नंतर त्या मुलाला शाळेत सोडतात. गाडीतून जाताना त्या चक्क 'द गिगलबेलीज' (बडबडगीते) ऐकतात. तेथून ऑफिसमध्ये पोहोचायला किमान पाऊण ते एक तास लागतो. या वेळात त्या फोनवरून ऑफिसचे किमान एक काम करतात. ऑफिसमधील सोमवार सकाळ ही 'स्टँड अप मीटिंग'ची असते. आठवडाभरातील प्रमुख कामाच्या रूपरेखेवर या बैठकीचा भर असतो. ती १५ ते ३० मिनिटे चालते. सोमवारचा दिवस प्रामुख्याने विक्री आणि व्यापारासंबंधीचे काम त्या करतात. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आधीच्या कामाचा सखोल आढावा घेतला जातो. प्रक्रिया, अर्थसंकल्प व लक्ष्य आणि धोरण आदींचा विचार केला जातो.\nखरे तर केरन यांनी लहानपणी डॉक्टर व्हायचे ठरविले होते. तेरा वर्षांच्या असताना त्यांनी सामाजिक कामाला सुरुवात केली होती; पण काही ठरविण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश सोडून कम्प्यूटर सायन्सला प्रवेश घेतला. 'पारंपरिक विचारांच्या माझ्या आई-वडिलांसाठी तो धक्का होता; परंतु त्यांना आता माझ्या निर्णयाचा आनंदच वाटत असेल, याची खात्री आहे,' त्या सांगतात. 'सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान आहे. जर तुम्हाला चौथ्या औद्योगिक क्रांतीचा भाग व्हायचे असेल, तर तंत्रज्ञान शिका. एखादी गोष्ट आपल्याला करायची असते, तेव्हा बहुतेक वेळा आपणच आपल्या मार्गातील अडथळा असतो. आपणच आपले मित्र असतो किंवा शत्रू,' त्या म्हणतात.\nकेरन जेव्हा तंत्रज्ञान क्षेत्रात आल्या, तेव्हा त्यात स्त्रियांचा टक्का खूपच कमी होता. कोणत्याही गटात एखादीच स्त्री असायची. त्यांचे वरिष्ठ कायम एखादा पुरुषच असे. 'अल्पसंख्य असण्याचा मी कधी बाऊ केला नाही. मलाच काय कोणालाही त्यामुळे काही फरक पडू नये. आपण आपल्यावर अशा मर्यादा घालतो, तेव्हा पुढे जाणेच रोखतो,' त्यांचे हे विचार कोणत्याही देशातील, कोणत्याही समाजाला आदर्श ठरावेत. स्त्रियांना तंत्रज्ञानातील फारसे समजत नाही, असा सूर सुरुवातीच्या काळात त्यांना ऐकू येत असे. तसे अनुभवही त्यांच्या गाठीशी आहेत; मात्र तंत्रज्ञानासारख्या किचकट क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर राहून काम करू शकतात, हा धडा या कणखर, करारी स्त्रीने दिला आहे.\nमिळवा मित्र / मैत्रीण बातम्या(relationships News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nrelationships News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nमित्र / मैत्रीण याा सुपरहिट\nविघ्नहर्त्याच्या पूजेचा मान मोठा\nविक्रमवीर: चेतन राऊतची नवी कलाकृती\nतुझीच सेवा करू काय जाणे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1कणखर, करारी अन् निश्चयी...\n2ई ट्यूटर्सना आज ई सलाम...\n3१ तास ५९ मिनिटं...सुवर्णपदक...\n4प्रलंबित अपील आणि पुनर्विवाह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.wysluxury.com/ohio/private-jet-charter-cleveland/?lang=mr", "date_download": "2018-09-22T03:57:20Z", "digest": "sha1:LQ2SPYV2BIGYSMENYU5IQOJ5EDBGWR45", "length": 17239, "nlines": 86, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "Private Jet Charter Flight From or To Cleveland, OH Empty Leg Near Me", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nपासून किंवा मला जवळ ओहायो रिक्त चेंडू एक खाजगी जेट सनद उड्डाणाचा शोधा\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nआम्ही आपला अभिप्राय आवडेल संबंधित आमच्या सेवा\nरेटिंग अजून कुणीही बाकी. प्रथम व्हा\nआपले रेटिंग जोडा एक तारा क्लिक करा\n5.0 पासून रेटिंग 4 पुनरावलोकने.\nमी अटलांटा खासगी जेट चार्टर ग्राहक सेवा प्रभावित करणे सुरू धन्यवाद सर्वकाही इतका - मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक\nसर्व काही परिपूर्ण होते - सुधारण्यासाठी काहीही. खुप आभार\nही ट्रिप तरल रोजी सेट केले होते आणि उत्तम प्रकारे साधले होते. अप्रतिम काम आणि एक उत्कृष्ट उड्डाण\nअनुभव सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रथम वर्ग होता.\nखासगी सनद जेट बुक\nखाजगी जेट सनद खर्च\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nशीर्ष 10 ख्यातनाम सर्व सुविधांनी युक्त खाजगी जेट्स\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nपासून किंवा कॅलिफोर्निया खाजगी जेट सनद उड्डाणाचे शोधा\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2018-09-22T03:08:03Z", "digest": "sha1:662E6GWCQNCVMJUHCO5H6ZQMTXGWMECY", "length": 9332, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : जिल्हास्तरीय खेळाडूंना पालिकेचा मदतीचा हात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे : जिल्हास्तरीय खेळाडूंना पालिकेचा मदतीचा हात\n1 लाख रुपयांचा विमा उतरविणार\nकंपन्यांचे दर प्राप्त होताच प्रस्ताव स्थायी समितीसमोर\nपुणे : जिल्हास्तरीय पातळीपासून पुढे आंतराष्ट्रीय पातळीपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन शहराचा नाव लौकिक वाढविणाऱ्या खेळाडूंना महापालिकेकडून मदतीचा हात दिला जाणार आहे. या सर्व खेळाडूंचा आरोग्य विमा महापालिका प्रशासनाकडून काढला जाणार असून त्याची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून विमा कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले असून कंपन्यांचे दर प्राप्त होताच त्या बाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला जाणार आहे. शहरातील 1 लाख खेळाडूंना या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा प्रकारे विमा उतरविणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.\nस्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ही योजना मांडली असून त्यासाठी पालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात (2018-19) निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये शहराचे नावलौकिक वाढविणाऱ्या खेळाडूंना एखाद्या अपघातामध्ये अपंगत्व आल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास संबंधित खेळाडूला तसेच त्याच्या कुटुंबियांना आर्थिक हाल सहन करावे लागतात. त्यामुळे या वर्षापासून शहरातील अशा खेळांडूचा विमा उतरविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.\nप्रशासनाने शहरातील खेळाडूंची माहिती गोळा करून याचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून पुढील दोन ते तीन आठवड्यात हा विषय मंजुरीसाठी स्थायी समिती समोर येणार आहे. 5 ते 30 वर्षे वयोगटातील खेळाडूंना या विमा योजनेचे कवच मिळणार आहे. विमा योजनेत सहभागी होणारा खेळाडू हा शहराचा रहिवासी असला पाहिजे अशी अट घालण्यात आली आहे. या विम्यात नक्की किती रक्कम दिली जाणार याची चर्चा सुरू असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. या योजनेसाठी अंदाजपत्रकात 25 लाख रुपयांची तरतूद असून या योजनेसाठी आवश्‍यकता भासल्यास आणखी तरतूद उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविषय समित्यांसाठी राष्ट्रवादीने मागवले अर्ज\nNext articleराष्ट्रकुल स्पर्धा ; फ्रीस्टाइल महिला कुस्तीत विनेश फोगटला सुवर्ण पदक\nसाथीच्या रोगांचे रुग्ण 200 पार\nअनधिकृत मोबाईल टॉवर फेर सर्वेक्षणाचा घाट\nनदीपात्रातील मेट्रोचे काम पुन्हा सुरू\nगणेश विसर्जनाच्या तोंडावर खड्ड्यांचे विघ्न\nमहावितरण उभारणार राज्यात 50 चार्जिंग केंद्र\nसर्व देवदेवतांचा नायक… विनायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/new-businessman-sambhaji-patil-nilangekar-112219", "date_download": "2018-09-22T04:00:04Z", "digest": "sha1:IYQLWBRRKLAS2XRH7XCYI35BOFUC62SM", "length": 12282, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "new businessman sambhaji patil nilangekar राज्यात नवीन उद्योजक तयार होणार - निलंगेकर | eSakal", "raw_content": "\nराज्यात नवीन उद्योजक तयार होणार - निलंगेकर\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nमुंबई - स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान तसेच नवनवीन संकल्पनावर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यात येत आहेत. यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नवीन उद्योजक निर्माण करण्यात येणार असल्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी बुधवारी येथे सांगितले.\nमुंबई - स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान तसेच नवनवीन संकल्पनावर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यात येत आहेत. यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नवीन उद्योजक निर्माण करण्यात येणार असल्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी बुधवारी येथे सांगितले.\nमहाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह-2018 चे उद्‌घाटन कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथिगृह येथे करण्यात आले. त्याप्रसंगी ते म्हणाले, \"\"नवीन संकल्पनेवर व नवीन तंत्रज्ञावर उद्योजक निर्माण करण्याच्या दृष्टीने स्टार्टअप संकल्पना सुरू करण्यात आली आहे. स्टार्टअप अंतर्गत शिक्षण, कौशल्य, आरोग्य, शेती, स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण, पाणी आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा, दळणवळण, आर्थिक, सायबर सुरक्षा या क्षेत्राचा स्टार्टअप योजनेत समावेश आहे. या क्षेत्रातील नवीन उद्योजकांनी आपले अर्ज या सप्ताहात 25 ते31 मेपर्यंत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीकडे पाठवावयाचे आहेत. यामधील 100 व्यवस्थापन व उद्योजक यांची निवड करून त्यांना निवड समितीपुढे सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामधून प्रत्येक्ष क्षेत्रातील तीन असे एकूण 24 नवीन उद्योजकांची निवड करून त्यांना 15 लाखापर्यंतच्या कामाचे कार्यादेश महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत देण्यात येणार आहे.''\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/city-kopargaon-stolen-property-worth-rs-158000/", "date_download": "2018-09-22T04:18:11Z", "digest": "sha1:B33FBUSUHS6VZCZ4AMNAGBDTWAQSEAGQ", "length": 25862, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The City Of Kopargaon, A Stolen Property Worth Rs. 1,58,000 | कोपरगाव शहरात जबरी चोरी : १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nकोपरगाव शहरात जबरी चोरी : १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास\nशहरातील श्रध्दा नगरी परिसरातील बंद घराचा कडी कोयंडा तोडून सोन्याच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.\nकोपरगाव : शहरातील श्रध्दा नगरी परिसरातील बंद घराचा कडी कोयंडा तोडून सोन्याच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.\nश्रध्दा नगरी कॉलनीतील राहणारे गालट हे घराला कुलूप लावून कामावर गेले होते. कोपरगाव नगरपालिका सुवर्ण जयंती विभागात काम करणारे महारुद्र विठ्ठल आप्पा गालट हे घरी जेवायला आले असता घराच्या समोरील दरवाजाचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील कपाटातील ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. यात २० हजार किंमतीचे दोन दिड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, २५ हजार रुपयांचे चार प्रत्येकी अर्धा सोन्याचे अंगठ्या, पाच हजाराच्या अर्धा तोळा कानातील रिंगा, पाच हजाराच्या प्रत्येकी अर्धा ग्रॅमच्या आठ अंगठ्या, तीन चांदीचे पैजन, दोन कंबरेच्या साखळ्या, एक कंबरेचा चांदीचा आकडा असे एकुण पाच भाराचे दोन हजाराचे चांदीचे दागिने व रोकड ३ हजार असे ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी महारुद्र आप्पा गालट यांच्या फियार्दीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपाथर्डी-नगर बसच्या चालक, वाहकास मारहाण करून लुटले\nसेवानिवृत्त पोलिस अधिका-याने उभारले मोफत अभ्यासिका मंदीर\nमाजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे यांना मातृशोक\nप्रेयसीच्या मुलीवर प्रियकराचा अत्याचार\nमुळा धरणावर पाऊस रूसला\nशिक्षण क्षेत्रात भाजप सरकारचा अनागोंदी कारभार - बाळासाहेब थोरात\nसाकुरीत भरदुपारी चोरी : घराचे कुलूप तोडून ७२ हजाराचा ऐवज लंपास\nतंटामुक्तीतून तांदुळवाडी झाले हरितग्राम\nकुख्यात पपड्याचा राज्यभर धुमाकूळ : टोळीवर मोक्काचा प्रस्ताव\nअवैध दारूची वाहतूक पकडली : १ लाखांचा मुद्देमाल ताब्यात\nनगरमध्ये मोहरम विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ\nकार चोरणारी टोळी जेरबंद\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/virodh-vikas-vaad-news/rajeev-sane-article-on-constituency-development-policy-1748784/", "date_download": "2018-09-22T03:39:10Z", "digest": "sha1:XR2C27YVH624VQYPR7VOKFJF5BQXCM3G", "length": 28372, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rajeev Sane Article on constituency development policy | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nधोरणे देशाची, मतदार स्थानिक\nधोरणे देशाची, मतदार स्थानिक\nसर्वच पातळ्यांवर (कोणत्याच ऐहिक बाबतीत) धोरणात्मक ध्रुवीकरण न होणे, ही गंभीर समस्या आहे.\nलोकप्रतिनिधीला भौगोलिक मतदारसंघाची ‘सेवा’ करून जिंकावे लागते. धोरणात्मक निर्णयात येणारे ‘हितभागधारक गट’ मात्र सर्वदूर पसरलेले असतात.\nमोठी धरणे नकोत असे मेधाताई पाटकरांचे मत आहे. (त्यावरील वाद बाजूला ठेवू) पण त्या अगदी मध्यप्रदेशातल्या नर्मदा बुडीत क्षेत्रातील मतदारसंघातूनही निवडून येऊ शकल्या नसत्या. पण जर असे असते की, व्यक्तीला आणि मतदारसंघनिहाय मत न देता, थेट पक्षाला मत देण्याची पद्धत असती, तर भारतभरातून त्यांच्या एका सिटेइतकी मते त्यांच्या पक्षाला नक्कीच मिळू शकली असती. म्हणजेच धोरणात्मक ध्रुवीकरण ही गोष्ट देशपातळीवर होऊ शकते.\nशेतकरी आंदोलनात शरद जोशींच्या बरोबर असणारे शेतकरी निवडणुकीत मात्र आपापल्या मतदारसंघातील जो कोण सहकार-सुभेदार असेल त्याच्यामागे जातात. अशी पलटी ते का मारत असतील रोजच्या जीवनात बऱ्याच अनधिकृत कृपा त्यांना लागत असतात. त्यामुळे भौगोलिक मतदारसंघात शेतकरी मत मिळत नसले तरी धोरणात्मक ध्रुवीकरण होऊन देशपातळीवर शेतकरी पक्ष बऱ्याच जागा जिंकू शकेल.\nकोकणच्या विकासासाठी जैतापूर प्रकल्पाला पाठिंबा देऊन, म्हणजेच राजकीय इच्छाशक्ती दाखवत नारायण राणे यांनी स्वत:चे राजकीय नुकसान करून घेतले. आरपार बंजर जमीन-मालकांनी आणि पर्यावरणाचा कढ अचानकपणे दाखवणाऱ्या, कोकणाबाहेरच्या संधीसाधू राजकारण्यांनी पोळी भाजून घेतली. ऊर्जा-धोरण आणि सध्याच्या टप्प्यावरील आण्विक ऊर्जेची अपरिहार्यता यावर धोरणात्मक ध्रुवीकरण झालेच नाही.\nशहरपातळीवरील एक उदाहरण देतो. अनेक बिल्डर (त्यात ग्राहकही सामील असतात) ग्रामपंचायतीच्या नियमानुसार बांधकामे करतात. टाऊन प्लॅनिंगचे नियम टाळतात. भरगच्च बांधकामे झाल्यानंतर तो भाग महानगरपालिकेत घेतला जातो. नागरी सुविधांच्या क्षमतांवर बोजा पडतो. याने होणारी हानी फक्त त्याच भागातल्या नव्हे तर सर्वच नागरिकांना भोगावी लागते. टाऊन प्लॅनिंगला फाटय़ावर मारण्याचा हा प्रकार थांबवण्यासाठी शहरात गावे सामील करून घेण्याच्या कायद्यात सुधारणा झाली पाहिजे. या सुधारणेकरता मतदारांचे तसे ध्रुवीकरण झाले पाहिजे. पण जे प्रश्न सर्वाचेच ते कोणाचेच नसतात त्यामुळे मनपा पातळीवर ही सुधारणा होत नाही.\nसर्वच पातळ्यांवर (कोणत्याच ऐहिक बाबतीत) धोरणात्मक ध्रुवीकरण न होणे, ही गंभीर समस्या आहे.\nराजकीय पक्ष एकमेकांचे कार्यक्रम चोरतात. कार्यक्रम ही बौद्धिक मालमता नसते त्यामुळे घोषित मूल्यप्रणाली काय आहे याचा कार्यक्रमांशी वा जाहीरनाम्यांशी फारसा संबंधच उरत नाही. असे होण्यामागे सध्याच्या काळाच्या अनिवार्य निकडी समाईक होणे हे खरे कारण आहे.\n‘डावीकडे झुकलेले मध्यममार्गी’ हेच धोरण अपरिहार्य झालेले आहे. तोटय़ातील सरकारी उद्योगांतून र्निगुतवणूक करावीच लागणार आहे. लायसेन्स परमिट राज काढून नियामक (रेग्युलेटर ) नेमणे हा बदल अटळच आहे. विदेशी गुंतवणूक लागणारच आहे. तंत्रज्ञान मिळावे म्हणूनही विदेशी प्रोजेक्ट्स घ्यावे लागणारच आहेत. स्वदेशी बाणा दाखवण्यासाठी जीएम तंत्राला विरोध करावा (आणि उत्पादनांची आयात करावी) लागणारच आहे. शेतीत हमीभाव, सबसिडय़ा व कर्जमाफ्या द्याव्या लागणारच आहेत. सरकारी नोकरांचे लाड पुरवावे लागणारच आहेत. अधिकाधिक उच्चतर जातींना आरक्षण द्यावे लागणारच आहे. भरघोस पुनर्वसने केल्याशिवाय प्रकल्पांसाठी जमीन मिळणार नाहीच. पायाभूत सुविधांत (इन्फ्रास्ट्रक्चर) प्रचंड गुंतवणूक करावी लागणारच आहे. त्यात खासगी- सरकारी सहकार्य व टोल अटळ आहेत. कितीही श्रीमंत असला तरी शेतकऱ्याला आयकर लावता येणार नाहीच. आधी अनधिकृतपणे होऊ द्यायचे आणि नंतर ते उदारपणे अधिकृत करायचे, ही भारतीय पद्धत चालू ठेवावी लागणारच. कामगार-कायद्यांत अधिकृत बदल करणे तर अशक्यच. पण ते पाळण्याची सक्ती नसेल अशा पळवाटा ठेवणेही अटळ आहे. करवसुलीसाठी आणि प्रोसिजरल कोंडमारा टाळण्यासाठी ऑनलाइनीकरण करायला हवेच. आवश्यक नसलेले उच्चशिक्षण देऊन, ‘सगळाच पदवीधर मतदारसंघ’ बनवणे, थांबवता येणार नाहीये. निरनिराळे पक्ष सत्तेवर येऊन गेल्याने त्यांना या समाईक अपरिहार्यता कळून चुकलेल्या आहेत.\n१९९२ साली नरसिंह राव, मनमोहनसिंग या जोडीला आर्थिक सुधारणा सुरू करणे भागच होते. सुधारणांना ‘खाउजा’ म्हणून हिणविणाऱ्या झाडून सर्वाना त्या पुढे चालू ठेवाव्याच लागल्या. देवेगौडा, गुजराल वगैरे बरीच सरकारे आली आणि गेली. पण कोणीच या मार्गावरून उलट फिरले नाही. कम्युनिस्टांनी राज्यांमध्ये आणि भाजपने केंद्रात व राज्यांमध्ये आर्थिक सुधारणा, काँग्रेसच्या वरताण जाऊन, चालूच ठेवल्या. मनरेगा व अनुचित श्रमप्रथाबंदी या अपेक्षित होत्या डाव्यांकडून पण दिल्या काँग्रेसने\nभाजपने राजीव दीक्षितांच्या स्वदेशीकडून नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियाकडे प्रवास केला. दत्तोपंत ठेंगडी परंपरा आणि गोविंदाचार्यसदृश नेते बाजूला पडले. मोदींच्या बहुतेक योजना, जनधन, मुद्रा, उज्ज्वला, स्वस्त विमा, शौचालये, वीजजोडण्या या स्पष्टपणे डावीकडे झुकलेल्याच आहेत. अन्न-सुरक्षा त्यांनी मागे घेतली नाही. मनरेगाची तरतूद वाढवली. हिंदुत्व आणि डावेपणा या गोष्टी बरोबर नांदू शकत नाहीत ही, उगाचच झालेली, समजूत मोदींनी खोटी पाडली. व्यक्तिकेंद्री म्हणाल तर सर्वच पक्ष तसे बनलेले आहेत.\nप्रादेशिक पक्ष संख्येने वाढत जाणे आणि त्या त्या राज्यात प्रभावीसुद्धा असणे हाही ट्रेंड राहिलेला आहे. जिथे तिथे मुन्नेत्र कळघम तामिळनाडूत नुसता द्रमुक आणि अण्णाद्रमुक हेच प्रतिद्वंद्वी राहिले आहेत. झारखंड मुक्ती, आसाम गणतंत्र, तेलगु देसम, ओरिसात नवीन पटनाईक, महाराष्ट्रात तर तीन प्रादेशिक पक्ष आहेत. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी तामिळनाडूत नुसता द्रमुक आणि अण्णाद्रमुक हेच प्रतिद्वंद्वी राहिले आहेत. झारखंड मुक्ती, आसाम गणतंत्र, तेलगु देसम, ओरिसात नवीन पटनाईक, महाराष्ट्रात तर तीन प्रादेशिक पक्ष आहेत. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी प्रादेशिक आणि प्रादेशिकतावादी पक्षांकडे मूलत: वेगळा असा कार्यक्रम काहीही नसतो.\n‘लोकशाही समाजवाद’ या परंपरेत आपण भाजपबरोबर जाऊ शकतो हे जॉर्ज फर्नाडिस यांनी सिद्ध केले. नंतर शरद यादव यांच्या संयुक्त जनता दलात विलीन होत, या गटाने नितीशकुमार हे मोठे नेते दिले. अचानक नितीशजींना आपण सेक्युलर राहिले पाहिजे असा साक्षात्कार झाला. मोदीलाटेला विरोध करूनही ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. नुकत्यातच त्यांना भाजपबरोबर जाणे गैर नाही असेही वाटू लागले आणि ते आता पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आहेत.\nया सपाटीकरणामुळे पक्षांनाच आयडेन्टिटी क्रायसिस येतो. त्यामुळेसुद्धा आयडेन्टिटी पॉलिटिक्स म्हणजेच जन्माधारित गोतगटीय अस्मिताबाजीला बहर येतो\nगंभीरपणे वेगळेपण असे फारसे उरलेच नाही की पक्षांतर ही गोष्ट तितकीशी भानगडीची (स्कँडल्स) राहात नाही. निर्वाचित लोकप्रतिनिधींना पक्षांतरबंदी कायद्याची अडचण येऊ शकते. पण उमेदवारांना तो कायदा लागू नसतो. निवडणुकीपूर्वी केलेले पक्षांतर ही मतदारांची फसवणूकही म्हणता येत नाही.\nजोरकस उमेदवार कसा निर्माण होतो आता आपण पैसा, गुंडगिरी, जात असे सरळ सरळ आक्षेपार्ह घटक बाजूला ठेवू. ‘चांगला’ कार्यकर्ता तरी कसा उदयाला येतो आता आपण पैसा, गुंडगिरी, जात असे सरळ सरळ आक्षेपार्ह घटक बाजूला ठेवू. ‘चांगला’ कार्यकर्ता तरी कसा उदयाला येतो किंवा लोकप्रतिनिधी आपली लोकप्रियता कशी टिकवून ठेवतो किंवा लोकप्रतिनिधी आपली लोकप्रियता कशी टिकवून ठेवतो भौगोलिक मतदारसंघ, मग तो ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा वॉर्ड, लोकसभा वॉर्ड यापैकी काहीही असो, तेथील लोकांची ‘कामे’ किती केली किंवा ‘सेवा’ किती केली यावर जिंकण्याबिलिटी ठरते. नोकरशाहीने अडवायचे आणि राजकारण्याने सोडवायचे ही कार्यपद्धतीच बनून गेलेली आहे. इतरही कामे अशी असतात की ज्यांचा धोरणात्मकबाबतीत मत बनविण्याशी संबंधच नसतो. नोकऱ्या लावून देणे, बदल्या, अ‍ॅडमिशन्स किंवा नगरसेवकांची कामे आमदार/ खासदार यांनी करणे, मग कुठे वह्या स्वस्त वीक, रक्तदान शिबीर घे, बाकं टाक, पिशव्या, कचरापेटय़ा वाट अशी सेवाभावी ( भौगोलिक मतदारसंघ, मग तो ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा वॉर्ड, लोकसभा वॉर्ड यापैकी काहीही असो, तेथील लोकांची ‘कामे’ किती केली किंवा ‘सेवा’ किती केली यावर जिंकण्याबिलिटी ठरते. नोकरशाहीने अडवायचे आणि राजकारण्याने सोडवायचे ही कार्यपद्धतीच बनून गेलेली आहे. इतरही कामे अशी असतात की ज्यांचा धोरणात्मकबाबतीत मत बनविण्याशी संबंधच नसतो. नोकऱ्या लावून देणे, बदल्या, अ‍ॅडमिशन्स किंवा नगरसेवकांची कामे आमदार/ खासदार यांनी करणे, मग कुठे वह्या स्वस्त वीक, रक्तदान शिबीर घे, बाकं टाक, पिशव्या, कचरापेटय़ा वाट अशी सेवाभावी () कामे केली जातात. संकटमोचनाला धावून जाणे आणि काहीतरी रिलीफ मिळवून देणे. असे मतदारसंघाचे लालन-पालन (नर्सिग द कॉन्स्टिटय़ुअन्सी) करून उमेदवार उदयाला येतो किंवा टिकून राहतो. याचा आणि वित्तीय-धोरण, मुद्रा-धोरण, विकास-धोरण, व्यापार, उद्योग, शेती, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा अशा अनेक व्यापक विषयांशी तसा संबंधच उरत नाही. एखादा प्रश्नच स्थानिक असला तर तो भाग निराळा.\nम्हणजे कार्यक्रम, इझम, पॉलिसी यांत वेगळेपण आहे आणि त्यावर कौल द्यायचा आहे असा पेच ना पक्षांपुढे, ना उमेदवारांपुढे ना मतदारांपुढे उभा ठाकतो. कोण उमेदवार सध्या कुठे असेल कोणता पक्ष सध्या कोणत्या आघाडीत (अलायन्स) असेल कोणता पक्ष सध्या कोणत्या आघाडीत (अलायन्स) असेल हे बऱ्याच योगायोगांवर आणि विक्षिप्तपणांवर (इडियोसिंक्रसीज) अवलंबून असते. धोरणे देशाची, मतदान मात्र स्थानिक हे बऱ्याच योगायोगांवर आणि विक्षिप्तपणांवर (इडियोसिंक्रसीज) अवलंबून असते. धोरणे देशाची, मतदान मात्र स्थानिक हा एक मूलभूत घोळ आहे. निवडणूक पद्धती, प्रतिनिधींचे हक्क, सरकारचे हक्क या साऱ्या व्यवस्थेचा नीटपणे पुनर्विचार केला नाही तर हा घोळ सुटणारा नाही.\nअशा स्थितीत स्थैर्य ‘कोण’ देऊ शकेल धोरण-लकव्याने ग्रस्त ‘कोण’ नसेल धोरण-लकव्याने ग्रस्त ‘कोण’ नसेल व अंमलबजावणीसाठी लागणारी धमक ‘कोणा’त असेल व अंमलबजावणीसाठी लागणारी धमक ‘कोणा’त असेल एवढेच जर मतदार पाहू लागला, तर त्यात त्याची काही चूक आहे, असे कसे म्हणता येईल\nलेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल : rajeevsane@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2014/article-135769.html", "date_download": "2018-09-22T03:31:09Z", "digest": "sha1:JJPTTQYNVIOF6B6XK6224DTEGFXV4VRW", "length": 13322, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लखलखणारा जीएसबी गणपती", "raw_content": "\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nराजाच्या आरतीला बिग बींची उपस्थिती\nनाद खुळा कोल्हापुरचा बाप्पा\nमिरवणूक तब्बल 29 तास\n'बंडोबांना प्रवेश देऊ नका'\n'सेनेचं राज्य येऊ दे'\nथाट पुणेरी... ढोल पुणेरी.\n'सर्वांना सुख समृद्धी देवो'\nगौरी आल्या घरामध्ये नेहा जोशी\nकृत्रिम तलावातल्या गणपती विसर्जनास होणारा विरोध योग्य आहे का \nWhatsApp बाप्पा -बाळू पळशीकर,दादर\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-128077", "date_download": "2018-09-22T03:36:59Z", "digest": "sha1:COGVE5ELSMQNCEBEAEC2YMRQM4AZ2WDR", "length": 13121, "nlines": 246, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang british nandi article झुंड! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 4 जुलै 2018\nतो पुन्हा बिनधोक चरु लागला...\nतो पुन्हा बिनधोक चरु लागला...\nझाडीमध्ये दबा धरून बसलेल्या\nक्रूरपणे हेरली, आणि मग\nगांगरून गेलेला हरणांचा कळप\nचार झेपेत गाठलं सावज,\nतीक्ष्ण दात कोवळ्यालूस मांसात\nत्यांच्या फऱ्यात, मानेत, पाठीत, पोटात.\nजिवंतपणी आतडी खेचून काढत\nतोडले लचके, आणि लपकले\nहरीण पाडसांचा केविलवाणा आकांत.\nपाहिला स्वत:चाच गमावलेला पाय,\nगवतावर सांडलेले आतडे किंवा\nतुटून पडलेले आपले भाईबंद.\nतडफडून तडफडून हळू हळू\nसोडले प्राण ह्याच दरम्यान.\nतांतडीने बदलला त्याने चॅनल,\nआणि तो निर्ममपणे पाहू लागला\nटीव्हीवरील अँकर सांगत होती की,\nमुले पळवणारी टोळी समजून\nवगैरे उद्‌गार काढत त्याने पुन्हा\n...आणि तो मिटक्‍या मारत\nरिपीट टेलिकास्ट बघू लागला...\nकोळसुंद्यांसारखेच फाडले, हे मात्र\nवगैरे मनाच्या गावीही नव्हते.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nबेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयॅम बॅक मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...\nनकली पिस्तुलाचा धाक दाखवून भडगावात दरोडा\nगडहिंग्लज - भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे दुपारी तीनच्या सुमारास बाळासाहेब कोडोली यांच्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये चौघा दरोडेखोरांनी नकली...\nपतीचे मुलीशी अश्‍लील चाळे; इचलकरंजीत नगरसेविकेची फिर्याद\nइचलकरंजी - स्वतःच्या १० वर्षाच्या मुलीबरोबर पती अश्‍लील चाळे करत असल्याची नगरसेविकेची फिर्याद रात्री उशिरा दाखल झाली. याबाबत नगरसेविकेच्या...\nपत्र क्रमांक एक : सर्व संबंधितांसाठी- गेले काही दिवस आम्ही वित्त आयोगातर्फे महाराष्ट्र राज्याची एकंदर आर्थिक स्थिती तपासून पाहात होतो. सर्वप्रथम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/mns-chief-raj-thackeray-meets-chief-minister-devendra-fadnavis/", "date_download": "2018-09-22T04:19:38Z", "digest": "sha1:46HP7K2LGDXXUYO4QG7727CDB4KM6KY3", "length": 37288, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mns Chief Raj Thackeray Meets To Chief Minister Devendra Fadnavis | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या कल्याण-डोंबिवलीकरांच्या समस्या | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या कल्याण-डोंबिवलीकरांच्या समस्या\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी भेट घेणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांबाबतच्या प्रश्नाबाबत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nमुंबई - मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक संपली. डोंबिवलीतील कलेक्टर लँडच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकरांसोबत साधला संपर्क. नजराणा शुल्क संदर्भातील अडचणी सोडवण्यास पुढाकार घ्या, असे जिल्हाधिका-यांना सांगितले. शिवाय, स्टार्टअप इंडियामध्ये कल्याण डोंबिवलीतील युवकांच्या समस्या ऐकून त्यादेखील मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेत.\nपाच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कल्याण डोंबिवली दौरा झाला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कल्याण डोंबिवलीतील काही प्रतिष्ठीत नागरिकांसोबत बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत डोंबिवलीच्या काही जेष्ठ नागरिकांनी, वास्तू विशारदांनी \"कलेक्टर लँडचा\" मुद्दा उपस्थित करून त्याबाबबतीतल्या अडचणी सांगितल्या होत्या तसेच काही तरुणांनी व्यवसाय उभा करताना इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात येणाऱ्या अडचणी बाबतचा फरक उदाहरणांसह दाखवून दिला होता. या दोन्हीं समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन व काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन, त्यावेळी तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर मुख्यमंत्र्यांकडे, या असे आश्वासन राज ठाकरेंनी दिलं होतं. त्यानुसार राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीकरांच्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.\nफेरीवाल्यांवरून मुंबईत पुन्हा राडा\nदरम्यान एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून आमने-सामने आलेल्या काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी ( 1 नोव्हेंबर ) पुन्हा एकदा राडा केला. फेरीवाला सन्मान मार्चसाठी दादरमध्ये जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी बटाटे फेकून मारत हा मोर्चा उधळून लावला. या प्रकरणी मनसेच्या १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या वर्सोव्यातील घराबाहेर दबा धरून बसलेल्या सुमारे १५ मनसे कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.\nकाँग्रेसचे सरचिटणीस नितीन पाटील यांनी दादरच्या नक्षत्र मॉलसमोरून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फेरीवाला सन्मान मोर्चा आयोजित केला होता. मात्र मोर्चा सुरू होण्याआधीच परिसरात दडून बसलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी जमावावर बटाटे फेकण्यास सुरुवात केली. यावेळी तैनात असलेल्या पोलिसांच्या फौजफाट्याने काँग्रेस आणि मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.\nदरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि निरुपम यांच्याविरोधात घोषणाबाजी करत परळ येथील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली. शिवाय दादर येथील फेरीवाला सन्मान मोर्चाचे आयोजक नितीन पाटील यांच्या घराबाहेरील गाडीची तोडफोड केली. त्याविरोधात पाटील यांनी दादर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. भ्याड हल्ला करणाºया मनसे कार्यकर्त्यांनी माझ्या गैरहजेरीत गाडीवर हल्ला केला. हिंमत असेल, तर माझ्यासमोर गाडी फोडून दाखवावी, असे आव्हान पाटील यांनी मनसेला दिले आहे. मनसेच्या भ्याड हल्ल्याने काँग्रेस घाबरणार नसून यापुढेही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केले जाईल. गरीब फेरीवाल्यांसाठी काँग्रेस रस्त्यावरील लढाई लढत राहील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.\n१५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nदादरमधील फेरीवाला सन्मान मोर्चावर हल्ला केल्याबद्दल मनसेच्या १५ कार्यकर्त्यांवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यात मनसेचे भायखळा विधानसभा अध्यक्ष संजय नाईक, माजी विभागाध्यक्ष विजय लिपारे, शिवडी उपविभागाध्यक्ष संतोष नलावडे, शिवडी शाखाध्यक्ष निलेश इंदप या पदाधिकाºयांसह विनोद लोके, मिलिंद पांचाळ, सोहेल शेख, प्रकाश पवार, विनोद बाविस्कर, पराग भोळे, केतन नाईक, निवृत्ती पवार, अक्षय भाटकर, विनय पाताड, हेमंत पाटील या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.\nकाँग्रेसने आयोजित केलेल्या फेरीवाल्यांच्या दादरमधील मोर्चाला मनसेचा कडाडून विरोध होणार असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना होती. त्यामुळे दादरमध्ये बुधवारी सकाळपासूनच कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांची नजर चुकवण्यासाठी मनसेने मोर्चा उधळण्यासाठी दादरऐवजी भायखळा आणि शिवडी विधानसभेतील कार्यकर्त्यांकडे कामगिरी सोपवली. मनसेचा हा गनिमी कावा यशस्वीही झाला.\nमुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडू दिले नाही, असा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्या म्हणाल्या की, निरुपम यांनी दादर मोर्चात भाग घेतल्यास मनसे स्टाइलने आंदोलनाचा इशारा पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांना दिला होता. त्यावर दहिया यांनी निरुपम यांना घराबाहेर पडू देणार नसल्याचे सांगितले. तरीही निरुपम घराबाहेर पडू नयेत, म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निदर्शने केल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी निरुपम यांच्या घराबाहेर दबा धरून बसलेल्या काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.\nराज ठाकरेंकडून ‘त्यांचे’ कौतुक\nदादरमधील फेरीवाला मार्च उधळून लावणाºया १५ कार्यकर्त्यांच्या पाठीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंज बंगल्यावर शाबासकीची थाप दिली. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणारे पत्र सर्व पोलीस ठाणे, रेल्वे स्थानके आणि महापालिका वॉर्ड कार्यालयांत देण्याचे आदेश ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिले आहेत. सोबतच कार्यवाही न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा अल्टीमेटम द्या, असे राज ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती एका पदाधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nहायकोर्टाच्या आदेशामुळे फेरीवाल्यांचे जेलभरो आंदोलन तूर्तास मागे, डोंबिवलीत फेरीवाले मोर्चा काढण्यावर ठाम\n'संजय निरुपम यांना मनसे कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडूच दिलं नाही'\nदादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले, जोरदार घोषणाबाजी\nदादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले\nफेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा : दादरमध्ये काँग्रेस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची\nफेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा मोर्चा : दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nअकरावीच्या तिसऱ्या प्राधान्य फेरीसाठी आज रिक्त जागा जाहीर होणार\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6617", "date_download": "2018-09-22T03:37:02Z", "digest": "sha1:AJHD2X6623PWS7PBVPSFIPKCJH7GES7U", "length": 18100, "nlines": 131, "source_domain": "aisiakshare.com", "title": " चित्रप्रवेशाच्या पायवाटा आणि राजमार्ग - अरुण खोपकर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचित्रप्रवेशाच्या पायवाटा आणि राजमार्ग - अरुण खोपकर\nचित्रप्रवेशाच्या पायवाटा आणि राजमार्ग - एक mise en abîme\nकाल संध्याकाळी अशोक कुमार दास या प्रसिद्ध कलाइतिहासकारांच्या सचित्र आणि सोदाहरण व्याख्यानाला गेलो होतो. त्यांच्या विद्वत्तेच्या ख्यातीमुळे आणि त्यांच्या संग्रहातील चित्रपारदर्शिकांच्या समृद्धतेमुळे प्रेक्षकांकरता जास्तीच्या खुर्च्यांची व्यवस्था करायला लागली होती. काही जण मागच्या भिंतीला टेकून तर काही बाजूच्या भिंतींना रेलूनही व्याख्यान ऐकायला एका पायावर तयार होते.\nवक्त्याच्या आवाजाला वयोमानानुसार कापरेपणा आला होता. त्यांच्या इंग्रजी शब्दोच्चारांतून त्यांच्या मातृभाषेच्या दाट सावल्या जाणवत होत्या. पण वयोवृद्ध उस्तादाने आपला बाज सुरात जमवून पहिला स्पर्श करताच होणाऱ्या कंपनांनंतर बाकी कशाचे भान रहात नाही तसेच त्यांनी आपल्या विषयाला हात घालताच झाले. नजराच खुलल्या.\nत्यांच्या व्याख्यानाचा विषय त्यांच्याच शब्दात सांगायचा तर होता Frame within Frame. मुगल मिनीएचर शैलीतल्या चित्रात दिसणाऱ्या वास्तूंच्या भिंतींवर दिसणारी चित्रे याविषयी चाळीसाहून अधिक वर्षांच्या संशोधनाच्या प्रवासाचा त्यांनी आढावा घेतला. ज्या चित्रांविषयी ते बोलत होते त्यांना 'मिनीएचर' असे म्हटले जाते हे खरे. पण केवळ त्यांच्या कागदाचा लहानसा हातात मावणारा आकार लक्षात घेऊन मिनीएचर असे म्हटले जात असले, तरी हा शब्द केवळ त्या चित्रांच्या पदार्थवैज्ञानिक गुणाचे वर्णन करतो. कलावंताच्या दृष्टीचे नव्हे. तिचे वर्णन करायचे झाले तर ह्या चित्रांना 'सूक्ष्मावलोकन चित्रे' असे म्हटले पाहिजे. साधारणत: १० ते १२ इंच उंचीच्या आणि ७ ते ८ इंच रुंदींच्या ह्या चित्रांत एक संपूर्ण कालखंड मावतो. त्यांत लढाया येतात, महाकाव्ये येतात, किल्ले आणि प्रासाद येतात, प्रेमी युगुले येतात, निसर्गाचे सूक्ष्म अवलोकन येते. एवढेच काय तर रागमालिका चित्रांत संगीतही येते. राग रागिणी येतात.\nप्रा. दास यांच्या व्याख्यानात त्यांनी राज्यसमारंभासारख्या घटनांची चित्रे दाखवली. पण ती दाखवतानाच मुख्य कथनकेंद्राच्या इतस्ततः पसरलेल्या राजप्रासादाच्या किंवा दरबाराच्या भिंतींवर रंगवलेल्या चित्रांच्या तपशीलाकडे त्यांनी प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेतले. तपशील विस्तृत करणाऱ्या लेन्सेसचा वापर करून सराईत नसलेल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या तपशीलाच्या अधिकाधिक सूक्ष्मदृष्टी चित्रपारदर्शक मालिकांनी त्यांनी भिंतीवरच्या चित्रांत दडलेली अनेक जगेच दाखवली. त्यात येशू होता. येशूची माता होती. त्याचे अनुयायी होते. मुगल बादशहांचे पूर्वज होते. वनस्पती आणि पशुजगतातल्या सौंदर्याचे उत्तमोत्तम नमुने होते.\nएकाद्या पुराणवास्तूसंशोधकाने एकेका स्तरातून एका संस्कृतीचे न दिसणारे थर दृष्टीसमोर आणावे तसा हा चमत्कार होता. त्यांच्या हातातल्या प्रकाशदर्शकाने ते बदलणाऱ्या चित्रपारदर्शिकांवर जसा प्रकाशझोत फिरवीत होते तसतसे चित्रप्रवेशाचे कितीतरी मार्ग दृष्टीला मोकळे मिळत नव्हते.\nआपण चित्रात प्रवेश करतो तो मुख्यतः चित्रविषयाच्या राजमार्गाने. पण या राजमार्गाखेरीच चित्रप्रवेशाच्या अनेक पायवाटा / दृष्टीवाटा असतात. त्या शोधाव्या लागतात. पायपीट करावी लागते म्हणा किंवा दृष्टीपीट करावी लागते म्हणा. पण भुंग्यासारख्या भिरभिरणाऱ्या डोळ्यांना यथेच्छ रसपान करता येते. प्रा. दासांच्या जराशा कंपित हातातल्या प्रकाशदर्शकाने अशा अपारंपरिक वाटांचा कायमचा लळा लावला. धन्यवाद.\nमुगल चित्रकला भारतात आल्यावर\nमुगल चित्रकला भारतात आल्यावर खुलली, वाव मिळाला. चित्र विषय कंदाहार, इराण अफगाणिस्तानमध्ये नव्हते का होते ना. पण जिवंत वस्तुंचे चित्रण त्यांच्या धर्मात त्याज्य. इथे ते बाटले. तिकडचे चित्रकार इथे जयपूर,कोटा,हैदराबादमध्ये राजांच्या पदरी राहिले. महालांच्या भिंतींवर रंगवू लागले. वाळवंट सोडून इथला निसर्ग, रुतू (rutu)भावले. लढाया रंगवल्या.\nपण जिवंत वस्तुंचे चित्रण त्यांच्या धर्मात त्याज्य.\nपर्शियन मिनिएचर फार प्रगत झालेल‌ं होतं. ‌इतकंच नव्हे, तर इस्लामी काळातही तिथे मानवाकृतींचं चित्रण वर्ज्य नव्हतं. अगदी तिमुरिद शैलीतही (म्हणजे त्या 'कु'प्रसिद्ध तैमूरलंगाच्या काळात) प्रेॅषिताची चित्रं आढळतात. आपल्याकडच्या चित्रकारांना सुरुवातीला तिथल्या चित्रकारांकडून प्रशिक्षण दिलं गेलं.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nइराणमधला त्यांचा अगोदरचा धर्म\nइराणमधला त्यांचा अगोदरचा धर्म इस्लामनंतरही काही वर्ष तग धरून होता. ज्या इराणच्या शहाला औरंगजेब घाबरायचा तो मात्र पक्का इस्लामी झालेला. मग ते कलाकार इकडे आले असतील.\nज्या इराणच्या शहाला औरंगजेब घाबरायचा तो मात्र पक्का इस्लामी झालेला. मग ते कलाकार इकडे आले असतील.\nते कलाकार पळून भारतात आले नव्हते. भारतातल्या चित्रकारांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना इथे आणलं गेलं. उदा. इथे दिलेलं अब्द-अल समदचं चरित्र पाहा.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nवर डकवलेल्या चित्रासंबंधी दोन\nवर डकवलेल्या चित्रासंबंधी दोन ओळी खरडायला हरकत नव्हत्या. अन्यथा त्या चित्राचे तसे प्रयोजनमूल्य शून्यच पकडावे का \nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/12/blog-post.html", "date_download": "2018-09-22T02:53:00Z", "digest": "sha1:LJWLTDMO5ZJONLH2FHL7BHXK63QOU5PL", "length": 33719, "nlines": 87, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: प्रीती आणि मृत्यू", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nमाधवचं गावाहून अचानकच पत्र आलं. \"ताबडतोब निघून ये, मी वाट पाहत आहे\". माझा स्वताच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. माधवचं पत्र आणि तेही तब्बल दहा वर्षानी. इतक्या दिवसानी त्याला माझी आठवण का यावी आणि तेही तब्बल दहा वर्षानी. इतक्या दिवसानी त्याला माझी आठवण का यावी तो गावी कधी गेला तो गावी कधी गेला पण एवढं मह्त्वाचं काय काम असेल\nमी पटकन बॅग भरली. साडी बदलली. आरशासमोर आले. स्वतला निरखुन पाहिलं. त्याला पूर्वी आवडणारी लाल रंगाची साडी नसले होते. दीपक नुकताच ऑफिसला गेला होता. मुलेही शाळेत गेली होती. दीपकला फोन करुन \" मैत्रीण सीरियस आहे गावी जातेय अर्जन्ट मुलांना शाळेतून घे\" म्हणून सांगितलं. लगबगीने स्टेशनवर आले. कोकणात जाणारी ट्रेन नुकतीच प्लॉटफॉर्मवर येत होती. तिकिट घेतली आणि गाडीत अगदी स्वतला झोकून दिलं. 'खट्ट खट्ट' आवाज करीत गाडी कोकणच्या दिशेने धावू लागली. मी मात्र विचारात हरवून गेले....\nतो आजारी तर नसेल ना पत्नीशी भांडण तर झाले नसेल ना पत्नीशी भांडण तर झाले नसेल ना किती वर्षानी आपली भेट होणार किती वर्षानी आपली भेट होणार संसाराच्या जीवघेण्या चक्रात आपण अजूनही त्याला का विसरू शकलो नाही. इतर स्मृतींचे रंग काळाबरोबर पुसट होत जातात. पण प्रीतीच्या आठवणींचे रंग...खरच संसाराच्या जीवघेण्या चक्रात आपण अजूनही त्याला का विसरू शकलो नाही. इतर स्मृतींचे रंग काळाबरोबर पुसट होत जातात. पण प्रीतीच्या आठवणींचे रंग...खरच अखंड उजळत राहतात. प्रसंगी मनुष्य प्रेमात हरेल, पण विसरु शकेल का अखंड उजळत राहतात. प्रसंगी मनुष्य प्रेमात हरेल, पण विसरु शकेल का किती चीड़ आली होती त्याची त्यावेळी किती चीड़ आली होती त्याची त्यावेळी लग्नास नकार दिला म्हणून. माझ्या लग्नात सुद्धा किती आनंदाने तो वावरत होता. पण मी. छे लग्नास नकार दिला म्हणून. माझ्या लग्नात सुद्धा किती आनंदाने तो वावरत होता. पण मी. छे किती अस्वस्थ होते त्या दिवशी. किती अश्रु ढाळले असतील त्या रात्री. एकांतातील पहिल्या भेटीची रात्र किती उन्मादक, काव्यमय, इतकी रहस्यपूर्ण रात्र पती पत्नीच्या जीवनात पुन्हा कधीच उगवणार नसते किती अस्वस्थ होते त्या दिवशी. किती अश्रु ढाळले असतील त्या रात्री. एकांतातील पहिल्या भेटीची रात्र किती उन्मादक, काव्यमय, इतकी रहस्यपूर्ण रात्र पती पत्नीच्या जीवनात पुन्हा कधीच उगवणार नसते दोन नद्यांचे आलिंगन, आकाश आणि पृथ्वी यांचे चुंबन...छे दोन नद्यांचे आलिंगन, आकाश आणि पृथ्वी यांचे चुंबन...छे किती वर्णने वाचली असतील मी पुस्तकातुन. पण... पण ती रात्र मला एखांद्या हिंस्र पशूने आपल्या भक्षावर गपकन धाड़ टाकावी तशी वाटली.\n दिवस कसे जातात. अगदी वळवाच्या पाऊसासरखे. त्याच्या सहवासातील ते ‘सोनेरी दिवस...’ एकत्र सागरकिनारी फिरणं, हसणं, बागड़णं, बेधुंद होऊन नाचणं...सायंकाळी समुद्रात बुड़ताना सूर्याला पाहणं... कॉलेजला एकत्र जाणं...एकत्र डिनर... मैत्री...आणि त्या मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले कळलेसुद्धा नाही...\nते काहीही असो. प्रेम हे टप्प्याटप्प्यानच वाढते. प्रिय व्यक्तीच्या वागन्यातून, बोलन्यातून, सहवासातून, एकमेकांच्या आवडी - निवडीतून, एकमेकांचे दोष झुगारुन विश्वासाने जगन्यातच खरे प्रेम असते हेच खरे\nमग माझं प्रेम स्वच्छ, निर्मळ असुनसुद्धा त्याने का माझा त्याग केला असेल का मला दूर लोटली असेल. खरच का मला दूर लोटली असेल. खरच जवळ येणं किती सोपे असते. पण दूर जाणं किती अवघड गोष्ट असते.\nमाधवला फुले किती आवडायची. बकुळी, चमेली, मोगरा, पारिजातक, अबोली...किनाऱ्यावर वाळूत फिरताना त्याने वेणीत घातलेली पारिजातकाची फुले मी अजूनही जपून ठेवलीत. त्याची आठवण म्हणून. तोच त्याचा एकमेव स्पर्श होता. क्षितिजापासून धावत किनाऱ्यापर्यंत येवून अंग भिजविणाऱ्या लाटा...मी माझं सर्वस्वच देवून टाकलं होतं...त्याच्या एका चुंबनासाठी मी किती आसुसले होते. पण छे त्याने कधीच माझं हे स्वप्न पूर्ण केले नाही. त्याच्या प्रेमात वासनेची छटाही कुठे नव्हती. पुरुष बोलून तरी दाखवतात. पण स्त्री...ती कधीच तिला हवी ती गोष्ट बोलून दाखवित नाही. कदाचित दोघांनाही एकाच सुखाची ओढ़ असेल. पण त्याच्या वागण्यात या गोष्ठी कधीच आल्या नाहीत.\n माधव कायमचा जीवनात आला असता तर...तर जगण्याला किती बहार आला असता. किती आनंद निर्माण केला असता त्याने. नाहीतर दीपक...छे पती असूनसुद्धा मी कधीच त्यांच्याशी एकरूप झाले नाही. त्यांना जीवन म्हणजे नुसत्या शरीराच्या भूका वाटतात. पण... स्त्रीला आणखीही काही हवं असते. हे त्यांना का कळत नाही. त्यांची प्रतिष्ठा, संपती याविषयी आपणास कधीच का आकर्षण वाटत नसावे. त्यांच्या दृष्टीने केवळ पैसा म्हणजे जीवन-आनंद असेलही. पण छे पती असूनसुद्धा मी कधीच त्यांच्याशी एकरूप झाले नाही. त्यांना जीवन म्हणजे नुसत्या शरीराच्या भूका वाटतात. पण... स्त्रीला आणखीही काही हवं असते. हे त्यांना का कळत नाही. त्यांची प्रतिष्ठा, संपती याविषयी आपणास कधीच का आकर्षण वाटत नसावे. त्यांच्या दृष्टीने केवळ पैसा म्हणजे जीवन-आनंद असेलही. पण छे नुसत्या पैशावर माणसे जीवनात आनंद निर्माण करू शकतील\nमाधवनं असे अचानक का पत्र पाठविले असेल. असे कोणते काम असेल त्याचे. त्याने मला त्याच्या लग्नाचे निमंत्रण सुद्धा पाठविले नाही. लग्नानंतर कधी भेटावयास सुद्धा आला नाही. तरीही किती काळजीने आपण वेड्यासारखे त्याला भेटायला निघालोय. ते काहीही असो, 'जी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी कुठलेही दान देवू शकते तिच खरी स्त्री. अजूनही आठवते त्याची शेवटची भेट...\nत्यावेळी माझं एकच मागण होतं. निदान मला एक दिवस तरी तुझी पत्नी कर. माझ फक्त एक चुंबन...पण छे माझी ही इच्छा त्याने कधीच पूर्ण केली नाही. शेवटी माणूस आशेवर आणि स्वप्नावरच जगतो हेच खरे\n...गाडीचा मोठ्याने हॉर्न वाजला. तशी मी तंद्रीतून जागी झाले. माधवच्या भूतकाळीन आठवणीत रमत मी कितीतरी तास हरवून गेले होते. मी खिडकीतून बाहेर पाहिले. गाडीने कोकणच्या निसर्गरम्य जगात प्रवेश केला होता. सगळीकडे नारळ - पोफळीच्या वेड लावणाऱ्या बागा दिसत होत्या. समुद्र तूफानी लाटानी उसळ्या घेत होता. किनाऱ्याच्या मिलनासाठी तो धावत होता. मी ही जणू महानदी बनून कोकणात उतरले होते. जणू सागरालाच मिळायला...\nमी स्टेशनवर उतरले. आणि एका पाऊलवाटने चालू लागले. त्या पाऊलवाटा मला माझ्या माधवच्या दिशेने घेवून जात होत्या. बाजुचा हिरवागार पसरलेला निसर्ग, टुमदार घरे, तांबडी माती, उंच डोंगर, आकाशाला गवसणी घालणारी नारळांची झाडे. पाण्यात होडी सोडून दूरवर मासे पकडायला निघालेले कोळी...हे सारं पूर्वीसारखच अगदी ताजेतवानं वाटत होतं. लाल मातीतून चालत-चालत मी ओढ्यातून वर निघाले. चिखलातील कमळे जणू मला बघून हसत होती. त्यांची धनीण त्यांना खूप दिवसांनी दिसत होती. किनाऱ्याच्या काठावर असलेल्या टेकडीवरचे गर्द हिरव्या झाडीतले त्रिकोणी आकाराचे माधवचे कौलारू घर मला स्पष्ट दिसू लागले.\nमी दबक्या पावलांनी अंगणात आले. दार उघडेच होते. हळूच आत शिरले. खोलीत किंचितसा अंधार होता. पलिकडे एका कॉटवर माधव निस्तेज पडला होता. झोपल्या अस्वस्थेतच त्याने खिडकी उघडली. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तो माधवच होता की दुसरा कोणी पाण्याविना वठलेल्या झाडासारखा तो हडकुळा मनुष्य बनला होता. त्याच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे उमटली होती. ओठ सुकले होते. गाल आत गेले होते. मी जवळ येताच तो उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला उठताना त्रास होत होता. त्याच्या हातांना स्पर्श करून मी उठवू लागले. वीज सळसळावी तसे काही रोमांच माझे सर्वांग शहारून गेले. त्याच्या अंगांत किंचित ताप होता. पण तरीही त्याचा स्पर्श... माझ्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले... ‘माधव पाण्याविना वठलेल्या झाडासारखा तो हडकुळा मनुष्य बनला होता. त्याच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे उमटली होती. ओठ सुकले होते. गाल आत गेले होते. मी जवळ येताच तो उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला उठताना त्रास होत होता. त्याच्या हातांना स्पर्श करून मी उठवू लागले. वीज सळसळावी तसे काही रोमांच माझे सर्वांग शहारून गेले. त्याच्या अंगांत किंचित ताप होता. पण तरीही त्याचा स्पर्श... माझ्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले... ‘माधव काय अवस्था केलीस ही काय अवस्था केलीस ही\nत्याने माझ्या डोळ्यात वेड्यासारखे पाहत हास्य केले. पण ते हास्य मला पूर्वीसारखे वाटले नाही… ते हास्य मला माझ्या माधवचे वाटले नाही... पूर्वी किनाऱ्यावर फिरताना त्याने केलेले हास्य आज वाटले नाही... त्याच्या सुकलेल्या ओठातून नकळत शब्द बाहेर पडले...’यामिनी तू आलीस, खरच माझी यामिनी आली. मी... मी स्वप्न तर पहात नाही ना माझी यामिनी आली. मी... मी स्वप्न तर पहात नाही ना\nइतक्यात एक छानशी, तीन चार वर्षाची लहान गोरी-गोमटी मुलगी माझ्याजवळ आली. मला मिठी मारून बिलगली आणि म्हणाली ‘बाबा माझी आई आली हीच माझी आई ना हीच माझी आई ना’ माधवन ‘हो’ म्हंटलं. तशी धावतच ती शेजारच्या घरात ‘माझी आई आलीsss’ म्हणत पळत बाहेर निघून गेली. मला आश्चर्यच वाटलं. तिला आपली आईसुद्धा ओळखता येवू नये. पण तिची आई तर मला कुठेच दिसत नव्हती.\nसर्व चेहऱ्यावर एकवटून हास्य करीत त्याने माझा हात हातात घेतला. क्षणभर मला काहीच कळेना. माधवला वेड तर लागले नाही ना मी त्याला प्रतिकार केला. पण... नंतर मी ही त्याच्याकडे ओढले गेले. मी एक संसारी स्त्री आहे हे मी विसरून गेले. मी त्याला घट्ट मिठी मारली. खिडकीतून बाहेर पाहिलं... समुद्र्याच्या लाटा जणू किनाऱ्याच्या मिलनासाठी वेगाने धावत होत्या. पानाच्या गर्दीतून जशी नकळत कळी वर यावी तसे त्याने मला त्याच्या बाहूत घेतले. सृष्टीतील सर्व फुलांचा सुगंधच जणू मला मिळाल्याचा भास होत होता. दिपकने लग्नानंतर माझी किती चुंबने घेतली असतील... किती मिठ्या... पण छे मी त्याला प्रतिकार केला. पण... नंतर मी ही त्याच्याकडे ओढले गेले. मी एक संसारी स्त्री आहे हे मी विसरून गेले. मी त्याला घट्ट मिठी मारली. खिडकीतून बाहेर पाहिलं... समुद्र्याच्या लाटा जणू किनाऱ्याच्या मिलनासाठी वेगाने धावत होत्या. पानाच्या गर्दीतून जशी नकळत कळी वर यावी तसे त्याने मला त्याच्या बाहूत घेतले. सृष्टीतील सर्व फुलांचा सुगंधच जणू मला मिळाल्याचा भास होत होता. दिपकने लग्नानंतर माझी किती चुंबने घेतली असतील... किती मिठ्या... पण छे माधवच्या हडकुळ्या झालेल्या शरीराच्या मिठीत जे स्वर्गसुख होते, जी आसक्ती होती, जी आतुरता होती. ती दीपकच्या पोलादी बाहूत मला कधीच मिळाली नव्हती. आज मला विसरायचं होतं, की मला घर, संसार, मुले आहेत. मला विसरायचं होतं, की त्यालाही पत्नी, मुलगी आहे...\n आकाशाला भेटायला निघालेल्या नारळाच्या उंच झाडाने वादळाबरोबर खाली झावळी सोडून द्यावी तसे त्याने मला क्षणार्धात दूर लोटले. तो निस्तेज, अबोल, डबडबलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत कॉटवर पडू लागला. मी त्याला पुन्हा स्पर्श करू लागले... पण तो टेबलाकडे बोट दाखवीत डोळे मिटू लागला. मला काहीच कळेना. मी त्याच्या कपाळावर हात ठेवू लागले. त्याचे शरीर थंड होत चालले होते. हालचाल मंदावत होती. जणू त्याच्या जीवनाची नदी मृत्यूच्या सागराजवळ पोहचली होती. त्याच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले... ‘यामिनी... ss.. ज्योती... ss... कदाचित शेवटचेच असावे. होय\nमी लगबगीने टेबलाकडे पाहिलं. त्याच्यावरती एक फाईल होती. मी उघडली. त्यावेळी मी वेडी कशी झाली नाही हेच मला कळत नाही. त्याच्या रक्तात एच.आय.व्ही.चे विषाणू आले होते. पण कसे केव्हा आणि तेही माधवसारख्या सुसंस्कृत माणसाच्या शरीरात फाईल मध्येच मला एक पत्र मिळाले. लिहिलं होतं....\nमाझ्यावरील आज विश्वास उडाला ना तुझा पण वेडे माधवच्या प्रीतीवर विश्वास ठेव. हा माधव शेवटपर्यंत फक्त तुझाच राहिला. माझ्या जीवनात आलेली पहिली आणि शेवटची स्त्री तूच आहेस. जीवनात प्रेम पुन्हा पुन्हा येईल, पण प्रीती... फक्त एकदा. हो एकदाच पण वेडे माधवच्या प्रीतीवर विश्वास ठेव. हा माधव शेवटपर्यंत फक्त तुझाच राहिला. माझ्या जीवनात आलेली पहिली आणि शेवटची स्त्री तूच आहेस. जीवनात प्रेम पुन्हा पुन्हा येईल, पण प्रीती... फक्त एकदा. हो एकदाच ‘माणसाला जे हवे असते तेच त्याच्यापासून खूप दूर जाते यालाच या जगात जीवन म्हणतात’. मला अखंड फक्त तुझच प्रेम हवं होतं. अबोलीच्या फुलासारखं ‘माणसाला जे हवे असते तेच त्याच्यापासून खूप दूर जाते यालाच या जगात जीवन म्हणतात’. मला अखंड फक्त तुझच प्रेम हवं होतं. अबोलीच्या फुलासारखं फुल सुकलं तरी टवटवीत दिसणारं.\nपण जीवन हे खरच महाकाव्य असावं जगातल्या चांगल्या वाईट गोष्टीनी लिहिलेलं. मी लग्नास नकार दिला म्हणून तू त्यावेळी किती चिडलीस. रागवलीस. नाराज झालीस. पण कसं सांगू जगातल्या चांगल्या वाईट गोष्टीनी लिहिलेलं. मी लग्नास नकार दिला म्हणून तू त्यावेळी किती चिडलीस. रागवलीस. नाराज झालीस. पण कसं सांगू ती काळरात्र मला अजूनही आठवते. मला नुकतच कंपनीत प्रमोशन मिळालं होतं. ते माझ्या स्वार्थी मित्रांना पाहवत नव्हतं. त्यांनी या गोष्टीचा फायदा उठविला तो जंगी पार्टी आयोजित करूनच. त्या रात्री मला खूप मद्द्य देण्यात आलं... संगीत ताल धरू लागलं. स्त्री पुरुषांच्या जोड्या बेहोष होऊन नाचू लागल्या. कुणीतरी मुद्दाम आमंत्रित केलेल्या बाजारपेठेतल्या कृत्रीम सौंदर्याच्या नटव्या परुंतु विषारी बाहुल्या माझ्याभोवती फिरू लागल्या... पण मी या गोष्टीला प्रतिसाद दिला नाही तेव्हा मात्र मला कसलेतरी इंजेक्शन टोचले गेले... याच्या पुढे मला आजही काहीच आठवत नाही.\n मी लग्नच केलेलं नाही. माझं लग्न झालय असं मी तुला पत्रातून सांगितलं. त्याबद्दल क्षमा कर. ज्योती माझी मुलगी नाही या जगात व्यभिचारातून जन्मलेल्या आणि ज्यांना आपले आईबाप कोण आहेत हे माहित नसणाऱ्या निष्पाप कोवळ्या कळीसारखीच या पृथ्वीतळावर जन्माला आलेली एक अनाथ कळी आहे ती. पण... त्या कळीवर मी खूप प्रेम केलय. माझ्या जगण्याचा आधार होती ती. माझी वात्सल्याची भूक मी शांत केलीय.\nशेवटी, ज्योती आजपासून तुझी मुलगी असेल. फक्त तुझी... तुझे संस्कार तिच्यावर कर. तिला शिक्षण दे. तिचं बालमन जेव्हा जेव्हा मला विचारे, ‘बाबा माझी आई कुठाय’ तेव्हा-तेव्हा मी तिला तुझा फोटो दाखवत असे. आणि ‘हीच तुझी आई खूप दूर आहे, पण एक दिवस नक्की येईल. तुला माझ्यापासून दूर घेवून जायला.’ असे सांगून कशीतरी तिची समजूत काढत असे. माझ्या मृत्यूपत्रानुसार सर्व इस्टेट ज्योतीची आणि तुझी असेल. माझ्या हातून कागदावर उतरलेली ही अक्षरे शेवटची असतील.\nयीमिनी, तुझ्या डोळ्यात पाणी... वेडे तुला अजून जगायचंय... माझ्या छे\nमी माधवकडे पाहिलं. तो निष्पर्ण चमेलीसारखा पडला होता...\n“राम नाम सत्य आहे” च्या घोषात माधव अखेरच्या प्रवासासाठी स्मशानाकडे गेला. मी चिमुकल्या ज्योतीला घेवून स्टेशनच्या दिशेने चालू लागले. “आईss, बाबा कुठायेत ते का येत नाहीत आपल्या सोबत ते का येत नाहीत आपल्या सोबत’ तिचं बालमन मला विचारू लागलं. माझे डोळे भरून आले. शारीरिक प्रेमाच्या सुखाच्या पलीकडेही प्रीती असू शकते हे आज मला कळून चुकले होते. मी सहज क्षितिजाकडे पाहिलं. सूर्याचा लाल गोळा समुद्रात बुडत होता. एकेकाळी हवासा वाटणारा तो क्षण आज नकोसा वाटत होता. आज त्यात मला माझ्या माधवच्या अग्नीच्या लाल ज्वाला दिसत होत्या...\n…ज्योतीचा चिमुकला हात हातात घेवून मी कुठे चालले होते मला माझा संसार होता. घरदार होते. मुलेबाळे होती. खरच मला माझा संसार होता. घरदार होते. मुलेबाळे होती. खरच ज्योतीचा माझ्या घरात स्वीकार होणार होता का ज्योतीचा माझ्या घरात स्वीकार होणार होता का माझ्या घरात तिला माझ्या मुलाइतकेच हक्काचं स्थान मिळणार होतं का माझ्या घरात तिला माझ्या मुलाइतकेच हक्काचं स्थान मिळणार होतं का आज मला यातलं काहीच माहित नव्हतं. माझ्या दृष्टीने या जगात फक्त दोनच गोष्टी खऱ्या होत्या.... “प्रीती आणि मृत्यू”.\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 10:08 PM\nअतिशय सुंदर... आणि तितकेच सत्यही...\nया जगातील अनेक दुःखाचे मूळ (न मिळालेले) प्रेमच आहे (असे मला वाटते).\nअसंख्य जण एकमेकांच्या प्रेमात आहेत पण एकमेकांचे नाहीत..\nआणि जे एकमेकांचे आहेत ते प्रेमात नाहीत...\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mobhax.com/mr/gta-5-online-new-xp-glitch/", "date_download": "2018-09-22T03:20:49Z", "digest": "sha1:3W53HGYR6YIIIDMNGROV5U5X2L4HO2FY", "length": 5278, "nlines": 48, "source_domain": "mobhax.com", "title": "GTA 5 ऑनलाईन नवीन XP साठी Glitch - Mobhax", "raw_content": "\nGTA 5 ऑनलाईन नवीन XP साठी Glitch\nपोस्ट: नोव्हेंबर 4, 2015\nमध्ये: गेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nआज आम्ही बद्दल एक लेख लिहा GTA 5 ऑनलाईन नवीन XP साठी Glitch. आपण GTA शोधत असाल तर 5 मनी खाच आपण योग्य ठिकाणी आला आहात हा लेख वाचन सुरू ठेवा, GTA 5 ऑनलाईन नवीन XP साठी Glitch आणि आपण शोधत आहात काय मिळेल.\nग्रँड चोरी ऑटो 5 रॉकस्टार उत्तर करून खुले जग क्रिया-साहसी व्हिडिओ गेम विकसित आणि रॉकस्टार खेळ प्रकाशित आहे. तो लवचिकता आहे कारण आणि आम्ही इच्छित की काहीही करू शकता हा खेळ कन्सोल आणि पीसी गेमर आपापसांत फार लोकप्रिय आहे. पण कधी कधी ते लवचिकता कारण खेळ पैसे आम्ही आहे की वर संख्या मर्यादित आहे. पैसे कमाविण्यात की सोपे आणि जलद नाही, आपण नोकर्या भरपूर करावे लागेल आणि खूप वेळ लागत आहे. आपण एक लहान मार्ग शोधत असाल तर. आमच्या GTA परिचय करून द्या 5 मनी खाच\nआपण GTA पैसे लढत आहेत 5 आता नाही GTA स्वागत करा 5 मनी खाच साधन. या GTA मनी खाच साधन त्वरित पैसे अमर्यादित रक्कम निर्माण करू शकता. या खाच काम करीत आहे आणि प्लेस्टेशन आणि Xbox आणि पीसी वर चाचणी केली गेली आहे. आमच्या खाच ऑनलाइन आधारित खाच साधन आहे. डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आणि 100% व्हायरस मुक्त.\nअमर्यादित पैसे आणि आर.\nअद्यतनित दररोज खाच साधन.\nखाच साधन वापरण्यास सुलभ.\nअँटी बंदी सुरक्षा प्रणाली.\nऑनलाईन खाच साधन. कोणत्याही डाउनलोड आवश्यक.\nया खाच साधन कसे वापरावे :\nक्लिक करा “ऑन लाईन खाच” खालील बटण आणि आपण ऑनलाईन खाच निर्देशित केले जाईल.\nआपल्या GTA ठेवा 5 वापरकर्ता नाव.\nआपण इच्छुक रक्कम प्रविष्ट करा.\nबटण व्युत्पन्न क्लिक करा.\nआपले GTA 5 मनी त्वरित निर्माण करण्यात आले आहे\nटीप : या ऑनलाइन खाच साधन वापरा तो कोणत्याही सॉफ्टवेअर डाउनलोड न कार्य करते. खाली ऑन-लाइन खाच बटणावर क्लिक करा.\nचाचणी केली आणि काम:\nआम्हाला वरून अंतिम, हा लेख शेअर करा, GTA 5 ऑनलाईन नवीन XP साठी Glitch, हे साधन काम करीत आहे तर\nटॅग्ज: GTA 5 खाच\nClans खाच फासा नाही सर्वेक्षण डाउनलोड पासवर्डची एप्रिल 28, 2015\nतुम्ही कसे Clans च्या फासा खाच शकता एप्रिल 28, 2015\nफासा Royale खाच Apk नाही रूट एप्रिल 22, 2016\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%89/", "date_download": "2018-09-22T03:18:24Z", "digest": "sha1:O5I4XSKLR7MZ27VVFGX2H2TED3CTYZ5N", "length": 9203, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हापूरची विमान सेवा उद्यापासून सुरू होणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोल्हापूरची विमान सेवा उद्यापासून सुरू होणार\nकोल्हापूर – तब्बल सहा वर्षानंतर कोल्हापूर विमानतळावरून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू होणार आहे. मंगळवार दि. १७ एप्रिल २०१८ पासून मुंबई-कोल्हापूर- मुंबई या मार्गावर विमान झेपावणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, त्याची फलनिष्पत्ती म्हणून कोल्हापूरची विमान सेवा सुरू होत आहे. पर्यटन आणि व्यापार-उद्योगाच्या वाढीसाठी कोल्हापूरची विमान सेवा सुरू होणे आवश्यक होते.\nमंगळवार पासून सुरू होणार्‍या विमान सेवेचा आनंद साजरा करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी अभिनव संकल्पना आखली आहे. मंगळवारी मुंबईहून कोल्हापूरला येणार्‍या विमानात कोल्हापूरच्या उद्योग जगतातील मान्यवर असणार आहेत. चेंबर ऑफ कॉमर्स, क्रिडाई, स्मॅक, गोशिमा, हॉटेल मालक संघ यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि उद्योजक यांना घेवून खासदार धनंजय महाडिक या पहिल्या विमान प्रवासात सहभागी होतील. तर कोल्हापूर ते मुंबई या विमान प्रवासासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी, सामान्य घरातील आणि विविध क्षेत्रातील मंडळींना सहभागी करून घेतले आहे.\nआजवर ज्यांनी विमान प्रवास अनुभवलेला नाही, किंबहुना खरे-खुरे विमान जवळून देखील पाहिलेले नाही, अशांना खासदार महाडिक यांच्या दातृत्वातून विमान सफर करता येणार आहे. हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप या संस्थेतील दोन अपंग विद्यार्थी, अंधशाळेतील दोन विद्यार्थी, बालकल्याण संकुल मधील दोन अनाथ मुले, एकटी संस्थेमार्फत कचरा वेचक म्हणून काम करणार्‍या दोन महिला, बचत गटातील दोन महिला, शेतकरी दाम्पत्य आणि काही पत्रकार मंगळवारी कोल्हापूर ते मुंबई विमान प्रवास करतील. विमान प्रवासाचा आनंद गोरगरीब आणि सर्वसामान्य मुलांनाही मिळावा आणि कोल्हापूर ते मुंबई विमान सेवेचा शुभारंभ आगळ्या वेगळ्या पध्दतीने व्हावा, यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर या महिला आणि मुलांना मुंबईतील काही पर्यटन स्थळे दाखवून वातानुकुलित आराम बस मधून पुन्हा कोल्हापुरला आणले जाईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटेक्‍निकल रायटर्स बनायचंय\nNext articleप्रसाद ओक साकारणार बहिर्जी नाईक यांची भूमिका\nबोगस डॉक्‍टरांवर कडक कारवाई करा\n“गोकुळ’ मल्टिस्टेटवर 24 सप्टेंबरला सुनावणी\nदोन लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त\nगोव्याची ‘स्वस्त’ दारू पडली महागात, पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nकोल्हापूरात किरकोळ कारणावरून तरुणावर खूनी हल्ला, चौघांना अटक\nसिध्दगिरी मठाच्या विक्री केंद्रासाठी कोल्हापूरात जागा देऊ – चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/o-traders-merchant/", "date_download": "2018-09-22T04:20:37Z", "digest": "sha1:AQG4XEWPVPJQV3UBII3ZLPUCIRDYNXI3", "length": 27461, "nlines": 378, "source_domain": "www.lokmat.com", "title": "O Trader'S Merchant? | हे साहित्यिक की व्यापारी? | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nहे साहित्यिक की व्यापारी\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखे स्वरूप आले असून यंदाची निवडणूक तर आणखी ओंगळवाणी होणार\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखे स्वरूप आले असून यंदाची निवडणूक तर आणखी ओंगळवाणी होणार, अशी लक्षणे दिसू लागली आहेत. यंदाच्या संमेलनाला सुरुवातीपासूनच विघ्न सुरू झाली आहेत. संमेलन हिवरा आश्रमला ठरल्यानंतर वाद झाला. नंतर स्थान बदलून ते बडोद्याला हलवावे लागले. आता बडोद्याचे आयोजक पैशांच्या चणचणीने संकटात सापडले आहेत. त्यातच संमेलनाध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या एका उमेदवाराने प्रायोजकत्वाची आॅफर दिल्याने हे साहित्य संमेलन की फिल्म फेस्टिव्हल, असा प्रश्न साहित्यप्रेमींना पडणे स्वाभाविक आहे. स्वत:च्या साहित्यिक योगदानाबद्दल ज्यांच्या मनात शंका असतात, तीच माणसे असे उपद्व्याप करीत असतात. या निवडणुकीत बड्या राजकीय नेत्यांनीही थेट हस्तक्षेप सुरू केला आहे. सर्वसाधारण निवडणुकीत असे प्रकार होतात. प्रादेशिकवाद, भाषा, धर्म, जात ही मते मागण्याची हुकमी साधने असतात. इथेही असेच होणार आहे. सुुरुवात प्रायोजकत्व मिळवून देण्यापासून झाली आहे. राजकीय नेत्यांचे फोनही सुरू झाले आहेत. आता हळूच प्रादेशिक अस्मिता पेटवल्या जातील. नंतर हा प्रचार धर्म अणि जातीवरही येऊन ठेपेल. थोडक्यात काय तर उमेदवाराच्या वाङ्मयीन कर्तृत्वाऐवजी याच साहित्यबाह्य वांझोट्या गोष्टी वरचढ ठरणार आहेत. किमान सारस्वतांनी तरी अशा कुठल्याही घाणेरड्या गोष्टींत गुंतू नये. पण, दिवसेंदिवस असे प्रकार वाढतील. आता तर मतदारांना डांबून ठेवण्याचे प्रकारच तेवढे बाकी राहिले आहेत. उद्या तेही होतील. अलीकडे केवळ प्रतिष्ठा मिळवण्यासाठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा आटापीटा सुरू झाला असल्याने पुढच्या काळात साहित्याशी कवडीचा संबंध नसलेला एखादा राजकीय नेता, व्यापारी किंवा डॉन या प्रवृत्तीही या पदासाठी जोर लावतील. कारण, शेवटी प्रतिष्ठाच मिळवायची असली की माणूस काहीही करतो. बडोद्याचे संमेलन त्या अंगाने अविस्मरणीय ठरेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कुठल्याही राज्याचे वैचारिक नेतृत्व त्या राज्यातील लेखक, साहित्यिक, विचारवंतांकडे असते असा एक सर्वसाधारण समज आहे. पण, साहित्यिक स्वहितासाठी असे व्यवहारी होत असतील तर समाजाला वैचारिक नेतृत्व देण्याची जबाबदारी ते कसे पार पाडू शकतील हा मोठाच प्रश्न आहे. साहित्यिक असे भ्रष्ट होत असताना किमान मतदारांनी तरी साहित्यहिताची भूमिका घेत या शारदेच्या उत्सवासाठी लक्ष्मीचे दर्शन घडविणाºयांना मतदानातून धडा शिकविला पाहिजे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजगाच्या बदलाचा वेग उत्कंठावर्धक\nनरेंद्र मोदींच्या सरकारवर उलटलेला तिसरा बाबा\nमराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खडतर\nमुकी बिचारी कोणीही हाका... स्वामी नित्यानंद की जय \nविकासाची फळे चाखू द्या \nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-agitation-farmer-loan-waiver-51736", "date_download": "2018-09-22T04:11:54Z", "digest": "sha1:4D22XUQY2LM2TTKHZVO4GQMDEEKFOGA6", "length": 14645, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad news agitation on farmer loan waiver औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलवर करणार निदर्शने | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलवर करणार निदर्शने\nशनिवार, 10 जून 2017\nभारतीय कम्यूनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्यूनिस्ट पक्ष, स्वराज इंडिया, भारिप बहूजन महासंघ, सत्यशोधक समाज, शेतकरी कामगार पक्ष, राज्य किसान सभा आदिसह 12 ते 15 पक्ष, संघटनांचा शेतकरी संपात सहभाग आहे.\nऔरंगाबाद - एक जूनला सुरु झालेल्या शेतकरी संपाला राज्यभरातून उस्फूर्त मिळाल्यानंतर संपाचा आता दुसरा टप्पा 12 जून ला सुरु होत आहे. सोमवारी (ता. 12) जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, पैठण, गंगापूर, फुलंब्री येथील तहसिलवर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती भाकपचे कॉम्रेड प्रा. राम बाहेती यांनी शनिवारी (ता. 10) पत्रकार परिषदेत दिली.\nराज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून औरंगाबादेत शुक्रवारी (ता. 9) विविध डाव्या लोकशाहीवादी, परिवर्तनवादी, आंबेडकरवादीी पक्ष संघटनांची भाकप कार्यालयात सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते के. ई. हरिदास यांच्या अध्यतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nशासकीय कार्यालयावरील निदर्शनाबरोबरच मंगळवारी (ता.13) औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर सकाळी अकरा वाजता रेल रोको करण्यात येणार असून अमृतसर ते नांदेड ही सचखंड एक्‍सप्रेस रोखणार असल्याचेही कॉ. बाहेती यांनी सांगितले.\nनिदर्शनादरम्यान स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, शेतीपंपाची वीजबिले माफ करा, शेतीचे पाणीप्रश्‍न त्वरित सोडवा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी अनुदान द्या, नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग त्वरित रद्द करा, विकास प्रकल्प राबविताना जमिन संपादित करावयाची असेल तर 2013 च्या भुसंपादन कायद्याची अंमलबजावणी करा आदि मागण्या करण्यात येणार असल्याचेही कॉम्रेड बाहेती म्हणाले. यावेळी कॉ. डॉ. भालचंद्र कानगो, प्रा. एच. एम. देसरडा, ऍड मनोहर टाकसाळ, सुभाष लोमटे, अण्णा खंदारे यांची उपस्थिती होती.\nभारतीय कम्यूनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्यूनिस्ट पक्ष, स्वराज इंडिया, भारिप बहूजन महासंघ, सत्यशोधक समाज, शेतकरी कामगार पक्ष, राज्य किसान सभा आदिसह 12 ते 15 पक्ष, संघटनांचा शेतकरी संपात सहभाग आहे.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nजनतेच्या परिक्षेत भाजप 'ढ' ठरली: संजय राऊत\nनवी मुंबईत रिक्षा चालकांकडून बस चालक व वाहकाला मारहाण\nशिवराजसिंह चौहानांचे उपोषण सुरु; शेतकऱ्यांशी चर्चेस तयार\nधुळे: पावसामुळे तामसवाडीजवळ रस्ता गेला वाहून\nपुणे: मोदी फेस्टच्या कार्यक्रमाला खासदार, आमदारांची दांडी\nलष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार\nमहात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा\nधुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी\nबाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार\n#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nदिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)\nभारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदा\nबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या वीजपंपांसाठी सरकारने आणलेल्या ‘एचव्हीडीसी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला अखेर ठेकेदार मिळाले आहेत....\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/death-child-falls-tank-128267", "date_download": "2018-09-22T03:48:54Z", "digest": "sha1:5GVBDQAZS44DPJND4J2KOV5LHMRHJZPY", "length": 10641, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "The death of the child falls into the tank पाण्याच्या टाकीत पडुन लहानग्याचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nपाण्याच्या टाकीत पडुन लहानग्याचा मृत्यू\nबुधवार, 4 जुलै 2018\nभिगवण : तक्रारवाडी(ता.इंदापुर) येथे घराजवळील पाण्याच्या टाकीमध्ये पडुन दीड वर्षाच्या लहानग्याचा मृत्यू झाला आहे. समर्थ गणेश जराड (रा. तक्रारवाडी, ता.इंदापुर) असे टाकीमध्ये पडुन मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहीती अशी, समर्थ जराड हा लहान मुलगा बुधवारी(ता.4) सकाळी आठच्या सुमारास घराच्या शेजारी खेळत होता.\nभिगवण : तक्रारवाडी(ता.इंदापुर) येथे घराजवळील पाण्याच्या टाकीमध्ये पडुन दीड वर्षाच्या लहानग्याचा मृत्यू झाला आहे. समर्थ गणेश जराड (रा. तक्रारवाडी, ता.इंदापुर) असे टाकीमध्ये पडुन मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहीती अशी, समर्थ जराड हा लहान मुलगा बुधवारी(ता.4) सकाळी आठच्या सुमारास घराच्या शेजारी खेळत होता.\nत्यानंतर तो घऱातील इतर सदस्यांची नजर चुकवून घराच्या पाठीमागील बाजुस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेला. घरातील सदस्यांनी त्याची इतरत्र शोधाशोध केली परंतु मिळुन न आल्यामुळे पाण्याच्या टाकीमध्ये पाहिले असता तो टाकीमध्ये आढळुन आला. त्यास खासगी रुग्णालयांमध्ये उपचारार्थ नेले असता डॉक्टरांनी त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nशहरात रविवारी वर्तुळाकार वाहतूक\nपुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (ता. २३) शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता व...\nटेमघर नाल्यात मासे मृत्युमुखी\nमहाड - महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे सांडपाणी येथील टेमघर नाल्यात मिसळल्याने हा नाला प्रदुषित झाला असुन मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले...\nसांगलीत साप चावल्याने सात वर्षीय बालकाचा मृत्यू\nसांगली - येथे साप चावल्याने ७ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. केदार चव्हाण असे बालकाचे नाव आहे. विश्रामबाग येथील महावितरणच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%88_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2018-09-22T03:58:20Z", "digest": "sha1:BU35G4XCAFHXNHUGPMGWFCMVQOKQJEBR", "length": 9747, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रुनेई डॉलर - विकिपीडिया", "raw_content": "\nइतर वापर वरील चित्र:ब्रुनेई डॉलरच्या वेगवेगळ्या नोटा\nआयएसओ ४२१७ कोड BND\nविनिमय दरः १ २\nब्रुनेई डॉलर हे ब्रुनेईचे अधिकृत चलन आहे.\nअफगाणिस्तानी अफगाणी · कझाकस्तानी टेंगे · किर्गिझस्तानी सोम · रशियन रूबल · ताजिकिस्तानी सोमोनी · तुर्कमेनिस्तानी मनत · उझबेकिस्तानी सोम\nमंगोलियन टॉगरॉग · चिनी युआन · हाँग काँग डॉलर · जपानी येन(¥) · मकावनी पटाका · उत्तर कोरियन वोन · नवीन तैवानी डॉलर · दक्षिण कोरियन वोन\nब्रुनेई डॉलर · कंबोडियन रिएल · इंडोनेशियन रुपीया · लाओ किप · मलेशियन रिंगिट · म्यानमारी क्यात · फिलिपिन पेसो · सिंगापूर डॉलर · थाई बात · पूर्व तिमोर सेंतावो · अमेरिकन डॉलर (पूर्व तिमोर) · व्हियेतनामी डाँग\nबांगलादेशी टका · भूतानी न्गुल्त्रुम · भारतीय रुपया ( ) · मालदीवी रुफिया · नेपाळी रुपया · पाकिस्तानी रुपया · श्रीलंकी रूपया\nआर्मेनियन द्राम · अझरबैजानी मनात · बहरैनी दिनार · यूरो (सायप्रस) · इजिप्शियन पाऊंड (गाझा पट्टी) · जॉर्जियन लारी · इराणी रियाल · इराकी दिनार · इस्रायेली नवा शेकेल · जॉर्डनी दिनार · कुवैती दिनार · लेबनीझ पाउंड · ओमानी रियाल · कतारी रियाल · सौदी रियाल · सिरियन पाउंड · नवा तुर्की लिरा · संयुक्त अरब अमिराती दिरहम · येमेनी रियाल · नागोर्नो-काराबाख द्राम (अमान्य)\nडॉलर हे नाव वापरणारी चलने\nऑस्ट्रेलियन डॉलर • अमेरिकन डॉलर • बहामास डॉलर • बार्बाडोस डॉलर • बेलिझ डॉलर • बर्म्युडा डॉलर • ब्रुनेई डॉलर • कॅनेडियन डॉलर • केमन द्वीपसमूह डॉलर • कूक द्वीपसमूह डॉलर • पूर्व कॅरिबियन डॉलर • फिजीयन डॉलर • गयानीझ डॉलर • हाँग काँग डॉलर • जमैकन डॉलर • किरिबाटी डॉलर • लायबेरियन डॉलर • नामिबियन डॉलर • न्यू झीलँड डॉलर • सिंगापूर डॉलर • सॉलोमन द्वीपसमूह डॉलर • सुरिनाम डॉलर • नवा तैवान डॉलर • त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर • तुवालूअन डॉलर\nसध्याचा ब्रुनेई डॉलरचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१७ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/karan-johar-janhavi-aalia-ranbir-trangle-kuch-kuch-hota-hai-304731.html", "date_download": "2018-09-22T03:34:34Z", "digest": "sha1:OV3XBGZQRCWQIJYFD4PK3EGMS62GI5GT", "length": 1911, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - रणबीर,आलिया आणि जान्हवीचा येतोय ट्रॅंगल!–News18 Lokmat", "raw_content": "\nरणबीर,आलिया आणि जान्हवीचा येतोय ट्रॅंगल\nआता हे तिघं एका सिनेमात दिसतील, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर धक्काच बसेल ना होय, करण जोहर हे करणार आहे.\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-232465.html", "date_download": "2018-09-22T03:51:52Z", "digest": "sha1:N65MNUHMIV7V4KUR54OQ4V7THOQP4QCR", "length": 15659, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पॉपस्टार 'बॉब डिलन'ला साहित्याचं नोबेल", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nपॉपस्टार 'बॉब डिलन'ला साहित्याचं नोबेल\n13 ऑक्टोबर : 'द ऍन्सर माय फ्रेंड इज ब्लोइंग इन द विंड' हे अजरामर गाणं लिहिणारा अमेरिकेचा पॉपस्टार बॉब डिलनला साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय.अमेरिकन संगीताची परंपरा जपणारा आणि तरीही नव्या ढंगात व्यक्त होणारा हा संवेदनशील गीतकार आणि गायक आहे. साहित्याचं नोबेल मिळवणारा बॉब डिलन हा पहिलाच गीतकार आणि संगीतकार ठरलाय. बॉब डिलन 75 वर्षांचा झालाय पण त्याच्या गाण्यांमधून तो अजूनही तरुण आहे.\nबॉब डिलन हा महान कवी असल्यामुळे आम्ही त्याची या पुरस्कारासाठी निवड केली, गेली 54 वर्षं हा कलाकार सतत नाविन्याचा शोध घेतोय,असंही समितीने पुरस्कार जाहीर करताना म्हटलंय. बॉब डिलनने अमेरिकन नागरिकांच्या समस्यांना, वेदनेला आपल्या गाण्यांमधून वाट करून दिली. व्हिएतनाम युद्धानंतर अमेरिकन तरुणांना जबरदस्तीने युद्धाच्या खाईत लोटलं गेलं. बेरोजगारी, वंशभेद, अशांतता याने अमिरेकन तरुण ग्रासला होता. याच काळात बॉब डिलनने 'ऍन्सर माय फ्रेंड इज ब्लोईंग इन द विंड' हे गाणं लिहिलं. हे गाणं युद्धविरोधी चळवळ आणि नागरिकांच्या हक्कांच्या चळवळीचं राष्ट्रगीतच बनलं. त्याआधी गाणं हे मनोरंजनासाठी गायलं जात असे पण बॉब डिलनच्या गाण्याने मात्र समाजातल्या प्रत्येकाला आवाज मिळवून दिला.\n1959 मध्ये बॉब डिलनने अमेरिकेत मिनेसोटामधल्या एका कॉफी हाऊसमध्ये गाणी गायला सुरुवात केली. सुरुवातीला तो माऊथ आर्गनसारखं अगदी साधं वाद्य वाजवायचा. त्याचे ते माऊथ ऑर्गनचे सूर आणि त्यापाठोपाठ येणारा त्याचा आवाज आजही त्याच्या चाहत्यांच्या मनात घुमतोय.\nअमेरिकन लोककलेला गिटारची जोड देत बॉब डिलनने 'गो इलेक्ट्रीक' चा नारा दिला. हायवे - 61, ब्लाँड ऑन ब्लाँड असे त्याचे अल्बम गाजले. 1980 नंतर बॉब डिलन गाण्याचे कार्यक्रम करत जगभर फिरला. अजूनही त्याच्या गाण्याचे कार्यक्रम ऐकायला चाहत्यांची गर्दी होते. त्याच्या या प्रवासाला तो 'नेव्हर एंडिंग टूर' असं म्हणतो. भारतात मात्र बॉब डिलनची मैफल कधीच झाली नाही. पण त्याचे चाहते सगळीकडे आहेत. मोबाईलमध्ये एकदा सेट केलेली बॉब डिलनची कॉलर ट्यून ते कधीच बदलत नाहीत \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Bob Dylanनोबेलपॉपस्टारबॉब डिलन\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://venderakesh.blogspot.com/2009/", "date_download": "2018-09-22T02:54:15Z", "digest": "sha1:2SAEFTS24XNKPUS26E74N6V4W4LIUNWT", "length": 42524, "nlines": 119, "source_domain": "venderakesh.blogspot.com", "title": "अत्त दीप भव!: 2009", "raw_content": "\nआयुष्यावर बोलू काही (1)\n\"अरे, आपली छकुली शाळेत टिळकांवर भाषण देणार आहे\" असे माझ्या आइने मला कळवल्यानंतर माझ्या आनंदाला काही उधान राहीले नाही. हर्ष उल्लासासोबत जरा आश्चर्यपण वाट्ले. छकुली म्हणजे माझी भाची; ही सहा वर्षाची लहानगी छकुली चक्क इंग्रजीत भाषण वैगरे करणार म्हणजे काय नवलच. त्यानंतर आइने असेही सांगितले की, छकुलीने त्यांना फोनवर ते भाषण बोलुन सुद्धा दाखवले. मग काय मी सुद्धा तिला लगेच फोन केला व तिचे भाषण एकले. तिचा उत्साह अवर्णनीय होता. मधे एक दोन वेळा ती (आठवत नव्हते म्हणुन) अडखळली खरी. पण तिचे शब्दोच्चार अतिशय स्पष्ट होते. ते सर्व एकतांना मनात सुखद अनुभूतीच्या लहरी उमटत होत्या. आनंद आनंद काय म्हणतात ते हेच असते असे मला त्या क्षणो-क्षणी जाणवत होते. व्वा असे माझ्या आइने मला कळवल्यानंतर माझ्या आनंदाला काही उधान राहीले नाही. हर्ष उल्लासासोबत जरा आश्चर्यपण वाट्ले. छकुली म्हणजे माझी भाची; ही सहा वर्षाची लहानगी छकुली चक्क इंग्रजीत भाषण वैगरे करणार म्हणजे काय नवलच. त्यानंतर आइने असेही सांगितले की, छकुलीने त्यांना फोनवर ते भाषण बोलुन सुद्धा दाखवले. मग काय मी सुद्धा तिला लगेच फोन केला व तिचे भाषण एकले. तिचा उत्साह अवर्णनीय होता. मधे एक दोन वेळा ती (आठवत नव्हते म्हणुन) अडखळली खरी. पण तिचे शब्दोच्चार अतिशय स्पष्ट होते. ते सर्व एकतांना मनात सुखद अनुभूतीच्या लहरी उमटत होत्या. आनंद आनंद काय म्हणतात ते हेच असते असे मला त्या क्षणो-क्षणी जाणवत होते. व्वा मी मनातल्या मनात म्हंटले.असेच तिला; तिचे काका, व माझे आइ-वडिल, भाउ यांनी सर्वांनी फोन करुन हा आनंद लुटला व अप्रत्यक्षपणे भाषणापुर्वी तिची बरीच तयारी झाली.\nनंतर प्रत्यक्षात तिचे भाषण खूप सुंदर झाले असे कळले. तिला अभिनंदन देण्यासाठी परत फोन करतो तर तिने तेच भाषण मला परत एकवले :) ह्या वेळेस मात्र ती अजिबात अडखळली नाही. शिवाय \"मला ख्खुप मज्जा आली, मी पुढच्या वर्षी सुद्धा भाषण देणार\", असे ती मोठ्या आनंदाने सांगत होती. एकंदरीत भाषण देण्यासाठी केलेली तयारी, आम्हाला परत-परत भाषण एकवण्याची तिची हौस, प्रत्यक्ष व्यासपीठावर भाषण करण्याची मिळालेली संधी ह्या सर्व गोष्टी तिने खुप एन्जॉय केल्या होत्या.\nनंतर दुसऱ्या दिवशी, स्टार माझा ह्या वृत्त वाहिनीवर ‘बालविश्व’ () ह्या सदरात ‘लहान मुलांनी निंबध किंवा पत्रलेखन कसे करावे’ ह्या विषयावर एक चांगला() ह्या सदरात ‘लहान मुलांनी निंबध किंवा पत्रलेखन कसे करावे’ ह्या विषयावर एक चांगला() कार्यक्रम पहावयास मिळाला. त्यात प्रस्तुत व्यक्तिने काही छान मुद्दे मांडत शिक्षक लोक कसे, लहान मुलांना निबंध लिहीतांना अश्या काही पध्दतीचा अवलंब करतात की त्यांचाकडुन कृत्रिम वाटावे असे लेखन करवून घेतात. हाच मुद्दा पटवून देतांना ते काही दाखलेही देतात ‘नटली ही धरणीमाता. हिरवा शालू नेसून..’ किंवा ‘नेहमिच येतो मग पावसाळा’ अश्या काही गोष्टी लिहायला लावतात. खरं म्हणजे ह्यातून त्यांचा खऱ्या कल्पनाशक्तीला वाव मिळतच नाही असेही ते म्हणतात. ते जर स्वानुभूतीतून लिहायला शिकले तरच त्यांना लिहिण्याची (अर्थात शिकण्याची) प्रेरणा मिळेल नाहीतर ह्या सर्व गोष्टींचा मुलाना नंतर कंटाळा येतो परिणामी त्यांची अभ्यासातली रूची कमी होते.\nपत्रलेखनाबाबतितही त्यांनी केलेली टिप्पणी मार्मिक होती. ते म्हणतात बालवयात त्यांनी परिक्षेखेरीज कुठेही/कधीही पत्रलेखन केले नाही. म्हणजेच भरपुर मुले लहानपणी कुणाशी असा पत्रव्यवहार करतच नाहीत तर मग मुलांना पत्रलेखनाबद्द्ल आवड निर्माण होइलच कशी त्यांच्या म्हणण्यात तथ्य होतं. त्यांनी मांडलेले सर्व मुद्दे पटतात. तर सांगण्याचा मुद्दा असा की ‘स्वानुभूतितूनच’ मुले शिकतात, असे त्यांचा एकुण म्हणण्याचा अभिप्राय असावा असे वाटले. मग ‘स्वानुभूतितून’ मुलांना शिकवावे कसे ह्यासाठी माझ्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. मी आमच्या छकुलीला पत्र लिहिणार व तिलाही पत्र लिहायला लावणार. ती इंग्रजी माध्यमात शिकत असल्याने तिला एक पत्र मराठीतून तर एक इंग्रजीतून लिहीणार व तसेच तिलाही लिहायला लावणार म्हणजे दोघं भाषांची तिची तयारी होइल.\nआता मी छकुलीला पाठवलेलं पत्र व छकुलीने मला पाठविलेलं पहिलं पत्र आपल्या ब्लॉगवर येणार हे सांगणे नलगे:)\nतोरणा ट्रेक: एक सुखद अनुभव\nकसलीतरी चाहूल एकायला येत होती पण थंड वाऱ्याची झुळूक; उबदार पांघरुण; डोळ्यांच्या पापण्या घट्ट रुतलेल्या, मला सुखकारी निद्रावस्थेतून बाहेर येवू देत नव्हते. पण सुरवातीची चाहुल नंतर वाढत गेलेली ती कुजबूज आता मला स्पष्ट एकायला येत होती. ‘सुख देतील ते मित्र कुठले’ या उक्तिप्रमाणे शेवटी त्यांनी मला उठवलेच. आणि मि हि भानावर आलो. आज आपल्याला ट्रेकसाठी जायचे आहे असे स्पष्ट आठवायला लागले.\nअमोल व संदेश मंडळी आदल्या रात्रिच पोहोचली होती. मुंबइची बाकिची पब्लिक मुंबइत होत असलेल्या पावसामुळे येवू शकली नाहीत आणि ते एका सुंदर अनुभवाला मुकणार हे आम्हाला तिथेच कळून चुकले. परंतु न आलेल्या मंडळीमुळे बाईक्स अपुर्ण पडत होत्या व ट्रेक रद्द होतो कि काय अशी भिती वाटत असतांनाच गजनीक्रूपेने आम्हाला एक बाईक मिळाली व आमचा पुढचा मार्ग सुकर झाला. :)\nपहिला स्टॉप ‘कल्याणि वेज’ जिथे भाउ उर्फ ‘गजनी’आम्हाला भेटणार होता. पुढचा स्टॉप स्वारगेट तिथे आम्ही परसिस्टंट्च्या’ पब्लिकला सोबत घेणार होतो. स्वारगेटहून पुढे कात्रज मार्गे बोगदा मार्ग संपल्यानंतर आम्ही अल्पोहारासाठी थांबलो. गरम-गरम पोह्यांवर ताव मारला. आर्थिक व्यवहाराचा सर्व भार अमितने आपल्या खांद्यावर घेतला आणि आम्ही मज्जा करायला मोकेळे झालो.\nएव्हाना आमच्यात पुर्ण एनर्जी आलेली होती. ग्रुप तयार होतांना दिसत होता. स्वप्नीलने सर्वांची खेचायची सुरुवात केली होती. अमित व संदेशचे टिपीकल जोक्स सुरु झाले होते. आणि नोट टू मेंशन; फोटोसेशनेही गती पकडली होती.\nसकाळची वेळ असल्याने महामार्ग तसा मोकळाच पडला होता. अर्थातच २२० सी सी भन्नाट वेगाने पळवण्याची संधी मि गमावणार नव्हतोच. मि, माझ्यामागे संदेश आम्ही दोघे मिळून ताशी १०२ कि.मी. वेगाने वाऱ्याशी स्पर्धा करु लागलो. इट वाझ थ्रिल \nनसरापूर फाट्याला वेल्हा गावाकडे (जिथे तोरणा गड वसतो) जाणारा रस्ता आहे, तिथे आम्ही सर्वांची वाट पहात थांबलो होतो. तिथे सर्व जण परत भेटल्यावर पुढचा प्रवास साधा रस्ता असल्याकारणाने हळुहळु झाला. माझी बाइक अमित चालवत असल्याने मि आपला मनमुराद गाव-परिसरातील स्रूष्टी-सौंदर्य न्याहळत होतो.\nवेल्हा गावावर पोहोचल्यावर तिथे पोलिस कार्यालय, ‘सभापती कार्यालय’दर्शक पाटी असलेली कुलुप लावलेली खोली, व सिंमेट-कॉक्रिट्चे घर वजा होटेल एवढचं काय गावाचे स्वरुप दिसले. त्याच परिसरात बाइक्स पार्क केल्या. जसं जसं पुढे सरकत गेलो, तसा गावाचा ओघ द्रुष्टिपथास पडत गेला. एक विहिर दिसली. स्वच्छ पाण्याने तुंडंब भरलेली. गावची लोकं तिथे पाणि भरताना दिसली. स्रिया कपडे धुतांना तर लहान मुले सुरवातिला नको नको म्हणत नंतर आंघोळीचा आनंद घेतांना दिसत होती. बैल गाडी दिसली; चिखलेने भरलेला रस्ता दिसला. क्षणभर वाटले मि आमच्याच गावात फिरत आहे कि काय. पावसाळ्याच्या दिवसात सकाळच्या वातावरणात गावात असलेली प्रसन्नता स्पष्ट जाणवत होती. मन प्रसन्न झाले होते. आता ओढ होती ति गड सर करायची.\nपुढे जात असलेल्या पर्यटकांच्या व गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. राधेश्यामला पढे चालवत नसल्याने त्याने तिथेच माघार घेतली व तो पायथ्यापाशीच थांबला. आम्ही मात्र गडाच्या उत्तुंग शिखराकडे बघत मार्गक्रमण करायला सुरुवात केली. गड प्रचंड सुरेख दिसत होता. धुक्याच्या पडद्यात त्याचे सौंदर्य खुलत होतो. ढग गडाला स्पर्श करुन जात असतांना त्यांचा हेवा वाटत होता. इकडे पावासाने आपले काम जोरात चालु केले होते. लाल माती ओली झाल्याने निसटायला होत होतं.\nआम्ही तसे हसत खेळत एक-दोन पॅच पुर्ण केले होते. मधे थोडा विसावा घेण्यासाठी आम्ही थांबलॊ. तिथे आम्हाला दोन लहान बहिणींनी (मच निडेड) लिंबु-पाणी पाजवले.आमची बाटली रिकामी झाल्याने आम्ही त्याचाकडुन बाटलीभर पाण्याची मागणी केली व त्यांनी पाणी देण्यास लगेच होकार दिला. मि क्षणभर विचार केला कि पाणी हेच त्यांच्या व्यवसायाचे मुख्य आधार आहे. शरिरावर पाण्याचे ओझे बाळगत ते एवढ्या उंचावर येतात. पाणी संपला कि व्यवसाय बंद किंवा परत एवढ्या खाली जावुन पाणी आणणे म्हणजे किति कष्टाचे काम. तरिही किती सहजपणाने ते आम्हाला पाणी (फुकट) देण्यास तयार झाले होते. मि आपला प्रोफ़ेशनल मनाने विचार करु लागलो. असो, आम्ही ह्या गोष्टीचा विचार करुन त्यांचाकडुन पाणी न घेता बाटलीभर लिंबु-पाणिच घेतले :)\nआता परत पुढचा पॅच सर करण्यासाठी आम्ही पढे सरावलॊ. थोड्याश्या विसाव्याने मन जरी फ्रेश झाली होतं तरी, पाय मात्र आता जड वाटू लागले. बॅग्ज पकडण्यावरुन संदेश, स्वप्निल याच्यात (नेहमीप्रमाणे) वाद चालु झाले. त्यातच हा पॅच देखिल आम्ही सर केला होता. आता मात्र सपाट पठार लागले होते. ह्याठिकाणी थोडं का होइना ऍचिवमेंट्चे फिलिंग यायला लागले होते. सर्वत्र धुकं दिसत होतं. खाली अंधुक-अंधुक गावं दिसत होती. आणि फोटो काढण्यासाठी हे लोकेशन आम्हाला परफेक्ट वाट्लं व आम्ही मनमुराद फोटॊ काढले.\nपण ह्या पुढचा पॅच प्रचंड कठीण वाटत होता. स्लोप अतिशय कमी होता म्हणजे सरळ चढच होता तो. ओले झालेल्या निसटत्या दगडांच्या लहान लहान कडा हाच फक्त वरती चढण्याचा आधार. ह्या ठिकाणि आम्हाला थोडी भिती वाटली. पण प्रत्येकाने त्या कडांचा व्यवस्थित अदांज घेत तो पॅच पार केला. पुढे मात्र चढण्यासाठी वाटेच्या वाजुला लोखंडी पाईप्स आधार म्हणून लावले होते त्यामुळे पुढचा प्रवास तेवढा कठीण वाटला नाही.मधेच अमोलने एक व्यवस्थित, घट्ट दिसत असलेला; आधारासाठी लावलेला लोखंडी पाइप, तुटलेला आहे व् तो खोच्यात व्यवस्थित बसलेला नाही हे लक्षात आणुन दिले. गड चढण्यासाठी असलेल्या वाटेला व्यवस्थापणाची किती गरज आहे ह्या गोष्टीची जाणिव झाली. ह्या सर्व बाबींची दखल घेत आम्ही मार्गक्रमण केले आणि एकदाचे आम्ही गडावर पोहोचलो.\nगडावर पोहोचल्या-पोहोचल्या आम्ही तडक एका झोपडीत शिरलो, जिथे आम्हाला बाकी मडंळी चहा पोह्यांचा आस्वाद घेतांना दिसत होते. मस्त चहा-पोहे फस्त केले. पण बसल्या-बसल्या तिथे चांगलीच थंडी वाजायाला लागली;अंगात हुडहुडी भरली. आता परत पावसात भिजण्याची हिंम्मत होत नव्हती. परंतु जायला उशिर होइल म्हणुन आम्ही लवकर लवकर गड फिरुन निघायचे ठरवले.\nपावसाच्या जोरदार सरी, प्रचंड वेगाने सुसाट वाहणारी हवा नव्हे वादळ; स्वत:चा तोल कधिही जाउ शकतो; ह्या धडपडीत गडावरचं स्रूष्टी-सौंदर्य अनुभवयाची मजा काही औरच गडावर फिरत-फिरत आम्ही झुंजार माची दिसते त्या कडेला आलो. ति हिरवी गार माची अतिशय सुंदर दिसत होती. तिचा फोटॊ घ्यावा म्हणुन कॅमेरा काढला आणि धुक्यांचे पांघरुन घेवून तिने स्वत:ला झाकून घेतेले. आम्ही सर्व जण झुंजार माची परत स्पष्ट बघण्यासाठी थोडा वेळ माचीकडे एकटक बघत तिथेच थांबलॊ. निसर्गाचे ते अतिव सौंदर्य डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करु लागलो. आता मात्र त्या ढगांचा हेवा मला वाटत नव्हता.\nनिघतांना मात्र प्रवास अतिशय सोपा वाटला. पाउस थांबला होता. ढग नाहिशी होउन सुर्याने आता स्रूष्टीचा ताबा मिळवला होता. मनात साठलेल्या सुखद, गार आठवणी घेउन आम्ही परतिचा प्रवास करत होतो.\nआज खरं म्हणजे काही काम करायची इच्छाच् नव्हती. सकाळपासुन नेटींग चाललय. ह्याचे ब्लॉग वाच, त्याचे ट्विटर अपडेट्स चेक कर आणि बरेच काही. खरं तर बरीचशी कामं तात्काळत पडली आहेत, मनात अक्षरशः वादळ उठलय, भरपुर गोष्टी ज्या करावयाच्या राहून गेल्या होत्या त्या पुर्ण करायाची ओढ लागली आहे. आणि मी आपला मनमुराद वेळ वाया घालवतो आहे; असं उगाचच मनाला वाटून गेलं.\nज्या गोष्टी करण्यासाठी मन उतु जात आहे त्यात ‘वाचनाचा’ पहिला क्रमांक लागतो. आता वाचनातही बघा, मराठी पासुन ते इंग्रजी पुस्तके. अरे प्रोफेशनल बुक्स रिडिंग तर राहिलेच. महाजालावर मराठी अनुदिनींचे भन्नाट वाचन चाललय ते सांगायलाच नको :). आणि घरी गेल्यावर तो ‘टाईम्स-ऑफ-ईंडिया’ पेपराचा पुर्ण फडशा पाडायची इच्छा असते. काय झालं ते नेमकं सांगता येणार नाही, पण वाचन हे व्यसन कधी झाले काही कळलेच नाही. प्रत्येक गोष्टीत ‘का’ हे शोधायची सवय लागली आहे. सभोवताली घडणाऱ्या असंख्य घटनांवर ‘चोहोबाजुंनी विचार’ करण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत ह्या कल्पनेणेच मनाला कोरड पडते. ही तहाण भागवण्यासाठीच कदाचीत पुस्तकं हाती घेतली. असो, वाचनाबद्द्ल अजुन केव्हातरी लिहीन.\nतर हया ‘Wish list’ चा हा पहिलाच ट्प्पा होता. याव्यतिरिक्त मी व्यायाम ( शरिरसौष्ठ्व,शरिरसंपादन ही म्हणु शकतात ;) ) याबद्दलही खुप पझेसिव्ह आहे. शकडो व्यायामशाळा तपासुन आलो, शेवटी घरीच व्यायाम करण्याचा निर्णयावर मन स्थिरावलय. ह्यात ‘मन स्थिरावलय’ हे विशेष ;)\nबास्केट-बॉल खेळेणं हे तर अगदी प्राण प्रिय. वयाच्या दहाव्या वर्षापासुनच ह्या खेळाने वेड लावले होते ते आजतागायत तसेच आहे. बऱ्याच दिवसांपासुन पुणे-विद्यापिठाच्या परिसरात बास्केट-बॉल खेळत आहे. एक तर पुणे-विद्यापिठाचे वातावरणच अतिशय प्रसन्न आणि त्यात त्याठिकाणी खेळायला मिळणे म्हणजे भाग्यच म्हणायला हवे. लहानपणी लाल मातीच्या मैदानावर भर पावसात बास्केट-बॉल खेळतांना विलक्षण मजा येत असे. म्हणूनच या वेळेस पावसाळ्याची वाट जरा जास्तच आतुरतेने बघत आहे., भुतकाळातील त्या सुंदर क्षणांमध्ये परत भिजता येईल हा वि़चारच मनाला सुखद अनुभूती देवुन जातो.\nह्याशिवाय गाणी एकणे, विकेएंड्स्ला मनमुराद भटकणे, दररोज आई-बाबांशी फोन वर बोलणे, भरपुर झोपणे इ. हे आहेच.\nखरं तर लहानपणी ह्यातल्या बऱ्याच गोष्टी आम्ही मनमुराद करत होतो. परंतु इजिनीयरींगला प्रवेश घेतल्यानंतर आयुष्य अतिशय एंकागी बनले. तेच लेकचर्स, पिएल्स, परिक्षा, सुट्ट्या ह्यात ते चार वर्ष कुठे निघुन गेलीत काही कळलच नाही. आणि इंजिनियरींग बद्दल बोलायचे म्हटले तर, आय. टी. शाखेतील अभ्यासक्रम आम्हाला व्यावसायिक जिवनात किती उपयोगी पडला हे सांगणे तितकेसे कठीण नाहीच ;) परंतु त्याच चार वर्षांनी आम्हाला \"how to cope with pressure & simultaniously enjoy the life\" ह्या काही महत्वाच्या गोष्टी शिकवल्या हे विशेष नमुद करावेसे वाटते.:)\nबोलता बोलता मूळ मुद्द्यावरूनच भटकलॊ की आपण. विश-लीस्ट मधे एवढ्या साऱ्या गोष्टी असतांना, असा वेळ वाया घालवणं किती बरोबर आहे\nह्यातल्या किती गोष्टी मी नियमीतपणे करतो, किंवा तसा करण्याचा प्रयत्न करतो मनातल्या ह्या सर्व इच्छांना साध्य करण्यासाठी मी किती डिसिप्लीन्ड आहे मनातल्या ह्या सर्व इच्छांना साध्य करण्यासाठी मी किती डिसिप्लीन्ड आहे असेही बरेच प्रश्न मनात येवून जातात. खरं सागु मला काही साध्यच करायचं नाही. दिवसा अखेरीस मी अमुक पुस्तक वाचुन काढलं, एवढा व्यायाम केला, हे केलं, ते केलं असं मला नक्कीच साध्य करायचं नाही किंबहुना ते सर्व शक्य नसेलही कदाचीत. परंतू मला मनात असलेल्या ह्या सर्व इच्छाची हौस भागवायची आहे. ही हौस भागवताना होणारा आनंद मला मिळवायचा आहे. मला खुप कामं आहेत तत्सम कारणं दाखवत मला ह्या इच्छांना मारायचे नाही. जेवढे शक्य होईल तेवढे, इच्छांपुर्ती करायच प्रयत्न करेनच, त्या साध्य झाल्याचे समाधान नक्कीच असेन, पण अपुर्णात्वाची खंतही मनात कधीच राहणार नाही, हे मात्र नक्की.\nमला लिखाण करायला खुप आवडते, परंतू प्रत्येक लिखाण पुर्णच झाले पाहिजे किंवा ते ब्लॉगरुपात छापुनच आलं पाहिजे असा हट्ट नक्कीच नसतो. खरा आनंद मला मिळतो तो लिखाणात, लिखाण करते वेळी सुचणाऱ्या सुंदर शब्दात, ते प्रत्येक वाक्य खोडुन काढण्यात जे काही क्षणापुर्वी सुंदर वाटत असले तरी आता पुर्णच लॉगिक लेस वाट्त होतं. आणि ह्यालाच काहीसे आयुष्य जगणे असे म्हणत असावेत.\nखरं तर आयुष्यात साध्य करणे-साध्य न करता येणे असं काही नसतच मूळी. ‘आयुष्य जगणे’ हे असचं काहीतरी असतं, आणि ते आपण जगायलाच हवं.:)\n\"भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर\" यांची जयंती. त्यानिमित्त त्यांना मानपुर्वक अभिवादन.\nमाझे श्रध्दास्थान डॉ.आंबेडकर, माझ्या समाजबांधवाना आपल्या जिवनाचे उद्दिश्ट समजावून सांगताना खालील विचार मांडतात.\n\"आपले उद्दिश्ट काय आहे ते निट समजुन घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिश्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरुन ठेवा, म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्यांच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतीसांठी आपला लढा नाही. आमच्या अतःकरणातील आकांक्षा फर मोठी आहे. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिश्ट होय.\"\n(वरील परिच्छेद \"रावसाहेब कसबे\" यांच्या \"आंबेडकर आणि मार्क्स\" या पुस्तकातून घेतला आहे.)\nवीणा गवाणकर यांचे 'एक होता कार्व्हर' हे पुस्तक वाचुन संपवले. मन एका विलक्षण अनुभुतीतून अगदी ढवळुन निघाले.\nअनाथ मुलगा, तत्कालीन समाजव्यवस्थेत दुय्यम समजल्या जाणाऱ्या समाजात जन्माला आलेला, ज्ञानार्जानासाठी निघतो. मार्ग खुप खडतर, वय पहावे तसे खेळण्या-बागडण्याचे, मार्गात अनेक मानवनिर्मित तसेच निसर्गनिर्मित डोंगराएवढ्या समस्या उभ्या ठाकलेल्या. सभोवताली आपल्या समाजबांधवांवर होणारे अत्याचार पाहुन खिन्न झालेले मन, अशाही बिकट परिस्थितित मनाचा तोल धासळू न देता शिक्षण पुर्ण करण्याची जिद्द. तरीही तो अनाथ मुलगा स्व-बळावर आपले शिक्षण पुर्ण करतो.\nपुढे हाच मुलगा..शेती शास्त्रात मोठ-मोठी संशोधन करतो..... अवघ्या दक्षिण अमेरिकेचा कायापालट होतो. मानव समाजाची सेवा हेच त्याचे ध्येय बनते. कुणाबद्द्ल मनात द्वेष नाही, सर्वासाठीच त्यांचे ज्ञानाचे दालन खुले असे. यशाच्या उंबरठ्यावर असताना सुद्धा त्यांना अपमानाची झळ सोसावी लागली.तरीही ह्या महामानावाला कुणाबद्दल कसलीही तक्रार नाही. आपले काम, आपली (मानव) समाज सेवा पुर्ण निष्ठेने करणे एवढाच काय त्याच जगण्याचामंत्र होवुन बसला होता. त्या महामानवाचे नाव होते \"जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर\", त्यांच्यावद्द्ल अधिक माहीती येथे वाचू शकतात.\nह्या पुस्तकातील खालील उतारा मला बरेच काही शिकवुन गेला \n\"वर्णद्वेषाची तीव्र झळ सोसूनही त्यांनी आपल्या मुखावाटॆ कटू शब्द बाहेर पडू दिले नाहीत. माझ्या तोंडावर पाणी फेकून 'हा पाऊस आहे' असं ते भासवू शकत बाहीत. मी द्वेष करावा ईतक्या खालच्या पातळीवर मला कोणी खेचू शकत नाही...माझ्यवर अनेक अन्याय झाले. पण प्रत्येक वेळी अन्यायाचं निराकरण करुन घेण्यासाठी मी माझी शक्ती, बुध्दी पणाला लावली असती तर माझं जीवितकार्य तडीस नेण्यासाठी माझ्याकडे शक्तीच उरली नसती\"\n© अत्त दीप भव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/149", "date_download": "2018-09-22T03:51:02Z", "digest": "sha1:GTTP4K53FJR6YPQTGG4SAZM2T5ZCRFAX", "length": 11849, "nlines": 143, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "sub_categories_articles", "raw_content": "\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nभाजपला रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अशी तडजोड करण्याची तयारी सोनिया गांधी यांनी दाखवली आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’ असा दावा करणाऱ्या भाजपनेही सत्तास्थापनेचे निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा प्रारंभीच विरोधकांना शुभेच्छा दिल्या असत्या, तर ते अधिक स्वागतार्ह ठरले असते. अन् त्याला नैतिक उंची मानता आली असती, जी अटलबिहारी वाजपेयींनी केंद्रात दाखवली होती. त्यातील तत्परता, सत्ता लाथाडण्याचे धाडस प्रारंभीच कर्नाटकात द...\nएकीकडे अनैतिक युती आणि दुसरीकडे आक्रमक केंद्र सरकार, या कात्रीत कर्नाटकचं राजकीय भविष्य लटकत राहणार\nजेडीएस आणि काँग्रेसचा संसार किती काळ टिकेल हे सांगता येणार नाही. वक्कलीग मुख्यमंत्रीपदी आहे नि लिंगायत नाही, ही सल काँग्रेसमधल्या लिंगायत नेत्यांच्या मनात कायम राहणार. या दुखावर फुंकर मारण्याचं काम भाजप निश्चितच करेल. कुमारस्वामी इतके स्वच्छ नाहीत की, केंद्रीय यंत्रणा त्यांचा वेध घेणार नाहीत. शिवाय त्यांचा इतिहास भाजपच्या जवळीकीचाही आहेच. त्यांच्या पक्षातला ‘सेक्युलर’ हा शब्द केवळ पक्षाच्या नावापुरताच आहे...\nकर्नाटक निवडणूक प्रचारात कुठलीच ‘लाट’ का नव्हती\nभाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्वत:ची ‘लाट’ निर्माण करू शकले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक प्रसारमाध्यमांना अळणी आणि मिळमिळीत वाटणं स्वाभाविक होतं. ‘मजाच येत नाही निवडणूक कव्हर करायला’ असं अनेक पत्रकार मित्र म्हणत होते. संभ्रम आणि ‘लाट’हीन निवडणुकीतून पुढची आव्हानं पेलणारं सरकार कन्नड जनतेला मिळेल किंवा कसं, हे येत्या काही दिवसांत पाहायला मिळेल...\nसंपूर्ण देशाचे लक्ष कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे, असे सर्वत्र बोलले जात आहे. या निवडणुकीच्या निकालातूनच २०१९ मध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जाणार की राहणार हे स्पष्ट होणार आहे, अशीही चर्चा सर्वत्र होत आहे. एका मर्यादित अर्थानेच हे खरे आहे. कारण पुढील वर्षभराच्या काळात जनमनात खूपच जास्त घुसळण होणार आहे. त्यामुळे कर्नाटक निवडणूक निकालांना प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देण्याचे कारण नाही...\nभारतीय राजकारणाचा प्रवास केवढा अधोगतीकडे होतो आहे...\nकर्नाटकात कोणाची सत्ता स्थापन होणार, आगामी सरकार एका पक्षाचे असणार की आघाडीचे असणार, आगामी सरकार एका पक्षाचे असणार की आघाडीचे असणार अशा प्रश्नांच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या आहेत. उद्या निकालानंतर ते स्पष्ट होणार आहेच; पण त्या राज्यात कुठलाही पक्ष विजयी झाला तरी मूल्याधिष्ठित राजकारणाचा मात्र सपशेल पराभव झालेला आहे. अमुक एका पक्षाने स्वबळावर सत्तास्थापनेचा दावा केला तर दुसऱ्या पक्षाने अमुक-अमुक मुद्दे प्रचारमोहिमेत वापरले, या आणि अशाच धंदेवाईक बातम्यांच...\nकर्नाटकात काँग्रेस नव्हे, सिद्धरामय्या हीच भाजपपुढील मोठी अडचण\nकर्नाटक विधानसभेसाठी उद्या मतदान होत आहे. निवडणूक प्रचार प्रक्रिया तुलनेने शांततेत पार पडली आहे. कुठलाही परिवर्तनाचा मोठा मुद्दा पुढे आलेला नाही. त्यातच राष्ट्रीय स्तरावर भाजपचा गड हादरलेला नसला तरी हलायला लागलेला आहे, हे केवळ कर्नाटकच नव्हे, तर इतर राज्यांतील परिस्थितीतून दिसून आले आहेत. या परिस्थितीत कर्नाटकचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे...\nकर्नाटकातली निवडणूक कडवे हिंदू विरुद्ध उदार हिंदू यांच्यातली अटीतटीची लढाई आहे\nकर्नाटकातली निवडणूक ही कडवे हिंदू विरुद्ध उदार हिंदू यांच्यातली अटीतटीची लढाई आहे, असं सिद्धरामय्या सांगतात. त्यात तथ्य आहे. संघ परिवारानं कर्नाटक ही कट्टरवादाची प्रयोगशाळा बनवलीय. टिपू सुलतानला मध्ये आणून या प्रयोगशाळेला चालना दिली. उलट सिद्धरामय्यांनी लिंगायत धर्म चळवळीला पाठिंबा देऊन या प्रयोगशाळेला पाचर मारलीय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/block-on-mumbai-pune-expressway-1744658/", "date_download": "2018-09-22T03:43:05Z", "digest": "sha1:6WUAV4Y7AAJK7YTZCJGZUJ7C7MWZUQ2J", "length": 11120, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "block on Mumbai Pune expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे उद्या एक तासासाठी बंद | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे उद्या एक तासासाठी बंद\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे उद्या एक तासासाठी बंद\nउद्या दुपारी १२ ते १ दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद असणार आहे\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर उद्या म्हणजेच गुरुवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी मुंबईहून पुण्याकडे जाणारी एक्स्प्रेस-वेची मार्गिका एक तासासाठी बंद असणार आहे. एक्स्प्रेस-वे वर सूचना फलक लावण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या दुपारी १२ ते १ दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद असणार आहे. हा ब्लॉक फक्त गुरुवारीच घेण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली आहे. दरम्यान पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर कोणताही ब्लॉक नसणार आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. ही वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत असणार आहे.\nब्लॉक सुरु असताना एक्स्प्रेस-वे वरील वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवली जाणार आहे. गुरुवारी केवळ मुंबई-पुणे मार्गावर ब्लॉक घेण्यात येत असून गणपतीनंतर पुणे-मुंबई मार्गावर असाच ब्लॉक घेऊन सूचना फलक लावले जाणार आहेत. एक्स्प्रेस-वे वर बोरघाटात अथवा कुठेही वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांजवळ प्रवाशांसाठी सूचनांसह अनेक फलक लावण्यात येणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mumbaiganitmandal.com/index.php?option=com_content&view=article&id=108&Itemid=75&lang=mr", "date_download": "2018-09-22T03:39:42Z", "digest": "sha1:43OLY6ECWVVHM37JOZ3ZXCOFNEJXH2H2", "length": 2170, "nlines": 48, "source_domain": "mumbaiganitmandal.com", "title": "संपर्क साधा", "raw_content": "\nबृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळ, मुंबई.\nजी- १ , गंगा निकेतन, तुकाराम सांडम मार्ग, क्रॉस सुभाष रोड, गरवारे च्या मागे , विलेपार्ले (पूर्व).\nमुंबई - ४०० ०५७,\nरजि. नं. - इ १९९२४ (मुंबई).\nफोन : ०२२- २६८२७६५१\nईमेल : हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.\nकामाची वेळ : सोम. ते शुक्र. - ११.०० ते ३.००\nशनि. - ११.०० ते १.००\nरविवार व बॅन्क हॉलीडे या दिवशी ऑफिस बंद राहिल.\nवसुधा साठ्ये ( अध्यक्ष) - ९८१९५३०७७३\nशिल्पा अभ्यंकर(कार्यवाह) - ९८७०१४४४८६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1867", "date_download": "2018-09-22T03:25:40Z", "digest": "sha1:RVNCBXN2QHYHTHEZJMA3P33U54FNK6CW", "length": 9471, "nlines": 70, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nफिल्म्स डिव्हिजनतर्फे आयोजित मुंबई आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाच्या नोंदणीसाठी प्रवेशिका खुल्या\nमिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 मध्ये माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन पटांसाठी प्रवेशिका आमंत्रित करण्यात येत आहेत. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या फिल्म्स डिविजनतर्फे या द्वैवार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2018 या काळात मुंबईत हा महोत्सव होणार आहे.\n1 सप्टेंबर 2015 ते 31 ऑगस्ट 2017 या कालावधीत निर्मिलेल्या 45 मिनिटांपर्यंतचे माहितीपट आणि लघुपट आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा गटातील प्रवेशासाठी पात्र असतील. ॲनिमेशन पटांसाठी वेळेची मर्यादा नाही.\nआंतरराष्ट्रीय स्पर्धेतील प्रवेशासाठी परदेशी नागरिकांसाठी 50 डॉलर्स, तर भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी 1500 रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. सार्क देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांसाठी प्रत्येक चित्रपटासाठी सवलतीचे 30 डॉलर्सचे प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी 1000 रुपये प्रवेश शुल्क आहे.\nप्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2017 आहे. अधिक माहिती www.miff.on वर उपलब्ध आहे.\n‘मिफ 2018’ साठी करण्यात आलेल्या बदलांबाबत फिल्म्स डिविजनचे महासंचालक मनीष देसाई यांनी माहिती दिली. 15व्या मिफसाठी पुरस्काराची रोख रक्कम दुप्पट म्हणजे 5 लाख रुपयांवरुन 10 लाख रुपये करण्यात आली आहे. महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात सर्वोत्तम ठरणाऱ्या माहितीपटाला रोख रकमेसह प्रतिष्ठेचा सुवर्णशंख पुरस्कार देण्यात आला.\nआंतरराष्ट्रीय गटात सर्वोत्तम लघुपटाला (45 मिनिटांपर्यंत) आणि सर्वोत्तम ॲनिमेशनपटाला प्रत्येकी 5 लाख रुपये आणि रजत शंख पुरस्कार प्रदान करण्यात येईल.\nराष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या गटात माहितीपटासाठी, 60 मिनिटांवरील आणि 60 मिनिटांपेक्षा कमी असे दोन विभाग आहेत. दोन्ही विभागांसाठी पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये आणि रजत शंख असे आहे. सर्वोत्तम लघुपट आणि सर्वोत्तम ॲनिमेशनपटासाठी तीन लाख रुपये आणि रजत शंख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.\nप्रमोद पाती विशेष परीक्षक पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात दिला जाईल. महाराष्ट्र सरकारचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शकाला दिला जाईल. आयडीपीए (भारतीय माहितीपट निर्माता संघ) चषक, रोख रकमेच्या पुरस्कारासह विद्यार्थ्याने केलेल्या सर्वोत्तम चित्रपटाला दिला जाईल. सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग आणि साउंड डिझाइन या क्षेत्रात तांत्रिक पुरस्कार दिले जातील.\nस्पर्धा गटातल्या पुरस्कारांचा निर्णय पाच सदस्यांच्या आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाकडून आणि राष्ट्रीय परीक्षक मंडळाकडून घेतला जाईल. आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळात तीन परदेशी नागरिक आणि दोन भारतीय असतील. तर राष्ट्रीय परीक्षक मंडळात दोन परदेशी नागरिक आणि तीन भारतीय असतील.\nमिफची सुरुवात 1990 मध्ये झाली. माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपटासाठी दक्षिण आशियातला हा सर्वात जुना स्पर्धात्मक महोत्सव आहे. जगभरातल्या माहितीपट निर्मात्यांना भेटण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी आणि माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन पटांच्या वितरणासाठी मंच उपलब्ध करुन देणे हा या महोत्सवाचा हेतू आहे.\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव एन.के.सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील आयोजक समितीचे मार्गदर्शन महोत्सवाला मिळते. समितीमध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते, माहितीपट निर्माते, समीक्षक, विपणन तज्ज्ञ सदस्य आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0-4/", "date_download": "2018-09-22T04:00:15Z", "digest": "sha1:ULHXWUB7MEJB7AJ4HZOVBBP4A2A4ZZTF", "length": 7394, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी\nपुणे – घडलेल्या भांडणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस.सराफ यांनी दिली.\nउमेश सूर्यकांत साखरे (28, रा. साखरे वस्ती, हिंजवडी, ता.मुळशी) आणि शरद तुकाराम हुलावळे (29, रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी, ता. मुळशी) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई मोहन गोविंद दळवी (29) यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.\nमंगळवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला हिंजवडी येथील हॉटेल सनराईज समोर भांडणाचा प्रकार सुरू असल्याचा कॉल आला. फिर्यादी मोहन दळवी हे त्यावेळी रात्रपाळी ड्युटीस असताना कॉल प्राप्त झाल्यानंतर ते घटनास्थळी गेले. तेथे गेल्यानंतर उमेश साखरे याने दळवी यांना, तू येथे कशाला आला आहेस, पोलिसांचे येथे काय काम आहे, असे म्हणत त्यांना निघून जा, नाही तर गोळ्या घालीन अशी धमकी दिली. तर शरद हुलावळे याने दळवी यांना धक्का बुक्की करून ढकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आले. त्यावेळी उमेशकडे कोणत्याही प्रकारचे शस्त्र परवाना नाही. परंतु, त्याने गोळ्या घालण्याची धमकी दिली असल्याने त्याच्याकडे कोणते बेकायदेशीर शस्त्र आहे का, याच्या तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपोह्याच्या भावात वाढ\nNext articleउकाड्यावर “अवकाळी’ची फुंकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/The-Vadar-community-front-in-Nashik/", "date_download": "2018-09-22T03:13:43Z", "digest": "sha1:U2SKIMNEFG3RNX7WXFELFRA5MSLCWQJQ", "length": 4431, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिकमध्ये वडार समाजाचा मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिकमध्ये वडार समाजाचा मोर्चा\nनाशिकमध्ये वडार समाजाचा मोर्चा\nलातूर जिल्ह्यात वडार समाजाच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मी वडार महाराष्ट्र या संघटनेने बुधवारी (दि.10) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.\nआंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात वडार समाजाच्या मुलीचे अहपरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. 28 डिसेंबर 2017 ला ही घटना घडली होती. या घटनेतील आरोपी मोकाट फिरत आहे. त्याच्या निषेधार्थ समाजबांधवांनी तेथील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढला जाणार आहे.\nआरोपींना तत्काळ अटक करावी आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून खटला अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावा, दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे शहर संपर्कप्रमुख अनिल शिंदे, राजेश माने, राजेश धोत्रे, शंकर नलावडे, नीलेश पवार, अनिल धोत्रे, अनिल शिंदे आदी उपस्थित होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Increasing-tension-stressed-police-problem/", "date_download": "2018-09-22T03:11:14Z", "digest": "sha1:4JRQVOX2SLNBS6K256KGNUDTF6LQRJC4", "length": 9885, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाढत्या ताण-तणावाने पोलिस समस्यांच्या घेर्‍यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वाढत्या ताण-तणावाने पोलिस समस्यांच्या घेर्‍यात\nवाढत्या ताण-तणावाने पोलिस समस्यांच्या घेर्‍यात\nपुणे : पुष्कराज दांडेकर\nशहरात कायदा व सुव्यवस्थेची महत्त्वाची जबाबदाऱी असलेल्या पुणे शहर पोलिस दलातील पोलिसांवर तुटपुंजा पगार, अपुरे मनुष्यबळ, बंदोबस्त, कामाचे जादा तास यामुळे प्रचंड तणाव वाढला आहे. या तणावामुळे पोलिस दलातील अनेक कर्मचार्‍यांना अनेक आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे खाकी वर्दीची वाताहत होत असल्याचे चित्र सध्या आहे.\nपुणे शहराची लोकसंख्या 35 ते 40 लाखांच्या घरात गेली आहे. पुणे शहर पोलिस दलात एकूण 11 हजार 144 पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे आपोआपच एवढ्या मोठ्या लोकसंखेचा भार पुण्यातील पोलिसांवर येतो. तसेच सांस्कृतिक शहरातील कार्यक्रम, राजकिय नेत्यांचा बंदोबस्त, पोलिस ठाण्यातील कामकाज अशा सर्व गोष्टी पोलिसांचे कामाचे तास आणि तणाव वाढविणार्‍या ठरल्या आहेत. याचा थेट परिणाम पोलिसांचे आरोग्य आणि त्यांच्या कामावर होत आहे.\nवर्षातील अनेक दिवस बंदोबस्तच वाट्याला\nपुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. तसेच राजकियदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात पोलिसांचे वर्षातील अनेक दिवस केवळ बंदोबस्त करण्यात जात आहेत. गणेशोत्सवावेळी तर पोलिसांनी 36 ते 48 तास सलग बंदोबस्तासाठी तैनात राहावे लागते. त्यासोबतच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना, बंडगार्डन, समर्थ पोलिस कर्मचार्‍यांना वर्षभर बंदोबस्ताचीच ड्युटी करावी लागते.\nड्यूटी 8 तास नाहीच\nमुंबई पोलिस दलातील कर्मचार्‍यांची ड्युटी 8 तास करण्यात आली आहे. मात्र, मुंबई वगळता पुणे आणि तत्सम मोठ्या शहरांत तसेच राज्यात पोलिसांची ड्युटी 12 तास किंवा त्यापेक्षाही जास्त असते. त्यातही 12 तास संपल्यानंतरही घरी जाता येईल का याची शाश्‍वती नाही. पोलिसांची ड्यूटी 8 तासांची करावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र राज्य शासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जात नाही.\nपोलिसांना गुन्हे दाखल करणे व तपास करणे यासोबतच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच सण- उत्सवांतील बंदोबस्त, निवडणूक कामाचा बंदोबस्त यासह इतर कामेही करावी लागत आहेत. यावेळी जेवण, झोप नसल्याने लठ्ठपणा येतो. पोलिसांची ढेरपोट्या अशी प्रतिमा यामुळेच झाली आहे. याचा परिणाम म्हणजे उच्चरक्तदाब, मधुमेह या आजारांनी त्यांना ग्रासले आहे. त्यासोबतच कामाचा ताण, घरगुती अडचणी, अपुरी झोप आणि इतर अनेक कारणांनी त्यांच्यामध्ये मानसिक आजारांचेही प्रमाण वाढले आहे. यासाठी पोलिस रुग्णालये त्यांची काळजी घेण्यासाठी आहेत. मात्र त्यांचा फारसा उपयोग होत नाही.तर वेळोवेळी सेवाभावी संस्था त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करतात; मात्र त्यांचाही फारसा उपयोग होत नाही.\nराज्यात 42 हजार गुन्हे प्रलंबित\nराज्यातील पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल 42 हजार 869 गुन्हे तपासाअभावी रखडले आहेत. पोलिसांना गुन्हे दाखल करण्याशिवाय बंदोबस्त आणि इतर कामे करावी लागतात. त्यामुळे या तपासांशिवाय असलेला ताण याचा थेट परिणाम गुन्हे निकाली काढण्यावर होतो. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.\nशहराची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अशी मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र पोलिसांना इतर खात्यांतील कर्मचार्‍यांच्या तुलनेत अगदी तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते. पुण्यासारख्या शहरात पोलिसांना राहण्यासाठी तुटपुंजी घरे आहेत. त्यांना भाड्याने घर घेऊन राहावे लागते. पुण्यातील घरांचे भाडे या पगारात परवडणारे नाही. त्यातच मुलांचे शिक्षण, इतर कौटुंबिक जबाबदार्‍या यासाठी लागणारी आर्थिक रसद पुरी होत नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक घुसमट होते आहे.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Young-girl-Student-Suicide-In-Depression/", "date_download": "2018-09-22T03:44:04Z", "digest": "sha1:6A277PQELDDKYI7KB2C4X5P6JJ2XKTSJ", "length": 4410, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्पर्धा परीक्षेच्या तणावातून तरुणीची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › स्पर्धा परीक्षेच्या तणावातून तरुणीची आत्महत्या\nस्पर्धा परीक्षेच्या तणावातून तरुणीची आत्महत्या\nस्पर्धा परीक्षा अभ्यासाच्या तणावातून तरुणीने हॉस्टेलच्या खोलीत फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी चिंचवड येथे वाल्हेकरवाडी परिसरात उघडकीस आली. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पर्धा परीक्षेच्या तणावातून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.\nप्रीती गोरख जाधव (22, रा. वाल्हेकरवाडी, मूळ बीड सांगवी, जि. बीड) असे तिचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. ती वाल्हेकरवाडी येथे हॉस्टेलमध्ये राहण्यास होती. तिच्या खोलीत आणखी चार मुली होत्या. त्या कामावर निघून गेल्या. त्यातील एक मुलगी घरी आली तेव्हा तिने दार वाजवले. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिने दाराच्या जाळीतून आत पाहिले तेव्हा प्रीतीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/One-killed-in-car-accident-in-Dahiwadi/", "date_download": "2018-09-22T03:53:45Z", "digest": "sha1:33HZYROV6WUGYOCTYJR4PESO375FJDVA", "length": 3221, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nकारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nयेथील फलटण रस्त्यावरील तिकटण्याजवळ दुचाकी व स्विफ्ट कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दहिवडीतील शबनम धाब्याचे मालक इन्नूस ऊर्फ राजाभाऊ हमीद शेख जागीच ठार झाले.\nशबनम धाब्याचे मालक इन्नूस शेख रविवारी सायंकाळी दहिवडी-फलटण रस्त्यावर धाब्याकडे चालले होते. यावेळी समोरून येणार्‍या स्विफ्ट कारने (एमएच 12 एनबी 4547) त्यांच्या स्कुटरला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर स्कुटरचा चक्काचूर झाला. तसेच स्वीफ्ट कारचेही मोठे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत दहिवडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/mohol-robbery-case-police-custody/", "date_download": "2018-09-22T04:13:41Z", "digest": "sha1:KEEYDZ5KLV2IPCXIWL42FPSBCKRO5WUX", "length": 5485, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोहोळ घरफोडी प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मोहोळ घरफोडी प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी\nमोहोळ घरफोडी प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी\nमोहोळ शहरातील सुहास अलंकार गृह हे सराफ दुकान फोडून ७० हजार रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपींना मोहोळ न्यायालयाने १८ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सज्जन यशवंत गजघाटे, संजय उमाजी पवार (दोघे रा. रानमसले ता. उत्तर सोलापूर) अशी सदर आरोपींची नावे आहेत.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सज्जन गजघाटे आणि संजय पवार यांनी अन्य चार साथीदारांच्या मदतीने मोहोळ येथील सुहास अलंकार गृह हे सर्व दुकान फोडले होते. यावेळी त्यांनी अंदाजे ७० हजार रुपयांचा सोने चांदीचा ऐवज लुटला आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वरील दोघांना अटक करून जेरबंद केले होते. मात्र त्यांच्या अन्य चार साथीदारांची नावे अद्याप निष्पन्न झाले नसून ते फरार आहेत.\nमंगळवारी १४ ऑगस्ट रोजी मोहोळ पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना मोहोळ न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना १८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवून गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्यातील फरार आरोपी यांचा ठाव ठिकाणा कुठे आहे, चोरी केलेला मुद्देमाल आरोपीने कुठे ठेवला आहे, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी गाड्या कुठे आहेत. या बाबतचा तपास करण्याचे कठीण आव्हान मोहोळ पोलिसांच्या समोर आहे.\nमोहोळचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अन्वर मुजावर हे करीत आहेत. लवकरच उर्वरित आरोपींना अटक करून जेरबंद करणार असल्याचे त्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/41519", "date_download": "2018-09-22T03:18:57Z", "digest": "sha1:KZAPQDBHSH5S3OG3NS3IHFBOWEYZB7AE", "length": 7769, "nlines": 148, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सा.न.वि.वि: अनघा_कुल | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सा.न.वि.वि: अनघा_कुल\nमायबोली आयडी - अनघा_कुल\nपाल्याचे नाव - मानसी\nवय - ११ वर्षे\nमराठी भाषा दिवस २०१३\nगोड पत्र. शाबास मानसी.\nगोड पत्र. शाबास मानसी.\nलोकहो, मानसीचे हे उभ्या उभ्या\nलोकहो, मानसीचे हे उभ्या उभ्या लिहून घेतलेले रफ पत्र आहे. (ज्यात आजीचे आडनाव सवयीने स्वतःचेच घालून टाकले आहे. ) फेअर न करताच घाईत मावशीने फोटो काढून घेतला म्हणून रुसल्या होत्या बाईसाहेब. शेवटी इथे सर्वांना हे सांगेन असं कबूल केलं तेव्हा परवानगी दिली पत्र पाठवायची.\nमानसी आता आजी तुझ्याकडे नक्की\nमानसी आता आजी तुझ्याकडे नक्की ड्रेस घालुन्च येणार बघ. मस्त\nआम्हाला पण ढोल ऐकवणार ना.\nआम्हाला पण ढोल ऐकवणार\nआम्हाला पण ढोल ऐकवणार ना.>>+१\nसुंदर ड्रेस गोड पत्र आहे\nसुंदर ड्रेस गोड पत्र आहे\nमस्त लिहिलयं पत्रं , ढोल पण\nमस्त लिहिलयं पत्रं , ढोल पण वाजवतेस , व्वा \nआजीची कॉस्च्युम कन्सलटन्ट बनलीये मानसी. मस्तच.\nअन्विता 'ग' काढायला लागलीये हे वाचून छान वाटलं. लवकरच ती तिच्या ताईसारखं छानसं पत्रं लिहायला लागेल. हो ना\nछान पत्र लिहिलं आहेस तू\nछान पत्र लिहिलं आहेस तू मानसी. ''आजी तू ड्रेस घाल.'' हे खूप आवडलं\nकसलं गोड आहे पत्र\nकसलं गोड आहे पत्र\nगोड आहे पत्र तुझं हं\nगोड आहे पत्र तुझं हं मानसी.\nखरच आजीची कॉस्च्युम कन्सलटन्ट बनलीयेस मानसी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१३\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2281", "date_download": "2018-09-22T03:27:19Z", "digest": "sha1:4K5DYEAKUBDV4KWPYJZZRMU6ZFZST7RQ", "length": 4373, "nlines": 68, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारत आणि क्युबा यांच्यातील आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि क्युबा यांच्यातील आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. 6 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.\nया सामंजस्य करारात पुढील क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे:\n-वैद्यकीय डॉक्टर्स, अधिकारी, अन्य आरोग्य व्यावसायिक आणि तज्ज्ञांचे प्रशिक्षण आणि आदान-प्रदान\n- मनुष्यबळ विकास आणि आरोग्य सुविधा उभारण्यासाठी सहकार्य\n-आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाला अल्पकालीन प्रशिक्षण\n-औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि प्रसाधने यांचे नियमन आणि माहितीचे आदान-प्रदान\n-औषध क्षेत्रातील व्यापार विकास संधींना प्रोत्साहन\n-जेनेरिक आणि अत्यावश्यक औषधांची खरेदी आणि औषध पुरवठ्यात सहकार्य\n-आरोग्य उपकरणे आणि औषधी उत्पादनांची खरेदी\n-परस्पर निर्णय झालेल्या क्षेत्रातील सहकार्य\nया सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि सहकार्याची अधिक विस्तृत माहिती काढण्यासाठी संयुक्त कृती गट स्थापन केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/deputy-mayor-navnath-kamble-passed-away-45601", "date_download": "2018-09-22T03:47:14Z", "digest": "sha1:BZ2YDZ5B6ENQZO3SOTJOF4J32K4YNSSI", "length": 21927, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deputy Mayor Navnath Kamble passed away उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे आकस्मिक निधन | eSakal", "raw_content": "\nउपमहापौर नवनाथ कांबळे यांचे आकस्मिक निधन\nबुधवार, 17 मे 2017\nपुणे - पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे (वय 48) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने आकस्मिक निधन झाले आहे. दोन महिन्यांपूर्वीच उपमहापौरपदावर विराजमान झालेल्या कांबळे यांच्या अकाली मृत्युमुळे शहरातील राजकीय, सामाजिक वर्तुळाला धक्का बसला. आंबेडकरी चळवळीतील एक चांगला कार्यकर्ता हरपला, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त झाली. मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत कांबळे यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार झाले.\nपुणे - पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे (वय 48) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने आकस्मिक निधन झाले आहे. दोन महिन्यांपूर्वीच उपमहापौरपदावर विराजमान झालेल्या कांबळे यांच्या अकाली मृत्युमुळे शहरातील राजकीय, सामाजिक वर्तुळाला धक्का बसला. आंबेडकरी चळवळीतील एक चांगला कार्यकर्ता हरपला, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त झाली. मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत कांबळे यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार झाले.\nकांबळे यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कांबळे यांच्या मृत्युबद्दल महापालिकेने एक दिवसाचा दुखावटा जाहीर केला आहे. महापालिकेच्या सभागृहात बुधवारी दुपारी तीन वाजता श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. कांबळे नेहमी प्रमाणे मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास रेसकोर्सकडे फिरायला निघाले होते. तेथे पोचल्यावर मैदानावर फेऱ्या मारत असतानाच त्यांना सव्वाआठच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यांच्याबरोबर असलेले नाना बाजारे यांनी त्यांना तातडीने रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच कांबळे यांचे निधन झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.\nकांबळे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे वृत्त \"सोशल मीडिया'वरून समजताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनीही प्रचंड गर्दी केली होती. घोरपडीतील बीटी कवडे रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी दुपारी दोनच्या सुमारास कांबळे यांचे पार्थिव नेण्यात आले. तेथून सायंकाळी साडेसहाला कोरेगाव पार्कमधील स्मशानभूमीत नेण्यात आले. त्या वेळी राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. रात्री आठच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर अपस्थित होते.\nमहापालिकेच्या (फेब्रुवारी 2017) निवडणुकीत कांबळे कोरेगाव पार्क- मुंढवा भागातून (प्रभाग क्रमांक 21) रिपब्लिकन पक्ष-भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर ते निवडून आले. भाजपने उपमहापौरपद रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) देण्याचा निर्णय घेतल्याने या पदावर कांबळे यांची निवड झाली. महापालिकेच्या सभागृहातील कामकाजाचा अनुभव असल्याने पक्षाने त्यांच्या नावाला प्राधान्य दिले. महापालिकेच्या 1997, 2002 च्या निवडणुकीतही कांबळे रिपब्लिकन पक्षातर्फे निवडून आले होते. परंतु, महापालिकेतील इतके महत्त्वाचे पद त्यांना पहिल्यांदाच मिळाले. रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी काही काळ सांभाळली होती.\n\"रिपाइं'चा सच्चा कार्यकर्ता हरपला...\nपुण्याचे विद्यमान उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे रिपब्लिकन पक्षाचा सच्चा कार्यकर्ता हरपला, अशी प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी व्यक्त केली.\nमहापौर मुक्‍ता टिळक : एकाच दिवशी दोघांना पद मिळाले. त्यामुळे कामकाजाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या कामाचा अंदाज आला. त्या निमित्ताने त्यांच्यातील मितभाषी सहकारी मला दिसून आला. त्यांना सुरवातीच्या काळात संघर्षाला तोंड द्यावे लागल्याने यशाचे महत्त्वही ते जाणून होते. त्यामुळे त्यांच्यातील कार्यकर्ता हरवू दिला नाही. त्यामुळेच उपमहापौरपद मिळाल्यानंतरही त्यांचा स्वभाव कायम होता. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीतील चांगला कार्यकर्ता हरपला आहे.\nकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले - उपमहापौर आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष नवनाथ कांबळे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा प्रामाणिक, लढाऊ पॅंथर हरपला आहे. हडपसरजवळील भीमनगरमधून पॅंथर संघटनेची छावणी उभारून चळवळ उभारली. त्याचे फळ म्हणून त्यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचे नुकसान झाले आहे.\nपालकमंत्री गिरीश बापट - उपमहापौर व माझे जवळचे मित्र नवनाथ कांबळे यांनी त्यांच्या हयातीत तळागाळातील जनसामान्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. उपमहापौर झाल्यानंतरही त्यांचा कामाचा धडाका कायम होता. दोन दिवसांपूर्वी शासकीय विश्रामगृहात एका बैठकीदरम्यान त्यांची व माझी भेट झाली होती. त्यांचे निघून जाणे मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनाने शहराच्या राजकारणात एक भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.\nखासदार अनिल शिरोळे - कांबळे यांच्या निधनामुळे आपण पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील एका सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला मुकलो आहोत. उपमहापौर म्हणून त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याची पूर्तता करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली राहील.\nखासदार वंदना चव्हाण - कांबळे यांच्या अकाली निधनामुळे धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे रिपब्लिकन पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. दलित पॅंथरच्या लढ्याच्या काळातील सक्रिय कार्यकर्ता हरपला आहे. उपमहापौरपदावर कार्यरत झाल्यावर त्यांचे निधन होणे धक्कादायक आहे.\nमहेंद्र कांबळे (शहराध्यक्ष, आरपीआय) - आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक वर्षे प्रामाणिक व निःस्वार्थीपणे कांबळे काम करत होते. 35 वर्षे त्यांनी गरीब, कष्टकरी, झोपडीधारक, उपेक्षित व वंचितांसाठी कार्य केले. उपमहापौरपद मिळाल्यानंतरही त्यांनी आणखी जोरदारपणे काम केले. त्यांच्या जाण्याने चळवळीतील व पक्षाचा कार्यकर्ता पोरका झाला आहे.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/taxonomy/term/330", "date_download": "2018-09-22T03:01:31Z", "digest": "sha1:52UXNHY74I44VM7M22KE7LIBQBXYBSAJ", "length": 10035, "nlines": 133, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " बक्षिस | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\n''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\nमीमराठी बक्षिस समारंभ : ठाणे\nगंगाधर मुटे यांनी सोम, 30/05/2011 - 09:02 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमीमराठी बक्षिस समारंभ : ठाणे\nमेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट (http://www.mimarathi.net)\nयांच्या संयुक्त विद्यमाने “लेखन स्पर्धा २०१०” ही आंतरजालीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.\nया स्पर्धेत “वांगे अमर रहे…\nया ललित लेखाला पारितोषक मिळाले आहे.\nहा लेख खालील दुव्यावर वाचता येईल.\nया स्पर्धेमधे २०७ प्रवेशिका पात्र ठरल्या होत्या.\nRead more about मीमराठी बक्षिस समारंभ : ठाणे\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nमाझ्या वाङ्मयशेतीला फेसबुककरांची पसंती\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.harkatnay.com/2016/09/blog-post_16.html", "date_download": "2018-09-22T03:44:33Z", "digest": "sha1:5JQYW4MBAHAG54AWPG3F5KHMPHUJ6ED5", "length": 8406, "nlines": 236, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: पापी पेट : आपली पहिली नॅनो फिल्म", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nपापी पेट : आपली पहिली नॅनो फिल्म\nअँड फायनली.. आलेली आहे... आपली पहिली नॅनो फिल्म \nआणि हो. फक्त फिल्मच नॅनो आहे. बाकी सगळं एकदम जोरदार. सो एन्जॉय \nलेखकु : हेरंब कधी\nपेट गायब नही हो पाया ;)\nफिल्म मस्त झालीये ते सांगितलंच नाही बघ\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nपापी पेट : आपली पहिली नॅनो फिल्म\nगुडघ्याला बाशिंग : भाग २\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Mother-and-daughter-death-in-well-in-Sangamner/", "date_download": "2018-09-22T03:34:13Z", "digest": "sha1:W5NBKUBDVQJJ7LIFU6AY3ZNKWFY6XALR", "length": 5990, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विहिरीत पडून मायलेकांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › विहिरीत पडून मायलेकांचा मृत्यू\nविहिरीत पडून मायलेकांचा मृत्यू\nरस्त्यावरील गतिरोधकावर गाडी आदळल्याने स्कूटी चालविणार्‍या आईसह मुलाचा रस्त्याच्या कडेच्या विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. स्कूटीवर मागे बसलेल्या या महिलेच्या सासूबाई बाजूला फेकल्या गेल्याने सुदैवाने बचावल्या. वीरगाव ते जवळे कडलग दरम्यान ही घटना घडली.प्रियंका महेश देशमुख (22) व सोहम महेश देशमुख (2) असे मयत झालेल्या मायलेकांचे नाव आहे.\nयाबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जवळे कडलग येथील प्रियंका देशमुख या मुलगा सोहम व सासूबाई छाया देशमुख याच्यासह स्कूटी गाडीरून वीरगाव येथे नातकवाईक भारत देशमुख यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी पुन्हा वीरगाव ते जवळे कडलग रस्त्याने घरी परतत असताना त्यांची गाडी गतिरोधकावर आदळली. त्यामुळे प्रियंका हिचा तोल गेल्याने गाडी रस्त्याच्या कडेच्या झाडावर जाऊन आदळली. त्यामुळे पाठीमागे बसलेल्या त्यांच्या सासू रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या. मात्र, प्रियंका आणि त्यांचा मुलगा सोहम हे दोघे मायलेक रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.\nदरम्यान, या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी व त्यांच्या नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र, विहिरीत पाणी जास्त असल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले.\nरात्री आठ ते नऊच्या सुमारास अकोले येथील दोघा तरुणांनी त्या मायलेकांना विहिरीतून बाहेर काढले. त्यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरीया यांनी त्यांना मयत घोषित केले. दोघांचे शवविच्छेदन करून मध्यरात्री या मायलेकांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने जवळे गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत तालुका पोलिसात ग्रामीण रुगणालयाचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/The-collection-of-two-kilogramthe-woman-stomach/", "date_download": "2018-09-22T04:09:12Z", "digest": "sha1:ZMVB2ZPWCPVDRH5UZ3OIDGFGREOYQDMA", "length": 5189, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिलेच्या पोटातून काढला दोन किलोचा गोळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › महिलेच्या पोटातून काढला दोन किलोचा गोळा\nमहिलेच्या पोटातून काढला दोन किलोचा गोळा\nपोटातून दोन किलो वजनाचा गोळा काढून जाधव हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका महिलेवरील शस्रक्रिया यशस्वी केली. सध्या ही महिला सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 20 डिसेंबर रोजी तालुक्यातील वडनेर येथील एका चाळीस वर्षीय महिलेला श्वास घेतना त्रास होत होत होता.\nत्यामुळे तिला नातेवाईकांनी शहरातील जाधव हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रथम महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या पोटात मासांचा गोळा असल्याचे निदर्शनास आले. यावेळी स्रीरोग तज्ञ एस. जे. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नातेवाईकांच्या परवानगीने महिलेची शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nयावेळी डॉ. नितीन जगताप यांनी या महिलेच्या पोटातून दोन किलो वजनाचा गोळा काढून यशस्वी शस्त्रक्रिया केली. ही प्रक्रिया जवळपास साडेतीन तास चालली. शहरात प्रथमच ही शस्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. मनोज राठोड, कृष्णा सपकाळ, नयना जगताप, डॉ. सोहेल खान, डॉ. सदाशिव पाटील यांनी परिश्रम घेतले.\nमहिलेच्या पोटातून काढला दोन किलोचा गोळा\n\"शिवसेना, तुम्ही नाराज की आनंदी आहात\nगतिमंद भावाची किडनी देण्याची याचिका फेटाळली\nदुसर्‍यांचे भूखंड परस्पर विक्री केल्याचे प्रकरण\nजिल्ह्यातील अधिकार्‍यांकडून निलंबित अधिकार्‍यांची वकिली\nकेळगावच्या तलाठ्यासह कोतवाल निलंबनाची कारवाई\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Another-proposal-for-the-post-of-the-minister-in-the-district/", "date_download": "2018-09-22T03:12:03Z", "digest": "sha1:EBWVANI4EXRQE6PDJHHZVU2C5QXAG7UQ", "length": 6929, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपदाचा प्रस्ताव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपदाचा प्रस्ताव\nजिल्ह्याला आणखी एक मंत्रिपदाचा प्रस्ताव\nराज्यामध्ये सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेळगावसाठी आणखी एक मंत्रिपद देण्यात यावे. यासाठी पक्षाच्या हायकमांडकडे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, असे नगरविकासमंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nलोकसभेच्या व्याप्तीनुसार मंत्रिपद देण्यासंदर्भात कोणतीही शक्यता नाही. मात्र, जिल्ह्यासाठी आणखी एक मंत्रिपद देण्यात यावे, यासाठी प्रस्ताव देण्यात आला असून सदर पद कोणाला द्यावे, हा हायकमांडवर सोपवलेला विषय आहे, असेही त्यांनी सांगितले.\nनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील 18 पैकी 8 मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळाला आहे. सदर निवडणुकांमध्ये किमान 12 जागांवर उमेदवार विजयी न झाल्यास राजकीय संन्यास घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र आपण सूचित केलेल्या समर्थक उमेदवारांना तिकीट देण्याची मागणी हायकमांडकडे केली होती. पण इतरांनाच तिकीट देण्यात आल्याने अथणी आणि कागवाड मतदारसंघात उमेदवारांना विजयी केल्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून कौतुक करण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत सहा जागांवर विजय मिळाला होता. मात्र ताज्या निवडणुकांमध्ये 8 जागांवर विजय मिळाला आहे.\nरायबाग, कुडची, सौंदत्ती मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना सहज विजयी होण्याची संधी होती. मात्र पक्षामध्ये निर्माण झालेल्या बंडखोरीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. प्रामुख्याने अथणी मतदारसंघात आपण स्वीकारलेले आवाहन समर्थपणे पेलले आहे. याचा आनंद आहे. यामुळेच मंत्रिपद देण्यात आल्याचे ते म्हणाले.\nबेळगाव जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे. जिल्ह्याचे विभाजन केल्यास सुरळीत कामकाजासाठी मदत होणार आहे. यासाठी गोकाक जिल्हा व्हावा, याकरिता राज्य सरकारवर दबाव आणण्यात येत असल्याचेही ना. जारकीहोळी यांनी सांगितले. चिकोडी जिल्हा व्हावा याला आपला विरोध नाही. गोकाक तालुका व्हावा यासाठी बैलहोंगल तालुक्यातील नागरिकांनी नवीन मागणी ठेवली आहे. जिल्ह्याचे विभाजन करण्यापूर्वी तालुक्यांची पुनर्रचना करावी. यरगट्टीला तालुक्याचे स्थान देण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वीही गोकाक जिल्हा करावा, यासाठी सरकारवर दबाव आणण्यात आला होता. त्याप्रमाणेच या सरकारवरही दबाव आणण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Sambhaji-Patil-Maharashtra-Ekikaran-Samiti-candidate/", "date_download": "2018-09-22T03:53:43Z", "digest": "sha1:H22S6KTJFMSSQZKGPFKZGYYE7FEQOXY2", "length": 4202, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमदार पाटील ठरणार मध्यवर्तीचे उमेदवार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › आमदार पाटील ठरणार मध्यवर्तीचे उमेदवार\nआमदार पाटील ठरणार मध्यवर्तीचे उमेदवार\nमध्यवर्ती म. ए. समितीने विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार जाहीर केले आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघातून उमेदवार जाहीर केलेला नाही. यामुळे याठिकाणी आ. संभाजी पाटील यांना मध्यवर्ती म. ए. समिती अधिकृत उमेदवार जाहीर करणार का असा प्रश्‍न मराठी भाषिक मतदारातून उपस्थित केला जात आहे.\nमध्यवर्ती म. ए. समितीकडे उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर यांनी अर्ज केला होता. परंतु, त्यांचे नाव शहर म. ए. समितीने जाहीर केले नाही. यामुळे या मतदारसंघात मध्यवर्ती म. ए. समितीचे प्रतिनिधीत्व करणारा अधिकृत उमेदवाराची वानवा आहे.\nसध्या याठिकाणी आ. संभाजी पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्याची गरज आहे.\nआ. संभाजी पाटील हे मनपाच्या राजकारणात 25 वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत. त्यांचे मराठी भाषिकासह उर्दू, कानडी भाषिकांशी चांगले संबंध आहेत. त्यामाध्यमातून ते विजय खेचून आणू शकतात. यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने त्यांना बळ पुरविणे अत्यावश्यक आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/The-young-man-suicide-under-train/", "date_download": "2018-09-22T03:15:08Z", "digest": "sha1:VRJNRICUUPIQFKVQSSDVFIE57H3CISP5", "length": 4342, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खादरवाडीच्या युवकाची रेल्वेखाली आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › खादरवाडीच्या युवकाची रेल्वेखाली आत्महत्या\nखादरवाडीच्या युवकाची रेल्वेखाली आत्महत्या\nरविवारी सायंकाळी गौंडवाडच्या विद्यार्थ्याने गळफासाने जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली असतानाच रविवारी मध्यरात्री मनोज नंदाजी पाटील (वय 24, रा. पाटील गल्‍ली, खादरवाडी) या युवकाने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली.\nमनोज हा उद्यमबाग येथे कामाला होता. रविवारी त्याला सुट्टी होती. रात्री तो खादरवाडी गावात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामने पाहण्यासाठी गेला होता. मात्र, रात्री उशिरानंतरही तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सोमवारी सकाळी मजगाव ते देसूर दरम्यानच्या रेल्वेमार्गावर मनोजचा मृतदेह आढळून आला. सकाळी 9 वाजता रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.\nत्यानंतर मृतदेह शवागाराकडे पाठविण्यात आला. दुपारी शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मनोज याच्या आत्महत्येचे नेमके कारण पोलिसांना कळालेले नाही. दरम्यान, नंदाजी यांना तीन मुली असून मनोज हा एकुलता मुलगा होता. या प्रकरणी रेल्वे पोलिस पुढील चौकशी करत आहेत.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Take-possession-of-the-kingdom/", "date_download": "2018-09-22T03:10:52Z", "digest": "sha1:YW4PZJBPPG2FALPAI6C73DILGBUA54CP", "length": 7221, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजसत्ता ताब्यात घ्यावी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › राजसत्ता ताब्यात घ्यावी\nसमाज परिवर्तनासोबत सर्व भारतीयांना आर्थिक मुक्‍ती मिळवून देणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन होते. ते यशस्वी करण्यासाठी अनुयायांनी धर्मकारणाबरोबरच राजकीय शक्‍ती वाढवून राजसत्ता ताब्यात घ्यावी, असे आवाहन यवतमाळ येथील बिरसा क्रांती दलाचे संस्थापक दशरथ मडावी यांनी केले. डॉ. आंबेडकरांनी केवळ दलित व आदिवासींसाठी कार्य केले नसून समग्र भारतीयांच्या उत्थानासाठी योगदान दिले आहे. मात्र गनिमी काव्याने त्यांचे कार्य संकुचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली.\nयेथील फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत मंगळवारी (दि. 10) बहुजनांच्या एकतेचे सूत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयांवर तिसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार विपीन पाटील हे होते. डॉ. राजेंद्र गाडेकर, व्याख्यान मालेचे अध्यक्ष सुभाष मस्के, सचिव सतीश वाहुळे, मिलिंद कांबळे, हरीश रत्नपारखे, प्रशांत आढाव, डी. आर. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.\nमडावी म्हणाले की, 1950 नंतर आरक्षण लागू झाले. ज्यांनी डॉ. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान स्वीकारले, त्यांनी गरूड झेप घेतली. या उलट आदिवासींनी गांधी मार्ग स्वीकारल्याने त्यांची अधोगती झाली. बाबासाहेब हे सर्व जनांचे नेते कशा पद्धतीने होते, याची उदाहरणांसह मडावी यांनी उकल केली. 1936 साली शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी सर्वप्रथम स्वतंत्र मजूर पक्षाने मोर्चा काढून शेतमजुरांना योग्य वेतन मिळावे, भूक बळी जाणार नाही, अशी व्यवस्था शासनाने करावी. सावकारांवर निर्बंध लादून कुळस्वामींना त्यांचा अधिकार मिळावा, यासाठी खोती निर्मूलन बिल आणले; पण कुळस्वामींनीच आंबेडकरां विरुद्ध आंदोलन केले, असे सांगून लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी 1938 साली कुटुंब नियोजन बिल डॉ. आंबेेडकरांच्या पक्षाने आणल्यावर त्यास सर्वांनी विरोध केला.\nआज त्याची जाणीव होते. अर्थव्यवस्था नियंत्रित करण्यासाठी आरबीआयची निर्मिती बाबासाहेबांनी केली. जलवाहतूक प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम त्यांनी मांडली होती. हिंदू कोड बिल, महिला स्वातंत्र्याचा जाहीरनामा केल्यानंतर महिलांनीच आंदोलन केले. ओबीसींना आरक्षणासाठी तरतूद केली. शासन हिंदू कोड बिल लागू करत नसल्यानेच आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. याची जाणीव ओबीसींनी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दीपक बुक्‍तरे यांनी केले तर डी. आर. सावंत यांनी आभार मानले.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Independent-law-for-the-protection-of-inter-caste-marriages-soon/", "date_download": "2018-09-22T03:16:32Z", "digest": "sha1:UFVEFEYNNMZ43WFDZ7KA7RDGEUGFNQA2", "length": 6548, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंतरजातीय विवाह संरक्षणासाठी लवकरच स्वतंत्र कायदा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंतरजातीय विवाह संरक्षणासाठी लवकरच स्वतंत्र कायदा\nआंतरजातीय विवाह संरक्षणासाठी लवकरच स्वतंत्र कायदा\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nआंतरजातीय अथवा आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना वाळीत टाकणे, आर्थिक व सामाजिक कोंडी, मारहाण कऱणे व त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्या जात असल्याच्या घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून अशा प्रकारचा विवाह करणार्‍यांच्या संरक्षणासाठी लवकरच स्वतंत्र कायदा केला जाणार आहे. हा कायदा तयार करण्यासाठी आंतरजातीय अथवा आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सरकारकडुन राज्यस्तरीय अभ्यास सुरु आहे.\nआतंरजातीय विवाह केल्यानंतर जोडप्यांवर संबधीतांच्या कुटुंबियांकडुनच नव्हेतर समाजातील विविध घटकांकडुनही अत्याचार केला जातो. अत्याचाराला कंटाळुन काही जोडप्यांनी आपला गाव आणि जिल्हासुध्दा सोडला असताना ते वास्तव्याला असलेल्या ठिकाणी संबधीतांचे कुटुंबिय येऊन त्यांना धाकधपटशा दाखवला जातो. दोन कुटुंबांमधील तेढ दूर व्हावी व समाजामध्ये सौहार्दाचे वातावरण तयार होण्यासाठी सरकारकडुन उपाय केले जातात. तरीही आतंरजातीय विवाह करणार्‍यांवर अत्याचार सुरु आहेत. काही प्रकरणांमध्ये जोडप्यांच्या हत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा जोडप्यांना कायद्याने संरक्षण देण्यासाठी सरकारने आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा तयार करण्याचा विचार केला आहे. यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती सामजिक न्यायमंत्री अ‍ॅड. राजकुमार बडोले यांनी दिली.\nया समितीमार्फत राज्यात विभागवार बैठका घेतल्या जाणार आहेत. ही समिती प्रत्येक जिल्ह्यात आंतरजातीय अथवा आतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांची संख्या मिळविणार आहे. सध्या ही जोडपी कोणत्या स्थितीत आहेत, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण अथवा अन्य काही समस्या आहेत का, याचा अभ्यास करणार आहे. तसेच त्याबाबत काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेणार आहे. अशा जोडप्यांच्या काही पूनर्वसनाच्या समस्या असतील तर त्या सोडवून त्यांच्या उदरनिर्वाहाचे काही साधन उपलब्ध करून देता येते का याचाही विचार या कायद्यात केला जाणार असल्याचे बडोले म्हणाले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Without-getting-the-fee-RTE-will-not-be-allowed/", "date_download": "2018-09-22T03:28:09Z", "digest": "sha1:2G3TBDCTC62PEFDXB6U2WFAR5LYX3EXZ", "length": 7210, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शुल्क मिळाल्याशिवाय आरटीई प्रवेश देणार नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शुल्क मिळाल्याशिवाय आरटीई प्रवेश देणार नाही\nशुल्क मिळाल्याशिवाय आरटीई प्रवेश देणार नाही\nराज्यात शिक्षण हक्‍क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के प्रवेशाअंतर्गत देण्यात येणारे आरटीई प्रवेश शासनाकडे प्रलंबित असलेले तब्बल नऊशे पन्नास कोटी रूपये शुल्क मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत देण्यात येणार नाहीत. त्यासाठी इंडीपेंडंट इग्लींश स्कूल असोशिएशन अर्थात इसा या संघटनेने न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने सकारात्मक निर्णय दिला असून प्रवेशास अंतरिम स्थगिती दिली असल्याचा दावा संघटनेने गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. यावेळी संघटनेचे पुण्याचे अध्यक्ष हसीब फकी, सचिव राजेंद्र सिंग आणि खजीनदार श्रीधर अय्यर उपस्थित होते.\nसंघटनेचे सचिव राजेंद्र सिंग म्हणाले, राज्यात तब्बल 8 हजार 980 शाळांमार्फत 2012 पासून आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 25 टक्के अर्थिक दुर्बल तसेच आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत.परंतु याची शुल्क प्रतिपूर्ती म्हणून शासनाने 2012 ते 2017 दरम्यान दरवर्षी होणार्‍या प्रवेशातील शुल्कापोटी ठराविकच रक्कम दिली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षातील प्रवेश आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे पुढील वर्गातील शुल्क असे मिळून शासनाकडून शाळांना तब्बल नऊशे पन्नास कोटी रक्कम येणे बाकी आहे. अनेकवेळा शासनाकडे यासंदर्भात पत्रव्यवहार करून तसेच विविध पदाधिकार्‍यांना भेटून सुध्दा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन देखील करण्यात आले. परंतु शासनाला मात्र जाग येत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जोपर्यंत शासनाकडून थकीत रक्कम मिळत नाही. तोपर्यंत विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशच द्यायचाच नाही असा निर्णय संघटनेच्या माध्यमातून विविध शाळांनी घेतला असल्याची माहिती सिंग यांनी दिली आहे.\nयासंदर्भात शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघटना चुकीची माहिती देत असून आत्तापर्यंत विविध शाळांना शुल्कप्रतिपूर्तीचे सत्तर कोटी रूपये देण्यात आले आहेत.तसेच शासनाकडे दीडशे कोटी रूपयांची मागणी केली. शासनाकडून हा निधी मिळाल्यानंतर तो शाळांना वितरित करण्यात येईल. परंतु शासनाचे अधिकारी सांगत असलेली रक्कम आणि संघटनेचे पदाधिकारी सांगत असलेली रक्कम यातील तफावत तब्बल सातशे चाळीस कोटींची दिसून आहे. यासंदर्भात प्राथमिकचे उपसंचालक शरद गोसावी यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Congress-bandh-against-inflation-response-from-the-district-including-Sangli-Miraj-Islampur-city/", "date_download": "2018-09-22T03:16:36Z", "digest": "sha1:WHBOGRMQHBAYX4UZVVUBT67SV5EM6GMU", "length": 8855, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद\nबंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद\nकाँग्रेसने महागाईविरोधात पुकारलेल्या बंदला सांगली, मिरज, इस्लामपूर शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमुळे काही काळ वाहतूक व उलाढाल ठप्प झाली. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व तालुक्यांत अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.\nसांगलीत काँग्रेस नेते विशाल पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी रॅली काढून बंदचे आवाहन केले. कापड पेठ, सराफ पेठ, गणपती पेठ, मार्केट यार्ड, विष्णूअण्णा फळमार्केट, विश्रामबाग, सांगली-मिरज रोड या परिसरातील दुकाने काही वेळ बंद होती. मिरज शहरातही आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. सांगली मार्केट यार्डात ‘भारत बंद’चा फारसा परिणाम दिसला नाही.\nमात्र व्यापारी, अडते, शेतकरी, ग्राहकांची वर्दळ थोडी कमी होती. विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये बंदचा कमी परिणाम दिसून आला. कांदा, बटाटा व शेतीमाल घेऊन वाहने मार्केटमध्ये आली होती. मंगळवारी शेतीमालाच्या आवकेवर काही प्रमाणात परिणाम दिसून येईल.\nबुधगाव, कवलापूर व बिसूर परिसरात बंदला प्रतिसाद मिळाला. सकाळी 9 वाजल्यापासून तीनही गावांतील सर्व दुकाने व व्यवहार बंद होती. बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. मिरज तालुक्यातील पूर्वभागात अनेक गावांत बंद शांततेत झाला. शिराळा तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बसस्थानक परिसर, सोमवार पेठ, गुरुवार पेठ, आदी ठिकाणी दुपारपर्यंत दुकाने बंद होती. येथील आठवडा बाजार दुपारी सुरू झाला. एसटी वाहतूक सुरू होती.\nइस्लामपूर शहर व वाळवा तालुक्यात राजेंद्र शिंदे, जितेंद्र पाटील, मनीषा रोटे, आर.आर.पाटील यांनी शहरात बंदची हाक दिली होती. त्यानुसार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुचाकी वाहनांवरून घोषणा देत रॅली काढून दरवाढीविरुद्ध बंदचे आवाहन करण्यात आले. रस्ता अडविल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. भाजी मंडईत ‘भारत बंद’चा परिणाम दिसून आला. सुमारे साठ टक्के व्यापार बंद होता. आष्टा शहरात आंदोलनास संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.\nकडेगाव तालुक्यात आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यात वांगी, नेवरी, चिंचणी, शाळगाव, विहापूर, अमरापूर, नेर्ली, अपशिंगे, मोहित्यांचे वडगाव आदी गावांसह तालुक्यात दुकाने बंद होती.बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट होता.\nपलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, पलूस, दुधोंडी, किर्लोस्करवाडी येथे बंद पाळण्यात आला. तासगाव शहरासह मणेराजुरी, कुमठे, येळावी, पाचवा मैल परिसरात संमिश्र आंदोलन झाले. खानापूर तालुक्यात अनेक ठिकाणी बंदमुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होती. आटपाडीत बंदला मोठा प्रतिसाद लाभला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी. एम.पाटील व सहकार्‍यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन व्यापार्‍यांना केले होते.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती.\nकवठेमहांकाळ तालुक्यात ठिकठिकाणी बंद पाळून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. जत तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनी बंदचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद मिळाला.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Divyanga-Hard-Life-On-Road-In-Mahud-Solapur/", "date_download": "2018-09-22T03:15:00Z", "digest": "sha1:OZZZQ2RHHP7ZI32RDI6UJRS4ODIGEFEI", "length": 6711, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महूद येथे दिव्यांगांचा उघड्यावर संसार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › महूद येथे दिव्यांगांचा उघड्यावर संसार\nमहूद येथे दिव्यांगांचा उघड्यावर संसार\nमहूद ( ता.सांगोला ) येथील दिव्यांग कुटुंबाचे घर उघड्यावर असून या कुटुंबास शासकीय मदतीची आणि योजनेच्या लाभाची प्रतीक्षा आहे. महूद ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या ढाळेवाडी येथील शासकीय जागेत सोनवणे कुटुंब राहत आहे. या कुटुंबात एकूण 4 व्यक्‍ती असून त्यापैकी दोन दिव्यांग आहेत. तर चौथा हा युवराज नावाचा लहान मुलगा आहे. गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसात या कुटुंबातील मुख्य सदस्य असलेल्या बबन सोनवणे यांचे निधन झाले. ते वयस्कर असल्यामुळे त्यांना चालता फिरता येत नव्हते. त्याचबरोबर दिव्यांग असल्यामुळे आणखीनच त्यांच्या दुखात भर होती. तर दुसर्‍या बाजूला त्यांची पत्नी रुक्मिणी सोनवणे ही वयोवृध्द असल्याने तसेच मुलगी आक्काताई गाळके ही डोळ्याने दिसत नसल्यामुळे दिव्यांगच आहे. या कुटुंबाला हक्काचे घर नाही ना हक्काची जागा परंतु शासनाच्या योजनांचा यांना योग्य त्या प्रमाणात लाभ मिळत नाही. साहजिकच या कुटुंबाला कुणी आधार देता का आधार असे म्हणायची वेळ आली आहे.\nरात्री-अपरात्री पाऊस आला की, नजीकच असणार्‍या स्मशान भूमीचा आधार घ्यायची वेळ या कुटुंबावर येत असते. पक्के घरच नसल्यामुळे वीजेचा तर प्रश्‍नच नाही त्यामुळे या कुटुंबाला प्रत्येक रात्र म्हणजे काळ रात्रच असे. दिवस उजाडला की या कुटुंबाला जीवात जीव आल्यासाखे वाटत असे. हे कुटुंब कधी दुसर्‍याकडून अन्न मागून आणते तर कधी उपाशीपोटी राहून आपले जीवन जगत आहे. दिव्यांगांच्या 3 टक्के निधीतून महूद ग्रामपंचायतीने यांना 7 हजार रुपये इतक्या निधीत घरासाठी 4 पत्रे व 4 सिमेंटचे खांब दिले खरे परंतु कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे व मिळालेली ही अपुरी मदत त्यांना हक्काचे घरही देवू शकले नाही.\nप्रहार अपंग क्रांती आंदोलनाने महूद ग्रामपंचायतीकडे याबाबत पाठपुरावा केला परंतू ग्रामपंचायतीने या कुटुंबाकडे सहानभूतीने पाहिले नाही. कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नाही अशा स्थितीत राहणार्‍या सोनवणे कुटुंबाला दिव्यांगांच्या 3 टक्के निधीतून भरीव मदत करता येत होती. परंतु ग्रामपंचायत मात्र या गंभीर बाबीकडे डोळेझाकपणे पाहत असल्याचा संताप प्रहार संघटनेकडून व्यक्त करण्यात आला.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/home-chef/green-peas-kachori/articleshow/65663590.cms", "date_download": "2018-09-22T04:19:05Z", "digest": "sha1:DAOLADBRMJHQ3FM72OZLVKIO6XCPZXYY", "length": 10729, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "home chef News: green peas kachori - मटार कचोरी | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nपारीसाठी साहित्य- एक कप मैदा, पाव कप गव्हाचं पीठ, छोटा चमचा साखर, मीठ, एक टेबलस्पून तेल, अंदाजाप्रमाणे कोमट पाणी\nसारणासाठी साहित्य- एक कप उकडलेले ताजे मटारचे दाणे, इंचभर आलं, तीन ते चार हिरव्या मिरच्या, बडीशेप, हिंग, धणे-जिरे पावडर, थोडं लाल तिखट, छोटा चमचा साखर आणि मीठ\nकृती- मैद्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ, मीठ, छोटा चमचा साखर आणि तेल घालून चांगलं एकजीव करून घ्यावं. नंतर त्यात कोमट पाणी घालून मऊ मळून घ्यावं. ते भिजवलेलं पीठ अर्धा तास झाकून ठेवावं. मटार उकडून त्यात आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या, इंचभर आलं घालून मऊ वाटून घ्यावं. पॅनमधे थोड्या तेलात बडीशेप आणि हिंग घालावं. मग त्यात वाटलेलं मिश्रण, चिमूटभर साखर, धणे-जिरे पावडर, थोडं लाल तिखट आणि मीठ घालून, त्यातील पाण्याचा अंश कमी होईपर्यंत परतून घ्यावं. हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे गोळे करून घ्यावे. पिठाचेही छोटे गोळे करून घ्यावेत आणि त्यात पुरणपोळीप्रमाणे सारण भरून घ्यावं. पोळपाट किंवा बटर पेपरला थोडं तेल लावून कचोऱ्या थापून किंवा लाटून घ्याव्या. त्या नंतर छान तापलेल्या तेलात मध्यम आचेवर तळून घ्याव्या.\nटीप- कचोऱ्या खुसखशीत बनवण्यासाठी पारीच्या मिश्रणात तेल जास्त घालावं आणि पीठ फ्रिज मधल्या गार पाण्यानं घट्ट बांधून घ्यावं.\nमिळवा लाइक अँड शेअर बातम्या(like & share... readers own page News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nlike & share... readers own page News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:मटार कचोरी|घरचा शेफ|home chef|green peas kachori|Food\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nघरचा शेफ याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2159?page=3", "date_download": "2018-09-22T04:13:57Z", "digest": "sha1:XPUPVXI5M4ANEMJ63MEZGXFJCI6IWZR7", "length": 26253, "nlines": 251, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पित्त - Acidity | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nजुन्या मायबोलीवरचे पित्त (acidity) या विषयावरचे मायबोलीकरांचे हितगुज इथे पहा\nआपण सर्वानी देवेंद्र वोरा\nआपण सर्वानी देवेंद्र वोरा यांच्या आपले आरोग्य आपल्या हातात हे पुस्तक वाचावे.\nमला पित्ताचा त्रास होतो.\nमला पित्ताचा त्रास होतो. केव्हा केव्हा सकाली उलति होते. औशध काय घ्याचे कलत नहि.\nपित्त झाल्यास एक्-दोन लवंगा\nपित्त झाल्यास एक्-दोन लवंगा किंवा तुळशीची पाने चघळावीत. गुळाचा एक खडा खाल्ला तरी पित्त कमी होते. व्हॅनिला आईस्क्रीम खाल्य्याने (विशेषतः तिखट व मसालेदार खाल्य्यानंतर) पित्त लगेच कमी होते.\nआलं लिंबाचं चाटण तसंच कोकम\nआलं लिंबाचं चाटण तसंच कोकम सरबत किंवा नुसती कोकमं (आमसुलं) चावून खाल्ली तरी पित्ताचा त्रास कमी होतो.\nकफावर काही घरगुती औषध आहे का\nकफावर काही घरगुती औषध आहे का\nमध्+जेष्ठमध एकत्र करून खा...कफ लगेच कमी होतो\nवय - २४ वजन ४२ हाईत - ५ फूट ७\nवय - २४ वजन ४२ हाईत - ५ फूट ७ इंच ...\nमाझ्या मते एवढा कमी वजन कोणाचाही नसेल...\n४ वर्षांपूर्वी मला कावीळ झाली होती.. ती व्यवस्थित बरी सुद्धा झाली ..\nपण माझं वजन ५४ कग वरून दिरेच्त ४२ कग वर आला.. गेली ४ वर्ष मला भूकच लागत नाही .. सगळ्या प्रकारचे उपाय, डॉक्टर , करून थकलो.. हजारो रुपये खर्च केले .. मध्ये एक वजन वाढवायची powder सुद्धा घेऊन झाली .. पण त्याने पोट अजून बिघडलं\nडॉक्टर म्हणतात tension मुले असा होतंय...\nपण मी काय करू आता .... खूप depression मध्ये गेलोय ...\nसगळ्या टेस्ट , reports नॉर्मल आहेत ....\nजॉब ची पण खूप दगदग होते.. दिवसभर २ पोळ्या खाऊन राहतो .. पण त्याने पण अपचन होता .. सगळे खूप चिडवतात .. जगणं नकोस करून ठेवलं आहे ..... पोट अजिबात साग होत नाही .. माझ्ह्याबरोबरच का असा होतंय\nप्रसन्न, जमलं तर पुण्यात येऊन\nजमलं तर पुण्यात येऊन आहारतज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाईंना भेटून आपली वजनाची समस्या सांगा व त्यांच्याकडून योग्य त्या आहाराचे मार्गदर्शन घ्या.\nत्याआधी पुण्यातील प्रसिद्ध डॉ. कल्याण गंगवाल यांच्याकडून काही दिवस ट्रीटमेंट घ्या. ते अतिशय अनुभवी असून कोणत्याही आजाराचे अचूक निदान व योग्य उपचार करण्यात प्रसिद्ध आहेत. विशेषतः ते पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ आहेत. तुमच्या समस्येवर ते नक्कीच योग्य ते निदान करून तुमची समस्या सोडवतील.\nकाही महिन्यांपूर्वी मी कफावर\nकाही महिन्यांपूर्वी मी कफावर काही घरगुती औषध आहे का असं विचारलं होतं. ह्या महिन्यात मला पुन्हा तोच त्रास झाला. मी नेटवर सर्च केलं तेव्हा मध, लिंबाचा रस आणि काळी मिरीपूड ह्यांचं मिश्रण करून दिवसातून २ वेळा असं ४-५ दिवस घ्यायचं असा उपाय दिसला. ह्यातून अपाय होण्याची शक्यता नसल्याने मी प्रयत्न करून पाहिला. खरंच मला खूप आराम वाटतोय.\nमला पित्ताचा खुप त्रास होतो.\nमला पित्ताचा खुप त्रास होतो. डोक दुखायला लागत . उजेड, आवाज अजिबात सहन होत नाही. कुठ्लेही वास तीव्र जाणवतात. उलट्याही होतात बर्याच वेळेला. पण त्यानेही बरे वाटत नाही. रात्रीची झोप झाल्यावर बरे वाट्ते.\nमला सुद्धा पित्ताचा खूप जुनाट\nमला सुद्धा पित्ताचा खूप जुनाट त्रास आहे. पित्त झाले की डोके प्रचंड दुखते आणि वमन केल्याशिवाय बरे वाटत नाही. चहा आणि कॉफी घेणे पूर्ण बंद केले आहे. सकाळी गार दूध आणि कुलकंद (शारंगधरचे नवे प्रॉडक्ट) घेत आहे त्रास बर्‍यापेकी कमी झाला आहे. पित्त झाल्यावर आईस्क्रीम खाल्ले की बरे वाटते. कोकम सरबत सुद्धा चांगले.\nडॉ. बालाजी तांबेंच्या पित्तशांती गोळ्या खूप उपयोगी आहेत. माझ्या आयुर्वेदिक डॉ. ने तर नाडी बघून मला सांगइतले होते की, तुमच्या शरीरात रक्ताच्या बरोबरीने पित्त खेळते आहे. पण पंचकर्म करून घेतल्यावर खूप फायदा झाला.सकाळी उठल्यावर काळ्या मनूका खाल्ल्याने व किमान अर्ध्यातासानंतर चहा पोळीबरोबर घेतल्याने मला खूप फरक पडलाय.शिवाय डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सुंठ पावडर पाण्यात उकळून घेतल्याने उलटी होते व डोकं लगेच थांबते...पित्तात ही सुकुमार प्रक्रुती असणार्‍यांना खूप त्रास होतो. माझी डॉ. मला नेहमी तू राजघराण्यात जन्माला यायचे होतेस..असे म्हणते.कारण इतकी पथ्ये फक्त तिथेच पाळू शकतो आपण माझ्या समदुखी लोकाना पाहून मला बरे वाटले.\nतूर डाळीने पित्त होते.\nतूर डाळीने पित्त होते. त्याऐवजी मूग डाळ वापरावी.\nएकच प्याला अगदी एकच वाटी\nअगदी एकच वाटी (प्याला :)) तूर डाळ आमटी घेतली तर लगेच पित्त होते.\nमी स्वानुभव लिहीत आहे. गेले\nमी स्वानुभव लिहीत आहे. गेले चार्,पाच महिने मला गॅसेसचा खूप त्रास होत होता. बाहेर पडत नव्हते.त्यामुळे पोट खूप जड वाटायचे,फुगायचे.severe constipation पण झाले. इसबगोल चालू केले.पण गॅसेसचा त्रास कमी होत नव्हता. माझ्या जावेला हे सांगितले ,तेंव्हा तिने बाळहिरडा थोड्या साजुक तुपावर परतल्यावर तो फुलतो .लगेच गॅस बंद करुन त्यावर काळे मीठ (पादेलोण) घालुन परतायचे.५,६ तासाने मीठ्,तूप आत शोषले जाते.मग बाळहिरडा रोज एक तोंडात ठेवून चघळुन खावुन टाकायचा असे सांगितले. मी करुन पाहिल्यावर४,५ दिवसात माझा गॅसेसचा त्रास कमी झाला. constipationचा त्रासही कमी झाला आहे.रोज १,२ पेक्षा जास्त खाऊ नये.\nसमई ५,६ तासाने रोज एक तोंडात\n५,६ तासाने रोज एक तोंडात ठेवून चघळुन खावुन टाकायचा >>> म्हणजे नक्की काय\nदररोज तुपावर भाजून, पादेलोण टाकुन बाळहिरडा तयार करायचा आणि मग ५-६ तासांनी खायचे असे का, की एकदाच हे सगळे तयार करून ठेवायचे आणि मग त्यातलाच एक तुकडा रोज खायचा\nरुनी,मी वर परत सुधारुन लिहिले\nरुनी,मी वर परत सुधारुन लिहिले आहे,ते वाचावे.\nपित्तावर तुळशीची पाने चघळणे,\nपित्तावर तुळशीची पाने चघळणे, लवंगा चघळणे किंवा गुळाचा खडा चघळून खाणे या उपायांचाही उपयोग होतो.\nमला सुध्धा पित्ताचा फार त्रास\nमला सुध्धा पित्ताचा फार त्रास होत आहे. कधिपण खाज येते. मध्ये तर सकाळी ओठ टम्म सुजलेले असायचेत. उलट्या होतात. हळु हळु मि जेवणात फरक केला आहे.\nटिफीन मध्ये मुग-मसुर-तांदळाची खिचडी आणि कोणतही सुप बनवुन आणते. भुक लागलिच तर फळ खाते. चहा-कॉफी साफ बंद केली आहे. नचणीच सत्व पिते. एरंडेल तेल आणी कशाच्या वाटीने तळपायाला मसाज करते. सकाळ संध्याकाळ १-१ चमचा गुलकंद खाते. (बहुतेक गोष्टी बालाजी तांबेंकडुन वाचलेल्या आहेत)\nमहत्वाच म्हणजे १०.३० ला झोपुन ६.३० ला उठायचा प्रयत्न करते.\nबराच आराम मिळत आहे. अजुन काय करता येइल\nपोट स्वच्छ नसले,झोप पुरेशी\nपोट स्वच्छ नसले,झोप पुरेशी झाली नाही,उपाशी राहिले ,दगदग फार झाली,त्रागा झाला,फार थंडी/उन्हात बाहेर जाऊन आले कि पित्ताचा त्रास होतो..यासारखे अजुन कोणतेही कारण असु शकते.पित्त झाले की डोकं,डोळे,पाय्,पाठ्,मान दुखते...या पित्तावर मी अनुभवलेला अजुन एक खात्रीलायक उपचार.ह्याने अपाय तर नक्कीच नाही..आणि एकदा ही पावडर करुन ठेवली बरेच दिवस पुरते..फक्त चवीला थोडी तुरट लागते..इसब्गोल चा चिकट्पणा/बुळ्बुळीत पणा मुळीच जाणवत नाही..\n३०० ग्राम इसबगोल +१०० ग्राम आवळा पुड+१०० ग्राम हरड पुड+१०० ग्राम बेहडा पुड..असे सगळे एकत्र करायचे..हे एकुण ६०० ग्राम तयार होइल..ही पावडर २ चमचे भरुन रात्री झोपताना १ ग्लास भरुन कोंबट पाण्याबरोबर घ्यावी..पित्त झाले की लगातार ३-४ दिवस घ्यावी..एरवी आठवड्यातुन एकदा घ्यावी..पोट स्वच्छ /हलके रहाते..[जुलाब होत नाही..]शरीरात जड-पणा जाणवत नाही..त्यामुळे पित्त होतच नाही.. भुक लागते..पचनाचा त्रास असेल तर तो ही जातो..थोडक्यात \"सब मर्ज की एक दवा \"आहे..\nरात्रीचे जेवण व झोप नीट झाली\nरात्रीचे जेवण व झोप नीट झाली नाही म्हणजे पित्त होणार. ते झाले की दिवस फुकट. सकाळच्या चहाबरोबर उलटून पडले तर अर्धा दिवस वाचला तर वाचेल.\nपित्त झाल्यावर करायच्या उपायांपेक्षा न होऊ देणंच बरं.\nपित्त झाल्यावर करायच्या उपायांपेक्षा न होऊ देणंच बरं.\nअगदी सहमत...मला सकाळी जर नाष्टा किंवा काही खाणे झाले नाही तर लगेच पित्त व्हायला सुरूवात होते. आणि एकदा डोके दुखायला लागले की मग दिवस जातो कामातून...\nत्यामुळे मी सकाळी तर नाष्टा नसेल तर ग्लासभरून दूध आणि त्याबरोबर ३-४ बिस्कीटे खातो.\nसकाळच्या वेळी साबुदाणा खिचडी, शेंगदाणे आदी पित्त वाढविणारे तसेच तेलकट आणि तुपकट पदार्थ व्यर्ज...\nदुधाबाब्त्त घोळ आहे जरा..\nदुधाबाब्त्त घोळ आहे जरा.. अ‍ॅलोपथि म्हनते दुधाने पित्त वाढते ( कारन त्यात कॅल्शियम असते) आणि आयुर्वेद म्हणते दुधाने पित्त कमी होते.. होमिओपथीवाले काय म्हणतात माहीत नाही.. ( बाकी ते काय म्हणणार म्हणा.. त्यांच्या शाबुदाण्याच्या गोळ्या दुधातील मिल्क सुगर म्हणजे लॅक्टोजच्या असतात \nमोरावळा देखील पित्तनाशक आहे\nमोरावळा देखील पित्तनाशक आहे का\nत्यांच्या शाबुदाण्याच्या गोळ्या दुधातील मिल्क सुगर म्हणजे लॅक्टोजच्या असतात फिदीफिदी )<< नाही त्या शेळीच्या दुधाच्या असतात.\nपित्ता वर प्रभावी उपाय.\nपित्ता वर प्रभावी उपाय.\nजें व्हा तु म्हाला असीडीटी चा त्रास जा ण वे ल ते न्हा,\nआपल्या उज व्या तळ हातावर डाव्या आंगठ्या ने मध्यमा जवळ दाब द्यावा. मि नीट भरा नन्तर आराम\nवाटेल. ह्या उपाया ला सुजोग वा अ क्यु प्रेशर म्हणतात.\nशेळीचं असलं तरी शेवटी ते दूधच\nशेळीचं असलं तरी शेवटी ते दूधच ना \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 28 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/62030", "date_download": "2018-09-22T03:42:07Z", "digest": "sha1:4ITEY4LLT4MPQWQ7ALKW7YYGTNHVYGL2", "length": 52621, "nlines": 296, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुहूर्तांचे प्रस्थ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुहूर्तांचे प्रस्थ\nसुमारे १५ वर्षांपूर्वीची घटना. भारताचे राष्ट्रपती म्हणून श्री. अब्दुल कलाम यांची निवड झाली होती. भारतीयांच्या दृष्टीने ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट होती. कलाम यांनी ते पदग्रहण करताना एक अतिशय चांगला पायंडा पाडला तो म्हणजे, आपल्या पदाची कारकीर्द सुरू करण्यासाठी ते मुहूर्त बघण्याच्या अजिबात फंदात पडले नाहीत. त्यांना नेमणूकीचे पत्र मिळाल्यानंतरचा पहिला शासकीय कामाचा दिवस हाच त्यांच्या दृष्टीने ‘मुहूर्त’ होता. त्या प्रसंगी त्यांनी हा मुद्दा स्पष्ट करताना पुढील उद्गार काढले होते, ‘’पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला जो कालखंड लागतो, त्याला एक वर्ष म्हणतात आणि त्या वर्षाचे ३६५ दिवस हे सर्व समान हिस्से असतात. त्यामुळे कोणताच दिवस हा शुभ किंवा अशुभ नसतो.’’\nत्यांचे हे उद्गार खरे तर आपल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. परंतु, आपल्यातील बहुसंख्य लोकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असणार यात शंका नाही. मला स्वतःला तर ते उद्गार वाचून खूप समाधान वाटले होते. एखाद्या रूढ समजुतीला ‘थोतांड’ म्हणून फटकारण्याऐवजी ती कशी अनावश्यक आहे याचे त्यांनी वैज्ञानिक स्पष्टीकरण किती छान केले होते.\nमाणूस हा मुलुखाचा आळशी असतो. कुठलेही नवे काम सुरू करण्याबाबत त्याची चालढकल करण्याची प्रवृत्ती असते. बरीच कामे ही ‘उद्या बघू’ म्हणून कायम ‘उद्यावरच’ ढकलली जात असतात आणि तो ‘उद्या’ कधी उगवतच नाही म्हणून, कुठल्याही कामास सुरवात कधी करावी या प्रश्नाचे साधे सरळ उत्तर असे असते की, ‘उद्याचे काम आज व आजचे काम आता लगेच’. एवढे साधे तत्व जरी आपण आचरणात आणले तरी असंख्य महत्वाची कामे ही वेळच्यावेळी होत राहतील. पण, वास्तव मात्र तसे नाही.\nकुठलेही नवे काम करायचे म्हटले की बहुसंख्य लोक हे ज्योतीषावर आधारित मुहूर्त बघतात. मग त्यातूनच शुभ व अशुभ दिवस या खुळचट कल्पनेला जन्म दिला जातो. काम सुरू करण्यासाठी जर ‘मुहूर्त’ उपलब्ध नसेल तर ते कितीही पुढे ढकलायची आपली तयारी असते. नमुन्यादाखल काही कामांची उदाहरणे देतो. इमारतीच्या बांधकामाची सुरवात, प्रकल्पाचे उद्घाटन, मोठी खरेदी, कामाचा पदभार स्वीकारणे, नाटकाचा पहिला प्रयोग, चित्रपटाच्या चित्रीकरणाचा प्रारंभ वगैरे. अशा कितीतरी प्रसंगी मुहूर्त बघून नक्की काय साध्य होते कोणत्याही कामाचे यशापयश हे त्याच्या दर्जावरच ठरणार असते हे सत्य आपण का नाकारतो कोणत्याही कामाचे यशापयश हे त्याच्या दर्जावरच ठरणार असते हे सत्य आपण का नाकारतो अमुक एका दिवशी कामास प्रारंभ केल्याने त्यात यश मिळेल ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. त्याऐवजी एखाद्या कामात स्वतःला झोकून देउन त्याचा दर्जा वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेणे अधिक महत्वाचे नाही का\nआयुष्यातील वैयक्तिक व कौटुंबिक गोष्टी करण्यासाठी तर आपले मुहूर्ताविना पान हलत नाही. याबाबतीत विवाहाचे मुहूर्त हा तर एक कोड्यात टाकणारा विषय आहे.\nआपल्या देशात संपूर्ण वर्षात एप्रिल व मे मध्ये लग्नाचे भरपूर मुहूर्त असतात. वास्तविक या काळात पाण्याचे दुर्भिक्ष असते. तसेच गंभीर संसर्गजन्य आजारांच्या साथी फैलावत असतात. लग्नाच्या मांडवातील मंडळीना भाजून काढण्याचे काम उष्णता चोखपणे बजावत असते. बाकी या वातावरणात वधूवर तर त्यांच्या भरजरी पोशाखात किती उबून निघत असतील याची कल्पनाच केलेली बरी. याच्या जोडीला अजून एक त्रास असतो तो परगावहून उन्हाचा त्रास सोसत येणाऱ्या पाहुण्यांना. अशा बेसुमार वाढलेल्या प्रवाशांमुळे वाहतूक यंत्रणांवरील ताणही वाढतो, हा अजून एक मुद्दा.\nतरीसुद्धा याच काळात हौसेने विवाह करण्याचा सामाजिक अट्टहास का असतो हा प्रश्न मला नेहेमी पडतो. आपण ‘मुहूर्त’ याचा अर्थ ‘सर्वाना सुखकारक वेळ’ असा का नाही घेत बऱ्याचदा वर्षातील इतर काही महिने ‘मुहूर्त नाहीत’ या कारणांसाठी भाकड जात असतात. त्याऐवजी जर आपण एप्रिल-मे यांना ‘मुहूर्तबाद’ करून टाकले व इतर सर्व महिन्यांमध्ये समारंभ ठेवले तर ते योग्य आणि सर्वाना सुखकारक ठरेल.\nमाझ्या काही मित्रांनी त्यांची लग्ने ही ठरवून १५ ऑगस्ट वा २६ जानेवारीला केली आहेत. मला त्यांचा याबद्दल अभिमान वाटतो.\nविवाह-मुहूर्ता बाबत अजून एक मुद्दा. पारंपारिक मुहूर्तावर केलेली सगळेच लग्ने पुढे यशस्वी होतात का नीट विचार करून बघा, याचे उत्तर काहीसे नकारार्थी आहे. म्हणजेच, वैवाहिक जीवनाचे यशापयश हे त्या दोन व्यक्तींच्या सामंजस्यावर अवलंबून असते, लग्नमुहूर्तावर नक्कीच नाही \nसमाजव्यवहारातील इतर अनेक प्रसंगीही मुहूर्तांचे प्रस्थ जाणवते. विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमासाठी ‘शुभ दिवशी’ प्रवेश अर्ज भरणारा विद्यार्थी किंवा निवडणुकीसाठी अर्ज भरणारा उमेदवार, निरनिराळे करारनामे करणारे नागरिक, एखाद्या संस्थेची स्थापना, अंतराळात यान पाठवण्यासाठी मुहूर्त बघणारे शास्त्रज्ञ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आपण कुठलेही कार्य हाती घेताना आपला स्वतःच्या क्षमतेपेक्षा दैवावर अधिक विश्वास असतो हेच यांतून ध्वनित होते. खुद्द आपल्या देशाचा स्वातन्त्र्यदिन हा मध्यरात्री का जाहीर करण्यात आला तर म्हणे की १५ ऑगस्ट १९४७ ची सकाळ ही ‘शुभ’ नव्हती तर म्हणे की १५ ऑगस्ट १९४७ ची सकाळ ही ‘शुभ’ नव्हती ( हे विधान वृत्तपत्रातील माहितीवर आधारित).\nअनेक सार्वजनिक लोकहिताची कामे व योजना मुहूर्तावर सुरू होतात. त्यांच्या उद्घाटनाचा झगमगाट जरा जास्तच असतो. नंतर मात्र त्यांचे काम अतिशय संथ गतीने होते. ठरलेल्या कालावधीत त्या पूर्ण कराव्यात याबाबत आपण बिलकूल आग्रही नसतो. अखेर कसेबसे ते काम पूर्ण केले जाते आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळण्यासाठी पुन्हा एकदा मुहूर्ताची प्रतिक्षा करावी लागते \nएकंदरीत पाहता समाजमनावरील पारंपरिक ज्योतिषवादी भूमिकेचा पगडा अद्यापही जबरदस्त असल्याचे जाणवते. त्यामुळेच मुहूर्तांचे प्रस्थ आजही कायम आहे. जगभरातील काही मोजक्या विचारवंतांनी अशा रूढींना नाकारून आपापली कारकीर्द यशस्वी करून दाखवली आहे.त्यांच्यापैकी काहींनी तर दैदिप्यमान यश मिळवून दाखवले आहे. परंतु, त्यांच्या पाउलवाटेने जाण्यास समाज अजूनही कचरतो. लोकांच्या मनातील कुठली तरी अनामिक भीती त्यांना अंधश्रद्धांमध्ये जखडून ठेवते हेच खरे. त्यातील फोलपणा समजून घेऊन कालानुरूप वास्तववादी भूमिका घेण्याची आज नितांत गरज आहे. असे जेव्हा केव्हा घडेल तो सुदिन.\nहल्लीच्या समाजव्यवस्थेवर व एकूणच कामांच्या दिरंगाईबद्दल महत्वाच्या कारणावर खुपच छान लिहिलय. \"उद्धरेत आत्मानां \" प्रमाणे योग्य वेळेत योग्य कष्ट केले तर प्रगती निश्चित असते हे कित्येक मान्यवरांच्या जीवनशैलीवरून सिद्ध झालेच आहे... तरीही ती गोष्ट प्रत्यक्ष स्वतः करायला समाजातील प्रत्येक घटक पुढाकार घेईल तोच खऱ्या प्रगतीचा मुहूर्त\nमी तरी मुहूर्तावर विश्वास\nमी तरी मुहूर्तावर विश्वास ठेवावा कि नाही, त्याचा काही फायदा तोटा होतो की नाही, ह्या दृष्टीने कधी विचारच केला नाही. ना मला कधी त्याबद्दल उत्सुकता वाटते.\nतरीसुद्धा याच काळात हौसेने विवाह करण्याचा सामाजिक अट्टहास का असतो हा प्रश्न मला नेहेमी पडतो. >>> माझी माहिती अशी आहे, की त्याकाळात मुलाबाळांच्या शाळेला सुट्ट्या असतात. सर्व गावी एकत्र जमलेले असतात. म्हणून लग्ने उरकण्याचा हाच योग्य काळ असतो.\nलग्नाच्या मुहर्ताविषयी - साधारण तुळशीच्या लग्नानंतर लग्नाचे मुहुर्त असतात त्याला कारण कृषीप्रधानता त्यामुळेच चातुर्मासात लग्ने होत नाहीत. दिवाळीनंतर शेताची कामे कमी झालेली असतात व खरीपाचे पीक निघाली असल्यामुळे धनधान्य व रोकड जमलेली असते..... हे कारण असावे. बाकी मुहुर्तावर...... प्रत्येकाची श्रध्दा \nअंबज्ञ, च्रप्स, सचिन व\nअंबज्ञ, च्रप्स, सचिन व मंजूताई : सर्वांचे आभार अणि सहमती\n<< माणूस हा मुलुखाचा आळशी\n<< माणूस हा मुलुखाचा आळशी असतो. कुठलेही नवे काम सुरू करण्याबाबत त्याची चालढकल करण्याची प्रवृत्ती असते.>>>प्रत्येक मुहूर्त पहाणारा मणूस असाच अस्तो हे सोयिस्करपणे ग्रुहित धरताय. तसेच ; राष्ट्रपती पुढे पाच वर्षे काम करणार असतो. मुहूर्तासाठी एक दोन दिवस इकडे तिकडे होवू शकते. त्यासाठी १-२ महिने घालवले तर ते नि श्चित चुकिचेच आहे. आणि मुहूर्त ऑफिस मधे प्रवेश करण्याचा असतो , त्यासाठी कुणी कामाला सुरुवात करायचा थाम्बत नसतो.\nवाइट हवामानात विमानाचे उड्डाण पुढे ढकलावे लागतेच ना. ईथे वाइट हवा डोळ्याला दिसते , तिकडे ती वेगळ्या (तुम्हाला न पटणार्या) शास्त्राला दिसते इतकाच फरक.\nखरे तर सर्व शास्त्रीय शोध हे पुढचा शोध लागेपर्ञन्त \"शास्त्रीय सत्य असतात\" आणी नन्तर ते \"अ शास्त्रीय\" ठरतात , याला न्युटन्चे गतीचे नियनही अपवाद नाहीत , आइनस्टाइन च्या सापेक्शता वादाने तेही वेगळ्या सन्दर्भात चुकीचे ठरवले आइनस्टाइन चे कित्येक शोध हे त्याला इन्टुशनने कळले होते जे पुढे इतर शास्त्रद्यान्नी सिद्ध केले. ( प्रकाश किरण्ही गुरुत्वाकर्नाणाने वाकतात). Astrophysicist Neil DeGrasse Tyson च्या Cosmos: A Spacetime Odyssey मधे एक सन्कल्पना मान्डली आहे की सुरुवातीचे बरेचसे शोध हे \"lucky guess\" होते.\nशास्त्र सर्व गोष्टी \"कशा\" घडतात याचे विवेचन करतात , त्या \"का\" घडतात हे नाही सान्गू शकत. प्रुथ्वीची निर्मिती कशी झाली ते शास्त्रज्ञ शोधून काढ्तात पण का झाली हे नाही \nते जाणण्याचा प्रयास इतर शास्त्रे करायचा प्रयत्न करतात. त्यान्चे मार्ग तुमच्या विचारशकतीला अशास्त्रीय वाटतील पण वाद घालण्यापेक्षा यामुळे कोणतेही अनन्यसाधारण नुकसान होत नाही ना इतके पहाणे आवश्यक आहे. मुहूर्त पाहिल्याने झाला तर उपयोगच होइल, निदान त्या मागचा हेतू चान्गले चिन्तणे हाच आहे.\n<<कामात स्वतःला झोकून देउन त्याचा दर्जा वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेणे अधिक महत्वाचे नाही का>> परत सोयिस्करपणे अस ग्रुहित धरताय कि मुहूर्त पहाणारे कामात लक्षच घालत नाहित , मेहेनेत घेतच नाहीत \nपरिश्रम , कष्ट , प्रयत्न करायला पाहिजेतच पण बर्याच वेळा हे सगळे करूनही सफलता पाठ फिरवते,ज्याची कारणे तुमच्या आमच्या कुणाच्याच हातात नसतात. ज्याला कुठलेहि अधुनिक शास्त्र उपाय सान्गू शकत नाही. अशा वेळेला आपले मनो धैर्य वाढवण्यासाठी अशा गोष्टीन्मधे काही लोकाना विश्वास वाटतो. असे केल्याने कुणालाही इजा पोहोचत नसेल तर या गोष्टी करायला काय हरकत आहे पण बर्याच वेळा हे सगळे करूनही सफलता पाठ फिरवते,ज्याची कारणे तुमच्या आमच्या कुणाच्याच हातात नसतात. ज्याला कुठलेहि अधुनिक शास्त्र उपाय सान्गू शकत नाही. अशा वेळेला आपले मनो धैर्य वाढवण्यासाठी अशा गोष्टीन्मधे काही लोकाना विश्वास वाटतो. असे केल्याने कुणालाही इजा पोहोचत नसेल तर या गोष्टी करायला काय हरकत आहे प्रकाश आमटे यान्चे प्रकाशवाटा वाचा. आउषध तिथे पोहोचे पर्यन्त / ओउषध दिल्यानन्तर जेव्हा आणखी काहिही करणे शक्य नसायचे तेव्हा रुग्णाचे मनो धैर्य वाढवण्यासाठी ते चक्क मन्त्र म्हणत असत.\nश्रद्धा आणी अन्ध्श्रद्धा यातली सीमारेषा धूसर असते. ती काही वेळा सापेक्ष होते.\n<<माझ्या काही मित्रांनी त्यांची लग्ने ही ठरवून १५ ऑगस्ट वा २६ जानेवारीला केली आहेत.>> असे केल्याने नेमके काय साध्य झाले \nपशुपत, तुमच्या प्रतिसादाबाबत आदर आहे.\n<<माझ्या काही मित्रांनी त्यांची लग्ने ही ठरवून १५ ऑगस्ट वा २६ जानेवारीला केली आहेत.>> असे केल्याने नेमके काय साध्य झाले \nत्यांचा 'ज्योतिष- मुहूर्त ' यावर विश्वास नव्हता. १५ ऑगस्ट वा २६ जानेवारी हे राष्ट्रीय आनंदाचे दिवस आहेत. त्या दिवशी लग्न करून त्यांनी तो आनंद द्विगुणित केला.\n(अंध) श्रद्धांमुळे कोणाचे अनन्यसाधारण नुकसान झाले नाही अशी argument नेहमीच दिली जाते. इथे आपण परम efficiency ने कामं करण्याचा प्रयत्न करतो मग या बाबतीतच 'अनन्यसाधारण नुकसान' हा मापदंड का ठेवायचा\nबरं मग आपण '(अंध) श्रद्धांमुळे कोणाचे नुकसान झाले नाही' यावर बोलू.\nमुहूर्त बघून लग्न किंवा कार्य सुरु करणे याचे आपल्या अर्थव्यवस्थेवर अनेक छोटे मोठे परिणाम होतात. वर्षातून २-३ महिन्यात लग्न होत असल्यामुळे लग्नाशी संबंधीत गोष्टींच्या डिमांड-सप्लाय वर ताण पडतो. मग लग्नाचा (आधीच जास्त असलेला) खर्च वाढतो. Weekday ला लग्न झाली तर लाखो लोकांची productivity कमी होते. परत पत्रिका व मुहूर्त पाहून लग्न करण्याचा नादात बरेच लोक लग्न करणारे मुलगा-मुलगी एकदुसऱ्यासाठी योग्य आहे का हे पहाणे विसरूनच जातात.\nमुहूर्त नाही म्हणून १-२ दिवस काम उशीरा सुरु केलं तर काय बिघडणार आहे हाच प्रश्न office मध्ये पुढचा project सुरु होण्यापूर्वी boss ला विचारून बघा.\nवर कोणीतरी म्हटले आहे की प्रथा या आपल्या सोयीसाठीच असतात - 'कृषीप्रधान, चातुर्मास, शाळेला सुट्ट्या, etc'. यामधील किती गोष्टी आता खरंच लागू पडतात आपल्या गरजांप्रमाणे प्रथा बदला की आता...\nआपण प्रथा चालू ठेवतो म्हणून वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे त्या placebo बनतात. मनो धैर्य वगैरे वाढवतात. पण मग आपण आपल्या मुलांना त्या सांगितल्याचं नाहीत तर त्यांना या प्रथांची गरजच पडणार नाही त्यांचे placebo जास्त लॉजिकल गोष्टी असतील.\nदुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे (अंध) श्रद्धांमुळे होणारे छोटे-मोठे नुकसान यापलीकडे त्यांमुळे खुंटलेली आपली प्रगती याचा विचार करायला हवा. हे वाचून बरेच जण डोळे roll करतील. मुहूर्त पाहून चंद्रयान पाठवल तर काय झालं, यान तर पाठवलाय ना (अंध) श्रद्धांमुळे होणारे नुकसान हे बऱ्याच वेळा tangible नसते. ४०० वर्षांपूर्वी लोकांनी पृथ्वीभोवती सूर्य व चंद्र फिरतात ही श्रद्धा चालू ठेवली असती तर काय झाले असते (अंध) श्रद्धांमुळे होणारे नुकसान हे बऱ्याच वेळा tangible नसते. ४०० वर्षांपूर्वी लोकांनी पृथ्वीभोवती सूर्य व चंद्र फिरतात ही श्रद्धा चालू ठेवली असती तर काय झाले असते खरी नसलेली गोष्ट पुढचे ४०० वर्ष चालू ठेवली तर काय होईल हे आज सांगता येणार नाही.\nचैतन्य, तुमच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. चांगले मुद्दे आहेत तुमचे.\nकालानुरुप आपण बदलत राहावे हे केव्हाही उत्तम.\nमाझे काही मित्र त्यांचे समारंभ हे ठ रवून 'बिनमुहूर्ताच्या' दिवशी करतात. त्याचे त्यांना पुढील फायदे होतात :\n१. सभागृह विनासायास मिळते व त्याचे भाडेही कमी असते \n२. तेव्हा रस्त्यावरील गर्दी व गोंगाट तुलनेने कमी अस्ल्याने येणार्‍या पाहुण्यांना छान वाटते.\n३. आपण रुढ परंपरा नाकारल्याचे समाधान. ते इतरांना बोलून न दाखवता फक्त कृतीने दाखवायचे. नंतर आपले कुणी अनुकरण केले तर आपल्याला मनोमन आनंद होतोच.\nमी जमेल तेवढा माझ्या वरील मित्रांचे अनुकरण करतो.\nप्रकाश किरण्ही गुरुत्वाकर्नाणाने वाकतात.\nहे चुकिच विधान आहे... प्रकाश किरण हा नेहमी सरळ रेषेतच प्रवास करतो हे युनीवर्सल सत्य आहे..\nप्रकाश गुरुत्वाकर्षणाने वाकत वगैरे काही नाही.....\nटि. प. : गुरुत्वाकर्षणाने काय वाकत तर ते स्पेसटाईम.\nलेखकाने दिलेली मुहूर्त म्हणजे\nलेखकाने दिलेली मुहूर्त म्हणजे सर्वाना सुखकारक वेळ ही व्याख्या आवडली. मी स्वत: मुहूर्त पाळत नाही व लग्नासाठी किम्वा इतर कार्यासाठी मुहूर्त मागणार्याना सान्गतो की कोणताही दिवस शुभ किम्वा अशुभ नसतो. तेम्व्हा कोणतेही कार्य शुभस्य शीघ्रम या नात्याने करावे जसे आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे चटकन जातो ज्याने आपला फायदा होतो.\nचैतन्य आपण छान मुद्दे मांडलेत\nचैतन्य आपण छान मुद्दे मांडलेत \n<<प्रकाश किरण्ही गुरुत्वाकर्नाणाने वाकतात.\nहे चुकिच विधान आहे... प्रकाश किरण हा नेहमी सरळ रेषेतच प्रवास करतो हे युनीवर्सल सत्य आहे..\nप्रकाश गुरुत्वाकर्षणाने वाकत वगैरे काही नाही.....>>\n<<परत पत्रिका व मुहूर्त पाहून\n<<परत पत्रिका व मुहूर्त पाहून लग्न करण्याचा नादात बरेच लोक लग्न करणारे मुलगा-मुलगी एकदुसऱ्यासाठी योग्य आहे का हे पहाणे विसरूनच जातात.>> काहिही विनोद म्हणून सान्गत असाल तर ठीक आहे. मी या लोकान्बद्दल बोलत नहिये.\n<<मुहूर्त नाही म्हणून १-२ दिवस काम उशीरा सुरु केलं तर काय बिघडणार आहे>> मी कुठे असे म्हन्टले आहे >> मी कुठे असे म्हन्टले आहे मी तर म्हणतोय कि मुहूर्तासाठी कुणी काम करायचे थाम्बत नाहीत. आणी छोटी रोजची कामे करायला कोणी मुहूर्त पहात नाहीत हो मी तर म्हणतोय कि मुहूर्तासाठी कुणी काम करायचे थाम्बत नाहीत. आणी छोटी रोजची कामे करायला कोणी मुहूर्त पहात नाहीत हो मी तरी अशा लोकान्बद्दल बोलत नाहिये.\nमुहूर्त आयुष्यात एकदाच करण्याच्या अती महत्वाच्या गोष्टी साठी पहातात. जसे की विवाह ; ग्रुहप्रवेश इ.\nआणी परत माझे म्हणणे आहे कि अन्धश्रद्धा वाइटच \nमी बोलतोय श्रद्धे विषयी. आधी आउषध नन्तर मग प्रार्थना (श्रद्धा असेल तर) ; आधी प्रयत्न - कष्ट नन्तर मग प्रार्थना(श्रद्धा असेल तर) असाच क्रम असायला हवा.\nआधी मुलगा/ मुलगी यान्ची नीट पूर्ण माहिती मिळवा ; ती तुमच्या अपेक्शान्शी जुळते ना याची खतरजमा करा ; मग ल ग्न करायचे निश्चित ठरल्यावर , इच्छा आणि मान्यता असेल तर मुहूर्त बघा.\nमुहूर्त, शुभ/अशुभ वेळ हे सगळे मनाचे खेळ...\nडॉ.कलामांचं वाक्य आवडलं. >>>\nडॉ.कलामांचं वाक्य आवडलं. >>> एवढे सुंदर स्पष्टीकरण मी त्यापूर्वी कधी ऐकले नव्हते. त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असेच ते व्यक्तीमत्व होते.\n<<प्रकाश किरण्ही गुरुत्वाकर्नाणाने वाकतात.\nहे चुकिच विधान आहे... प्रकाश किरण हा नेहमी सरळ रेषेतच प्रवास करतो हे युनीवर्सल सत्य आहे..\nप्रकाश गुरुत्वाकर्षणाने वाकत वगैरे काही नाही.....>>\nआजुन परत तेच... आहो थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी प्रमाणे गुरुत्वाकर्षणाने प्रकाश वाकत नाही हो..\nगुरुत्वाकर्षणाने काय वाकत तर ते स्पेसटाईम (spacetime curvature)\nप्रकाशाला कधीच वाकतवता येत नाही... गुरुत्वाकर्षणाने जे वाकत ते प्रकाश ज्या मधुन प्रवास करतो ते माध्यम (स्पेसटाईम)... हे कळतय अस मी समजतोय....\nमला वाटत थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी याचा नीट अभ्यास केल्यास याच उत्तर मिळेल...\nमुहूर्त पाहून चंद्रयान पाठवल\nमुहूर्त पाहून चंद्रयान पाठवल तर काय झालं, यान तर पाठवलाय ना\nअवांतर : चंद्रयानाला वेगळा मूहूर्त काढावाच लागतो. केव्हाही मनात येईल तेव्हा उडवून चालत नाही. मात्र हा मूहूर्त पंचांग/शकुन पाहून नव्हे, तर पृथ्वी, चंद्र यांच्या दरम्यान कमीत कमी अंतर येईल, याच्या वैज्ञानिक हिशोबाने ही वेळ शोधावी लागते.\n(आता आद्य कटकटाचार्य येऊन पंचांग पाहून हे अंतर शोधणे कसे शक्य आहे ते सांगतील, त्याला फाटा.)\nप्रकाशाला कधीच वाकतवता येत\nप्रकाशाला कधीच वाकतवता येत नाही... गुरुत्वाकर्षणाने जे वाकत ते प्रकाश ज्या मधुन प्रवास करतो ते माध्यम (स्पेसटाईम)... हे कळतय अस मी समजतोय....\nकरेक्ट. वाकड्यातिकड्या फायबर ऑप्टिक केबल मधून प्रकाश सरळ रेषेतच प्रवास करतो. फक्त आपल्याला वाकडा झालेला दिसतो\nकिंवा शाळेतल्या फिजिक्सच्या प्रयोगात नैका काचेच्या क्यूबमधून जाणारे किरण, भिंगानी फोकस केलेले किरण. सगळं अ‍ॅक्चुअली सरळ रेषेतच असतं बाकी सब वहम हय.\nआईनस्टाईनच्या आईने लहानपणी एक\nआईनस्टाईनच्या आईने लहानपणी एक सुंदर वाक्य म्हटलेले, प्रकाश आणि बुद्धीबळातला हत्ती नेहमी सरळ रेषेतच चालतो. ते या निमित्ताने आठवले\nहो, आई-ने-आईनस्टाईन ह्या पुस्तकात ह्या वाक्याचा संदर्भ सापडतो. हे पुस्तक पुन्हा एकदा वाचण्यासाठी केव्हा मुहुर्त सापडतोय कोणास ठाऊक \nदिवसाच जाउ द्या पण मुहर्ताची\nदिवसाच जाउ द्या पण मुहर्ताची वेळ ठरवली तर त्याच्या surrounding लग्नातले बाकिचे कार्य्क्रम आखता येतात ना , निमत्रित ही ति वेळ साधुन येतात, गोरज मुहुर्तावर लागणारी ल्ग्न कधिही लागतात त्यापुढे विधि मग जेवण रात्री १२:३० ला (एका ल्ग्नात ९फार पुर्वी )जेवणावळि चालु बघितल्यात.\nमाझ्या यंदा कर्तव्य आहे या\nमाझ्या यंदा कर्तव्य आहे या पुस्तकातील मुहुर्त हा भाग जरुर वाचावा. मिसळपाव संकेतस्थळावर याची लेखमाला आहे. त्यातील भाग ६,७,८ मुहुर्ताशी संबंधीत आहेत.\n@ प्रकाश - तुम्ही मुहूर्त,\n@ प्रकाश - तुम्ही मुहूर्त, पत्रिका इत्यादी वर पुस्तक लिहिलं आहे म्हटल्यावर तुमचं मन वळवणं कठीण आहे. तरीसुद्धा माझे २ पैसे -\nमुहूर्त, पत्रिका ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे म्हणणे म्हणजे पळवाट आहे. श्रद्धेच्या काही गोष्टी अशा आहेत (उदा. देव आहे की नाही, मेल्यावर माणसाचे काय होते, इत्यादी) की ज्यांच्या साठी किंवा विरुद्ध पुरावा देणे कठीण आहे. पण पत्रिका, मुहूर्त यांचे तसे नाही.\nपृथ्वी किंवा ग्रह ताऱ्यांच्या फिरण्याने माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो असे या सगळ्याचे मूळ आहे. पहिली गोष्ट - याचं physical कारण आज असंख्य शोध (relativity , gravitational waves, space-time) लागून सुद्धा किंचितसुद्धा दिसलेले नाही. तुम्ही म्हणाल सायन्स अजून हवे तेवढे प्रगत झाले नाही. (BTW - कोणी काही claim केलं तर burden of proof सायन्स वर नाही, claim करणाऱ्यावर असतं).\nतरीसुद्धा काही statistical tests झाल्या आहेत ज्यामध्ये हजारो लोकांचे दोन विभाग करून एकाचे ज्योतिष बघितले गेले आणि दुसऱ्याचे नाही. दोन्ही गटात काहीच फरक पडला नाही.\nचैतन्य, तुमचे मुद्दे अगदी\nचैतन्य, तुमचे मुद्दे अगदी बरोबर आहेत, पण......... जाउद्यात, शेवटी पटवून पटवून आपण थकतो हे खरे \nजिथे कलामांचे स्पष्टीकरणही आपल्या लोकांनी मनावर घेतले नाही तिथे आपण कोण \nशालेय वयातील मुलांना समजावून सांगायचा प्रयत्न करू शकतो आपण फार तर.\nअशा लेखाच्या निमित्ताने आपल्यासारखे थोडे तरी समविचारी आहेत हे पाहून समाधान वाटते, बस्स.\nप्रुथ्वीवर सागराची भरती आणि\nप्रुथ्वीवर सागराची भरती आणि ओहोटी चन्द्राच्या अस्तित्वाने आणि प्रुथ्वी भोवतीच्या भ्रमणाने होते ; हा तर डोळ्याला दिसणारा परिणाम मान्य आहे ना \nमला एक सान्गा कि तुम्ही\nमला एक सान्गा कि तुम्ही परिक्शेला निघालेल्या मुलाला \"best luck\" wish करता ना त्याचे कारण काय आहे त्याचे कारण काय आहे त्यामागे कोणते \"शास्त्रीय\" कारण आहे \nपरिक्शेतल्या प्रश्नाना उत्तरे , त्याने केलेल्या अभ्यासामुळे लिहिता येतात , तुमच्या शुभेच्छान्मुळे नाही.\nLuck म्हणजे नेमके काय ते चान्गले अथवा वाइट का होते ते चान्गले अथवा वाइट का होते आभ्यास केलेला असेल तर अपेक्शित यश मिळायलाच हवे. पण काही वेळा तसे होत नाही.\nआभ्यास न केलेल्या topic वर प्रश्न आल्याने मार्क कमी मिळाले हे शास्त्रीय logic झाले पण नेमका असा प्रश्नच परिक्शेत का आला याचे उत्तर कोण देणार \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://panchgani-bahais.blogspot.com/2018/02/blog-post.html", "date_download": "2018-09-22T03:51:11Z", "digest": "sha1:HNPLKBDPDSG5MPPKTMW5HSO3UCLFIAYS", "length": 8293, "nlines": 52, "source_domain": "panchgani-bahais.blogspot.com", "title": "‘बहाई’ धर्मात या, शालेय फी माफ: पाचगणीतील न्यू एरा टिचर ट्रेनिंग स्कूलची सक्ती", "raw_content": "\n‘बहाई’ धर्मात या, शालेय फी माफ: पाचगणीतील न्यू एरा टिचर ट्रेनिंग स्कूलची सक्ती\nपाचगणी पोलीसांनी कारवाई न केल्यास आंदोलन: पावसकर\nसध्या हिंदुत्ववादी पुरस्कृत केंद्र व राज्यात सरकार आहे. पण आजही हिंदु धर्माचा त्याग करून अन्य धर्मात अमिषे दाखवून सक्ती करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणीतील न्यू एरा टिचर स्कूलमध्ये शालेय फी माफ करून ‘बहाई’ धर्म स्विकारण्याची सक्ती करण्याचा भांडाफोड या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी हिंदु एकता आंदोलनाचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष विनायक पावस्कर, संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे यांनी पत्रकार परीषदेत केली. दरम्यान पाचगणी पोलीसांनी न्यू एरा टिचर स्कूलवर कारवाई केली नाहीतर हिंदु एकता आंदोलन छेडेल असा इशारा पावसकर यांनी दिला आहे.\nजितेश परमार व त्याची बहिण रविता परमार यांनी(रा. आग्रा) यांनी पाचगणीतील न्यू एरा टिचर स्कूलमध्ये जुन 2017 मध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी 1 लाखा 15 हजार शालेय फि भरण्यात आली होती. या शाळेची एकूण फी 2 लाख 34 हजार ही एका वर्षासाठी आहे. ही फी बहाई धर्म स्विकारल्यास माफ केली जाईल असे सांगून बहाई धर्माची शिकवण देण्यात आली. काहीवेळा धमकीसुध्दा देण्यात आली. तसेच सायंकाळी 6 नंतर धर्म प्रचारासाठी विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा. भाग न घेतल्यास विद्यार्थ्यांना 500 रूपये दंड आकरला जात होता. ज्या विद्यार्थ्यांनी नकार दिला, त्यांना शालेय व निवास सुविधा बंद करण्यात येवून त्यांचे साहित्य बाहेर फेकण्यात आले. या शाळेतील शिक्षक भरत, सपन सिन्हा, चित्ररंजन यांनी रजपूत असलेल्या परमार बहिण भावंडांना हाकलून लावले. याबाबत सामेवार दि. 12 फेब्रुवारी रोजी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्यापही पाचगणी पोलीसांनी कोणालाही अटक केलेली नाही. सध्या रस्त्यावर रहाण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आलेली असून त्यांना देव देवतांचे फोटो व पुजा करण्याची मनाई करण्यात आलेली आहे.\nसात वर्षापर्वी पाचगणीतील न्यू एरा टिचर स्कूल विरोधात तक्रार झाल्यानंतर संस्थेने माफीनामा लिहुन दिला होता. तरीही धर्मांतराची सक्ती होत असल्याने या शाळेतील व्यवस्थापन, शिक्षक व कर्मचारी तसेच संस्थासंचालक शेरॉम, कतारवरून आलेले सेवामिस यांची चौकशी होवून मागणी विनायक पावसकर यांनी केली आहे. पाचगणी पोलीस ठाण्याच्या सहा. पो. नि. तृप्ती सोनावणे यांच्याकडे तपास सुरू आहे. तक्रारदार विद्यार्थ्यांच्या जीवीताला धोका असताना पोलीस कारवाई करत नाहीत. पाचगणी पोलीसांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेवून पाचगणीतील न्यू एरा टिचर स्कूलच्या संस्थाचालक व शिक्षकांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली नाहीतर हिंदु एकता आंदोलन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा पावसकर यांनी बोलताना दिला.\nहिंदू धर्माचा त्याग करून बहाई धर्म स्वीकारण्याची स...\nपाचगणीतील न्यू एरा टिचर स्कूलमध्ये शालेय फी माफ कर...\n‘बहाई’ धर्मात या, शालेय फी माफ: पाचगणीतील न्यू एरा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dr-vilas-bhale-appointed-new-vice-chancellor-pdkv-akola-maharashtra-1399", "date_download": "2018-09-22T04:10:41Z", "digest": "sha1:XZHBJD5J6BO34RRXDLMFJWLM3AKOM65T", "length": 19152, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Dr. Vilas Bhale appointed as new Vice chancellor to PDKV, Akola, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘पंदेकृवि’च्या कुलगुरुपदी डॉ. विलास भाले\n‘पंदेकृवि’च्या कुलगुरुपदी डॉ. विलास भाले\nरविवार, 24 सप्टेंबर 2017\nमुंबई/अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी शनिवारी (ता.२३) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. विलास मधुकरराव भाले यांची नियुक्ती जाहीर केली.\nमुंबई/अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी शनिवारी (ता.२३) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. विलास मधुकरराव भाले यांची नियुक्ती जाहीर केली.\nडॉ. विलास भाले हे सध्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या दिवसांपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. यामुळे गेले काही दिवस लागलेली या नियुक्तीबाबतची उत्सुकता पूर्ण झाली. डॉ. रविप्रकाश दाणी यांना नागरिकत्वाच्या मुद्यावर राज्यपालांनी पदमुक्तीची कारवाई केल्यानंतर परभणीचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू विद्यापीठाचा पदभार पाहत अाहेत. अाता नवीन कुलगुरुपदी डॉ. भाले यांची पूर्णवेळ नियुक्ती झाली आहे.\nकुलगुरुपदाच्या व्यक्तीची निवड करण्यासाठी राज्यपालांच्या निर्देशानुसार भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने कुलगुरू शोध समितीचे गठण करून पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. कुलगुरू शोध समिती सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हेमंत एल. गोखले यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झाली होती. या समितीत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महानिदेशक त्रिलोचन महापात्रा आणि राज्याचे कृषी व पणन खात्याचे प्रधान सचिव विजय कुमार हे दोन सदस्य होते.\nया समितीने पात्र व्यक्तींचे अर्ज मागविले असता २२ जणांनी अर्ज केले. त्यातून अंतिम पाचमध्ये विद्यापीठाचे अधिष्ठाता डाॅ. विलास भाले, दापोलीचे डाॅ. यू. व्ही. महाडकर, अमरावती येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले, डाॅ. ए. के. चौधरी, डाॅ. वीरेंद्रकुमार सिंग या पाच जणांना शुक्रवारी राज्यपालांनी सादरीकरणासाठी बोलावले होते. त्यातून डॉ. भाले यांच्या नावाची जवळपास दहा दिवसांनंतर घोषणा करण्यात अाली.\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कारभार विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये चालतो. अमरावती व नागपूर या दोन विभागांची पीकपद्धती वेगवेगळी असून त्यादृष्टीने संशोधन, वाण, तंत्र देण्याची जबाबदारी कुलगुरू या नेतृत्वाकडे येते. सध्या विद्यापीठाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप तसेच अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढली अाहे. हे प्रकार थांबविताना विद्यापीठाच्या संशोधनाची दिशा ठरविण्याची जबाबदारी या कुलगुरुंच्या खांद्यावर येणार अाहे.\nशेतकरी अात्महत्यांचा हा प्रदेश सातत्याने देशभर चर्चेत असतो. विविध पॅकेज, कर्जमाफी देऊनही शेतकरी अात्महत्यांवर नियंत्रण मिळवता अालेले नाही. विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे अाहे, अशा प्रकारच्या टीकांना सामोरे जावे लागत अाहे. एकूणच याला छेद देत नव्या उमेदीने या विद्यापीठाचा थेट शेतकऱ्यांना उपयोग कसा होईल याची जबाबदारी नव्या कुलगुरुंना स्वीकारावी लागणार अाहे.\nडॉ. विलास भाले यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५७ मध्ये झाला. त्यांनी १९९२ मध्ये गांधी कृषी विज्ञान केंद्र (जीकेव्हीके), बंगळूर येथून ‘अॅग्रोनोमी’ या विषयात पीएचडी प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन आणि कृषी विस्तार शिक्षण क्षेत्रात एकूण ३७ वर्षांचा अनुभव आहे.डॉ. विलास भाले यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यांची संशोधन प्रकाशने प्रसिद्ध झाली आहेत. डॉ. भाले हे इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रोनोमी या संस्थेचे फेलो अाहेत. त्यांना ‘डॉ. अब्दुल कलाम जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ९ उमेदवारांनी पीएचडी प्राप्त केली आहे. डॉ. विलास भाले यांनी १३ पुस्तके लिहिली अाहेत.\nसी. विद्यासागर राव कृषी शिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कुलगुरु डॉ. विलास भाले\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेत\nमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक भागात पाऊस नव्हता मात्र आॅगस्ट महिन्यात का\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह व्यवसाय\nवडगाव मावळ तालुक्यातील (जि.\nयोग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्र\nसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले मळणीयंत्र वापरावे.\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणार\nजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली आहे.\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील आशावादी किरण\nभाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून रोहडा (ता. पुसद, जि.\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nसोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...\nसाखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...\nराज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...\nपावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...\nपुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...\nपोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...\nनोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...\nराज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...\nकीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...\nस्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.harkatnay.com/2010/11/blog-post_12.html", "date_download": "2018-09-22T03:00:18Z", "digest": "sha1:RVYEJDZJJ4XPHI2PTY5BB4UC65MLEYG4", "length": 35772, "nlines": 325, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: एक चालीस की बिग नथिंग", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nएक चालीस की बिग नथिंग\nसुदैवाने म्हणा की दुर्दैवाने पण देजावू प्रकाराशी माझा 'ऐकून माहिती असणे' याच्या पलिकडे कधी संबंध आला नाही. म्हणजे अनुभव वगैरे कधीच नाही. पण परवा 'बिग नथिंग' बघताना ती देजावू वाली जाणीव मला शब्दशः झाली. हे सगळं कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. तो अंधार, ती मारामारी, ती धावपळ, ते एकामागोमाग बसणारे धक्के, उलगडणारी रहस्यं, पडणारी नवीन कोडी अशी नुसती भाऊगर्दी झाली होती सगळी. हे सगळं चालू असतानाच मेंदूच्या अर्काईव्ह (ज्याला वर्डप्रेस 'आर्चिव्ह' म्हणतं तेच) मध्ये थोडी धक्काबुक्की होऊन छोटे देओल साहेब चालताना दिसले एकदम. आणि मग एकदम खट्टाक प्रकाश पडला डोक्यात. हे तर तेच एक चाळीसची शेवटची लोकल चुकल्यावर शिव्या घालत प्लॅटफॉर्मवरून हिंडणारे देओल साहेब होते. अंधारही तसाच होता. चित्रपटाच्या सुरुवातीची स्वगत म्हणायची पद्धतही तशीच. फक्त दोन्ही चित्रपटांच्या शेवटांमध्ये फरक असल्याने प्रत्यक्ष स्वगत वेगळं आहे इतकंच. पण परिणाम तोच. गुन्हेगारी चित्रपट असूनही वेळोवेळी प्रकटणारा विनोद हेही या दोघांमधलं एक प्रमुख साम्यस्थळ.\nथांबा एक मिनिट. ही एवढी निरर्थक बडबड वाचल्यावर कोणाला वाटेल की मी असं म्हणतोय की 'एक चालीस की लास्ट लोकल' हा 'बिन नथिंग' वरून घेतलाय आणि त्यावरून कोणी माझ्या अकलेची मोजमापंही काढायला सरसावतील. पण थांबा. यातला कुठलाही चित्रपट दुसर्‍या चित्रपटावरून ढापलेला नाही आणि तसं माझं म्हणणंही नाही. पण दोन्ही चित्रपटांची हाताळणी, मांडणी, प्रसंग, घटना, फ्रेम्स, पात्रं, संवाद, प्रकाश(अंधार)योजना यात इतकं साम्य आहे की एक चित्रपट बघताना दुसर्‍याची आठवण आल्याशिवाय रहात नाही. दोन्ही चित्रपटांची मध्यवर्ती कल्पना (थीम) साधारण एकसारखीच असली तरीही कथा (स्टोरीलाईन) भिन्न आहे. आणि तरीही पटत नसेल तर देजावू बिजावू फक्त तोंडी लावायला होतं असं समजून सोडून द्या आणि डायरेक्ट पुढच्या ओळीपासून वाचायला सुरुवात करा.\n( *** कंट्येन स्पायलर्श *** )\n\"आय मेड अ बिग मिस्टेक\" अशा नायकाच्या एकोळी स्वगताने चित्रपटाला सुरुवात होते आणि अंधुकशा उजेडात एका कारची ट्रंक उघडली जाते आणि ........... \nया पहिल्या काही सेकंदांच्या प्रसंगानंतर थेट अयशस्वी लेखक चार्लीच्या घरातला त्याच्या आणि त्याच्या पोलीस अधिकारी असलेल्या बायकोमधला ब्रेकफास्ट टेबलवरचा संवाद दिसतो. पीएचडी असलेल्या चार्लीने आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि योग्यतेच्या मानाने खुपच कमी दर्जाची असलेली अशी कॉल सेंटरची नवीन नोकरी प्रचंड अनिच्छेने स्वीकारलेली असते आणि आज त्याचा पहिला दिवस असतो. पहिल्याच दिवशी काहीतरी गडबड होऊन चार्लीला नोकरीवरून कमी केलं जातं. पण तिथे त्याची ओळख होते ती गसशी. बोलता बोलता कळतं की गसला त्याच्या लहान मुलीच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी बरेच पैसे हवे असतात आणि त्यासाठीच तो ही नोकरी करत असतो. एका वर्षाच्या आत पैसे मिळाले नाहीत तर मुलीची दृष्टी जाणार असते. बोलता बोलता हेही कळतं की खून, मारामार्‍या वगैरे काहीही न करता झटपट पैसे मिळवण्यासाठी गसकडे एक योजना आहे. गस ती योजना चार्लीला सांगतो आणि बघता बघता थोड्याशा नाईलाजानेच का होईना चार्ली त्या योजनेत त्याचा साथीदार बनतो. त्याबरोबरच गसची मैत्रीण जोसी हीसुद्धा त्या योजनेत सहभागी होते. योजना अशी असते की कॉलसेंटरमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे गावातल्या रेव्हरंडला त्याच्या अनैतिक कृत्यांसाठी ब्लॅकमेल करून बक्कळ खंडणी उकळायची. कुठे भेटायचं, कसं पळायचं, कोणी काय करायचं, काय करायचं नाही वगैरे वगैरे सगळं चोख ठरतं. रेव्हरंडला फोन करून झाल्यावर प्लानमध्ये ठरल्याबरहुकुम गस त्या रात्री खंडणी मागायला रेव्हरंडकडे पोचतो. पण तिथे झटापटीत चुकून त्याच्या हातून रेव्हरंडचा खून होतो. काही वेळाने अजून एक मोठी गडबड झाल्याने चार्ली तिथे येऊन धडकतो आणि समोर रेव्हरंडचं प्रेत पडलेलं बघून हादरून जातो. बरीच शोधाशोध करूनही गसचा मागमूसही न आढळल्याने भांबावून जाऊन तो समोरच दिसणार्‍या रेव्हरंडच्या प्रेताची विल्हेवाट लावून टाकतो. तोवर गस पुन्हा प्रकट होतो आणि त्याने रेव्हरंडला ठार मारलेलं नसून चार्लीनेच मारलं आहे असं सांगतो. मेलेला माणूस रेव्हरंड नसतो हे कालांतराने कळतं. त्यातून दुसरा खून, तिसरा खून असं सत्र चालू राहतं. रेव्हरंडची बायको, तिचा बॉयफ्रेंड, लोकल पोलीस ऑफिसर, तज्ज्ञ पोलीस अधिकारी अशा नवीन नवीन पात्रांची दर्शनं होत राहतात. काही पात्र कथेला थोडंसं पुढे सरकवून तर काही जबरा धक्का देऊन चित्रपट वाहता (किंबहुना खळाळता) ठेवतात. एकेक करता करता छोट्या छोट्या घटनांमधून प्रमुख पात्रांची खरी रूपं उलगडायला लागतात. कोणीच सोवळं नसतं हे हळूहळू कळून चुकतं. एक चालीस मधल्या मधुचं खरं रूप समोर येण्याचा प्रसंग असो की यातल्या जोसीचा बुरखा फाटण्याचा प्रसंग असो किंवा 'एक चालीस..' मध्ये सुटतोय सुटतोय असं वाटत असताना निलेशचं पुन्हा नवीन संकटात अडकणं असो की यातल्या चार्लीचं सगळं सुरळीत होतंय हे बघून सुटकेचा निःश्वास टाकत असताना नवीन कटकटीत अडकणं असो अशा अनेक प्रसंगांत 'एक चालीस..'ची आठवण येऊन दोघांच्या मांडणी/हाताळणी यांची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. (मला तरी आवरला नाही. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः ;-) ) .. त्यानंतर अनेक धक्के बसत बसत, चिक्कार धावपळी झाल्यावर, काही लोकांचे जीव गेल्यानंतर आणि काहींचे वाचल्यानंतर, अनेक रहस्य उलगडल्यानंतर, अनेक नवीन कोडी निर्माण होऊन ती सुटायची आपण वाट बघत असताना अचानक \"आय मेड अ बिग मिस्टेक\"च्या स्वगृही आपण परततो. थोडक्यात \"आय मेड अ बिग मिस्टेक\" हा एक व्हर्च्युअल मध्यंतर आहे. कारण त्यानंतरही धक्क्यांची तीव्रता आणि वारंवारता ही तशीच राहते किंवा कित्येकदा आधीपेक्षा अधिक असते. त्यानंतर चार्लीची बायको, पोलीस अधिकारी, लॉलीपॉप, वायोमिंग विडो, विषारी दारू, अखेरचा सिरीयल किलर () अशी वेगवेगळी 'पात्रं' आपापली अस्तित्व अधोरेखित करून जातात.\nज्याप्रमाणे 'एक चालीस..' अचूक आणि निर्दोष नाही त्याप्रमाणे बिंग नथिंगमध्येही सुरुवातीलाच एक मोठ्ठा गोंधळ उर्फ गुफप आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला जेव्हा चार्ली रेव्हरंडच्या घरात शिरतो त्या प्रसंगाची सुरुवात म्हणजे मोठ्ठ्या गुफपची सुरुवात आहे. पण अर्थात त्यानंतर सुमारे तासभर जो प्रचंड धावपळ, दमछाक, धक्काबाजीच्या(धक्काबुक्की नव्हे) रोलरकोस्टर राईडचा अविस्मरणीय अनुभव आपल्याला मिळतो तो पाहता या गुफपकडे डोळेझाक करायला हरकत नाही. बिग नथिंग हा एक निओन्वार आहे पण तो १००% न्वारपट नाही. त्यातले अनेक प्रसंग, संवाद, पात्रनिवड यांच्यामुळे त्याला एक विनोदी फीलही आलेला आहे. चित्रपटाच्या या प्रकाराचं यथार्थ वर्णन करायचं झाल्यास मतकरी म्हणतात त्याप्रमाणे 'न्वार कॉमेडी' हेच वर्णन अगदी चपखल लागू होतं.\nज्या पैशांसाठी एवढे सगळे गुन्हे घडत असतात ते पैसे अंतिमतः अशा व्यक्तीकडे पोचतात की जिला त्याचं काही सुखदुःख नसतं किंबहुना ते पैसे आहेत ही गोष्टही त्या व्यक्तीच्या गावी नसते. पैशांचा ढीग बाजूला पडलेला असताना तिचं त्याच्याकडे लक्षच नसतं कारण तिला त्याचं महत्व नसतं, महत्व माहित नसतं. हा जो शेवट आहे तो म्हणजे एवढ्या वेळ चाललेली पैसे मिळवण्याची शर्यत, त्यासाठी मागेपुढे न बघता पाडले गेलेले खून, केली गेलेली दुष्कृत्यं या सगळ्याला दिलेली एक सणसणीत चपराक आहे.\nजाता जाता, 'बिग नथिंग' आणि 'एक चालीस..' मधला देजावू अजून ठळकपणे अधोरेखित करणारा एक मुद्दा सांगतो. 'बिग नथिंग' प्रदर्शित होण्याची तारीख आहे १ डिसेंबर २००६ आणि 'एक चालीस..' च्या प्रदर्शनाची तारीख आहे १८ मे २००७ (तपशील : आयएमडीबी च्या कृपेने). म्हणजे जेमतेम सहा महिन्यांचा फरक. एखादी घटना सहा महिन्यांनी पुन्हा दिसली तरीही तिला 'देजावू'च्या कक्षेत/व्याख्येत गृहीत धरत असावेत असा माझा आपला एक अंदाज.\nआणि तरीही पटत नसेल तर देजावू बिजावू फक्त तोंडी लावायला होतं असं समजून सोडून द्या आणि लगेच 'बिग नथिंग' (आणि (अजून बघितला नसलात तर) त्यानंतर लगेच 'एक चालीस..' ही) बघून टाका. ते देजावू बिजावूचं नंतर बघू.. क्काय\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : न्वार, पडदा\nचित्रपटांशी माझा खूपच कमी संबंध आहे. त्यामुळे मी दोन्ही चित्रपट बघितलेले नाहीत. आता बघूया कधी योग येतो ते.\nसंकेत, चित्रपटांशी कदाचित नसेल पण सुपरफास्ट प्रतिक्रिया देण्याशी तुझा फार्फार जवळचा संबंध आहे ;) ..\nनक्की बघ दोन्ही चित्रपट. दोन्ही माझे प्रचंड आवडते चित्रपट आहेत.\n'एक चालीस की लास्ट लोकल' तर खुप आवडला होता, हा पाहून तुला परत कमेंट देतो....\n'एक चालीस..' बेस्टच होता.. बिग नथिंग पण अल्टी आहे रे.. बघ नक्की आणि सांग..\nएक चालीस खूप आवडला होता...त्यात थोडंफार टॅरँटीनो स्टाईल इन-रेफरन्सिंग सुद्धा होतं :)\nआधी मतकरींनी केलेल्या आणि आता तू केलेल्या वर्णानामुळे बिग नथिंग पाहावासा वाटतोय....बघतो आणि मग सांगतो.\nएक चालीस फारसा आवडला नव्हता, पण बिग नथिंग आवडेल कदाचित, बघायला हवा.\n'एक चालीस की लास्ट लोकल' तर खुप आवडला होता, हा पाहून तुला परत कमेंट देतो...\n'एक चालीस की लास्ट लोकल' पाहिला आहे ...मस्तच आहे.'बिग नथिंग' हा अजुन पाहिला नाही पण तुझ्या वर्णनामुळे देजावु वैगेरे प्रकार इथे असु शकतो,बाकि तो सिनेमा प्रत्यक्ष पाहिल्यावर कळेलच....\n>>>अर्काईव्ह (ज्याला वर्डप्रेस 'आर्चिव्ह' म्हणतं तेच)\n विद्याधरच्या आणि तुझ्या सिनेमाविषयक पोस्टा वाचून 'अगं, करतेयस काय' असं वाटायला लागतं' असं वाटायला लागतं\nसंकेत, दोन्ही बघ.. दोन्हीही आवडतील नक्कीच.. (अर्थात त्यांना रजनीदेवांच्या चित्रपटाची सर नाही हे विनम्रतेने नमूद करू इच्छितो ;) )\nबाबा, एक चालीस जब्बरदस्तच होता.. टॅरँटीनो स्टाईल इन-रेफरन्सिंग हेहे..\nअरे मतकरींनी सांगितल्यामुळे तर मी बिनधास्त बघितला. आणि जाम जाम आवडला. बघ नक्की..\nमंदार, एक चालीस आवडला नसला तरी बिग नथिंग नक्की नक्की आवडेल. बघच.\n'एक चालीस..' बेस्टच होता.. बिग नथिंग पण अल्टी आहे रे.. बघ नक्की आणि सांग.. +१ (आमचंही एक प्लस वन ;) )\nचंद्रशेखर, डीव्हीडीमध्ये सबटायटल्स असतातच.\nदेवेन, मी पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे दोन्ही चित्रपटांची कथा एकसारखी नसली तरीही हाताळणी, मांडणी, प्रसंग, प्रकाशयोजना इ इ साम्यांमुळे देजावूचा भास नक्की होतो..\nआर्चिव्ह हे हे .. अरे ते जरा असंच वर्डप्रेसची खेचायची लहर आली ;)\nअनघा, दोन्ही बघ.. लगेच.. ताबडतोब :) ... अग आणि इतके चित्रपट बघून झाल्यावरही जाणवतं की अरे आपण हा बघितला नाहीये, तो बघितला नाहीये आणि शेवटी अजून चिकार चित्रपट बघायचे राहिले आहेत अशा निष्कर्षाला येतो मी :)\nमी मागे एकदा म्हटल्याप्रमाणे हे सगळे बघायचे राहिलेले चित्रपट, वाचायची राहिलेली पुस्तकं यासाठी चांगली ५-१० वर्षाची घसघशीत सुट्टी टाकली पाहिजे ;)\nसाईसाक्षी, अग मी पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे 'देजावू' चा अर्थ मला फ्रेम बाय फ्रेम कॉपी असा अपेक्षित नव्हता. तर मांडणी, हाताळणी (टेकिंग, ट्रीटमेंट) यात कमालीचं साम्य आहे असं मला म्हणायचं होतं. तसे फ्रेम बाय फ्रेम कॉपी असलेले चित्रपट सांगायचे झाले तर हजार पानी पोस्ट लिहायला लागेल. विक्रम भट्टचे सगळे चित्रपट हॉलीवूडवरून फ्रेम बाय फ्रेम कॉपी केलेलेच असतात.\n\"एक चालीस...\" बेस्ट होता. सिक्वेन्सिंग खूप छान होतं. बिग नथिंग' पहायला हवा.\nसिद्धार्थ, 'बिग नथिंग' ही बेस्ट आहे. नक्की बघच.. \nसध्या मी कॅसल ही सिरियल पहातोय.जुने भाग. आज लावतो हे दोन्ही सिनेमे..\nहम्म कॅसलबद्दल ऐकलंय... बघितली नाहीये कधी. सध्या मी HIMYM चे पाच सिझन्स डालो केलेत. ते बघणं चाललंय. चांगलं आहे पण फ्रेंड्सची सर नाही :)\nहे दोन्ही सिनेमे नक्की बघा. फंडू आहेत \nज ब्ब र द स्त \nजबराट आवडला... डेव्हिड श्विमर परत एकदा सही... खूप खूप धन्स हेरंबा...\nप्रचंडच सही आहे रे आनंदा.. :)\nबघ कमेंट नाही आहे माझी म्हणजे वाचलं नसणारंच मी आणि चित्रपटही पाहिला नाहीये....देजावू प्रकाराशी बरेचदा आलाय रे संबंध आणि त्यातही तू आता ओरेगावशी संबंध म्हणतोय्स...(जे पोस्टेत नाहीये पण ते ठीक आहे म्हणा) तर पाहायला हवा...कधी माहित नाही..पण सांगते घरच्या फ़िल्मडिव्हिजनला.....:D :D\nअपर्णा दोन्ही बघ नक्की... जबरी आहेत एकदम.. अर्थात बिग नथिंग तू बघितलासच म्हणा आत्ताच.. एक चालीस.. ही नक्की बघ.. अल्टी आहे एकदम..\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nएक चालीस की बिग नथिंग\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/MAH-KON-RAT-hapoos-mango-news-in-marathi-farmers-maharashtra-divya-marathi-4601997-NOR.html", "date_download": "2018-09-22T03:01:20Z", "digest": "sha1:AXBXNAYQUUMTY7KQSRCGNWHHEKPWYMRX", "length": 7779, "nlines": 56, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Hapoos Mango News In Marathi, Farmers, Maharashtra, Divya Marathi | 400 टन हापूस कुठे न्यावा हे कोडे सुटेना!", "raw_content": "\n400 टन हापूस कुठे न्यावा हे कोडे सुटेना\nहापूस आंब्याचा पिढीजात शेती व्यवसाय करणा-या देसाई कुटुंबाने एवढे वाईट दिवस कधीच पाहिले नव्हते.\nरत्नागिरी - हापूस आंब्याचा पिढीजात शेती व्यवसाय करणा-या देसाई कुटुंबाने एवढे वाईट दिवस कधीच पाहिले नव्हते. देसाई कुटुंबाच्या तिस-या पिढीचे प्रतिनिधी असलेले 39 वर्षीय आनंद शेतात राबत आहेत. त्यांचे आजोबा आंब्याचे पीक घेत होते. मात्र या वेळी पहिल्यांदाच देसाई कुटुंब अडचणीत आले आहे. हापूसला जगभरातील दरवाजे बंद झाले आहेत. हे केवळ व्यावसायिक नुकसान नाही तर लाजिरवाणी गोष्ट आहे, असे आनंद यांनी सांगितले.\nदेसाई यांची आसपासच्या परिसरात ख्याती आहे. 1932 मध्ये त्यांचे आजोबा रघुनाथ देसाई यांनी पावसमध्ये 200 एकरात आंब्याची लागवड केली. यावर्षी 400 टन हापूस पिकल्याने ते आनंदात होते. कराचीत दुकान सुरू केले होते, मात्र ताळमेळ जमला नाही. नागपूरनंतर त्यांनी पुण्यात व्यवसाय थाटला. वडील जयंत यांना हापूसच्या आर्थिक उत्पन्नावर विश्वास बसल्याने त्यांनी दोन्ही मुलांना या व्यवसायात गुंतवले.\nतीन पिढ्यांच्या कष्टातून आंब्याची शेती बहरली. सध्या 2 हजार एकरावर 12 हजार झाडांची मालकी या कुटुंबाकडे आहे. केवळ देसाईच नव्हे, तर या भागातील अनेक शेतक-यांचे नशीब पालटले आहे. येथे कोणी शेतकरी तर कोणी व्यावसायिक. त्यामुळे मजुरांची वानवा आहे. 5000 लोकसंख्येच्या पावसमध्ये एक हजार ट्रक, टेम्पो, कार व जीप आहेत.\nआंबा फळांचा राजा आहे. त्यात हापूसची स्थिती महाराजाप्रमाणे आहे. त्याची राजधानी रत्नागिरी आहे. मात्र, युरोपीय देशांनी हापूसवर घातलेला बंदीचा निर्णय उत्पादकांसाठी अडसर ठरला आहे. आंब्याच्या किमती निम्म्यापेक्षा घसरल्या आहेत. पाच डझन आंब्याची दीड ते दोन हजार रुपयांना मिळणारी पेटी आठशेवर आली आहे.\nआंबे विदेशात पाठवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया रत्नागिरीऐवजी सहाशे कि.मी. अंतरावरील लासलगाव येथे आहे. या ठिकाणी लखनऊच्या राष्टÑीय संशोधन केंद्राची शाखा असावी, अशी आंबा व्यावसायिकांची मागणी आहे. देसार्इंसारखे येथील लोक स्वत:ला शेतकरी नव्हे, तर फळांच्या राजाचा दूत असल्याचा अभिमान बाळगतात. सरकारने आंब्याकडे केलेले दुर्लक्ष त्यांना सहन होत नाही.\nमुंबईत ट्रक उभे करण्यास जागा मिळत नव्हती. जिथे एका दिवसात 80 हजार पेट्या पोहोचत होत्या तिथे दोन लाख पेट्यांची रांग आहे. राजाची अशी अवस्था याआधी कधी झाली नव्हती.\n- आनंद देसाई, हापूस उत्पादक\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/kenjalgad-fort/", "date_download": "2018-09-22T02:57:09Z", "digest": "sha1:FNVMULXICMCJYIVXZJO5IUZSCXIRE4EM", "length": 19385, "nlines": 149, "source_domain": "www.marathimati.net", "title": "केंजळगड किल्ला | Kenjalgad Fort", "raw_content": "\nकेंजळगड किल्ला Kenjalgad Fort – ४२६९ फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.\nसातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.\nतब्बल सव्वाचार हजार फूटा उंचीवर हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एक उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिड्याची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधूनमधून दर्शन देत असतो. केळंजा व मोहनगगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत.\nइतिहास : बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्यखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते. मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता. म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठ्यांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठ्यांच्या ताब्यात आला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्लिटझर याने दुर्गाचा ताबा घेतला.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : कोर्ल्याहून सुमारे दोन तासांच्या आल्हाददायी निसर्गभ्रमणानंतर आपण केंजळगडाच्या खांद्यावर जाऊन पोहचतो. माचीवर पूर्वेकडच्या अंगाला सपाटीवर पाच, सात खोपटांची वस्ती आहे. तिला ओव्हरी म्हणतात. मागे केंजळचा भाला मोठा खडक उभा असतो. या काळ्या पहाडाच्या माथ्यावर मजबूत झाडी व गवताचे रान माजलेले दिसते. येथे मार्गदर्शक नसेल तर झाडीत उगाच भटकत बसावे लागते. म्हणून मार्गदर्शकाच्या सहाय्याने झाडीतून जाणाऱ्या वाटेने वर चढू लागले की आपण गडावर पोहचतो. माथ्यालगतच या गडाचे वैशिष्ट्य आपल्या निदर्शनास येते, ते म्हणजे एवढ्या उंचीवर उभ्या कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या. ज्या किल्ल्याच्या पायऱ्या फार श्रम करून अवघड जागी खडकात कोरून काढल्या आहेत अश्या मोजक्या किल्ल्यांपैकी केंजळगड अग्रभागी आहे. डोंगर शिखरावरील कातळात पूर्ण लांबीच्या ५५ उंच उंच पायऱ्या आहेत. रायरेश्वरहून येतांना काळ्या कातळभिंतीपाशी येऊन पोहोचलो की, उजव्या हातास वळसा घालून गेले की, पंधरा वीस मिनिटांत आपण त्या कातळ पायऱ्यांपाशी येऊन पोहचतो. पायऱ्यांच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते. या घेत काळ्या रंगाचे कोली मोठ्या संख्येने आढळतात. या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पायऱ्यांच्या सुरवतीला दोन्ही बाजूला देवड्यांचे अवशेष आहेत. पायऱ्या संपता संपता येथे पूर्वी दरवाजा होता हे सांगणारं जोते फक्त दिसते.\nमाथा गाठल्यावर तटाजवळ एक प्रशस्त खोदलेले तळे आहे. या तळ्याचे पाणी मोठे मधुर आहे. गडाचा घेर हा लंबवर्तुळाकार आणि छोटाच आहे. चारही बाजूंनी उभे ताशीव कातळ कडे आहेत. काही ठिकाणी मजबूत अशी तटबंदी आहे. गडाच्या एका अंगास वाई प्रांताच्या दिशेस थोडी फार तटबंदी आढळते. एक पडझड झालेला बुरूजही आहे. एक सुकलेले टाके तसेच काही इमारतींचे भग्नावशेषाही आढळतात. येथेच वरच्या अंगास एक चुन्याचा घाणा आहे. पुढे एकचांगली मजबूत अशी इमारत आढळते. साधारण कोठारासाराखी तिची रचना आहे. काही कागदपत्रांच्या उल्लेखानुसार हे दारूचे कोठार असावे. येथून पुढे रायरेश्वराच्या दिशेने ओसाड माळ आहे. कोठारापासून दुसऱ्या दिशेने चालत गेले असता आणखी एक चुन्याचा घाणा आढळतो. दोन चुन्याचे घाणे असणे म्हणजे गडावर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालेले असले पाहिजे असे समजते; पण गडमाथ्यावर सर्व बाजुला असलेल्या छातीपर्यंत वाढलेल्या गवतामुळे ही बांधकामे शोधणे कठीण होऊन बसते. या दुसऱ्या चुन्याच्या घाण्यापुढे काही अंतरावर एका जुन्या मंदिराचे अवशेष आहेत छप्पर नसलेल्या या देवळात केंजाई देवीची मूर्ती आहे. इथल्या रांगड्या निसर्गाला साजेश्या रांगड्या देवतांच्या इतरही कही मुरत्या आसपास आहेत. केंजळगडाची ही डोंगरांग माथ्याकडे हिरवाईने नटलेली दिसते. पावसाळ्या नंतर नजीकच्या काळात आल्यास सारी धरणी हिरव्यागवताने आच्छादलेली असते. अशा अमोघ सौंदर्याने नटलेला केंजळगड हा ट्रेकीगसाठी आकर्षक ठिकाण ठरतो.\nगडावर जाण्याच्या वाटा :\n१. रायरेश्वरमार्गे : रायरेश्वराच्या देवळाकडे पाठ करून उजवीकडील शेताच्या बांधावरून टेकडीखाली उतरले की समोर केंजळगडाचा घेरा, बालेकिल्ला आणि रायरेश्वराला जोडणारी डोंगररांग स्पष्ट दिसते. आणखी दहा मिनिटे चालल्यावर पठार संपते. तेथून खाली उतरायला एक लोखंडी शिडी आहे. शिडीने खालच्या धारेवर उतरावे. उजवीकडे खाली खावली गाव दिसते. समोर केंजळगडाच्या पाठीमागे असलेले धोम धरणातील पाणी आणि त्याच्याच पलीकडे असलेला कमळगडाचा माथा आपल्याला खुणावत असतो. त्याच वाटेने दीड-एक तास चालत राहिले की केंजळगडाच्या उभ्या कातळभिंतीशी येऊन पोहचतो.\n२. कोर्लेमार्गे : भोरहून सकाळी साडेसात वाजता कोर्ले या गावी एस.टी. बस येते. तासाभरात बस कोर्ल्याला पोहचते. तेथून पश्चिमेला केंजळचा मार्ग जातो तर उत्तरेला रायरेश्वराचे पठार दिसते. भोरहून आंबवड्याला दिवसातून दहा बसेस येतात. आंबवड्याला उतरूनही कोर्ल्याला पायी ( साधारण ६ कि.मी.) जाता येते. चिखलवडे, टिटेघरकडे येणाऱ्या एस.टी. नेही कोर्ले गाठता येते. कोर्ल्याहून गडावर दोन तासात पोहचता येते.\n३. वाईमार्गे : गडावर येण्यासाठी आणखी एकमार्ग आहे. वाईहून खावली गावी यावे. खावली गावी जेथे एस.टी. थांबते. तेथून थोडे पुढे ५-१० मिनिटे चालल्यावर उजवीकडे गडावर जाणारा रस्ता दिसतो. अर्धा गड चढून गेल्यावर थोडी वस्ती लागते. येथपर्यंतचा रस्ता ही एक कच्ची सडक आहे. येथून पुढे पायवाटेने अर्धा-एक तासात आपण गडावर येतो. गडाच्या कातळाजवळ आल्यावर आपण डोंगरसोंडेवरुन येणाऱ्या वाटेवर येतो.\nगडावर राहण्याची सोय नाही. तंबू ठोकून राहता येऊ शकते. पण वारा प्रचंड असतो. दुसरी सोय म्हणजे ओव्हरीची वस्ती. जेमतेम पाच-सात घरांची ही आदिवासी वस्ती असली तरी तेथील केंजळाई देवळात दहा-बारा जणांची रहाण्याची सोय होऊ शकते. जेवणाची सोय आपणच करावी. गडावरील तळ्याचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते. कातळ पायऱ्यांच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते. या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते. यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. गडावर जाण्यासाठी रायरेश्वर रस्ता ते केंजळगड ३ तास लागतात.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in किल्ले and tagged किल्ला, ट्रेक, पर्यटन, सातारा on फेब्रुवारी 5, 2011 by प्रशासक.\n← बटाटा मेथी कैरीचे पन्हे -प्रकार 3 →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/bomb-planted-near-jayakwadi-dam-aurangabad-investigation-underway-118091100013_1.html", "date_download": "2018-09-22T03:35:43Z", "digest": "sha1:JNU7BI642Q3MLWX7DFUTDUW5HUXPAV4X", "length": 12888, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात बॉम्ब, हे आहे सत्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसर्वात मोठ्या जायकवाडी धरणात बॉम्ब, हे आहे सत्य\nऔरंगाबाद आणि मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात बॉम्ब असल्याचा समोर आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या मागचे सत्य बाहेर येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यामध्ये धरणावर बॉम्ब असल्याची ती अखेर अफवाच ठरली आहे. उलट सुरक्षेच्या दृष्टीने\nपैठण पोलिसांच्या सरावाचा हा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारचे सराव दर 15 दिवसांनी या भागात घेतले जातात, मात्र पथकाला याबद्दलची कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण असते, मात्र पाहणी पूर्ण झाल्यावर सराव असल्याचे जाहीर करण्यात येते आहे.\nमराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाच्या मुख्य सुरक्षा भिंतीजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याचे समोर आले होते. ही सर्वात मोठी बातमी वेगानं पसरली होती. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. मात्र हा सरावाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या देखरेखीत हा सराव करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व तर्क वितर्क आता मागे पडले असून, कोणतीही अफवा पसरवू नका असे पोलिसांनी आवाहन केले आहे.\nदोन ठार, औरंगाबादेत नेट बंद, अफवा पासरवाल तर तुमची खैर नाही\nऔरंगाबादमध्ये तणाव, दगडफेकीत २५ जण जखमी\nऔरंगाबाद पैठण रस्त्यावर अपघात, ९ ठार\nऔरगाबाद खुनी सत्र : भाजप नेत्यावर प्राणघातक हल्ला\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nगीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची ...\nगुजरातमधील गीर जंगल सिंहांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असून इथे गेल्या ११ दिवसांमध्ये ११ ...\nब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर ...\nरशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन हे नेहमीचचर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी असे ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nविराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार\nक्रिकेटपटू विराट कोहली लवकरच एका फील्डमध्ये डेब्यू करणार आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला ...\nअन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र\nकेंद्र सरकारमध्ये लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करणार असून त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2283", "date_download": "2018-09-22T03:27:11Z", "digest": "sha1:JJVVXBYB5IIRT2ATBVBJHM4A5MEI7YFX", "length": 8037, "nlines": 66, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nवडोदरा येथे भारताचे पहिले राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक विद्यापीठ स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nभारतीय रेल्वे व्यापक तंत्रज्ञान आणि पायाभूत अद्ययावतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकीकरणाच्या मार्गावर\nसंशोधनात्मक उद्यमशीलतेला चालना आणि स्टार्ट-अप उपक्रमाला पाठिंबा\nअद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर : उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणारी सर्वोत्कृष्ट दर्जाची संस्था बनणार\nअद्ययावत तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून वाहतूक क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कुशल मनुष्यबळ आणि क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने वडोदरा येथे पहिले राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक विद्यापीठ उभारण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या परिवर्तनीय उपक्रमाला मंजुरी दिली आहे.पंतप्रधानांच्या प्रेरणेतून ही नाविन्यपूर्ण संकल्पना आली असून नवीन भारताच्या दिशेने रेल्वे आणि वाहतूक क्षेत्राचे परिवर्तन घडवून आणण्यात महत्वपूर्ण ठरेल.\nयूजीसी नियमन 2016 नुसार अभिमत विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची स्थापना केली जाईल. एप्रिल 2018 पर्यंत सर्व मंजुऱ्या मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या आणि जुलै 2018 मध्ये पहिला शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील आहे.\nकंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अन्वये बिगर नफा तत्वावर रेल्वे मंत्रालय कंपनी निर्माण करणार असून या प्रस्तावित विद्यापीठाची ती व्यवस्थापन कंपनी असेल. ही कंपनी विद्यापीठाला आर्थिक आणि पायाभूत साहाय्य पुरवेल तसेच कुलपती आणि प्रति-कुलपती यांची नियुक्ती करेल. व्यावसायिक आणि शिक्षण तज्ज्ञांचा समावेश असलेले व्यवस्थापन मंडळ व्यवस्थापन कंपनीपेक्षा स्वतंत्र असेल आणि त्याला सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्याची स्वायत्तता असेल.\nवडोदरा येथील भारतीय रेल्वेच्या राष्ट्रीय अकादमीची सध्याची जमीन आणि पायाभूत सुविधा यांचा वापर करून त्यात योग्य सुधारणा करून विद्यापीठासाठी त्याचे आधुनिकीकरण केले जाईल. यामध्ये तीन हजार पूर्णवेळ विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. या नवीन विद्यापीठासाठी रेल्वे मंत्रालय संपूर्ण निधी देईल.\nहे विद्यापीठ भारतीय रेल्वेला आधुनिकीकरणाच्या मार्गावर घेऊन जाईल आणि उत्पादकता वाढवून तसेच 'मेक इन इंडिया 'ला प्रोत्साहन देऊन वाहतूक क्षेत्रात भारताला जगाचे नेतृत्व करण्यासाठी सहाय्यक ठरेल. विद्यापीठ कुशल मनुष्यबळ निर्माण करेल आणि भारतीय रेल्वेमध्ये उत्तम सुरक्षा, गती आणि सेवा प्रदान करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल. हे विद्यापीठ स्टार्ट-अप इंडिया आणि स्कील इंडियाला समर्थन देईल आणि उद्यमशीलता वाढवण्याबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करेल. यामुळे रेल्वे आणि वाहतूक क्षेत्रात परिवर्तन होईल आणि प्रवासी आणि मालवाहतुक गतिमान होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/88", "date_download": "2018-09-22T03:51:37Z", "digest": "sha1:SR73TCDWKEKKA3KJ4NOZBUY3GQBZJC5Z", "length": 4105, "nlines": 107, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "sub_categories_articles", "raw_content": "\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nखूप लोक ‘नोटा’कुटीला आले\nकुठलाही धाडसी निर्णय वा कृती ही बूमरँग होणार नाही ना याचीही शक्यता विचारात घ्यावी लागते. ती घेतली तर आपल्या निर्णयावरून हात-पाय पोळण्याची शक्यता कमी असते. मोदी सरकारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय स्तुत्य असला तरी तो फारसा व्यवहार्य नव्हता, हे आता जवळपास सिद्ध झाले आहे. आणि व्यवहार्य नसलेले निर्णय न्याय्यही नसतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2284", "date_download": "2018-09-22T03:48:19Z", "digest": "sha1:3VA2DSPPCUDTSARB2R4JGOSQHNEU24FR", "length": 4713, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\n2017-18 ते 2019-20 या कालावधीत “वस्त्रोद्योग क्षेत्रात क्षमता निर्माण योजनेला “केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने संघटित क्षेत्रात विणकाम वगळता वस्त्रोद्योग क्षेत्राच्या संपूर्ण मूल्य साखळीला समाविष्ट करत एका नवीन कौशल्य विकास योजनेला मंजुरी दिली आहे. याला 'वस्त्रोद्योग क्षेत्रात क्षमता निर्माण योजना' असे नाव देण्यात आले आहे. 2017-18 ते 2019-20 या कालावधीसाठी या योजनेला 1300 कोटी रुपये खर्च येईल. या योजनेत कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाच्या सामान्य मानकांनुसार राष्ट्रीय पात्रता आराखड्याला अनुसरून प्रशिक्षण अभ्यासक्रम असेल.\nसंघटित वस्त्रोद्योग क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीसंबंधी प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी मागणी आधारित रोजगार संबंधी कौशल्य कार्यक्रम, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या संबंधित संघटनांच्या माध्यमातून कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे आणि देशातील प्रत्येक वर्गाला रोजगार मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग, अल्पसंख्यांक आणि अन्य मागास वर्गांना यासाठी प्राधान्य दिले जाईल.\nया योजनेच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध वर्गातील 10 लाख लोकांचा कौशल्य विकास होईल आणि त्यांना प्रमाणपत्रे दिली जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agro-vosion-climate-change-ob-honey-bees-1150", "date_download": "2018-09-22T04:19:58Z", "digest": "sha1:TWF4BIVXF4OCW6O73TY3NHRQPEOQP4WU", "length": 18088, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agro vosion, climate change ob honey bees | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवातावरणबदलाचा कॉफी, मधमाश्यांवरील परिणामांचा होतोय अभ्यास\nवातावरणबदलाचा कॉफी, मधमाश्यांवरील परिणामांचा होतोय अभ्यास\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nवाढत्या तापमानामुळे येत्या २०५० पर्यंत लॅटीन अमेरिका कॉफी उत्पादक पट्ट्यामध्ये सुमारे ७३ ते ८८ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. यामागील कारणांचा शोध स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इस्टिट्यूट येथील संशोधक घेत आहेत. त्यात थंड वातावरणामध्ये तग धरू शकणाऱ्या मधमाश्यांची विविधता वाढत्या तापमानामुळे कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.\nवाढत्या तापमानामुळे येत्या २०५० पर्यंत लॅटीन अमेरिका कॉफी उत्पादक पट्ट्यामध्ये सुमारे ७३ ते ८८ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. यामागील कारणांचा शोध स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इस्टिट्यूट येथील संशोधक घेत आहेत. त्यात थंड वातावरणामध्ये तग धरू शकणाऱ्या मधमाश्यांची विविधता वाढत्या तापमानामुळे कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.\nगेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढत असलेल्या तापमानाचा फटका वनस्पती आणि प्राण्यांना (विशेषतः लहान कीटक) बसण्याची शक्यता आहे. त्याविषयी संशोधक सातत्याने अंदाज मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये प्रदेशनिहाय पिके आणि त्यांच्या परागीकरणासाठी आवश्यक कीटक (मधमाश्या) यावर भर दिला जात आहे. त्याविषयी माहिती देताना संशोधक डेव्हिड रौबिक यांनी सांगितले, की वनस्पती आणि प्राणी (विशेषतः मधमाश्या) यांच्या भविष्याबाबत अंदाज मिळविण्यात येत आहेत. त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांचा वेध घेण्याची क्षमता पारंपरिक प्रारूपामध्ये नाही. त्यामुळे लॅटीन अमेरिकेतील कॉफी उत्पादक प्रदेशामध्ये होत असलेल्या तापमानवाढीच्या परिणामांचा अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यास गटामध्ये पनामा येथील स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इस्टिट्यूट आणि व्हियतनाम येथील आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय कृषी केंद्र, कोस्टा रिका येथील कृषी संशोधन आणि उच्चशिक्षण संस्था यासह व्हर्मोंट विद्यापीठ, अमेरिका, फ्रान्स आणि पेरू येथील संशोधन संस्था एकत्र आल्या आहेत.\nमधमाश्यांच्या विविधतेत होईल घट\nवाढत्या तापमानामुळे थंड हवामानातील अनेक मधमाश्यांच्या जाती नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीमध्ये कॉपी उत्पादक पट्ट्यामध्ये किमान पाच प्रजाती शिल्लक राहतील. उर्वरित प्रदेशामध्ये किमान दहा प्रजाती शिल्लक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.\nमधमाश्यांची संख्या कमी झाली तरी या प्रदेशामध्ये कॉफी उत्पादन सुरू राहील, त्यामुळे मधमाश्यांसाठी योग्य रहिवास आणि स्थानिक मधमाशी प्रजातींचे संवर्धन याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.\nअनेक कॉफी प्रकारांसाठी मोठ्या झाडांची सावली आवश्यक असते. या झाडांची निवड करताना मधमाश्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यातून दोघांसाठी लाभदायक धोरण आखणे शक्य होईल.\nमधमाश्यांच्या काही प्रजाती नक्कीच तग धरतील...\nयाविषयी माहिती देताना रौबिक यांनी ब्राझीलमध्ये सोडण्यात आलेल्या आफ्रिकन मधमाश्यांचे (१९५७) उदाहरण दिले. या मधमाश्या अधिक काळ तग धरणार नाहीत, असा बहुतेक शास्त्रज्ञांचा अंदाज होता. मात्र, या मधमाश्यांनी चांगल्या प्रकारे तग धरला आहे. पश्चिम गोलार्धातील आफ्रिकन मधमाश्या या त्यांच्या वसाहत आणि शरीराचे तापमान पाण्याच्या साह्याने नियंत्रित करतात, त्यामुळे तापमानामध्ये होणाऱ्या वाढीला (पूर्णपणे दुष्काळी वातावरण वगळता) चांगल्या प्रकारे सामोऱ्या जाऊ शकतील, असे वाटते.\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%8772-%E0%A4%B9/", "date_download": "2018-09-22T03:56:08Z", "digest": "sha1:X7B2UAEWC763EKWYX2O7IQEW5ZOVB2PS", "length": 7127, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कडाचीवाडीत बंद घर फोडले;72 हजारांचे ऐवज लंपास | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकडाचीवाडीत बंद घर फोडले;72 हजारांचे ऐवज लंपास\nवाकी – बंद घराला कुलूप लावलेला कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तू असा एकूण 72 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही कडाचीवाडी (ता. खेड) येथे आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. बाबू एकनाथ सानप (वय 26, सध्या रा. कडाचीवाडी, ता. खेड, मूळ रा. बीड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कडाचीवाडी येथे शुक्रवारी रात्री सानप घराला कुलूप लाऊन कामावर गेले होते. त्यानंतर बंद घराला लावलेल्या कुलूपाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी उघडून त्याद्वारे घरात प्रवेश केला व घरातील सोन्याची दीड तोळ्याची चेन, एक तोळ्याची कर्णफुले, 32 इंची एलसीडी टीव्ही असा एकूण 72 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवारी सकाळी सानप घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. चाकण पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभय इथले संपायचे तर… (भाग- २)\nNext article‘त्या’ 150 कर्मचाऱ्यांना पालिका देणार वेतन\n‘आपण अंगणवाडीचा विचार करतो तेंव्हा शरद पवारांनी कॉलेज सुरू केलेले असते’\nकॉंग्रेस, राष्ट्रवादीत जागा वाटपात होणार एकमत \nपुणे-नाशिक महामार्गावर सहा किमी “ब्लॉक’\nखासदार सुप्रिया सुळेंसाठी राष्ट्रवादीकडून राजकारण\nयशवंत कारखाना “जैसे थे’ ठेवा\nहुतात्मा स्मारकाचे काम निकृष्टच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Killings-in-Gujarat-by-kidnapping-baby-girl/", "date_download": "2018-09-22T03:13:47Z", "digest": "sha1:EP4ZW5AUO5LX645FBCA77NOL62AS4GRU", "length": 5984, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बालिकेचे अपहरण करून गुजरातमध्ये हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बालिकेचे अपहरण करून गुजरातमध्ये हत्या\nबालिकेचे अपहरण करून गुजरातमध्ये हत्या\nनालासोपारा पूर्वेत विजय नगर येथे राहणार्‍या एका बालिकेचे एका महिलेने शनिवारी अपहरण करून तिची गुजरातमधील नवसारी रेल्वे स्टेशनच्या महिला शौचालयात धारधार शस्त्राने गळा कापून रविवारी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी संध्याकाळी (काल) तुळींज पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. यावेळी मुलीच्या नातेवाईकांसह जमावाने पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप करून तुळींज पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली तसेच काही वेळ रस्तारोको केला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले.\nनालासोपारा पूर्वेत विजय नगर येथे राहणारी अंजली संतोष सरोज (6) ही मुलगी घराबाहेर रस्त्यावर खेळत असताना तिला एका महिलेने कशाचे तरी अमिष दाखवून तिचे अपहरण केले. अपहरण करून नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज बाजूलाच असणार्‍या लोकमान्य शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. अंजली शनिवारी रात्री 8 च्या सुमारास गायब झाली. आम्ही त्वरित तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ दखल घेतली असती तर मुलगी जिवंत सापडली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया अंजलीचे आजोबा हरिश्‍चंद्र सरोज यांनी दिली.\nशनिवारी रात्री 11. वाजता अंजली बेपत्ता झाल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात आली. त्यानंतर रात्री दोन वाजता अपहरणाचा गुन्हा दाखल करून रविवारी सकाळी चार पथके रवाना करण्यात आली होती.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/prices-of-maize-seeds-increased/", "date_download": "2018-09-22T03:12:20Z", "digest": "sha1:S3HLJZUNRMZQL6SMGIO623XONXE3AEN2", "length": 5511, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मका बियाण्याचे दर वाढले; शेतकर्‍याचे कंबरडे मोडले! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मका बियाण्याचे दर वाढले; शेतकर्‍याचे कंबरडे मोडले\nमका बियाण्याचे दर वाढले; शेतकर्‍याचे कंबरडे मोडले\nउत्पादित शेतमालाच्या दरात घसरण दिसून येत असतानाच यंदा खरीप हंगामामध्ये बियाण्यांच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मका पिकाच्या बियाण्याच्या एका पिशवीमागे शंभर ते दोनशे रुपयांची दरवाढ झाल्याने शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली आहे. येवला तालुक्यामध्ये मका पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी मका बियाण्याच्या वाढत्या किमतीमुळे संकटात सापडला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत मका बियाण्याच्या प्रति पिशवीमागे शंभर ते दोनशे अशी वीस टक्के अधिक दरवाढ झाली आहे.\nमागील वर्षी 2016-17 च्या हंगामामध्ये तयार मक्याला चौदाशे ते पंधराशे रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता. यावर्षीच्या 2017-18 च्या हंगामाला मक्याचा भाव हजार ते साडेअकराशेच्या दरम्यानच मिळत आहे. त्या तुलनेत बियाण्याच्या भावात शेतकर्‍यांचे कंबरडे मोडणारी दरवाढ झाली आहे. शासनाने यात लक्ष घालून बियाण्यांच्या किमती नियंत्रणामध्ये ठेवण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.\nबाजरी, मुगाच्या बियाण्याला पसंती\nमागील हंगामामध्ये कपाशी उत्पादकांना बोंडअळीमुळे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे यावर्षी कपाशी बियाण्याचे दर कमी करूनही शेतकर्‍यांचा कल कपाशीकडे नसल्याचे दिसते. परिणामी कपाशीच्या लागवडीबरोबरीने बियाण्याच्या विक्रीतही घट राहील, तर खरीप कांद्याने दिलेल्या चांगल्या मोबदल्यामुळे शेतकरी खरीप कांद्याच्या मागे लागला असून, बाजरी व मूग पिकाची यावर्षी जास्त पेरणी होऊन बाजरी व मुगाच्या बियाण्याची मागणी चांगली वाढती राहील, असा अंदाज बियाणे विक्रेते करीत आहेत.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Baramati-brothers-raped-girl/", "date_download": "2018-09-22T04:06:38Z", "digest": "sha1:UMXZXUHW3K7KKRG2474URBHOMTGOSC2B", "length": 6695, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सख्ख्या भावांचा तरुणीवर बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सख्ख्या भावांचा तरुणीवर बलात्कार\nसख्ख्या भावांचा तरुणीवर बलात्कार\nबारामतीत नोकरीच्या निमित्ताने आलेल्या 29 वर्षीय तरुणीवर दोघा सख्ख्या भावांनी वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात बलात्कारासह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल रघू म्हेत्रे व रवी रघू म्हेत्रे (रा. काझड-बोरी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत.\nसंबंधित तरुणीने याबाबत फिर्याद दाखल केली. गोंदिया जिल्ह्यातील ही तरुणी बारामतीत नोकरीनिमित्त आली आहे. दि. 31 डिसेंबर 2016 पासून ही घटना घडत असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींचे बारामती एमआयडीसीमध्ये विश्वा अ‍ॅम्पायर नावाचे ऑफिस आहे. दि. 16 नोव्हेंबर रोजी ती या कार्यालयात गेली असताना दोघे भाऊ तेथे होते. फिर्यादीने अमोल याला लग्नाबाबत विचारणा केली.\nत्यावेळी रवी याने तिच्या जवळ येऊन ऑफिसचा दरवाजा लावून घेतला. तिच्या जवळ येत तिला अंगावर ओढून घेतले. तुझ्या भावाबरोबर माझे प्रेमसंबंध असून, आम्ही लग्न करणार आहोत, असे फिर्यादीने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने फिर्यादीच्या गळ्यावर धारदार हत्यार ठेवून मला तुझ्याशी शारीरिक संबंध करू दे, नाही तर येथेच तुझ्या खांडोळ्या करेन, अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.\nया प्रकारानंतरही फिर्यादी पुन्हा लग्नाबाबत विचारणा करण्यासाठी गेली असताना ऑफिसमध्ये दोघे भाऊ हजर होते. अमोल याने तिला जातिवाचक शिवीगाळ करत मी तुझ्याशी लग्न करू शकत नसल्याचे सांगितले. रवी यानेही जातिवाचक शिवीगाळ करून तू आम्हा दोघा भावांचा नाद सोड, असे म्हणत तिला जिवे मारण्याची धमकी दिली. अमोल याने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. यातून दिवस गेल्याचे कळल्यावर जबरीने गर्भपात करायला भाग पाडल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Congress-rastaroko-in-the-mirage-against-the-highway/", "date_download": "2018-09-22T03:15:18Z", "digest": "sha1:MLE3ARGL4W2GCDNOMOZW4527ZVNNUIOU", "length": 5360, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामार्गाविरोधात मिरजेत काँग्रेसचे रास्तारोको | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › महामार्गाविरोधात मिरजेत काँग्रेसचे रास्तारोको\nमहामार्गाविरोधात मिरजेत काँग्रेसचे रास्तारोको\nप्रस्तावित रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गात आमदार सुरेश खाडे यांनी बदल केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव व काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मिरज-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.\nयावेळी प्रा. सिद्धार्थ जाधव म्हणाले, आ. खाडे यांनी सुडाचे राजकारण करू नये, आज ते शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहेत. भजन-कीर्तन करण्यापेक्षा शेतकर्‍यांना पैसे भरा, असे सांगत आहेत. जिथे रस्ताच नाही तेथे पूल उभारण्याचे उद्योग चालू आहेत. आमदार हे मतदार संघातील जनतेचे सेवक असतात. परंतु आ. खाडे यांना माहिती नाही की, आता जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. तसेच शेतकर्‍यांना पाहिजे तोच महामार्ग सरकारने करावा. जमिनी सरकारच्या नाहीत, तर त्या शेतकर्‍यांच्या आहेत.\nअनिल आमटवणे म्हणाले, आमदार खाडे जे जनतेच्या बाजूने काम करतात त्यांच्या पाठीमागे लागले आहेत. मिरजेसारख्या मतदारसंघाचे त्यांनी वाटोळे केले आहे. येथून पुढे आम्ही जनतेसाठी सतत आंदोलने करणार असून आमदारांच्या दबावाला बळी पडणार नाही.\nमालगावचे शेतकरी किशोर सावंत म्हणाले, आ. खाडे यांनी आता आमच्या घरादारावर नांगर फिरवण्याचे काम चालू केले आहे. फक्त स्वत:च्या फायद्यासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरले आहे. आंदोलनात अण्णासाहेब कोरे, महेश खराडे, नामदेव करगणे, नगरसेवक संजय मेंढे, सचिन जाधव, संकेत परब, अनिकेत परब, बी. आर. पाटील, गणेश दुर्गाडे, किशोर सावंत, अनिल ऐळझरे, गौतम नागरगोजे सहभागी झाले होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-government-is-not-serious-about-terrorism-says-Raju-Shetti/", "date_download": "2018-09-22T03:13:28Z", "digest": "sha1:ISWLVHA35WUTKPO7BASLY3FPIODJ4X2G", "length": 8266, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दाभोलकरांप्रमाणे आमचाही नंबर लागू शकतो : शेट्टी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › दाभोलकरांप्रमाणे आमचाही नंबर लागू शकतो : शेट्टी\nदाभोलकरांप्रमाणे आमचाही नंबर लागू शकतो : शेट्टी\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे खुनी गेली 5 वर्षे सापडत नाहीत, हे सरकारचे अपयश आहे. समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या दाभोलकरांचा जर नंबर लागू शकतो तर आमचाही का लागू शकत नाही असा सवाल खा. राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, दहशतवादाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोपही खा. शेट्टी यांनी केला.\nशासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना खा. राजू शेट्टी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटना इचलकरंजी, माढा, बुलढाणा, वर्धा अशा 6 जागांवर निवडणूक लढवणार आहे. देशात आणि राज्यात भाजपाविरोधी लाट निर्माण झाली असून विधानसभा, लोकसभा निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचा दावा त्यांनी केला. माझ्यासमोर विरोधक कोणीही असला तरी मी लोकसभा निवडणूक लढवणारच आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याइतपत येथील कार्यकर्ते सक्षम नाहीत. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवार देण्याचा प्रश्‍नच येत नाही.\nकिसनवीर सहकारी साखर कारखान्यावरील कारवाईला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली असली तरी त्यांना स्थगिती देण्याचा अधिकार कुणी दिला त्यातून राजकीय अर्थ निघू शकतो. या स्थगितीला भ्रष्टाचाराचाही वास येत असल्याचा आरोप त्यांनी केला. किसनवीरसह अन्य साखर कारखान्यांवरील कारवायांना दिलेली स्थगिती त्वरित न उठवल्यास सरकारला सळो की पळो करुन सोडू, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील साखर कारखान्यांची आजपर्यंत 346 कोटी रुपयांची थकबाकी असून कोल्हापूर जिल्ह्यात 186 कोटी रुपयांची थकबाकी आहे. आम्ही साखर आयुक्तांना वसुलीबाबत निवेदन दिले आहे. या वसुलीतून शेतकर्‍यांची देणी भागवावीत, असेही त्यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासंदर्भात 2012 पासूनच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. देशातील शेती करणारा प्रत्येक घटक त्यात मराठा असो, पाटीदार, जाट, गुर्जर या समाजांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, अशी माझी मागणी आहे. मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात राजीनाम्याचे लोण पसरले आहे. मात्र, मला राजीनामा देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे आधीच माझी भूमिका मी स्पष्ट केली असल्याने मी राजीनामा देवू शकत नाही.\nदिल्ली येथे संविधानाची प्रत जाळल्यासंदर्भात त्यांना छेडले असता खा. राजू शेट्टी म्हणाले, भारताचे संविधान जगातील सर्वश्रेष्ठ आहे. ज्या लोकांनी हे संविधान जाळण्याचा प्रयत्न केला ते देशद्रोही असल्याचे त्यांनी सांगितले. देशात सरकारविरोधात काही बोलले तर देशद्रोही ठरवले जाते. संविधान जाळणार्‍यांना देशद्रोही ठरवणार का असा सवालही खा. शेट्टी यांनी केला. भारतीय संविधानात दहशतवादाला थारा नाही. सर्वधर्मसमभाव मांडणारे आपण आहोत. वेगवेगळ्या रंगाचा दहशतवाद करणार्‍यांचा मी निषेध करतो. घटनेवर प्रेम करणार्‍या प्रत्येक भारतीयांनी याचा निषेध केला पाहिजे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/kareena-kapoor-revealed-in-chat-show-planning-second-pregnancy-5955565.html", "date_download": "2018-09-22T03:48:08Z", "digest": "sha1:PELP6UCKYRRCOVAZ5CYY7G7F4NBL3T4G", "length": 10544, "nlines": 64, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Kareena Kapoor Revealed In Chat Show Planning Second Pregnancy: Bebo Best Friend Scared By Her This Decision | करीना आता करत आहे दुस-या बाळाचे प्लानिंग, टीव्ही शोमध्ये सांगितले, कधी होणार तैमूर मोठा दादा?", "raw_content": "\nकरीना आता करत आहे दुस-या बाळाचे प्लानिंग, टीव्ही शोमध्ये सांगितले, कधी होणार तैमूर मोठा दादा\nकरीना आता दुस-या बाळाच्या विचारात असल्याची बातमी आली आहे.\nमुंबईः अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान अलीकडेच मालदीवमध्ये फॅमिली हॉलिडे एन्जॉय करुन परतले आहेत. करीना आता दुस-या बाळाच्या विचारात असल्याची बातमी आली आहे. करीना अलीकडेच तिची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरासोबत ट्रेड एनालिस्ट कोमल नहाटा यांच्या \"Starry Nights 2.Oh\" या शोमध्ये सहभागी झाली होती. या चॅट शोमध्ये करीनाने स्वतः खुलासा केला की, ती आणि सैफ आता दुस-या बाळाचे प्लानिंग करत आहेत.\nकरीनाच्या प्रेग्नेंसीवर बेस्ट फ्रेंड अमृताचे हे होते उत्तर...\n- 21 महिन्यांचा तैमूर इंडस्ट्रीतील मीडिया फ्रेंडली स्टारकिड्सपैकी एक आहे. या चॅट शोमध्ये करीनाने खुलासा केला की, ती दोन वर्षांनंतर दुस-या बाळाचे प्लानिंग करणार आहे.\n- करीनाचे हे उत्तर ऐकून अमृता अरोरा गमतीने म्हणाली, \"मी करीनाला सांगून ठेवले आहे की, जेव्हा ती दुस-यांदा प्रेग्नेंट होईल तेव्हा मला आधी सांग, कारण मी हा देश सोडून निघून जाईल\"\n- झाले असे की, पहिल्या प्रेग्नेंसीच्या काळात करीनाने तिचा सर्वाधिक काळ अमृता अरोरासोबत घालवला होता. त्याकाळात करीना तिच्या फॅशनेबल लूकसाठीही ट्रेंडमध्ये होती.\n- करीनाने आपल्या प्रेग्नेंसीच्या काळात काम सुरु ठेवले होते. ती सर्व महिलांसाठी ट्रेंड सेटर बनली होती. तिने फॅशन शोमध्ये बेबी बंपसोबत रॅम्प वॉक केला होता. इतकेच नाही तर बाळाच्या जन्मानंतर ती लवकरच वजन कमी करुन तिच्या पुर्वीच्या रुपात परतली होती.\n- करीनाने 20 डिसेंबर 2016 रोजी तैमूरला जन्म दिला.\nशाहिदसोबत ब्रेकअपनंतर सैफच्या जवळ आली होती करीना...\n- पहिले अफेअर, मग लिव्ह इन आणि पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर करीना-सैफ 2012 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. एकीकडे करीना बॉलिवूडच्या प्रभावशाली कपूर घराण्यातून आहे, तर सैफ रॉयल फॅमिलीचे नवाब मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांचा मुलगा आहे.\n- 2007 मध्ये शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीनाचे सैफ अली खानसोबत सूत जुळले होते. 'ओमकारा' या चित्रपटात दोघांचे एकत्र कमी सीन असूनदेखील हे दोघे बराच वेळ एकत्र सेटवर वेळ घालवत होते.\n- 'ओमकारा'नंतर यशराज बॅनरच्या 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर दोघांमधील जवळीक वाढली होती. दोघांच्या अफेअरच्या बातम्या सुरु झाल्या होत्या.\nलव्ह जिहादवर करीना म्हणाली होती...\n- लॅक्मे फॅशन वीकवेळी करीना आणि सैफ पहिल्यांदा एकत्र एका गाडीतून आले होते. येथेच सैफने पहिल्यांदा करीनाला डेट करत असल्याचे कबूल केले होते. 2010 मध्ये हे कपल लग्न करत असल्याचे वृत्त आले होते. पण त्याचे खंडन दोघांनी केले होते. काही संघटनांनी त्यांच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हटले होते. त्यावर आपण कोणत्याही विचारधारेवर विश्वास ठेवत नसल्याचे करीनाने म्हटले होते.\n- मी फक्त प्रेमावर विश्वास ठेवते. सैफ अली खान हा खुल्या विचारांचा आहे. त्याने लव्ह जिहादबाबत एक पत्रक प्रसिद्ध करुन आपलं मतं व्यक्त केलं होतं. त्या पत्रात त्यांने सांगितलं होतं, की, मी एका हिंदू मुलीशी विवाह केला आहे आणि ती मुलगी म्हणजे मी (करीना कपूर) होते आणि आम्ही कोर्टात लग्न केले होते.\n- पुढे करीना म्हणाली होती, प्रेम ही अशी गोष्ट आहे की, जिला कोणत्याही एका संकल्पनेत बांधू शकत नाही. यामध्ये एक वेड, आकर्षण तसंच अन्य गोष्टी सामावलेल्या असतात. हे दोन व्यक्तींमध्ये होते. जर का एक हिंदू मुलगा असेल आणि मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडला असेल, तर त्यांना रोखता येणार नाही, प्रेम करताना आपण धर्म विचारुन करत नाही, असंही ती म्हणाली होती.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nविधवा काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही\nमराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका\nतुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य\nहिप्सची गरजेपेक्षा वाढलेली चरबी कमी करण्याचे खास आयुर्वेदिक उपाय\nबिकीनीमधील या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचे वय ऐकून व्हाल चकीत, पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर केले दुसरे लग्न\nआज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी\nतू व्हर्जिन आहेस का तो लग्नाआधी तिला विचारतो.. पुढे वाचा- काय घडतं मग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/blog?page=6", "date_download": "2018-09-22T03:48:29Z", "digest": "sha1:SCZAZSEZHYMATTCS7HRSFZTD6OPTBSOW", "length": 17294, "nlines": 316, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगीबेरंगी | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी\nमायबोलीच्या सॉफ्टवेअरची डागडूजी करण्यासाठी मायबोली २.५ दिवस बंद राहील.\nया विकांताला मायबोलीच्या सॉफ्टवेअरचे उर्ध्वश्रेणीकरण (अपग्रेड) करणार आहोत. हे तुलनेने मोठे काम आहे. इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते.\nत्या कामासाठी शुक्रवार १३ जानेवारी २०१७ संध्याकाळ ५ वाजेपासून (युस बॉस्टन वेळ) रविवार १५ जानेवारी रात्री १० वाजेपर्यंत मायबोली बंद राहील.\nRead more about मायबोलीच्या सॉफ्टवेअरची डागडूजी करण्यासाठी मायबोली २.५ दिवस बंद राहील.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nआबा आणि केदार एक नाट्यमय प्रवास\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\n२०१७ - घरांच्या किमती, व्याजदर, शेअरबाजार, म्युच्युअल फंड, SIP इत्यादी\nमागच्या सात-आठ वर्षात पुण्यातल्या किंवा एकूणच घरांच्या वाढलेल्या किमतींबद्दल आपण खूप ऐकले/वाचले . अर्थात मी स्वत: योग्य वेळी (म्हणजे किमती प्रचंड वाढलेल्या असताना) घर घेतल्यामुळे सुखी आहेच. परत नवे घर घेण्याचा माझा अजिबात प्लॅन / तयारी /ऐपत नाही. \"आता घरांचे दर निम्म्याने कमी होणार\" ही गोष्ट मागची बरीच वर्षे ऐकत आलो. मी घर घेतल्याच्या दुसर्‍या दिवशीच मला एकाने ही गोष्ट ऐकवली होती.\nRead more about २०१७ - घरांच्या किमती, व्याजदर, शेअरबाजार, म्युच्युअल फंड, SIP इत्यादी\nऋयाम यांचे रंगीबेरंगी पान\nकार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची नोंद सध्या तात्पुरती बंद राहील\nमायबोलीवरच्या अनेक ग्रूप मधे \"नवीन कार्यक्रम\" या प्रकाराखाली आगामी कार्यक्रमांची माहिती देता येते. हा लेखन प्रकार अनेकदा मायबोलीकरांचे GTG करण्यासाठीही वापरला जातो.\nयाच प्रकारात गेले काही वर्षे आपण सभासदांना \"कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार आहोत याची नोंद (signup) \" करण्याची सुविधा देत होतो. तांत्रिक कारणामुळे सध्या ही सुविधा बंद केली आहे. ही सुविधा देणार्‍या सॉफ्टवेअर मधे काही मोठ्या अडचणी आहेत. त्यामुळे ते दुरुस्त न करता अशीच सुविधा देणार्‍या काही इतर पर्यायांवर शोध सुरु आहे.\nRead more about कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची नोंद सध्या तात्पुरती बंद राहील\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\n‘प्रसारमाध्यमांत सर्व भाषांचा बळी जातोय, ही विचारशक्तीला मारक गोष्ट आहे’ - मुलाखत - श्री. दिलीप पाडगांवकर / श्री. आनंद आगाशे\nज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत श्री. दिलीप पाडगांवकर यांचं परवा पुण्यात निधन झालं. पॅरिसमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर वयाच्या चोविसाव्या वर्षी ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं त्यांची तेथील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. १९७८ ते १९८६ या काळात त्यांनी 'युनेस्को'त बँकॉक आणि पॅरिस इथे काम केलं. पुढे १९८८ साली 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या संपादकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. सहा वर्षं ते या पदावर होते. पुढे या ना त्या स्वरूपात त्यांचा 'टाईम्स'शी असलेला संबंध कायम राहिला. डॉ.\nRead more about ‘प्रसारमाध्यमांत सर्व भाषांचा बळी जातोय, ही विचारशक्तीला मारक गोष्ट आहे’ - मुलाखत - श्री. दिलीप पाडगांवकर / श्री. आनंद आगाशे\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nकाळा पैसा माझे काही तुटके फुटके विचार\nकाळा पैसा माझे काही विचार ( इंग्लीश विन्ग्लिश मध्ये)\nRead more about काळा पैसा माझे काही तुटके फुटके विचार\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nआज नरक चतुर्दशी दिवालीचा एक पवित्र दिवस आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात दिवालीच्या अभ्यंग स्नानाने\nमुली बरोबर खेळण नेहेमीसारख झाल तोरण पूजा सार सार पवित्र झाल\nपण .... आई बाबा गेल्या नंतर मृत्यु इतक्या लवकर घरात प्रवेश करेल अस वाटल न्हवत पण तो आला ऐन दिवालीच्या दिवशी आला आणि आमच्या एकाक्ष बोक्याला घेउन गेला त्याला आताच मूठ माती देऊन आलो त्याच्या देहाच सोन झाल. पण आमच्या पणत्या विझल्या\nहे मात्र फार वेगळ झाल खर सांगायच तर खुप खुप वाईट झाल.\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nइंग्रजी भाषेत मायबोलीचं एक छोटं पाऊल\n२०१२ मधे बातम्या.कॉम मायबोली वेबसमुहात सामील झाली. नंतर २०१४ मधे आपण बातम्या एकत्र दाखवणार्‍या, हिंदी आणि कानडी भाषेतल्या वेबसाईट सुरु केल्या. त्यानंतर २०१५ मधे बंगाली आणि गुजराती भाषेतल्या वेबसाईट सुरु केल्या. यावर्षी नुकतीच आपण इंग्रजी भाषेतली बातम्यांचे मथळे एकत्र दाखवणारी वेबसाईट सुरु केली आहे. बातमी संपूर्ण वाचायची असेल तर मूळ स्रोताची लिंकही तिथेच दिली आहे.\nRead more about इंग्रजी भाषेत मायबोलीचं एक छोटं पाऊल\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोलीनं या गणेशचतुर्थीला वीस वर्षं पूर्ण केली (तारखेप्रमाणे १६ सप्टेंबरला) आणि एकविसाव्या वर्षात पदार्पण केलं आहे. या वाढदिवसाच्या धामधुमीत वार्षिक अहवाल प्रकाशित करायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल मायबोलीकर मोठ्या मनानं माफ करतील, याची खात्री आहे.\nगेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केलं, याचा हा एक मागोवा.\nRead more about मायबोलीचा २०१५-२०१६ मागोवा\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/38779", "date_download": "2018-09-22T03:31:40Z", "digest": "sha1:M5PFOKOL5HNHJIQANKENJ66NOLBMRP3G", "length": 32099, "nlines": 272, "source_domain": "www.maayboli.com", "title": "या आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /या आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार...\nया आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार...\nकाल दसरा होता. पण आमचे दुकान नेहमीसारखे उघडेच होते. सकाळी एक्स्ट्रा पूजाअर्चा काय झाली तीच. अर्थात, ते खाते वडीलांकडेच. मी गेलो सावकाश घरचे आवरून.. नेहमीसारखाच.. त्यातल्यात्यात सणासुदीचे नवीन कपडे आणि व्यवस्थित भांग पाडून.. थोडावेळ मंगल वातावरण वाटले, पण त्यानंतर नेहमीचे काम होतेच ते चालू झाले. अधूनमधून नवीन शर्ट असल्याने आरश्यात बघणे काय ते होत होते, पण त्याचा कामावर काही फरक नाही की दुपारी दुकान लवकर बंद करून घरी पळायची सोय नव्हती.\nअश्यातच साडेअकरा बाराच्या सुमारास वाडीतील मुलामुलींचा ग्रूप मला भेटायला, दसर्‍याच्या शुभेच्छा द्यायला आणि त्यांचा कुठेतरी मंदीरात जायचा कार्यक्रम होता त्या साठी औपचारीकता म्हणून बोलवायला आला. औपचारिकता म्हणालो कारण मला मंदीर फिरायची आवड नाही हे त्या सार्‍यांनाच माहीत असल्याने मी येणार नाही याची त्यांना कल्पना होतीच.\nसारे नटूनथटून मिरवत होते. मुलांमध्ये कोणी सलवार-कुर्ता घातलेला तर कोणी जीन्सवरच सदरा चढवलेला. एकाने चक्क लांबून पाहता धोतर वाटावे असे काहीतरी घातले होते. दोनचार डोकी टोप्या-फेट्यांमध्येही अडकली होती.... पण मुली मात्र एकजात सार्‍याच साड्यांमध्ये.. फरक इतकाच की कोणाची अंगभर जरीमरी लावलेली तर कोणाची बॉर्डरच काय ती रुपेरी.. कानातले, गळ्यातले मात्र एकजात टीपिकल.. त्या त्या साडीला मॅचिंग काय ते तेवढेच.. बरे वाटले पण त्यांना असे सजलेले धजलेले बघून..\nपण मला पाहताक्षणीच त्या म्हणाल्या, \"काय रे तू... आजही असाच शर्ट-पँट घालून.. काहीतरी ट्रेडिशनल घालायचे होते आजच्या दिवशी तरी.. \"\nझाला.... माझा तर विरसच झाला.. नवीन शर्टाला कॉम्प्लिमेंट देणे दूर की बात, वरती ही असली कॉमेंट.. नाही म्हटले तरी चिडलोच..\nम्हणालो, \"नवीन शर्ट आहे दिसतेय ना, आणि तुम्ही काय असे मोठे ट्रेडीशनल घातलेय\n\"अय्या हे काय... साडी दिसतेय ना..\n\"बरं मग, त्यात ट्रेडीशनल ते काय माझी आई घरी रोज घालते. साडी घालून घरातली कामेही करते. कचरा काढते, भांडी घासते.. साडीचे काय कौतुक सांगता मला.. \"\n\"अरे पण आम्ही रोज घालतो का नेसायला किती त्रास होतो माहित आहे का तुला नेसायला किती त्रास होतो माहित आहे का तुला\n\"तो तुमचा प्रॉब्लेम आहे..\" मी म्हणालो, \"आपल्याकडे एवढे प्रांतप्रदेश आहेत, प्रत्येकाची साडी नेसायची तर्‍हा वेगवेगळी आहे, दागिनेही कित्येक प्रकारचे त्या त्या नुसार असतात, महाराष्ट्रीयन म्हणाल तर ना तुम्ही नवारी नेसलीय ना तुमच्या नाकात नथ आहे. पदराचा पत्ता नाही, हेअरस्टाईलहीही मॉडर्नच दिसतेय, ब्लाऊजचा फॅन्सी कट तर कुठल्या संस्कृतीत मोडतो तुम्हालाच ठाऊक, हे असे नुसते साडी घालणे म्हणजे ट्रेडीशनल वेअर झाले तर कित्येक बायका रोजच असा दिवस साजरा करतात म्हणावे लागेल ना...\"\n\"म्हण बाबा, तुझ्याशी वाद घालायचे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे..\"\n\"चल निघतो आम्ही, तू बस दुकान सांभाळत.. हॅपी दसरा... सोने घ्या आणि गोडगोड बोला....\" जाता जाता मला टोमणा मारून गेल्या पण माझा बदला पुर्ण झाला... मी सुद्धा त्यांचा हिरमोड केला..\nहा संवाद इथेच संपला... मला तर फार खुमखुमी होती, पण त्या आपल्या सणाच्या दिवसाची सुरूवात वादाने करण्यास उत्सुक नव्हत्या. त्या निघून गेल्या, पण त्यांना पाठमोरे पाहून डोक्यात एक विचार घोळत राहिलाच... या आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार...\nतो वाद इथे चालु करायचा आहे\nतो वाद इथे चालु करायचा आहे का.....त्यांनी भाव दिला नाही तर इथे आलात \n<हॅपी दसरा... सोने घ्या आणि\n<हॅपी दसरा... सोने घ्या आणि गोडगोड बोला....\"<> य्ये बात कुछ हजम नही हुइ............\n<हॅपी दसरा... सोने घ्या आणि\n<हॅपी दसरा... सोने घ्या आणि गोडगोड बोला....\"<> य्ये बात कुछ हजम नही हुइ............\nअहो हिरमोड करण्यासाठी बोल्लेलं आहे ते. घ्या हाजमोला घ्या आणि हळू हळू हाजमा. (होईल हळू हळू हजम)\n<हॅपी दसरा... सोने घ्या आणि\n<हॅपी दसरा... सोने घ्या आणि गोडगोड बोला....\"<> य्ये बात कुछ हजम नही हुइ............\nम्हणून तर याला टोमणा म्हणालो.\nचार आठवड्यात बरीच मजल मारली\nचार आठवड्यात बरीच मजल मारली आहे अंड्या जी \nबोलण्यासारख बरच आहे पण जाऊच\nबोलण्यासारख बरच आहे पण जाऊच देत \n.. या आजच्या पोरींना\n.. या आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार..>>>> थ्री फोर्थ घालुन वर्षभर पोटर्या दाखवायच्या,आखुड टीशर्ट घालुन पाठ पोट दाखवायचे आणि एक दिवसच साडी घालायची यात कसली ट्रॅडीशन आहे असा प्रश्न त्या ललनांना विचारायला हवा होता.\nआजच्या पोरींना साड्यांचं कौतुकच बाकी फार\nपरवाच आमच्या शेजारच्या आजी तावातावाने म्हणत होत्या की आजकालच्या पोरींना साड्यांचे कौतुक कसे ते नाहीच, त्यांना या लेखाचे प्रिंटाऔट काढून वाचायला द्यावे काय\nआले सगळे डु आयडी आले.....\nआले सगळे डु आयडी आले..... अकलेचे तारे तोडायला.\nआले सगळे डु आयडी आले.....\nआले सगळे डु आयडी आले..... अकलेचे तारे तोडायला.>>>> मीराबै खरे बोलणे म्हणजे अकलेचे तारे तोडने काय... बर.. बर.\nथ्री फोर्थ घालुन सभ्यता वन फोर्थ करायला तुमचा पाठिंबा आहे काय... तसे स्पष्ट करा.\nनवीन शर्टाला कॉम्प्लिमेंट देणे दूर की बात, वरती ही असली कॉमेंट.. >>>\nत्या मुली तुमच्या दुकानाबाहेर जाऊन म्हणाल्या असतील, 'या आजच्या मुलांना भांडायची खुमखुमीच फार'\nथ्री फोर्थ घालुन वर्षभर\nथ्री फोर्थ घालुन वर्षभर पोटर्या दाखवायच्या,आखुड टीशर्ट घालुन पाठ पोट दाखवायचे आणि एक दिवसच साडी घालायची यात कसली ट्रॅडीशन आहे\nउत्तरेत आपल्या मराठी नऊवारी साडीला काय म्हणतात माहित आहे ना नौ गज लंबी फिर भी टांगे नंगी. साडीमधे सुद्धा पोट आणि पाठ दिसतेच की.\nसंस्कृती संबंधाने घेऊ नका\nसंस्कृती संबंधाने घेऊ नका लोकहो.\n'माझा नवा ड्रेस अ‍ॅप्रिशिएट नाही केला तर मी तुमच्या आनंदावर पण विरजण टकतो बघा'\nया अँगलने वाचा लेख.\nसाती, लेख त्याच दृष्टीकोनातुन\nसाती, लेख त्याच दृष्टीकोनातुन वाचला. तु म्हणालीस त्याच अर्थाने घेतला होता. वाईट नाही आणि अगदी आवर्जुन छान म्हणण्याइतका आवडला नाही, म्हणुन वाचुनही लेखाबद्दल प्रतिक्रिया दिली नाही. संस्कृतीशी संबंध नाही, पण किड्याने जो किडा केला त्यालाच फक्त उत्तर दिलं आहे मी.\nमनी, ते खाजवून खरूज काढणं\nमनी, ते खाजवून खरूज काढणं आहे.\nम्हणजे त्या निमित्ताने हे लोकं एकेकाची त्यांच्यामते संस्कृती जोखणार.\nआजकालच्या जमान्यात ३/४ ला हसतात.\nगावात राबताना गुडघ्याच्या जरा खाली साडी नेसलेल्या बायका पाहिल्या नाहीत का\nहल्लहल्ली पर्यंत महाराष्ट्रात कष्ट करणार्या बायका अशी ३/४ नऊवारीच नेसत.\n४/४ नेसण्याची हौस फक्त नाजूक काम करणार्या स्त्रीयाच करू शकत.\n@ रियाजी पैसे पडत नसतील तर\nपैसे पडत नसतील तर बोला हो. मला शिव्याही आवडतात.\n@ मोहन की मीरा\nचार आठवड्यात नाही हो, ही मजल पंचवीस वर्षात मारली आहे, मायबोलीवर येऊन शिकलो नाहिये हे..\nअवांतर - राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू - मोहन की मीरा मधील \"की\" हिंदी की मराठी\nपरवाच आमच्या शेजारच्या आजी तावातावाने म्हणत होत्या की आजकालच्या पोरींना साड्यांचे कौतुक कसे ते नाहीच, त्यांना या लेखाचे प्रिंटाऔट काढून वाचायला द्यावे काय\nदोन्ही वाक्यांचा अर्थ एकच हो... इतर दिवशी कौतुक नसते म्हणून मग सणासुदीच्या दिवशी जास्तच उमाळून येते..\nधन्यवाद... एक तुच माझी मैत्रीण..\nसाती दिशा अँगलने वाचला तरी सत्य ते सत्यच..\nअवांतर - राग येणार नसेल तर एक\nअवांतर - राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू - मोहन की मीरा मधील \"की\" हिंदी की मराठी\nया आजच्या पोरींना साड्यांचे\nया आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार...>> आहेच मुळी. काय प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या नविन शर्टाचे नव्हते कौतुक तुम्हाला तुमच्या नविन शर्टाचे नव्हते कौतुक\nबाकी, सणासुदीचं महत्त्व असतं की रोज जे करतो त्याहून वेगळे काहीतरी करावं. रोज साडी नेसणार्‍या बाईला अथवा रोज धोतर घालणार्‍या बाबाला त्याचे कसले आले आहे कौतुक. तुमच्या लेखात लिहिलेच आहे की मुलांनीपण \"ट्रॅडिशनल वेअर\" घातले होते म्हणून. त्याबद्दल तुमची काहीच कमेंट नाही वाटतं.\nमी हल्लीची मुलगी नाहीये.\nमी हल्लीची मुलगी नाहीये. चांगली चाळिशीच्या पुढची बाई आहे... पण मला साडीचं ह्या लेखात म्हटलय तसं कौतुक आहे. साडी हा आजकाल (आजकालच्या मुलीमधलाच 'आजकाल') रोजच्या वापरातला पेहराव नाही. गोल साडी (पाचवारी) नेसून घरकाम करणं हे सो कॉल्ड ट्रॅडिशन वगैरे असू शकेल पण सोयिस्कर नाही. त्यापेक्षा मी नऊवारी नेसून घरकाम करणं पसंत करेन. माझीही आई पाचवारी नेसते आणि घरकाम वगैरे तिनंही केलच. पण तिच्या सुनेनं किंवा मी सणासुदीला मुद्दाम आवर्जून नेसलेल्या साडीचं तिला कौतुक आहे. पण... थोडं मिरवून झालं आणि आम्ही घरकामात शिरलो तर तीच सांगते की, साध्या पंजाबी वगैरे सुटसुटित कपडे बदलून या आता...\nएक गंमत म्हणून मी हा लेख घेतेय. मुलींच्या विशेष पेहरावाला उपरोधाचं \"कौतुक\" म्हटलय... त्याच लेखात मुलांनी केलेल्या विशेष पेहरावाला काही वगळं वळण दिलेलं नाही. हा विरोधाभास ही ह्या लेखातली मला गंमत वाटतेय...\nदाद आत्या, तुला गंमत वाटली\nतुला गंमत वाटली खरेच काही कि तू माझी गंमत घेतेस माहीत नाही.. पण एवढा भरभरून प्रतिसाद दिलाच आहेस तर जरा मी देखील एक गंभीर प्रतिसाद देतोच आता...\nखरे तर या लेखात (आईला इथे काहीही लिहिले की लोक लेख लेखच करतात.. उतारा, परीच्छेद वगैरे बोला रे, आपण काहीतरी लेख वगैरे लिहिला आहे आता त्याचे स्पष्टीकरणही द्यावे लागणार असे उगाच दडपण येत.. )\nअसो... तर हे लिहिता वेळी माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त एकच मुद्दा होता की आजकाल मुली साड्या फारश्या घालत नाही (कारण हजार आहेत, त्या चर्चेला हा धागा नाही) त्यामुळे त्यांना साडी घालणे फार कौतुकाचे वाटते. यावर जराही आक्षेप नाही.. ते असावेच.. पण त्या मुली माझ्याकडून सुद्धा ट्रेडीशनल वेअर म्हणून सदरा-कुर्ता अपेक्षित धरत होत्या..\nतर मूळ मुद्दा असा आहे की पोरींचे बरे, साडी घातली की झाला ट्रेडीशनल वेअर, आणखी काही वेगळे करायला नको.. पण मुलांना ट्रेडीशनल वेअर म्हणजे सदरा-शेरवानी तत्सम घालावे लागते.. सर्वांनी ठरवूनच घातला तर ठीक अन्यथा आपणच घातला तर ऑड मॅन आऊट वाटते.. तसेच मोजून दोन-तीन फार तर फार सदरे वगैरे असतात, तेच तेच परत परत घालता येत नाहीत, म्हणून वर्षभरात येणारे हे असले सारेच दिवस साजरे करता येत नाहीत.. मुलींचे बरेय.. साड्या कधीतरी घालत असल्या तरी असतात ढिगाने.. ही नाही तर ती आलटून पालटून घालता येते.. मुले कुठून आणनार दरवेळी एवढे ट्रेडिशनल वेअर... बस हीच खंत.. पण कोण समजून घेईल तर शप्पथ..\nसाड्या 'घालत' नाही हो,\nसाड्या 'घालत' नाही हो, नेसतात\nतसा तर साधा सदरा सुद्धा घालत\nतसा तर साधा सदरा सुद्धा घालत नाही हो.... चढवतात..\nहा तेच लिहिणार होते मंजू.\nहा तेच लिहिणार होते मंजू.\nबाकी जे काय लिहिलंय ते काहीही आणि उगाच आहे.\nसाड्या 'घालत' नाही हो, नेसतात>>>>मंजुडी, सिक्सर.\nआपलं ट्रॅडीशनल वेअर म्हणजे\nआपलं ट्रॅडीशनल वेअर म्हणजे धोतर आणि सदराच खरंतर. एकदा धोतर नेसायला सुरुवात करा. २-३ असली तरी आलटून पालटून नेसता येतात, तीच काय नेसलीत म्हणून कुण्णी काही विचारणार नाही. आणि धोतर नेसणं हे साडी नेसण्यापेक्षा कित्तीतरी सोप्पंय, आता तुम्हाला धोतरात वावरणं कितपत सोयीचं आहे ते तुम्ही बघा. पण तुमचे आजोबा-पणजोबा रोजच धोतर नेसायचे तेव्हा नो बिग डील, काय\nनीधप बाकी जे काय लिहिलंय ते\nबाकी जे काय लिहिलंय ते काहीही आणि उगाच आहे.\n@ वरदा, साडी विरुद्ध धोतर अशी\nसाडी विरुद्ध धोतर अशी तुलना करताना नुसती सोय बघू नका.\nमुलांना साडीत नटलेल्या मुली आवडतात तसे मुलींना धोतर चढवलेली मुले आवडतील का अश्या मुलांना कोण मुली भाव देतील का हे ही बघायला हवे.\nशेवटी आपण ड्रेसिंग वेसिंग लोकांना आकर्षित करायलाही करतोच ना.\nउद्या मुलींना धोतर घातलेली मुले क्यूट वाटायला लागली तर दर दुसर्‍या गॅलरीत सुकत घातलेले धोतर फडफडण्याचे दृष्य बघायला मिळेल याची खात्री बाळगा..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/149?page=7", "date_download": "2018-09-22T03:52:41Z", "digest": "sha1:WQD5UZLRBRAIV2FTC3344GBI3GCE2A7H", "length": 13890, "nlines": 188, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रपट : शब्दखूण | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोरंजन /चित्रपट\nपिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - 4. अनुपमा (१९६६)\nखूप उदास उदास वाटण्याचे काही दिवस असतात. कधी काही कारण असतं. कधी काहीच नाही. आपल्यातच मिटून राहावंसं वाटतं, अगदी जवळचे मित्र-मैत्रिणीच काय पण कुटुंबातलं कोणीही आसपास नसावं असं वाटतं. जिथे माणसंच नाहीत अश्या एखाद्या ठिकाणी जाऊन राहावंसं वाटतं. आणि तरीही सोबतीला ठेवावीशी वाटतात ती फक्त काही गाणी. लिस्ट आपली प्रत्येकाची वेगळी. माझ्या लिस्टबद्दल आणखी कधीतरी. पण आज त्यातल्या एका गाण्याबद्दल आणि ते ज्या चित्रपटातलं आहे त्याबद्दल. हे गाणं आहे 'अनुपमा' मधलं - कुछ दिलने कहां, कुछभी नही, ऐसीभी बाते होती है....\nRead more about पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - 4. अनुपमा (१९६६)\nवलय (कादंबरी) - प्रकरण ५\nथोड्या वेळानंतर रागिणीने बेडवर अंग टाकले. कपाळावर हात ठेवून ती छताकडे बघत बसली.\nस्क्रिप्ट वाचता वाचता बराच वेळ निघून गेला पण आता तिला पुन्हा तो फोन कॉल आठवू लागला. झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप काही केल्या येत नव्हती. डोळ्यात गुंगी साठत होती होती पण अनेकविध विचारांनी झोप येत नव्हती...\n... तिचे कान काचांच्या फुटण्याच्या आवाजाने भरून गेले.\nरोहनचा भीषण अपघात तिला आठवला...\nRead more about वलय (कादंबरी) - प्रकरण ५\nवलय (कादंबरी) - प्रकरण ४\nएकदा सोनी आणि सुप्रिया रूमवर नव्हते तेव्हा दुपारी एक वाजता गरमागरम “राजमा चावल” खातांना रागिणीला एक फोन आला. नंबर ओळखीचा वाटत नव्हता.\nपलीकडून आवाज आला, “जानू, पहचाना मुझे\nतो आवाज ऎकताच ती एकदम अस्वस्थ झाली. चमचा तसाच ताटात ठेवून ती डायनिंग टेबल वरून उठली आणि अस्वस्थपणे बोलत बोलत बेडरूम मध्ये गेली. जेवतांना त्या काॅलवर बोलणे तिच्यासाठी जवळपास अशक्य होते.\n” घाबरत रागिणी बोलली.\nRead more about वलय (कादंबरी) - प्रकरण ४\nवलय (कादंबरी) - प्रकरण ३\nप्रकरण २ ची लिंक:\nRead more about वलय (कादंबरी) - प्रकरण ३\nRead more about आमचे पोस्टरप्रेम...\nवलय (कादंबरी) - प्रकरण २\nआता संध्याकाळ झाली होती. स्टुडीओतील सर्वांनी सर्वांनी एकमेकांना निरोप दिला आणि जायला निघाले. सीरियल मधील सून म्हणजे सुप्रिया सोंगाटे आणि त्या सीरियलचा लेखक तसेच टीव्ही आणि फिल्म्स पत्रकार राजेश पारंबे हे दोघेसुद्धा घरी जायला निघाले.\nRead more about वलय (कादंबरी) - प्रकरण २\nवलय (कादंबरी) - प्रकरण १\n(सिने टीव्ही श्रेत्रावर आधारित माझ्या \"वलय\" या कादंबरीचे दर सोमवारी आणि शुक्रवारी एक प्रकरण येथे क्रमशः प्रसिद्ध करण्यात येईल - निमिष सोनार)\nकादंबरी वाचायला सुरुवात करण्याआधी –\nवलय (कादंबरी) - प्रकरण १\nRead more about वलय (कादंबरी) - प्रकरण १\nपिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - ३. द ट्रेन (१९७०)\nकाही काही चित्रपटांबद्दल आपण आपल्या आई-वडिलांकडून ऐकलेलं असतं. म्हणजे ते शाळा-कॉलेजात असताना कसे तो चित्रपट पाहायला गेले होते (कधीकधी ते त्यांच्या आईवडीलांचा डोळा चुकवून गेलेले असतात - पण ही गोष्ट ते आपण शिक्षण संपवून नोकरीला लागेपर्यंत आपल्याला सांगत नाहीत), त्याची गाणी कशी हिट होती, त्यांची कशी पारायणं केली जायची वगैरे वगैरे. मग आपल्यालाही तो चित्रपट पहायची उत्सुकता लागते. १९७० सालचा 'द ट्रेन' हा रहस्यपट माझ्यासाठी अश्याच चित्रपटांपैकी एक.\nRead more about पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - ३. द ट्रेन (१९७०)\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २. कारवां (१९७१)\n६० आणि ७० च्या दशकातल्या बऱ्याच चित्रपटांतली अनेक गाणी माझ्या आवडीची आहेत. आजकाल आपली आवडती गाणी ऐकायला छायागीत किंवा चित्रहार किंवा सुपरहिट मुकाबला अश्या कार्यक्रमांची (गेले ते दिन गेले) वाट पहावी लागत नाही हे जरी खरं असलं तरी ह्या गाण्यांचं picturization मुद्दामहून प्रयत्न केल्याशिवाय (उदा. युट्यूब वरून व्हिडिओ डाउनलोड करून) पहायला मिळत नाही हेही तितकंच खरं आहे. मग कधी कुठे तरी रिमोट घेऊन चॅनेल्सच्या जंगलात 'कोणी चांगला कार्यक्रम दाखवता का) वाट पहावी लागत नाही हे जरी खरं असलं तरी ह्या गाण्यांचं picturization मुद्दामहून प्रयत्न केल्याशिवाय (उदा. युट्यूब वरून व्हिडिओ डाउनलोड करून) पहायला मिळत नाही हेही तितकंच खरं आहे. मग कधी कुठे तरी रिमोट घेऊन चॅनेल्सच्या जंगलात 'कोणी चांगला कार्यक्रम दाखवता का’ असं म्हणत हिंडताना अचानक ह्यातलं एखादं गाणं नजरेस पडतं.\nRead more about पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २. कारवां (१९७१)\nगन फाईट अ‍ॅट द ओके कोर्राल (१९५७) - पश्चिमरंग\nRead more about गन फाईट अ‍ॅट द ओके कोर्राल (१९५७) - पश्चिमरंग\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2565", "date_download": "2018-09-22T04:21:41Z", "digest": "sha1:PYV4FIRXBITOOGVLHK5NQETLWEBI2OED", "length": 6562, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणेश : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणेश\nकलावंतीण सुळका व किल्ले प्रबळगड ..\nकलावंतीण सुळका व किल्ले प्रबळगड\nRead more about कलावंतीण सुळका व किल्ले प्रबळगड ..\nरंगरेषाच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो :लंबोदर\nखालील चित्र फक्त मी नेटवर पाहिलेले. पण रंग आणि शेडींग हि माझी कल्पना आहे. नाव मी स्वतःच्या हातानेच डायरेक्ट स्केचपेनने लिहिले आहे.\nस्केचपेन आणि वॉटर कलर्स मिक्स आहेत.\nRead more about रंगरेषाच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो :लंबोदर\nजितकी घरे तितकी गणपतीची रूपे. प्रत्येकजण आपापल्या परीने बाप्पाचे स्वागत करतो. त्याची सजावट, आरास करतो. कोणी पारंपारिक पद्धतीने तर कोणी आधुनिक पद्धतीने. काहींचे बाप्पा इको फ्रेंडली तर काहींचे दिव्याची आरास करुन सजवलेले. कल्पकतेने केलेल्या या मनमोहक सजावटी आपलं सर्वाच मन रमवतात.\nचला, तर मग तुमच्या घरातल्या बाप्पाची बैठक मायबोलीकरांना दाखवायला तयार व्हा आपली सजावट आपल्या कलात्मकतेचा आनंद इतरांना पण घेऊ द्या आपली सजावट आपल्या कलात्मकतेचा आनंद इतरांना पण घेऊ द्या इथे आपण आपल्या गणपतीचा फोटो शेअर करू. सजावटीमागे काय कल्पना होती, कशी केली हेही सांगायला विसरू नका.\nअवांतर मायबोली गणेशोत्सव २०१४\nशिव गौरी नंदना गणेशा करितो मी वंदना\nशिव गौरी नंदना गणेशा करितो मी वंदना \nगणेशोत्सवात नवीन गणेशवंदना गायची असेल तर http://www.youtube.com/watch\nRead more about शिव गौरी नंदना गणेशा करितो मी वंदना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/post-mandal-politics-in-bihar-changing-electoral-patterns-1725147/", "date_download": "2018-09-22T03:42:18Z", "digest": "sha1:7G7UMP6LVT5WRJTSXH2V47LSDGYSSEP7", "length": 32131, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Post Mandal Politics in Bihar Changing Electoral Patterns | ‘मसीहा’ ते ‘सुशासन बाबू’ | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\n‘मसीहा’ ते ‘सुशासन बाबू’\n‘मसीहा’ ते ‘सुशासन बाबू’\nबिहारमधील ‘मंडलोत्तर’ राजकारणाचा आणि बिहारी समाजाने त्यास दिलेल्या प्रतिसादाचा अभ्यासू आढावा घेणाऱ्या पुस्तकाबद्दल..\nबिहारमधील ‘मंडलोत्तर’ राजकारणाचा आणि बिहारी समाजाने त्यास दिलेल्या प्रतिसादाचा अभ्यासू आढावा घेणाऱ्या पुस्तकाबद्दल..\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचा पवित्रा काय असेल, याची झलक लोकसभेत अविश्वास ठरावादरम्यान पाहायला मिळाली. प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याशिवाय पुढील लोकसभा निवडणूक जिंकणे कठीण आहे याची कल्पना भाजप नेतृत्वाला आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना चुचकारण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्यातही केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेश व बिहारमधून जात (लोकसभेच्या एकूण १२० जागा) असल्याने या राज्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडी कशी बांधली जाणार, यावर सत्तारूढ भाजपच नव्हे तर विरोधी आघाडीचेही भवितव्य अवलंबून आहे. त्या दृष्टीने भारतातील विविध राज्यांतील आघाडय़ांचे राजकारण, जातीय समीकरणे यांचा अभ्यास आवश्यक ठरतो. तसा अभ्यास मांडू पाहणाऱ्या ‘सेज’ प्रकाशनच्या नव्या ग्रंथमालिकेतील पहिले पुस्तक बाजारात दाखल झाले आहे. ‘पोस्ट-मंडल पॉलिटिक्स इन बिहार : चेंजिंग इलेक्टोरल पॅटर्न्‍स’ हे ते पुस्तक गेल्या तीन दशकांतील बिहारी राजकारणाचा वेध घेणाऱ्या या पुस्तकाचे लेखक संजय कुमार हे आहेत. भारतातील राजकीय प्रक्रिया आणि राजकारणाच्या अभ्यासात दबदबा असलेल्या ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्’ या संस्थेचे संजय कुमार हे संचालक आहेत. ते निवडणुकांचे शास्त्रीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध आहेत. या पुस्तकात त्यांनी मतदारांचे वर्तन, ते कशाच्या आधारावर मतदान करतात, मतदानात ‘जात’ या घटकाचे महत्त्व व निर्णायक स्थान.. यांसारख्या मुद्दय़ांचा सविस्तर ऊहापोह केला आहे.\nमुळात बिहारी माणूस हा राजकीयदृष्टय़ा सजग आहे, असे निरीक्षण कुमार नोंदवतात. महत्त्वाची राजकीय/सामाजिक आंदोलने बिहारमधूनच सुरू झाली. त्यातून सत्तांतरेही घडली. पुस्तकातील सुरुवातीची दोन प्रकरणे बिहारची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी आणि तिथल्या राजकीय इतिहासाचा धांडोळा घेणारी आहेत. उर्वरित सहा प्रकरणे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतरच्या बिहारी राजकारणाचा ठाव घेतात.\nसाधारणपणे ऐंशीच्या दशकात उत्तर भारतात काँग्रेसचे वर्चस्व कमी होण्यास सुरुवात झाली. १९९० पर्यंत (१९६७ व १९७७ या दोन वेळचा अपवाद वगळता) काँग्रेसची निरंकुश सत्ता बिहारमध्ये होती. तोच काँग्रेस पक्ष गेली तीन दशके बिहारमध्ये अस्तित्वासाठी झगडत आहे. त्याचे मूळ कशात आहे, याचे शास्त्रीय विवेचन कुमार यांनी केले आहे. सुरुवातीपासून बिहारमध्ये उच्च जातींकडे काँग्रेसचे नेतृत्व होते. स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी पाहून इतर जातीही काँग्रेसच्या समर्थक होत्या; परंतु सत्तेत या घटकांना फारसा सहभाग मिळाला नाही. पुढील काळात जसजशी जागृती होत गेली तसे विविध समाजघटक आपल्या हक्कांबाबत सजग झाले. आणि अनेक समाजघटक हळूहळू काँग्रेसपासून दुरावू लागले. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय (ऑगस्ट, १९९०) घेतल्यानंतर ही प्रक्रिया अधिक गतिमान झाल्याचे लेखकाने स्पष्ट केले आहे.\nलालू-नितीश : सहकारी ते प्रतिस्पर्धी\nयाच काळात जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी चळवळीचा वारसा सांगणारे लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार हे राज्याच्या राजकारणात पुढे आले. आज ते दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मात्र त्यांचा हा प्रवास रंजक तितकाच संघर्षमय आहे. लालूप्रसाद यादवांनी आधी जनता पक्ष, मग व्ही. पी. सिंगांचा जनता दल असा प्रवास करत पुढे राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली. तर नितीशकुमार यांची समता पक्ष ते संयुक्त जनता दल अशी वाटचाल. एकेकाळचे सहकारी असणारे हे दोन्ही नेते व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपायी सवतासुभा मांडत आज राज्याच्या राजकारणात कसे केंद्रस्थानी आले, याचा विवेचक आढावा लेखकाने घेतला आहे.\nलालूप्रसाद यादव सध्या तुरुंगात असले, तरी त्यांच्याशिवाय बिहारचे राजकारण आजही होऊ शकत नाही. लालूंनी १७ टक्के मुस्लीम व १३ टक्के यादव अशी ३० टक्क्यांची मतपेढी भक्कमपणे बांधली. त्याचा तपशील लेखकाने आकडेवारीसह दिला आहे. मुस्लिमांनी लालूंच्या राजवटीत सुरक्षा पाहिली, तर यादव समाजाला आत्मभान मिळाल्याचे लेखक म्हणतो. याशिवाय दलित समाजानेही लालूंना मोठय़ा प्रमाणात साथ दिली. हा समाज लालूंच्या मागे जाण्यात ‘आत्मसन्मान’ (हिंदीत ‘इज्जत’) हा घटक प्रेरक ठरल्याचे लेखकाने विशद केले आहे. १९९० ते २००५ या काळात लालूप्रसाद यादव वंचित घटकांसाठी ‘मसीहा’ होते. या काळात तीन निवडणुकांत जनतेने त्यांना साथ दिली. ज्या घटकांना कधीही सत्ता मिळाली नव्हती त्यांना लालूंमुळे सन्मान मिळाला, अशी भावना या वर्गात तयार झाल्याचे निरीक्षण लेखक नोंदवतो. मुख्य म्हणजे, त्यापुढे विकासाचे इतर मुद्दे गौण ठरत होते.\n१९९७ मध्ये लालूप्रसाद जनता दलातून बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाची (राजद) स्थापना करून काँग्रेस व डाव्यांच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यावेळी जनता दलाच्या १६७ पैकी १३५ आमदारांनी लालूंना साथ दिली होती. आजघडीला लालूंचा पक्ष प्रखर भाजप-संघविरोधी म्हणून ओळखला जात असला, तरी १९९० मध्ये भाजपने लालूंना बाहेरून पाठिंबा दिला होता हेही ध्यानात ठेवायला हवे. १९९६-९७ मध्ये चारा घोटाळ्यात लालूंचे नाव आल्यानंतर त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला, तरी विविध समाजगटांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी सत्ता राखली. मात्र यामुळे आपल्या सत्तेला कोणताही धोका नाही ही भावना लालूंमध्ये निर्माण झाली. त्यातून विकास, कायदा व सुव्यवस्था या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, विविध समाजघटक दुरावू लागले. चारा घोटाळ्यातील ठपक्यामुळे लालूंनी पत्नी राबडीदेवी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले. या साऱ्यात लालूंचे जातीय समीकरण कोलमडले आणि २००५ च्या विधानसभा निवडणुकीत लालूंचा राजद पराभूत झाला. नव्या शतकात राज्या-राज्यांमध्ये एक प्रकारे विकासाची स्पर्धा सुरू झाली होती. ‘बिमारु’ समजली जाणारी अनेक राज्ये औद्योगिक व इतर विकासाच्या बाबतीत बिहारच्या पुढे जात असल्याचे चित्र माध्यमातून पुढे आले. राजदच्या पराभवामागे हाही महत्त्वाचा मुद्दा होता.\nबिहारमध्ये आजही भाजपचा सामाजिक पाया मर्यादित आहे. मात्र लालूंचा राजद, नितीशकुमारांचा संयुक्त जनता दल आणि काँग्रेस यांची महाआघाडी २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत झाल्यावर भाजपची ताकद स्पष्ट झाली. भाजपला जेमतेम ५० जागा मिळाल्या. त्यामुळेच बिहारमध्ये बेरजेच्या जातीय समीकरणांना महत्त्व असल्याचे लेखक म्हणतो. भाजपची उच्चवर्णीय मतपेढी आणि त्यास नितीशकुमार यांची इतर मागासर्वीय मतपेढी तसेच रामविलास पासवान व उपेंद्र कुशवाह यांची जोड मिळाली तरच राज्यात सत्ता शक्य आहे आणि लोकसभेलाही निभाव लागेल, हे वास्तव भाजप जाणून आहे. त्यासाठीच इतर मागासवर्गीयांत मोडणाऱ्या कुर्मी समाजातून पुढे आलेल्या नितीशकुमार यांच्याशी भाजपने २००५ मध्ये हातमिळवणी केली आणि सत्तेत भागीदार झाला. आजही (१३ वर्षांनंतर) भाजप नितीशकुमार यांच्याबरोबर सत्तेत आहे.\nकुर्मी, कोरी अशा समाजघटकांचा नितीश यांना पाठिंबा आहे. या दोन्ही समाजघटकांची संख्या १०-११ टक्क्यांच्या आसपास आहे. एकेकाळी जनता दलात असलेले आणि आज केंद्रीय मंत्री असलेले लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांना पासवान व इतर काही दलित जातींचे पाठबळ आहे. २०१५ मध्ये नितीशकुमार यांनी लालूंचा राजद आणि काँग्रेसबरोबर महाआघाडी करून सत्ता मिळवली असली, तरी २०१७ मध्ये ते पुन्हा भाजपबरोबर येऊन २४ तासांत मुख्यमंत्री झाले. या साऱ्या राजकीय प्रक्रियांमध्ये जातीय समीकरणांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे लेखक स्पष्ट करतो. याचे कारण दोन ते तीन टक्के मतपेढी असलेला एखादा घटक प्रतिस्पर्धी आघाडीत गेला तर निकालच बदलू शकतो. त्यामुळे छोटय़ा-छोटय़ा जातींच्या प्रमुख नेत्यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ राष्ट्रीय नेत्यांवर का येते, हे बिहारमधील गेल्या चार निवडणुकींच्या आकडेवारीवर नजर टाकली तरी ध्यानात येईल.\nबिहारमधील हे बेरजेचे राजकारण नेमके काय आहे, हे लेखकाने विविध उदाहरणे देत दाखवून दिले आहे. केवळ विकासकामे किंवा विविध कल्याणकारी योजनांच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यात जातीय समीकरणे, विशेषत: योग्य उमेदवारांची निवड कशी निर्णायक ठरते, हे प्रत्यक्ष बिहारी मतदारांनी लेखकाच्या प्रश्नावलीला दिलेल्या उत्तरांतून स्पष्ट होते.\nतेलंगणनिर्मितीवरून सध्या वादविवाद सुरू आहेत. पूर्वीच्या अखंडित आंध्रमधील औद्योगिक भाग तेलंगणात गेल्याने नवे आंध्र अडचणीत आले आहे, अशी मांडणी केली जात आहे. काही प्रमाणात तीच बाब बिहारच्या विभाजनबाबत आहे. १५ नोव्हेंबर २००० मध्ये अधिकृतपणे झारखंड हे नवे राज्य बिहारमधून अस्तित्वात आले. नैसर्गिक संपदांनी युक्त अशा खाणी तसेच अवजड उद्योग झारखंडमध्ये गेले. खाणींशी संबंधित असलेला महसूल सुमारे ७० टक्के होता. रांची, जमशेदपूर, धनबाद, बोराको, हजारीबाग अशी प्रमुख शहरे झारखंडमध्ये गेली. त्यामुळे बिहार हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेले राज्य राहिले. प्रमुख ऊर्जा प्रकल्पही झारखंडमध्ये गेली आणि बिहारला आर्थिक मदतही केवळ तोंडदेखलीच मिळाली. मात्र या राज्यविभाजनाचा खरा राजकीय लाभ लालूंच्या राजदला मिळाला. याचे कारण बिहारमध्ये राजदचा सामाजिक आधार भक्कम आहे. भाजप दुय्यम भूमिकेत आणि नितीशकुमार हेच राज्यातील त्यांच्या आघाडीचे प्रमुख चेहरा आहेत. झारखंडच्या आदिवासी पट्टय़ात भाजपचा प्रभाव होता आणि आता तेथे भाजपची सत्ता आहे. या राज्यात भाजपविरोधात झारखंड मुक्ती मोर्चा ही प्रमुख ताकद आहे. झारखंडमध्ये सुरुवातीपासूनच या दोन पक्षांभोवती राजकारण केंद्रित झाले आहे. नितीशकुमार यांचा उल्लेख ‘सुशासन बाबू’ असा केला जातो. या प्रतिमेच्या जोरावर महिला आणि काही प्रमाणात शहरी मध्यमवर्गीयांचा पाठिंबा त्यांना जरूर मिळाला. मात्र तरीही त्यांना स्वबळावर निवडणूक जिंकणे शक्य झालेले नाही. २०१५ च्या निवडणुकीतही लालूंच्या राजदला नितीश यांच्या संयुक्त जनता दलापेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या.\nएकूणच बिहारचा इतिहास, नेतृत्व, जातीय समीकरणे, राज्याच्या विकासातील घटक अशा विविध अंगांनी हे पुस्तक महत्त्वपूर्ण विवेचन करते. काही वेळा निकालांच्या तपशिलांची पुनरुक्ती झाली असली, तरी शास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे बिहारी राजकारणातील बारकावे समजावून घेऊन त्यांच्या राष्ट्रीय राजकारणावरील परिणामांचे आकलन करून घेण्यास या पुस्तकाचे वाचन आवश्यक ठरते.\n‘पोस्ट-मंडल पॉलिटिक्स इन बिहार : चेंजिंग इलेक्टोरल पॅटर्न्‍स’\nलेखिका : संजय कुमार\nपृष्ठे : २५२, किंमत : ९९५ रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2286", "date_download": "2018-09-22T03:46:51Z", "digest": "sha1:SQJALKVRWRWZG34NVNFA46QGSGGJQ6TB", "length": 3266, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nग्रामीण लोकसंख्येच्या वित्तीय समावेषनासाठी ‘दर्पण’चा शुभारंभ\nदळणवळण मंत्री मनोज सिन्हा यांनी आज ‘दर्पण’ ‘डिजिटल ॲडव्हान्समेंट ऑफ रुरल पोस्ट ऑफिस फॉर ए न्यू इंडिया’ या प्रकल्पाचा शुभारंभ केला. बँकेची सुविधा नसलेल्या ग्रामीण लोकसंख्येच्या वित्तीय समावेषनासाठी हा प्रकल्प आहे. प्रकल्पांतर्गत, ग्रामीण नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी यासाठी पोस्टाच्या शाखा अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी 1400 कोटी रुपये खर्च आहेत. आतापर्यंत पोस्टाच्या 43,171 शाखा दर्पण उपक्रमांतर्गत, समाविष्ट झाल्या आहेत. ग्रामीण भागातल्या वित्तीय समावेषनाचा एक भाग म्हणून पोस्टाने देशभरात आतापर्यंत 991 एटीएम उभारली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/arjun-kapoor-birth-day-esakal-news-55374", "date_download": "2018-09-22T03:35:04Z", "digest": "sha1:2MKF2F5UCLRD77WJVUA32N53N3GOWLNL", "length": 11003, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "arjun kapoor birth day esakal news अर्जुनच्या घरी जमले रणबीर, रणवीर अन करण | eSakal", "raw_content": "\nअर्जुनच्या घरी जमले रणबीर, रणवीर अन करण\nसोमवार, 26 जून 2017\nहाफ गर्लफ्रेंड, गुंडे, इशकजादे असा सिनेमांतून झळकलेला, बोनी आणि मोना कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर याचा आज वाढदिवस झाला. अर्जुन 32 वर्षाचा झाला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी हिंदी सिनेसृष्टीतील आजचे आघाडीचे नायक त्याच्या घरी जमले.\nमुंबई : हाफ गर्लफ्रेंड, गुंडे, इशकजादे असा सिनेमांतून झळकलेला, बोनी आणि मोना कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर याचा मंगळवारी, आज वाढदिवस झाला. अर्जुन 32 वर्षाचा झाला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी हिंदी सिनेसृष्टीतील आजचे आघाडीचे नायक त्याच्या घरी जमले.\nत्याच्या वाढदिवसाची पार्टी मोठी नव्हती. पण करण जोहर, रणबीर कपूर, रणवीर सिंग यांनी हा दिवस स्पेशल बनवला. ही सगळी मंडळी त्याच्या घरी गेली आणि त्याला केक भरवून त्याचा वाढदिवस साजरा केला. रणबीर आणि रणवीर या दोघांनी त्याच्या घरी धुमाकूळ घातला असणार हे त्यांनी काढलेल्या सेल्फीवरून दिसतेच. विशेष म्हणजे यावेळी अर्जुनचा काका संजय कपूरही हजर होता. मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन कपूरही या पार्टीला उशीरा जाॅईन झाला.\nअर्जुन कपूरने इशकजादे या सिनेमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले असले, तरी त्याआधी त्याने करण जोहरकडे कामही केले आहे. कल हो ना हो या त्याच्या सिनेमात अर्जुन सहाय्यक दिग्दर्शक होता.\nदादू चौगुलेंना ‘ध्यानचंद’, राहीला ‘अर्जुन’\nकोल्हापूर - महान भारत केसरी दादू दत्तात्रय चौगुले यांना मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, तर आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिला अर्जुन पुरस्कार...\nमहेश भट यांच्या 'सडक 2' मध्ये आलिया भट\nमुंबई : 1991 साली बॉलिवूडमध्ये सुपर डुपर हिट ठरलेल्या सडक या चित्रपटाचा सीक्वल 'सडक 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट दिग्दर्शित...\nराही सरनोबत हिला अर्जुन पुरस्कार जाहीर\nकोल्हापूर - आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिला केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार आज जाहीर झाला. तसा मेल तिला मिळाल्याचे तिच्या कुटुंबियांनी...\nमराठी 'मिस मॅच'नंतर मराठमोळी मृण्मयी थेट बॉलीवुडमध्ये\nप्रिया बापट, सई ताम्हणकर नंतर आता आणखी एक मराठी चेहरा बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. मराठी अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर ही लवकरच बॉलिवूडमधून ...\nअकाेला : जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘चलाे जीते है’ लघुचित्रपटाचे प्रक्षेपण\nअकाेला : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे जीवन विद्यार्थ्यांसमाेर उलगडावे या उद्देशाने मंगळवारी (ता. 18) जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/chakalya-recipes/", "date_download": "2018-09-22T03:36:36Z", "digest": "sha1:W5CTWBBTCPJTKEIYEB7JUM3JGCH6D5U7", "length": 6429, "nlines": 149, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चकल्या | Chakalya", "raw_content": "\n१ फुलपात्र हरबऱ्याची डाळ\n१ फुलपात्र उडदाची डाळ\n३ पळ्या (लोखंडी) तेलाचे मोहन\n३ चहाचा चमचा मीठ\n१ टे. चमचा हळद\n२ चहाचा चमचा पांढरे तीळ.\nएकेक धान्य कढईत मंदाग्निवर भाजावे. नंतर गिरणीतून ही भाजणी दळावी. वरील भाजणी साधारण ९ वाट्या भरते.भाजणी एखाद्या मोठ्या पातेलीने मोजावी. जितक्यास तितक्यापेक्षा थोडे कमी पाणी उकळण्यास ठेवा. पातेले मोठे असावे. नंतर ह्या पाण्यातच ३ पळ्या तेल घाला. गरम करू नये. हळद, तिखट, मीठ घाला. पाण्याला उकळी आली की खाली उतरवून त्यात माजणी घाल. पळीच्या टोकाने नीट ढवळून झाकावी. दोन तासांनी भाजणी चांगली मळावी व चकल्या करून तळाव्या. वरील प्रमाणात ७५ ते ८० चकल्या होतात.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in सणासुदीचे पदार्थ and tagged उडिद, चकल्या, तांदूळ, पाककला, पाककृती, हरभरा on मार्च 20, 2011 by प्रशासक.\n← नमस्कार नोकरासाठी लाच आहे →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Both-the-posts-of-Additional-Commissioner-are-vacant/", "date_download": "2018-09-22T04:10:10Z", "digest": "sha1:7KIQRKDZ5Q6W2GUKOMHKJGQ7TQQT6YMF", "length": 6257, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अतिरिक्‍त आयुक्‍तांची दोन्ही पदे रिक्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अतिरिक्‍त आयुक्‍तांची दोन्ही पदे रिक्त\nअतिरिक्‍त आयुक्‍तांची दोन्ही पदे रिक्त\nपालिकेला राज्य सेवेतील अतिरिक्त आयुक्त अद्याप मिळायला तयार नाही. पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद गेल्या नऊ महिन्यांपासून रिक्त आहे. यामुळे शहरातील विकासकामांवर परिणाम होत आहे; तसेच प्रशासकीय कामकाजाला विलंब होत आहे. राज्य सरकारकडून अतिरिक्त आयुक्त आणण्याबाबत सत्ताधारी उदासीन आहेत. सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आल्यापासून पालिकेत येण्यास कोणी अधिकारी राजीही नाहीत; तसेच पालिका सेवेतील अधिकार्‍यांमधून भरावयाचे अतिरिक्‍त आयुक्तपद देखील रिक्त आहे. त्यामुळे सगळा आनंदी आनंद आहे\nमहापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची 1 जून 2017 रोजी बदली झाली. त्यांच्या जागी मीरा भाईंदर पालिकेचे तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांची वर्णी लागली. परंतु, हांगे यांची केवळ चार महिन्यातच बदली झाली. 1 जून 2017 रोजी पिंपरी पालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर ते रुजू झाले अन् 25 ऑक्टोबर 2017 रोजी त्यांची तडकाफडकी बदली झाली. मुख्याधिकारी संवर्गातील हांगे यांची लातूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद रिक्त आहे. शहराची लोकसंख्या सुमारे 22 लाखांच्या वर गेली आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, शहर विकासाला गती देण्यासाठी पालिकेत आयुक्तांसोबत अतिरिक्त आयुक्तपद हे महत्त्वाचे पद आहे. महापालिकेचा 2014 मध्ये ‘ब’ वर्गामध्ये समावेश झाला. त्यामुळे पालिकेत राज्य सेवेतील एक आणि पालिका अधिकार्‍यांमधून एक असे दोन अतिरिक्त आयुक्तांची पदे आहेत. परंतु, ही दोन्ही पदे रिक्त आहेत.\nआयुक्‍तांकडे स्मार्ट सिटीचे सीईओपद\nपिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेईकल) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद देखील तात्पुरत्या स्वरूपात आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आयुक्‍तांना पालिका आणि स्मार्ट सिटीचे काम बघावे लागत असल्याने कामाला वेग येत नाही.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://khagolvishwa.com/category/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T03:54:20Z", "digest": "sha1:V4OUKUEV25UQE3V4LRUPC4XZKWKUN3OA", "length": 3188, "nlines": 78, "source_domain": "khagolvishwa.com", "title": "आकाशगंगा | खगोलविश्व", "raw_content": "\nखगोलशास्त्रावर मराठीत माहिती देणारे संकेतस्थळ\nचार सूर्य असलेल्या ग्रहाचा शोध\n• ऑक्टोबर 16, 2012 • टिपणी करा\nPosted in आकाशगंगा, खगोलशास्त्र, ग्रह, दुर्बिण\n• नोव्हेंबर 11, 2010 • 4 प्रतिक्रिया\nPosted in आकाशगंगा, तारे, श्वेत बटू\nजगभरातून भेट देणारे खगोलप्रेमी\nसंदीप कांबळे on सूर्यग्रहणांचे प्रकार\nपत्ता: पुणे , मुंबई आणि बंगळूर\nयोग्य वेळी सर्व माहिती जाहीर करु\nसध्या आम्ही ई-मेलवर उपलब्ध आहोत.\nसंपर्काची भाषा : मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2287", "date_download": "2018-09-22T03:27:06Z", "digest": "sha1:TA7DGDPRBCVVSNRJYYEUFJKUGCWONSS4", "length": 3267, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nनवीन व नूतनीक्षम ऊर्जा\nसौर, पवन आणि बायोमास आधारित ऊर्जानिर्मिती\nनूतन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री (स्वतंत्र कार्यभार) राज कुमार सिंह यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात राज्यांमधल्या सौर, पवन आणि बायोमास आधारित ऊर्जा निर्मितीबाबत माहिती दिली.\nदेशात 2017-18 या वर्षात 39,939.1 एमयू पवनऊर्जेची, तर 12,973.6 एमयू सौरऊर्जेची निर्मिती झाली. महाराष्ट्रात 2017-18 या वर्षात 5336.74 एमयू पवनऊर्जेची तर 518.04 एमयू सौरऊर्जेची निर्मिती झाली. तामीळनाडूमध्ये 10.080.93 गुजरातमध्ये 6664.99 एमयू, कर्नाटकमध्ये 5478.39 एमयू पवनऊर्जेची निर्मिती झाली. आंध्र प्रदेशात 1936.54 एमयू, राजस्थानमध्ये 1895.92 एमयू, तेलंगणात 1677.84 एमयू सौरऊर्जेची निर्मिती झाली.\n30 नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध माहितीनुसार देशात बायोमासवर आधारित ऊर्जोनिर्मिती 8842 मेगावॅट होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-felicitation-ceremony-of-Satyagrahi-issue/", "date_download": "2018-09-22T03:14:11Z", "digest": "sha1:PZSF5545E6T3A2B6SR4J6VG3EVQNCUCX", "length": 8419, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दाव्याच्या बळकटीसाठी तरुणांनी लढावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › दाव्याच्या बळकटीसाठी तरुणांनी लढावे\nदाव्याच्या बळकटीसाठी तरुणांनी लढावे\nसीमाप्रश्‍न न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या लढाईबरोबर रस्त्यावरची लढाईही लढली पाहिजे. न्यायालयात कर्नाटक सरकार नेहमी पळवाट शोधते. खेडे हे घटक, भौगोलिक सलगता आणि लोकेच्छा यावर हा लढा लढत आहोत. येत्या काळात सीमाप्रश्‍नी तरुणांची मोठी भूमिका असेल. दाव्याच्या बळकटीसाठी तरुणांनी लढावे, असे आवाहन माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर यांनी केले. येळ्ळूर विभाग म. ए. समितीतर्फे येळ्ळूरच्या सैनिक भवनात साराबंदी व सीमालढ्यातील सत्याग्रहींचा सत्कार समारंभ रविवारी झाला. त्यावेळी प्रमुख वक्‍ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ता. पं. सदस्य रावजी पाटील होते.\nतर दाव्याला बळकटी : ओऊळकर\nभाषा आणि संस्कृतीवर चाललेला हा प्रदीर्घ लढा आहे. फाजल अली कमिशन व महाजन अहवालाने मराठी बहुभाषिकांचेे पंख कापले आहेत. ही राजकीय पुंडशाही आहे. कर्नाटक सरकार सीमाभागावर नेहमीच अन्याय करत आहे. आमच्या दाव्याला बळकटी येण्यासाठी लोकेच्छा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तरुणांना एकत्र आणून लढले पाहिजे. यामुळे आपल्या दाव्याला बळकटी येईल असे दिनेश ओऊळकर म्हणाले. व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी आ. मनोहर किणेकर, कृष्णा मेणसे, अ‍ॅड. राम आपटे, माजी आ. परशुराम नंदिहळ्ळी, किसन येळ्ळूरकर, ग्रा.पं. अध्यक्षा अनसूया परीट उपस्थित होत्या.\nमान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. शिवरायमूर्ती पूजन ओऊळकर यांनी केले. प्रास्ताविक एल. आय. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले. दुद्दाप्पा बागेवाडी यांनी आभार मानले.\nयावेळी 62 सत्याग्रहींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये शांताबाई कुगजी, कृष्णा घाडी, यल्लाप्पा घाडी, वामण कुगजी, नारायण जाधव, बसवंत टक्केकर, केदारी गोरल, चांगाप्पा कणबरकर, इंदूबाई यळ्ळूरकर, पार्वती कदम, सुमन परिट, शांताराम मेलगे, वाय. बी. चौगुले, मल्लव्वा सांबरेकर, लक्ष्मण पाटील, परशराम मेणसे, मुकुंद खणगावकर, चांगाप्पा बेळगावकर, नारायण कुंडेकर आदी 62 जणांचा समावेश होता. हयात नसलेल्यांच्या वारसांचाही सत्कार करण्यात आला.\nभाषा आणि संस्कृतीवर चाललेला हा प्रदीर्घ लढा आहे. फाजल अली कमिशन व महाजन अहवालाने मराठी बहुभाषिकांचेे पंख कापले आहेत. ही राजकीय पुंडशाही आहे. कर्नाटक सरकार सीमाभागावर नेहमीच अन्याय करत आहे. आमच्या दाव्याला बळकटी येण्यासाठी लोकेच्छा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तरुणांना एकत्र आणून लढले पाहिजे. यामुळे आपल्या दाव्याला बळकटी येईल असे दिनेश ओऊळकर म्हणाले.\nव्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी आ. मनोहर किणेकर, कृष्णा मेणसे, अ‍ॅड. राम आपटे, माजी आ. परशुराम नंदिहळ्ळी, किसन येळ्ळूरकर, ग्रा.पं. अध्यक्षा अनसूया परीट उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. शिवरायमूर्ती पूजन ओऊळकर यांनी केले. प्रास्ताविक एल. आय. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले. दुद्दाप्पा बागेवाडी यांनी आभार मानले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Tentu-collection-received-employment-from-eight-eighty-thousand-families/", "date_download": "2018-09-22T03:20:28Z", "digest": "sha1:LR2J5TQ4UODTU5P7HQ3VQEHBAUWSFCTB", "length": 5098, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तेंदू संकलनातून मिळाला अठ्ठाविसशे कुटुंबांना रोजगार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › तेंदू संकलनातून मिळाला अठ्ठाविसशे कुटुंबांना रोजगार\nतेंदू संकलनातून मिळाला अठ्ठाविसशे कुटुंबांना रोजगार\nहिंगोली : गजानन लोंढे\nजिल्ह्यातील दर्जेदार तेंदुची परराज्यात मागणी असल्याने वनविभागाला तेंदू संकलनामधून दरवर्षी कोट्यवधीचा महसूल प्राप्‍त होत असतो. जिल्ह्यात असलेल्या अकरा तेंदू घटकातून मागील वर्षी तब्बल 44 लाख 49 हजार पुड्यांचे संकलन करण्यात आले असून, तेंदू संकलनातून जिल्ह्यातील 2809 कुटुंबांना रोजगार मिळाला असून, मजुरी व्यतिरिक्‍त मजुरांना तब्बल 1 कोटी 93 लाख 87 हजार 329 रुपयांचे बोनस वाटप करण्यात येणार आहे.\nहिंगोली जिल्ह्यात तेंदुचे अकरा घटक आहेत. यामध्ये रामेश्‍वर, कळमनुरी, खडकद, पेडगाव, हिंगोली, आजेगाव, जांभरून, साखरा, नागेशवाडी, वसमत, औंढा नागनाथ या घटकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील तेंदू पत्ता दर्जेदार असल्याने विडी व्यावसायिकाकडून तेंदुला मोठी मागणी असते. हिंगोलीचा तेंदू पत्ता आंध्र प्रदेशासह छत्तीसगडमधील व्यापारी विकत घेतात. मागील वर्षी अकरा घटकांमधून 44 लाख 49 हजार 130 पुड्यांचे संकलन झाले होते. यासाठी 2809 कुटुंबांनी मजुरी केली होती.\nतेंदू संकलनातून जिल्ह्यातील सुमारे 2800 कुुटुंबांना रोजगार मिळाला होता. वनविभागाच्या वतीने तेंदू मजुरांना मजुरी व्यतिरिक्‍त प्रोत्साहनपर भत्‍ता वाटप करण्यात येतो. 2017 या वर्षात तेंदू मजुरांना 1 कोटी 93 लाखांचा प्रोत्साहनपर मजुरी मंजूर झाली आहे. वन विभागाकडे ही रक्‍कम प्राप्‍त झाली असून ती लवकरच मजुरांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/CM-Devendra-Fafdanvis-Press-Conference-on-the-milestone-achievement-of-rural-Maharashtra/", "date_download": "2018-09-22T03:31:59Z", "digest": "sha1:DJFEKWB6EO6SFJVO7R723CFAEG573OPK", "length": 7030, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाराष्ट्र हागणदारीमुक्‍त : मुख्यमंत्र्यांची घोषणा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र हागणदारीमुक्‍त : मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमहाराष्ट्र हागणदारीमुक्‍त : मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमुंबई : खास प्रतिनिधी\nकेंद्र सरकारच्या निकषांनुसार महाराष्ट्र हागणदारीमुक्‍त झाला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. राज्यभर 60 लाख शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, आता त्यांचा वापर करण्यासाठी नागरिकांना उद्युक्‍त करण्याची मोहीम हाती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात शौचालये बांधण्याचे काम हाती घेतले गेले होते आणि त्यासाठी संपूर्ण यंत्रणा मिशन मोडवर काम करीत होती, त्यामुळेच राज्य हागणदारीमुक्‍त होऊ शकले, असे फडणवीस म्हणाले.\n2012 मध्ये झालेल्या बेसलाईन सर्व्हेनुसार राज्यात केवळ 45 टक्के कुटुंबांकडे शौचालये होती. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बाकीच्या 55 टक्के कुटुंबांसाठी शौचालये बांधण्याचे आव्हान होते. मात्र, प्रशासकीय यंत्रणेसह सहकारी मंत्र्यांनी नवनवीन कल्पना राबवल्या आणि उद्दिष्ट साध्य केले. प्रगतिपथावर असताना राज्यातल्या 55 टक्के आणि देशातल्या 50 टक्के नागरिकांकडे शौचालयाची सुविधा नसणे ही गंभीर बाब असल्याने पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली आणि 2019 पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्‍त करण्याचे जाहीर केले. मात्र, महाराष्ट्राने त्याआधी दीड वर्षे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nमहाराष्ट्रात 60 लाख 41 हजार 138 शौचालये बांधण्यात आली असून, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने चार हजार कोटींहून अधिक खर्च केला आहे. विविध जिल्ह्यांत उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा वापर करून तेथील प्रशासकीय यंत्रणेने ही शौचालये बांधली आहेत. पहिल्या टप्प्यात शौचालय बांधून प्रत्येकाला शौचालयाचा अ‍ॅक्सेस मिळवून देण्यात आला आहे. आता दुसर्‍या टप्प्यात प्रत्येकाने शौचालयाचा वापर करावा, याबाबत जागृती करावी लागेल. शौचालय नसल्यामुळे स्त्रियांची होणारी कुचंबणा आता थांबेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी केली. लोकांनी शौचालयाचा वापर करावा, यासाठी गावा-गावांतून खास पथके निर्माण करण्यात येणार आहेत.\nपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव शामलाल गोयल यावेळी उपस्थित होते.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/When-you-want-to-act-as-a-villain-you-need-skill/", "date_download": "2018-09-22T03:14:58Z", "digest": "sha1:ZUHVVQM3T3MHS4IYMORDWGKKSFXVSDAG", "length": 9597, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खलनायक साकारताना अभिनयाचा लागतो कस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › खलनायक साकारताना अभिनयाचा लागतो कस\nखलनायक साकारताना अभिनयाचा लागतो कस\nपुणे हे माझे घर असून पुण्याशी माझे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. ‘रणांगण’ चित्रपटात देखील मी पुण्याचाच मुलगा आहे. चित्रपटात माझी खलनायकाची भूमिका आहे. नायक आणि खलनायक या दोन्ही भूमिका करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. आपण वास्तवात चित्रपटातील खलनायकाप्रमाणे क्रूर नसतो त्यामुळे खलनायकाच्या भूमिकेसाठी जास्तच मेहनत घ्यावी लागते. असे मत प्रसिद्ध अभिनेते स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केले.\nदै. ‘पुढारी’ आयोजित ‘माधवबाग’ प्रस्तुत कार्यक्रमात राकेश सारंग दिग्दर्शित ‘रणांगण’ चित्रपटाच्या टीमशी गप्पा आणि ‘एक दुजे के लिये’ या हिंदी सांगीतिक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, दिग्दर्शक राकेश सारंग, अभिनेत्री प्रणाली घोगरे, निर्मात्या करिष्मा जैन, सहनिर्माते कार्तिक निशानदार, दै.‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या अध्यक्षा स्मितादेवी जाधव उपस्थित होत्या. ‘रणांगण’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने केतन पळसकर यांनी चित्रपटाच्या ‘टीम’शी संवाद साधला. या कार्यक्रमाला भरत मित्र मंडळ, महाशिवरात्री उत्सव समिती ट्रस्ट, निरंजन दाभेकर, मयूर कडू, श्रावणबाळ फाउंडेशन, शिवा फाउंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार, गंधार एंटरटेन्मेंट आदींचे सहकार्य लाभले.\nआयुर्वेदिक पद्धतीने हृदयविकार, मधुमेह, अतिरक्तदाब अशा आजारांचे निवारण केले जाते. माधवबागचे राज्यात 140 दवाखाने, दोन निवासी दवाखाने तसेच मध्य प्रदेशात 12 दवाखाने आहेत. भरत मित्र मंडळ हे गेल्या चाळीस वर्षांपासून सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. शिवा फाउंडेशन, श्रावणबाळ फाउंडेशनतर्फे अनाथ मुले, वृद्ध, अपंगांच्या सबलीकरणासाठी काम केले जाते.\nकार्यक्रमात सुरूवातीला 4 हजार कार्यक्रम यशस्वीपणे केलेल्या गायिका मनीषा निश्‍चल यांनी प्रसिध्द हिंदी गीते सादर केली. मनीषा यांच्या गायनाने आणि सोबत असलेल्या वाद्यवृंदाने रसिकांची मने जिंकून घेतली.\nयावेळी सचिन पिळगावकर म्हणाले, ‘रणांगण’ या आमच्या आगामी चित्रपटात मी शिक्षण सम्राटाची भूमिका करत आहे. नात्यांशी निगडीत चित्रपट असून नात्यामुळे घडणार्‍या गोष्टींवर तो भाष्य करणारा आहे. उत्स्फूर्त अभिनयातून जी निरागसता निघते ती अभिनय शिक्षणामुळे कदाचित गढूळ होते. म्हणूनच लहान मुलांचे अभिनय आपल्याला जास्त भावतात. राकेश सारंग म्हणाले, या चित्रपटात चार गाणी आहेत. ही चारही गाणी आम्ही चित्रपटाच्या कथानकानुसार तयार केली आहेत. ती वेगवेगळ्या बाजाची गाणी आहेत. शशांक पवार, अवधूत गुप्ते, राहुल रानडे आणि सचिन पिळगावकर यांनी गाणी संगीतबद्ध केली आहेत.\nयावेळी स्मितादेवी जाधव म्हणाल्या, जेव्हा मी कालच्या आणि आजच्या ‘स्त्री’चा विचार करते तेव्हा मला कळते की, आपण सर्व जुन्या पिढीच्या अपग्रेटेड व्हर्जन आहोत. स्त्रियांना अधिकार मिळावा, त्यांना आपली मते मांडता यावीत यासाठी आतापर्यंत अनेक स्त्रिया संघर्ष करत आल्या. त्यामुळेच आजच्या काळातील महिला पुढे जात आहेत. स्त्रियांमध्ये प्रचंड सहनशक्ती असते, ‘स्त्री’ने ठरविलेले काम ती यशस्वीरीत्या पूर्ण करते. तिच्यासाठी जगात काहीही अशक्य नसते. आधुनिकतेची कास धरून ती कल्पना चावलाप्रमाणे अंतराळवीर व प्रतिभा पाटील यांच्याप्रमाणे राष्ट्रपतीसुद्धा होऊ शकते; मात्र, संसार न सोडता. आणि हाच भारताच्या संस्कृतीचा भक्कम पाया आहे. याच संस्कारांमुळे आपण गरुड झेप घेऊ शकतो. या कार्यक्रमाचे संयोजन मधुरा दाते यांनी केले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/lifestyle/hot-tea-drinker-has-chances-of-having-cancer-281599.html", "date_download": "2018-09-22T04:11:37Z", "digest": "sha1:45RVOHNBRYNP7JIVQL4I6YHUOFUCBNBH", "length": 1890, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - उकळता चहा पिताय? सावधान...–News18 Lokmat", "raw_content": "\nनुकत्याच एका रिसर्चमधून असं पुढे आलंय की, उकळता चहा पिणाऱ्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/rashtriya-muslim-manch-is-doing-iftar-party-on-4th-june-291242.html", "date_download": "2018-09-22T03:35:34Z", "digest": "sha1:53HL73CE4U7IY6BVEH3UT4E4JVM2UF22", "length": 2056, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - संघ परिवार करणार 4 जूनला इफ्तार पार्टीचं आयोजन–News18 Lokmat", "raw_content": "\nसंघ परिवार करणार 4 जूनला इफ्तार पार्टीचं आयोजन\nराष्ट्रीय मुस्लिम मंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत संघटना मलाबार हिल येथील सह्याद्री या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये कार्यक्रम होणार आहे.\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/narayan-rane-on-maratha-reservation-issu-special-iv-298253.html", "date_download": "2018-09-22T03:08:30Z", "digest": "sha1:GTXG4WJ2HW6IWSWYAOPZLEZ4CQT7PPGU", "length": 16547, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा आरक्षण : सत्तेतल्याच काही लोकांचा आग भडकवण्याचा प्रयत्न - राणेंचा आरोप", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमराठा आरक्षण : सत्तेतल्याच काही लोकांचा आग भडकवण्याचा प्रयत्न - राणेंचा आरोप\nसत्तेतलेच काही लोक आणि विरोधक आंदोलनाच्या आगीत तेल घालण्याचं काम करत आहेत असा गंभीर आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.\nमुंबई,ता.31 जुलै : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सत्तेतलेच काही लोक आणि विरोधक आंदोलनाच्या आगीत तेल घालण्याचं काम करत आहेत असा गंभीर आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना आणि पोलीसांना याची माहिती आहे असंही ते म्हणाले. न्यूज18 लोकमला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. सध्याचा आंदोलनाचा उडालेला भडका हा मराठा आरक्षणासाठी नसून आंदोलनाचं श्रेय घेण्यासाठीच आहे. सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठीच आग भडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं.\nसत्तेतले आग भडकविणारे लोक कोण या प्रश्नावर मात्र त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. याची माहिती मुख्यमंत्री आणि पोलीसांना आहे असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या विरोधातले काही लोक हे आंदोलन भडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचं राणेंनी अप्रत्यक्ष सूचीत केल्यानं राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.\nमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत तीन महिन्यात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येईल असं आश्वसन दिलं होतं. त्यानंतर आंदोलन थांबायला पाहिजे होतं. मात्र असं न होता आंदोलनाचा भडका उडवण्यात आला हे योग्य झालं नाही. आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही. असं असताना अहवालाची वाट पाहायला पाहिजे होती.\nआणखी काय म्हणाले राणे\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचं अज्ञान.\nबाळासाहेब, उद्धव आणि राज ठाकरेंचा मराठा आरक्षणाला कायम विरोध होता. आता आंदोलन उग्र झाल्याने राजकीय लाभ पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी समर्थनाची भूमिका घेतली.\nशरद पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. असं असताना त्यांनी त्या वेळी आरक्षणासाठी काय केलं ते सांगितलं पाहिजे. आरक्षासाठी घटना बदलण्याची गरज नाही.\nआंदोलन भडकविण्यात काही इतर घटकांचाही समावेश आहे. पोलीसांनी त्याची माहिती आहे.\nभाजप, मुख्यमंत्री आणि राणेंना श्रेय मिळू नये यासाठी आगीत तेल घालण्याचं काम सुरू आहे.\nआदोलकांनी शांतता राखावी आणि पोलीसांनीही संयमानं भूमिका घ्यावी. आंदोलनात खटले दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी कोणी उभं राहणार नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mrsac.gov.in/governing-body?theme=mrsac_green", "date_download": "2018-09-22T04:14:15Z", "digest": "sha1:7U3CJHPSYFCHJJFQOKOY6QOP6OUSFASP", "length": 7020, "nlines": 129, "source_domain": "mrsac.gov.in", "title": "नियामक मंडळ | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन सेंटर", "raw_content": "\nमहाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राची स्थापना सप्टेंबर, १९८८ मध्ये नागपूर येथे नियोजन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली, सोसायटी नोंदणी अधिनियमानुसार, करण्यात आली आहे. संस्थेचे कार्य, महाराष्ट्र राज्य शासनाने नियुक्त केलेल्या नियामक मंडळा मार्फत करण्यात येते. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र नियामक मंडळाची रचना पुढील प्रमाणे आहे.\nमुंबई – ४०० ०३२.\nमा. अतिरिक्त मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव,\nनियोजन विभाग, महाराष्ट्र शासन,\nमुंबई – ४०० ०३२.\nमा. अतिरिक्त मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव\nवित्त विभाग, महाराष्ट्र शासन,\nमुंबई – ४०० ०३२.\nमा. अतिरिक्त मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,\nकृषी विभाग, महाराष्ट्र शासन,\nमुंबई – ४०० ०३२.\nमा. अतिरिक्त मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव\nपंचायत राज आणि ग्रामीण विकास विभाग, महाराष्ट्र शासन,\nमुंबई – ४०० ०३२.\nमा. अतिरिक्त मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव\nजल संधारण विभाग, महाराष्ट्र शासन,\nमुंबई – ४०० ०३२.\nमा. प्रधान मुख्य वनसंरक्षक,\nवन विभाग, महाराष्ट्र शासन,\nवन भवन, सिव्हील लाईन,\nनागपूर – ४४० ००१.\nभूगर्भ व खणण संचालनालय, महाराष्ट्र शासन,\nनागपूर – ४४० ००१.\nविश्वेश्वरय्या राष्ट्रीय तांत्रिक संस्था (व्हि.एन.आय.टी),\nनागपूर – ४४० ०११.\nराष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र\nअंतरिक्ष विभाग, भारत सरकार,\nहैद्राबाद – ५०० ०३७.\nसेंटर ऑफ स्टडीज इन रिसोर्स इंजिनिअरिंग\nमुंबई – ४०० ०७६ सदस्य\nप्रादेशिक सुदूर संवेदन केंद्र - मध्य ,\nराष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र, अंतरिक्ष विभाग, भारत सरकार,\nनागपूर – ४४० ०३३.\nमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर,\nव्हि.एन.आय.टी. परिसर, दक्षिण अंबाझरी रोड,\nनागपूर – ४४० ०११.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसंकेतस्थळावरील माहितीचे स्वामित्व, पृष्ठ अद्यावातीकरण व सस्थितीत ठेवणे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सेंटर, यांचे अधिपत्याखाली\nवेबसाईट दर्शक संख्या: 300581", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-09-22T03:13:37Z", "digest": "sha1:G3VJQVWGLC3Y4RXBIZH5BWEUPGVVC7X3", "length": 11429, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हेरिटेज आर्ट अँड म्युझिक ऍकॅडमीचे बुधवारी उद्‌घाटन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहेरिटेज आर्ट अँड म्युझिक ऍकॅडमीचे बुधवारी उद्‌घाटन\nतळेगाव-दाभाडे (वार्ताहर) – आंबी, ता. मावळ येथील जागतीक मान्यताप्राप्त दि हेरिटेज एज्युकेशन सोसायटीच्या हेरिटेज आर्ट अँड म्युझिक ऍकॅडमीचे उद्‌घाटन बुधवार दि. 18 रोजी सायंकाळी 6 वाजता ज्येष्ठ संगीतकार व कवी डॉ. अशोक पत्की यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ऍकॅडमीचे प्रमुख कार्यवाह हरिश्‍चंद्र गडसिंग, खजिनदार रामदास काकडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव-दाभाडचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली.\nजगप्रसिद्ध कथ्थक नृत्यकार डॉ. नंदकिशोर कपोते, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी आमदार कृष्णराव भेगडे, आमदार संजय भेगडे उपस्थित राहणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव-दाभाडे येथील सहयोगी आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ (संगीत विद्यापीठ) मुंबई यांची मान्यताप्राप्त ऍकॅडमी कला व संगीत क्षेत्रातील सर्व शाखांचे एकाच छताखाली अत्यल्प शुल्कामध्ये आधुनिक प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव अशासकीय हेरिटेज आर्ट ऍड म्युझिक ऍकॅडमी आहे. यामुळे मावळ तालुक्‍याच्या सांस्कृतिक चळवळीत भर घातली आहे. मावळातील नवोदित कलाकारांना कलेच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.\nयानिमित्त कलर्स मराठीवरील “सूर नवा ध्यास नवा’ चे विजेते गायक अनिरुद्ध जोशी, मितिलेश पाटणकर, शरयू दाते, रमा कुलकर्णी व बाल गायकांचा सुरेल सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.\nऍकॅडमी चालू करण्यामागचा उद्देश आज प्रत्येक पालकांच्या समोर एक अत्यंत समस्या आहे. तरुण पिढी टीव्ही, मोबाईल, व्हिडीओ गेम आदी इलेक्‍ट्रॉनिक साधनांच्या आहारी गेली आहे. जागतीक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी अहवालात स्पष्ट केले आहे की, इलेक्‍ट्रॉनिक माध्यमाच्या अती वापरामुळे तरुण मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य धोक्‍यात आले आहेत. त्यांच्यात कमालीचा चिडचिडेपणा, मानसिक ताण-तणाव, बेचैनी, अभ्यासातील एकाग्रता नष्ट होणे, लठ्ठपणा, डोळ्याचे व कानाचे विकार, मणक्‍याचे विकार, कॅन्सर व हृदय विकाराचे बळी ठरत आहेत.\n“म्युझिक थेरपी’ हा रामबाण उपाय\nसगळ्यात मोठा धोका म्हणजे या इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमध्ये ते एवढे गुरफटतात की, त्यांना स्वतःचा, कुटुंबीयांचा व सभोवतालच्या विश्‍वाचा पूर्ण विसर पडतो. या सर्वांपासून दूर जात एकलकोंडी होतात. याला प्रभावी उपाय म्हणजे मनोरंजन आणि ज्याच्यामुळे माणसाच्या मानसिक व शारीरिक आरोग्याचा समतोल राखला जातो, ते म्हणजे संगीत. पाश्‍चात्त्य देशात असाध्य रोग बरे करण्यासाठी म्युझिक थेरपीचा वापर केला जातो. मुख्य अभ्यासक्रम शिकता शिकता या ऍकॅडमीतून मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीही शाळेत मुलांना घेता येऊ शकते. शासकीय नियमानुसार ऍकॅडमीतून विद्यापीठाच्या तीन परिक्षा उत्तीर्ण झाल्यास किमान 10 गुण आणि 5 परिक्षा उत्तीर्ण झाल्यास 15 गुण त्यांच्या दहावीच्या बोर्डाच्या गुणात वाढ मिळतात.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअठराव्या मजल्यावरून पडूनही जिवंत\nNext articleराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन घोटकुले\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\nवारीतील भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/all/page-30/", "date_download": "2018-09-22T03:08:32Z", "digest": "sha1:WA5FY5YZSZKB3QXQI6RUX75S3GEYXODW", "length": 22675, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रकांत पाटील- News18 Lokmat Official Website Page-30", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nअजित पवारांचे गोएंकांशी व्यावसायिक संबंध \nचंद्रकांत पाटील, कर्जत19 एप्रिलजलसंपदा खात्याचा हा घोटाळा एवढ्यावरच थांबत नाही. यात टू जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यातला आरोपी विनोद गोएंका याचाही समावेश आहे. विनोद गोएंका हे एजी मर्कंटाईल या कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे अजित पवार आणि विनोद गोएंका यांचे व्यावसायिक संबंध आहेत हेही उघड होतं.ए.जी.मर्कंटाईल म्हणजे जलसंपदा खात्याच्या सर्वात आवडत्या कंपनीचे ऑफिस हे दादरमध्ये आहे. 29 जून 1995 रोजी या कंपनीचे रजिस्ट्रेशन झालं. या कंपनीचे एकूण शेअर कॅपिटल आहे 40 लाख रुपये. आम्ही मग कंपनी अफेअर्स खात्याकडून या ए.जी.मर्कंटाईल कंपनीशी संबंधित कागदपत्र मिळवली आणि एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर यायला लागली. या कंपनीचे संचालक आहेत गिरीश आमोणकर आणि अतुल खानोलकर. (यातले गिरीश आमेणकर म्हणजे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे ऑडिटर्स...) हा सगळा योग कसा जुळून आला आणि तो कुणी जुळवून आणला इथेच आहे या कॉर्पोरेट अफेअरचा केंद्रबिंदू. संचालक म्हणून आणखी एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे अख्ख्या देशाला हादरवून सोडणार्‍या टू जी महाघोटाळ्यातला एक संशयित विनोद गोयंका. पवार कुटुंबीयांचे गोयंकाबरोबर कसे व्यावसायिक संबंध आहेत याचा हा धडधडीत पुरावाच. अजित पवार यांची गुंतवणूक, विनोद गोयंका त्या कंपनीचे संचालक आणि अशा कंपनीला अजित पवार मंत्री असलेल्या जलसंपदा खात्याची जमिन मिळणे हा काही योगायोग तर नक्कीच असू शकत नाही. योगायोग नाही तर मग नेमक काय आहे याचा खुलासा राज्याचे दादा उपमुख्यमंत्री करणार का भिलवले धरण परिसरातल्या व्यवहारांमागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत आणि कोण आहेत त्याचे लाभार्थी याचीही उत्तरं जनतेला मिळणार आहेत का भिलवले धरण परिसरातल्या व्यवहारांमागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत आणि कोण आहेत त्याचे लाभार्थी याचीही उत्तरं जनतेला मिळणार आहेत का जलसंपदा मंत्री असताना आपल्याच कंपन्यांची धनसंपदा कशी वाढवत नेली. मे. ए. जी. मर्कंटाईल प्रा. लि. मुंबईच्या दादर भागातीलं या कंपनीचं ऑफिस अवघ्या 25 लाख रुपयाच्या शेअर भांडवलावर ही कंपनी उभारली आहे. या कंपनीत जलसंपदा मंत्री अजित पवार आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पतप्रतिनिधी यांची गुंतवणूक आहे. अशा कंपनीला जलसंपदा विभागाने पर्यटन विकासाचा ठेका दिला. त्याबाबतची कागदपत्रे आयबीएन-लोकमतला मिळाली आहेत. जलसंपदा मंत्री अजित पवार यांचे 8 हजार 800 तर सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचे 7 हजार 200 शेअर्स मर्कंटाईल कंपनीत आहेत. त्यासाठी गायत्रीदेवी यांचा मु. पो. काटेवाडी ता. बारामतीचा पत्ता ही बाब राजकीय क्षेत्राला हादरा देणारी आहे. भिलवले तलावाच्या काठावरची पाटबंधारे विभागाची 17 एकर जमीन बिओटी तत्वावर ए. जी. मर्कंटाईल या खासगी कंपनीला दिली. या जमिनीवर पर्यटन केंद्र उभारण्याला सरकारनं मान्यता दिली. या ठिकाणी नौका विहारालासुद्धा परवानगी दिली. त्यानंतर या कंपनीमध्ये खुद्द अजित पवार यांचे 8800 शेअर्स आहेत आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींचे 7200 शेअर्स आहेत. म्हणजे स्वत:ची गुंतवणूक ज्या कंपनीत आहे त्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी अजित पवार यांनी नियम कायद्यांचा कसा सोयीस्करपणे वापर केला हे आता स्पष्ट झालंय. आयबीएन लोकमतकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये या कंपनीत 39 गुंतवणूकदारांची यादीही आहे. या 39 जणांपैकी केवळ पाच नावांपुढे पत्त्यांची नोंद आहे पण या पत्त्यांवर कोणी वेगळीच माणसं राहत असल्याचं आम्ही शोधून काढलंय. उर्वरित गुंतवणूकदारांच्या नावापुढे केवळ मुंबई असाच उल्लेख आहे. याचा अर्थ हे गुंतवणूकदार बोगस आहेत का असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला आहे. हे झालं गुंतवणूकदारांचं पण भिलवले धरण प्रकरणात एक मोठा मासाही आहे. असा लागला छडा2009 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी अजितदादा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या मालमत्तेबद्दल जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात त्यांनी या ए.जी.मर्कंटाईल कंपनीतल्या गुंतवणुकीचा उल्लेखच केला नाही. हा तर निवडणूक कायद्याचा सरळसरळ भंगच आहे. पण दादांच्या या घोटाळ्याची गोष्ट इथेच संपत नाही. अजित पवारांचे 8800 इक्विटी शेअर्स या कंपनीत आहेत. याबरोबरच 39 गुंतवणुकदारही आहेत. पण या गुंतवणूकदारांच्या लिस्टमध्येसुध्दा गडबड-घोटाळा आहे. ए.जी.मर्कंटाईल कंपनी... भिलवले धरणाच्या आसपासची जमीन घशात घालणारी ही कंपनी. आता थेट अजित पवारांचाच आशीर्वाद असल्यावर डर कशाला जलसंपदा मंत्री असताना आपल्याच कंपन्यांची धनसंपदा कशी वाढवत नेली. मे. ए. जी. मर्कंटाईल प्रा. लि. मुंबईच्या दादर भागातीलं या कंपनीचं ऑफिस अवघ्या 25 लाख रुपयाच्या शेअर भांडवलावर ही कंपनी उभारली आहे. या कंपनीत जलसंपदा मंत्री अजित पवार आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पतप्रतिनिधी यांची गुंतवणूक आहे. अशा कंपनीला जलसंपदा विभागाने पर्यटन विकासाचा ठेका दिला. त्याबाबतची कागदपत्रे आयबीएन-लोकमतला मिळाली आहेत. जलसंपदा मंत्री अजित पवार यांचे 8 हजार 800 तर सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचे 7 हजार 200 शेअर्स मर्कंटाईल कंपनीत आहेत. त्यासाठी गायत्रीदेवी यांचा मु. पो. काटेवाडी ता. बारामतीचा पत्ता ही बाब राजकीय क्षेत्राला हादरा देणारी आहे. भिलवले तलावाच्या काठावरची पाटबंधारे विभागाची 17 एकर जमीन बिओटी तत्वावर ए. जी. मर्कंटाईल या खासगी कंपनीला दिली. या जमिनीवर पर्यटन केंद्र उभारण्याला सरकारनं मान्यता दिली. या ठिकाणी नौका विहारालासुद्धा परवानगी दिली. त्यानंतर या कंपनीमध्ये खुद्द अजित पवार यांचे 8800 शेअर्स आहेत आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींचे 7200 शेअर्स आहेत. म्हणजे स्वत:ची गुंतवणूक ज्या कंपनीत आहे त्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी अजित पवार यांनी नियम कायद्यांचा कसा सोयीस्करपणे वापर केला हे आता स्पष्ट झालंय. आयबीएन लोकमतकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये या कंपनीत 39 गुंतवणूकदारांची यादीही आहे. या 39 जणांपैकी केवळ पाच नावांपुढे पत्त्यांची नोंद आहे पण या पत्त्यांवर कोणी वेगळीच माणसं राहत असल्याचं आम्ही शोधून काढलंय. उर्वरित गुंतवणूकदारांच्या नावापुढे केवळ मुंबई असाच उल्लेख आहे. याचा अर्थ हे गुंतवणूकदार बोगस आहेत का असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला आहे. हे झालं गुंतवणूकदारांचं पण भिलवले धरण प्रकरणात एक मोठा मासाही आहे. असा लागला छडा2009 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी अजितदादा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या मालमत्तेबद्दल जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात त्यांनी या ए.जी.मर्कंटाईल कंपनीतल्या गुंतवणुकीचा उल्लेखच केला नाही. हा तर निवडणूक कायद्याचा सरळसरळ भंगच आहे. पण दादांच्या या घोटाळ्याची गोष्ट इथेच संपत नाही. अजित पवारांचे 8800 इक्विटी शेअर्स या कंपनीत आहेत. याबरोबरच 39 गुंतवणुकदारही आहेत. पण या गुंतवणूकदारांच्या लिस्टमध्येसुध्दा गडबड-घोटाळा आहे. ए.जी.मर्कंटाईल कंपनी... भिलवले धरणाच्या आसपासची जमीन घशात घालणारी ही कंपनी. आता थेट अजित पवारांचाच आशीर्वाद असल्यावर डर कशाला या कंपनीची कागदपत्रं तपासत असताना अजित पवार यांच्याकडे 8800 शेअर्स आहेत हे तर लक्षात आलंच पण बाकी गुंतवणूकदार कोण आहेत याचाही तपास करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आमच्याकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये एकूण 39 गुंतवणूकदारांची नावं आहे. आता गंमत म्हणजे पहिल्या पाच नावांच्या पुढे पत्ते लिहीलेले आहेत. आणि त्यानंतर जी नावं आहेत त्यांच्यापुढे आहे फक्त मुंबई असा उल्लेख. खरं तर गुंतवणूकदारांच्या पूर्ण आणि खर्‍या पत्त्यांचा उल्लेख कंपनीच्या कागदपत्रावर असणं गरजेचं असतं. ज्या नावापुढे पत्ते आहेत त्यातही घोटाळ्याचा संशय आहे. पाचही नावापुढे एकच पत्ता दिलेला आहे. नाव वेगवेगळी पण पत्ता एकच आता हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत का या कंपनीची कागदपत्रं तपासत असताना अजित पवार यांच्याकडे 8800 शेअर्स आहेत हे तर लक्षात आलंच पण बाकी गुंतवणूकदार कोण आहेत याचाही तपास करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आमच्याकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये एकूण 39 गुंतवणूकदारांची नावं आहे. आता गंमत म्हणजे पहिल्या पाच नावांच्या पुढे पत्ते लिहीलेले आहेत. आणि त्यानंतर जी नावं आहेत त्यांच्यापुढे आहे फक्त मुंबई असा उल्लेख. खरं तर गुंतवणूकदारांच्या पूर्ण आणि खर्‍या पत्त्यांचा उल्लेख कंपनीच्या कागदपत्रावर असणं गरजेचं असतं. ज्या नावापुढे पत्ते आहेत त्यातही घोटाळ्याचा संशय आहे. पाचही नावापुढे एकच पत्ता दिलेला आहे. नाव वेगवेगळी पण पत्ता एकच आता हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत का यातील सगळे गुंतवणूकदार खरेच आहे का हे तिथे राहतात का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही पोहचलो बोरिवलीला. बोरिवलीतल्या योगी नगरमधील ही योगी प्रभात बिल्डिंगमधील 404 नंबरच्या फ्लॅटमध्ये.चंद्रकांत - कोई शाह रहते हैं इधर यातील सगळे गुंतवणूकदार खरेच आहे का हे तिथे राहतात का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही पोहचलो बोरिवलीला. बोरिवलीतल्या योगी नगरमधील ही योगी प्रभात बिल्डिंगमधील 404 नंबरच्या फ्लॅटमध्ये.चंद्रकांत - कोई शाह रहते हैं इधर राठी - शाह चंद्रकांत - धनलक्ष्मी एंटरप्राईझेस, योगी नगर, यही पत्ता है नाराठी - पत्ता तो यही है..चंद्रकांत - यहाँ कोई रहता नही इस नाम का राठी - पत्ता तो यही है..चंद्रकांत - यहाँ कोई रहता नही इस नाम का राठी - नहीं...चंद्रकांत - और ये प्रकाशचंद जैनराठी - नहीं...चंद्रकांत - और ये प्रकाशचंद जैन जे.बी.शाह राठी - नहीं...चंद्रकांत - कोई नहीं राठी - नहीं...चंद्रकांत - ये पत्ता कैसे दिया फिर इन्होने राठी - नहीं...चंद्रकांत - ये पत्ता कैसे दिया फिर इन्होने ये हजारीमल आपकी कंपनी नही है ना ये हजारीमल आपकी कंपनी नही है ना राठी - नहीं नहीं...चंद्रकांत - ओके...थँक्यू आता एकूण 39 गुंतवणूकदार आहेत. त्यांनी दिलेल्या पत्त्यांवर ते राहत नाहीत. म्हणजेच हे गुंतवणूकदार बोगस आहेत का राठी - नहीं नहीं...चंद्रकांत - ओके...थँक्यू आता एकूण 39 गुंतवणूकदार आहेत. त्यांनी दिलेल्या पत्त्यांवर ते राहत नाहीत. म्हणजेच हे गुंतवणूकदार बोगस आहेत का आणि जर हे 39 जण बोगस असतील तर मग खरे गुंतवणूकदार कोण आहेत आणि जर हे 39 जण बोगस असतील तर मग खरे गुंतवणूकदार कोण आहेत या प्रश्नांचं कंपनी अफेअर्स मंत्रालय किंवा सेबी तरी देऊ शकेल का \nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2018-09-22T03:04:41Z", "digest": "sha1:CR3CTMAZWSUHIXGJBN6ZXCZJCUCIKKUG", "length": 11810, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मिलिंद एकबोटे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nसंभाजी भिडेंची स्फोटक मुलाखत, जशी आहे तशी : मनू, डॉ.बाबासाहेब आणि आंबेपुराणावर काय बोलले भिडे गुरूजी\nमनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली-संभाजी भिडे\nसंभाजी भिडेंना अटक करा, संभाजी ब्रिगेडची मागणी\nकायद्यापेक्षा कोणी मोठा नाही,संभाजी भिडेंना ताब्यात घ्या -रामदास आठवले\nसंभाजी भिडेंच्या अटकेसाठी रामदास आठवलेंचा आज मुंबईत मोर्चा\nसंभाजी भिडेंना अटक करा, रामदास आठवले काढणार मोर्चा\nभीमा कोरेगाव प्रकरणाची साक्षीदार पूजा सकटचा मृत्यू\nमिलिंद एकबोटे कारागृहाबाहेर येण्याची शक्यता\nमहाराष्ट्र Apr 24, 2018\nमिलिंद एकबोटेंना अखेर जामीन मंजूर\nआणखी एका गुन्ह्यात मिलिंद एकबोटेंना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी\nमिलिंद एकबोटेंच्या कुटुंबीयांचं एन्काऊंटर करा, अज्ञाताचं धमकी पत्र\nअॅट्रॉसिटीबाबत रिपाइं पुनर्विचार याचिका दाखल करणार -आठवले\nमहाराष्ट्र Mar 21, 2018\nकोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/c-section-sijeeriyan-prasutibabat-samaj-ani-satya", "date_download": "2018-09-22T04:12:39Z", "digest": "sha1:7IFJTHPL2AXMVAMV2SKLRHNYD7LIJ566", "length": 16945, "nlines": 251, "source_domain": "www.tinystep.in", "title": "सी- सेक्शन प्रसूतीबाबत (सिझेरियन) – समज आणि सत्य - Tinystep", "raw_content": "\nसी- सेक्शन प्रसूतीबाबत (सिझेरियन) – समज आणि सत्य\nआई होणे हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. हा एक सुंदर अनुभव तर आहेच पण त्यासोबत त्याचे काही नाजूक धागेही आहेत जे समजून घेणे आवश्यक आहे. प्रसुतीबद्दल सांगायचं झालं तर शस्त्रक्रियेद्वारे होणारी प्रसूती ही एक आव्हानात्मक बाब असू शकते.\nज्या स्त्रियांची प्रसूती सी सेक्शन प्रसूती झाली आहे . त्यांचे प्रसुती दरम्यानचे अनुभव,आणि त्या सर्व गोष्टी ज्या मी ऐकल्या होत्या आणि अनुभवल्या त्या नैसर्गिक प्रसूती झालेल्या स्त्रीपेक्षा सोप्या होत्या. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेंव्हा वर्षभरापूर्वी घडलेली ही घटना मला ताजी वाटते. माझा परिवार, डॉक्टर्स आणि माझी काळजी घेणारे सर्व माझ्या सोबत होते म्हणूनच हे शक्य झाले.\nमाझी पहिल्यांदा सी-सेक्शन द्वारे प्रसूती झाल्यावर साहजिकच मला माझा हा अनुभव तुमच्यासमोर मांडावासा वाटला जो माझ्यासाखाच अनेक स्त्रियांना मनातली शंका दूर करण्यासाठी कदाचीत उपयोगी पडेल.\n१. तुम्हाला वाटले तर तुम्ही शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती निवडू शकता.\nसुरवातीला एखाद्या अनुभवी स्त्रीरोगताज्ञाकडेच जा जो तुम्हाला नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रोत्साहन देईल.\nजर सिझेरियन करायचे असेल तर त्यासाठी तुमची कारणे न्याय्य हवीत उगाच तुम्हाला एखाद्या ठराविक दिवशी आणि ठराविक वेळेलाच बाळाचा जन्म हवा आहे किंवा तुम्हाला जास्त शारीरिक वेदानांमधून जायचे नाही म्हणून शस्त्रक्रियेचा पर्याय निवडू नका, जसे माझ्या बाबतीत बाळ ‘पायाळू’ असल्यामुळे शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. तशी नैसर्गिक प्रसूती केंव्हाही तुमच्या आरोग्यासाठी उत्तमच आहे.\n२. सी-सेक्शन एकदाच होऊ शकते.\nहि शंका बऱ्याच महिलांना असते. मी उत्सुकतेतून ह्याविषयी खूप संशोधन केले आणि माझ्या असे लक्षात आले आहे कि ह्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. अनेक स्त्रियांनी आजपर्यंत दुसऱ्यांदा सी-सेक्शन होऊनही निरोगी आणि सुदृढ बालकांना जन्म दिला आहे.\n३. सी-सेक्शन करणे धोक्याचे असते.\nज्या स्त्रियांना अशा शस्त्रक्रियेतून जायचे आहे त्यांनी धीर आणि संयमाने गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. गरोदर स्त्रीने या प्रक्रियेसाठी तयार असलेले कधीही चांगले कारण शस्त्रक्रियेदरम्यान काही गुंतागुंतीच्या स्थिती जसे अति-रक्तस्त्राव होणे, मूत्र पिंडाच्या कार्यात गुंतागुंत निर्माण होणे, रक्ताच्या गाठी, संसर्ग होणे, हृदयाचा झटका येणे उद्भवू शकतात. नैसर्गिक प्रसुतीत असे घडण्याचे धोके कमी असतात. तुमच्या कुटुंबाशी, जवळच्या व्यक्तींशी आणि डॉक्टरांशी याविषयी संवाद साधा. जेणेकरून तुम्हाला आत्मविश्वास येईल.\n४. सी-सेक्शन करण्यासाठी दुसरे मत घेणे उपयोगाचे नसते.\nया विषयावर दुसरे मत घ्यावेसे वाटले तर ते अगदी योग्य आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून याविषयी पूर्णपणे सहमत नसाल तर जरूर दुसऱ्या एखाद्या डॉक्टरकडे जाऊन खात्री करून घ्या. शेवटी शस्त्रक्रिया तुमच्यावर होणार आहे त्यामुळे मनातील शंका दूर होऊन तुमच्या मनाची पूर्ण तयारी होणे गरजेचे आहे. खरे सांगायचे तर मी देखील दुसरे मत घेतले होते कारण माझी प्रसूती नैसर्गिकरीत्या होणार नाही या गोष्टीवर मी खूप नाराज झाले होते. माझ्या आईने मला जसा जन्म दिला त्याचाच अनुभव मला घ्यायचा होता, पण माझ्या नशिबात काही वेगळेच होते, असो.\n५.सी-सेक्शन झालेल्या मातांना स्तनपान देता येत नाही.\nशस्त्रक्रिया केल्यास मातेच्या स्तनांतून चिक लगेच येत नाही पण ती बाळाला स्तनपान मात्र देऊ शकते. कदाचित या मातांना दुध येण्यासाठी ‘सक्शन’ या प्रक्रीयेमधून जावे लागते जे काही प्रमाणात वेदनादायक असते. पण त्याचा नक्कीच उपयोग होतो. मी स्वतः स्तनपान देण्यापूर्वी या प्रक्रियेतून चार वेळा गेली आहे आणि मला आनंद आहे की माझ्या बाळाला इतर कुठल्याही जास्तीच्या बाह्य आहारावर अवलंबून रहावे लागले नाही.\n६. शस्त्रक्रियेनंतर मातेला बरे होण्यास बराच काळ लागतो.\nही गोष्ट पूर्णपणे चुकीची नाही पण पूर्णपणे बरोबरही नाही. नवख्या मातेला ह्यातून लवकर बरे होण्यासाठी पुरेसे वैद्यकीय उपचार आणि औषधी दिली जातात जेणेकरून जखम लवकर भरेल. सोबतच तिला बाळंतपणात मिळणाऱ्या आधारामुळे ती पुरेश्या वेळात चालू-फिरूही लागते.\n७. सी-सेक्शन झालेल्या मातांच्या आहारावर नियंत्रण येते.\n हे माझ्या डॉक्टरांनी स्वतः मला सांगितले आहे. फक्त तुमचा आहार पौष्टिक आणि सकस असायला हवा या कडे लक्ष असू दया. कारण शेवटी तुम्ही जे खाणार आहात ते तुमच्या बाळाला मिळणार आहे. तेंव्हा काळजी घ्या\nथोडक्यात सांगायचे तर, सर्व नवख्या मातांनी हे लक्षात घ्या की तुम्ही जसा विचार कराल तशा तुम्ही व्हाल. जशी परिस्थिती येईल त्याप्रमाणे स्वत:ला सांभाळा आणि जर तुमचे ठरलेले प्लान्स शक्य नाही झाले तर नाराज होऊ नका, सगळे नीट होईल. तुम्ही आई होणार आहात या अवर्णनीय अनुभवाचे आनंदाने साक्षीदार व्हा. तुमचे पालकत्व सुखाचे होवो आणि सोबतच आई होण्याच्या खूप खूप शुभेच्छा \nलेख सहकार्य -गीतांजली कालीभात\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/faq?order=title&sort=asc", "date_download": "2018-09-22T03:35:56Z", "digest": "sha1:VT5YYOC2WBB6K2CVUCTJAND3PUSBDVQ2", "length": 6499, "nlines": 64, "source_domain": "aisiakshare.com", "title": " FAQ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवाविप्र ’ऐसीअक्षरे`मधील शोधपेटी अरविंद कोल्हटकर 8 शुक्रवार, 20/12/2013 - 19:01\nवाविप्र इथे फोटो कसे चढवावेत\nवाविप्र ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा अजो१२३ 125 मंगळवार, 22/11/2016 - 14:52\nवाविप्र काही एचटीएमेल मदत ऐसीअक्षरे 14 बुधवार, 27/11/2013 - 21:05\nवाविप्र टंकलेखन मदत ऐसीअक्षरे 10 मंगळवार, 20/05/2014 - 10:47\nवाविप्र पासवर्ड (परवलीचा शब्द) कसा बदलावा\nवाविप्र मराठी फाँट : मदत हवी रोचना 25 रविवार, 01/04/2018 - 19:00\nवाविप्र मार्गदर्शन हवे. अरविंद कोल्हटकर 7 गुरुवार, 18/10/2012 - 02:13\nवाविप्र लिपि कशी बदलावी अरविंद कोल्हटकर 17 बुधवार, 13/11/2013 - 23:19\nवाविप्र विंडोज आणि लिनक्समध्ये मराठी टायपिंगसाठी ३_१४ विक्षिप्त अदिती 51 मंगळवार, 10/01/2017 - 21:07\nवाविप्र श्रेणीबद्दल चिंजंश्रामो 7 गुरुवार, 07/04/2016 - 13:07\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/rajasthan-news-rape-bundi-district-53338", "date_download": "2018-09-22T03:37:57Z", "digest": "sha1:WULRE5TZS2HRT5AUYS23WKTVYHDMR5C4", "length": 10799, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajasthan news rape in bundi district अल्पवयीन मुलीवर राजस्थानमध्ये बलात्कार | eSakal", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीवर राजस्थानमध्ये बलात्कार\nशनिवार, 17 जून 2017\nकोटा: राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात दिराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले.\nपत्नी घरातून बाहेर गेल्यानंतर गिराज माली (वय 23) या संशयिताने पीडित मुलीवर बलात्कार केला, असे संजय रॉयल यांनी सांगितले. पीडित मुलीने आपल्याला त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर काल ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पीडित मुलीला लगेचच बुंदीच्या जिल्हा रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले होते, मात्र त्यानंतर कोटाच्या जे. के. लोने रुग्णालयात नेण्यात आले, असे रॉयल यांनी सांगितले.\nकोटा: राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात दिराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले.\nपत्नी घरातून बाहेर गेल्यानंतर गिराज माली (वय 23) या संशयिताने पीडित मुलीवर बलात्कार केला, असे संजय रॉयल यांनी सांगितले. पीडित मुलीने आपल्याला त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर काल ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पीडित मुलीला लगेचच बुंदीच्या जिल्हा रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले होते, मात्र त्यानंतर कोटाच्या जे. के. लोने रुग्णालयात नेण्यात आले, असे रॉयल यांनी सांगितले.\nबिशप मुलक्कल यांना अटक ; केरळ पोलिसांची कारवाई\nतिरुअनंतपूरम : ननवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त बिशप फ्रॅंको मुलक्कल यांना आज एर्नाकुलममध्ये पोलिसांनी अटक केले. मुलक्कल यांची सलग...\nनालासोपारा - मुंबई, नवी मुंबईसह ठाणे ग्रामीण व शहर परिसरातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा ‘सिरीयल रेपिस्ट’ आता नालासोपाऱ्यात सक्रिय झाल्याचे...\nहिंजवडी - हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी...\nराजधानीत रुग्णालयामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nनवी दिल्लीः राजधानीत एका सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या अकरा वर्षीय मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱयाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे....\nया राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही\nबारामती - राज्यातील रोडरोमिओंची हिम्मत लेकींच्या अब्रु लुटण्यापर्यंत वाढली आहे. या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा संतप्त सवाल खासदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-siddeshwar-sugar-factory-solapur-51698", "date_download": "2018-09-22T03:37:30Z", "digest": "sha1:TJMIZHSSKBUOBKOP7W7D3PXSF6GR3Q3V", "length": 12818, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur news siddeshwar sugar factory solapur 'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यास कोणी नाही तयार | eSakal", "raw_content": "\n'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यास कोणी नाही तयार\nशनिवार, 10 जून 2017\nराज्य शासनाच्या आदेशानुसारच चिमणी पाडण्यासाठी निविदा काढली. त्यास पहिल्यावेळी प्रतिसाद मिळाला नाही. नियमानुसार तीनवेळेला मुदतवाढ दिली जाईल, तरीही प्रतिसाद न मिळाल्यास थेट कंपनीची शिफारस केली जाईल.\n- लक्ष्मण चलवादी, प्रभारी नगरअभियंता\nसोलापूर - येथील सिद्धेश्‍वर सहकारी कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी महापालिकेने 26 मे रोजी ई निविदा काढली होती. निविदा दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी एकही निविदा दाखल झाली नाही. दरम्यान, निविदा भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार आहे. तिसऱ्यावेळनंतरही प्रतिसाद मिळाला नाही, तर चिमणी पाडण्यासाठी महापालिका कंपनीची थेट शिफारस करणार आहे.\nसोलापूर विमानतळावरून विमान सेवा करण्यास सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य शासनानेच ही चिमणी तातडीने पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चिमणी पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. दरम्यान, हेलिपॅडच्या परिसरात उभारलेल्या खांबाला हेलिकॉप्टरचा पंखा लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉफ्टरला निलंग्यात दुर्घटना झाली आणि नगर अभियंता कार्यालयाने चिमणी पाडण्याची निविदा काढली.\nदरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध कारखाना व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने 12 जूनला म्हणणे मांडण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. चिमणी पाडकामाच्या आदेशाला स्थगिती देता येणार नाही, स्थगितीसाठी विमानतळ प्राधिकरणाकडे अपील करता येईल, असे न्यायालयाने कारखाना व्यवस्थापनास सांगितले आहे. तथापि 12 जूनला होणाऱ्या निर्णयानंतर पुढील धोरण ठरविले जाणार आहे.\nराज्य शासनाच्या आदेशानुसारच चिमणी पाडण्यासाठी निविदा काढली. त्यास पहिल्यावेळी प्रतिसाद मिळाला नाही. नियमानुसार तीनवेळेला मुदतवाढ दिली जाईल, तरीही प्रतिसाद न मिळाल्यास थेट कंपनीची शिफारस केली जाईल.\n- लक्ष्मण चलवादी, प्रभारी नगरअभियंता\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\n‘संरक्षण’मुळे मेट्रोचा मार्ग मोकळा\nपुणे - संरक्षण खात्याचा अडथळा दूर झाल्यामुळे पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे. सुमारे पावणेदोन किलोमीटरच्या अंतरात...\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://cipvl.org/1-5", "date_download": "2018-09-22T03:54:04Z", "digest": "sha1:BS5BINJOQVNQ6BUDVQA4DTWSZLICJ5RB", "length": 9527, "nlines": 26, "source_domain": "cipvl.org", "title": "5 प्रत्येक द्वंद्व सुरुवातीला ब्लॉगरला मिटवावे लागणारे उपकरण", "raw_content": "\n5 प्रत्येक द्वंद्व सुरुवातीला ब्लॉगरला मिटवावे लागणारे उपकरण\nत्यामुळे आपण आपला ब्लॉग प्रारंभ केला आहे अभिनंदन कदाचित आपण यासह जिवंत बनवू इच्छित असाल,किंवा कदाचित आपण आपल्या नवीन सुट्टीतील मित्रांसह छाप सामायिक करू इच्छिता आणिकुटुंब. एकतर मार्ग, आपण आपल्या ब्लॉगला छान आणि व्यावसायिक बनवू शकता अशा अनेक मार्ग आहेत Semaltट डिजिटल सेवांचे ग्राहक यशस्वी व्यवस्थापक Julia Vashneva, साधने शिफारसजो एखादा ब्लॉग लॉन्च करू इच्छितो त्याच्यासाठी आवश्यक आहे.\nशब्दलेखन छान आहे, परंतु हे नेहमीच योग्य नसते - managed it services rates. आपल्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अवलंबून(ब्लॉगर, वर्डप्रेस, वगैरे.), आपल्याकडे कदाचित स्पेल-चेक्कींग फंक्शन नसेल. आणि अगदीजर तुम्हाला वाटत असेल की आपले लिखाण आणि व्याकरण हे शिक्षित जगाच्या बरोबरीने असले तर वाचकपरिपूर्ण नाही की सर्वकाही लक्षात. या प्रकरणात मी व्याकरणानुसार शिफारस करतो. व्याकरणानुसारहे एक विनामूल्य प्लगइन आहे, जे व्यावहारिक लेखनसाठी डिझाइन केले आहे. हे स्वयंचलितपणे सर्व तपासतेसामान्य आणि प्रगत दोन्ही त्रुट्यांसाठी आपल्या लिखाणाचे आणि नंतर त्यांचे निराकरण कसे करावे याबद्दल सूचना देते.\nआपल्याकडे सोर्स असला पाहिजे जिथे आपण विनामूल्य दिसणार्या प्रतिमा मिळवू शकता. आम्ही जगतोदृश्यमान समाजात, आणि जेव्हा लोक ऑनलाइन वाचतात, तेव्हा ते रंग पाहण्याची अपेक्षा करतात आणिग्राफिक्स.आपण Google वर शोधत असलेल्या प्रथम गोष्टींसाठी आपण जाता, तर आपण त्याचा धोका वाढवू शकालबेकायदेशीरपणे अपलोड करणे चांगली बातमी अशी आहे की तेथे साइट्स आहेत जी त्या करू शकतातमदत मुर्दा फाईल आणि विकिमीडिया कॉमन्स हे दोन ठिकाणे आहेत जेथे आपण डाउनलोड करू शकताछायाचित्रकारांच्या सुरक्षित परवानगीशिवाय स्टॉक फोटो विनामूल्य.\n3. कॅलेंडर किंवा प्लॅनर\nनियमितपणे अद्ययावत ब्लॉग जसे लोक वारंवार अद्यतने म्हणजे एक मोठा आणि अधिकसमर्पित पाठक, म्हणजे आपल्या ब्लॉगसाठी प्रसिद्धी आणि यश. सर्वाधिकतज्ञ आठवड्यात कमीत कमी तीन किंवा चार वेळा आपला ब्लॉग अद्यतनित करण्याची शिफारस करतात - परंतुआपण आपल्या पोस्टची वेळेची कल्पना न केल्यास, आपण कल्पना संपवू शकाल काहीब्लॉगर्स पारंपरिक पेन-पेपर कॅलेंडर्स पसंत करतात तर इतर चांगले काम करतातसंगणकावर स्प्रेडशीट्स एकतर मार्ग, आपण सर्व बाहेर जागा शकता याची खात्री कराआपला लेखन पुढील काही आठवड्यांत असेल जेणेकरून आपण सामग्रीवर कमी नसाल\nकीवर्ड, एसईओ, आणि टॅग नवीन ब्लॉगर्सना मुंबो-जंबो सारखे आवाज येऊ शकतात, परंतुते शोधणे आपल्या ब्लॉगला शोध इंजिनांच्या परीणामांच्या शीर्षस्थानी आणू शकेल.SEO (शोध इंजिन ऑप्टिमायझेशन) मागे मुख्य कल्पना कोणती आहे हे निवडणेशब्द लोक आपला ब्लॉग शोधत असल्यास ते शोधतील. उदाहरणार्थ,या लेखात \"ब्लॉगिंग\", \"ब्लॉग ऑप्टिमायझेशन\" इत्यादी शब्द असतील.हे शब्द आपल्या लेखांमध्ये पुनरावृत्ती होण्याची एक चांगली कल्पना आहे जेणेकरून शोधइंजिन त्यांना अधिक सहजपणे शोधू शकतात सर्वात ब्लॉग प्लॅटफॉर्ममध्ये मार्ग आहेत ज्यातआपले स्वतःचे कीवर्ड इनपुट करा, Google चे कीवर्ड प्लॅनर सारख्या साधने किती दर्शवू शकतातलोक रोजच्यारोज आपले शब्द शोधतात, त्यामुळे आपण सर्वात लोकप्रिय विषयावर शोधू शकता.\nपुन्हा गोष्टींच्या टेक बाजूने, Google Analytics सारख्या विश्लेषणात्मक साधने आपल्याला सांगतीलआज किती लोकांनी आपल्या ब्लॉगला भेट दिली, किंवा गेल्या आठवड्यात किंवा जे काही देखीलवाचकांनी आपली साइट कशी शोधली आणि कोणती लोकप्रिय शोध संज्ञा लोकप्रिय आहेत हे दर्शवितेजे पोस्ट सर्वाधिक लक्ष मिळत आहेत हे देखील जाणून घेऊ शकतात. विश्लेषण करतानाआज ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्सवर ठराविक वैशिष्ट्यपूर्ण, आपण सर्व फंक्शन्स समजता हे सुनिश्चित कराया साधनाचा वापर करून आपण आपल्या वाचकांना मागोवा घेऊ शकता आणि हे जाणून घेऊ शकता की आपले ब्लॉग कसे उभे रहातात.\nब्लॉगिंग हे आपले मोठे छंद आणि फायदेशीर व्यवसाय असू शकते, परंतु ब्लॉग चालवणे,खरंच, खूप प्रयत्न आवश्यक साधंट , योग्य साधनेआपला चाचणी-आणि-त्रुटी शिकण्याची वेळ कमी करेल जेणेकरून आपण थेट सरळ सरळ जाऊ शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://cipvl.org/2700570", "date_download": "2018-09-22T03:54:50Z", "digest": "sha1:25Y3P76SPKFC22MRXGM535UHYF43V7VZ", "length": 5402, "nlines": 29, "source_domain": "cipvl.org", "title": "2016: मॅन्युअल लिंक सेमीलँड & amp; एसइओ", "raw_content": "\n2016: मॅन्युअल लिंक सेमीलँड & एसइओ\nअलीकडे, मॅन्युअल लिंक बिल्डिंगच्या भोवऱ्यात उभी असताना एक 2016 च्या केंद्राने त्याच्या निधनानंतर अंदाज वर्तवला होता. माझे सहकारी स्तंभलेखक एरिक वॉर्ड यांनी असे सांगितले आहे की मॅन्युअल लिंक इमारत का कधी अप्रचलित होणार नाही. मी सुचवितो की आपण त्याचे पोस्ट वाचता - ते अनुभवी, माहितीपूर्ण आणि मुळात लिंक बिल्डिंगचे गॉडफादर आहेत. जर आपल्याला एसइओ आणि लिंक मध्ये स्वारस्य असेल, तर आपण कोणत्या विषयावर काय म्हणायचे आहे याबद्दल जागृत रहा पाहिजे - auto salwator instruktorzy info.\nमी वॉर्डशी सहमत आहे की मॅन्युअल लिंक इमारत एसइओमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहील - आणि एक चॅनेल म्हणून - 2016 आणि त्याहून पुढे. जाणूनबुजून घातलेले, लिंक्सचे वैहारिक प्रयत्न, आपण चॅनलच्या रूपात शोध गमावत आहात आणि टेबलवरील विपणन संधी सोडल्या आहेत.\nआज, मी माझा दृष्टिकोन सामायिक का करणार आहे कारण हस्तलिखित संपादन महत्त्वपूर्ण राहील मी सर्व आकारातील जवळजवळ शंभर क्लायंट्सची सेवा देणार्या एका एजन्सीसाठी काम करतो आणि आमचे प्राथमिक कार्य मॅन्युअल लिंक बिल्डिंग आहे. माझ्या हृदयाच्या जवळ आणि प्रिय विषयाचा विषय आणि मला खात्री आहे की लिंक्स ऑनलाईन मार्केटिंगमध्ये महत्वाची आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये.\n[शोध इंजिन भूमीचा संपूर्ण लेख वाचा.]\nया लेखातील व्यक्त केलेले मतपरिवाराचे लेखक आहेत आणि ते मार्केटिंग जमिनीची आवश्यकता नाही. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\nअँड्र्यू डेनिस हे पृष्ठ एक पॉवरवर कंटेंट मार्केटिंग स्पेशॅलिस्ट आहेत. सर्च इंजिन भूमी येथे आपल्या स्तंभासह, अँड्र्यू हे पृष्ठ एक पॉवर ब्लॉगसाठी एसइओ आणि लिंक बिल्डिंग बद्दल देखील लिहले आहे, लिंकरती जेव्हा ते एसइओबद्दल वाचन किंवा लिहीत नाहीत, तेव्हा तुम्हाला त्याच्या पसंतीच्या व्यावसायिक संघांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या अल्मा माटर आयडाहो विद्यापीठाला आधार देईल.\n(4 9) फेसबुक पुढील आठवड्यात 'ऑर्गेनिक पोहोच' पृष्ठे साठी पाहण्यायोग्य केवळ इंप्रेशन मोजले सुरू करण्यासाठी\nसीएमओने 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगच्या बाबतीत सर्वकाही जाणून घेणे आवश्यक आहे\nग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\nचॅनेल: SEOS शोध विपणनशोध विपणन स्तंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-116040700004_1.html", "date_download": "2018-09-22T03:33:49Z", "digest": "sha1:7NDHFPIQGMGDLB3PM5ZRHVXYY4W7NCEN", "length": 11747, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "संवत्सरातील महत्त्वाचे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n* 8 एप्रिल 2016 ते 28 मार्च 2017 असा या शकाचा कालावधी\n* या शकामध्ये 6 गुरुपुष्यामृत योग आहेत व 1 अंगारकी चतुर्थी आहे\n* दिवाळी पूर्ण 4 दिवस\n* शुक्रास्त असल्याने मे व जून महिन्यात मंगल कार्याकरिता मुहूर्त नाहीत\n* 11 ऑगस्ट रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता होत आहे\n* या वर्षामध्ये 5 ग्रहणे होत असली तरी ती भारतात दिसणार नाहीत\n* यावर्षी पर्जन्यमान चांगले राहील\nसिंहस्थ 2016 : गऊ घाट\nसिंहस्थ 2016 : घाट विवरण (त्रिवेणी घाट)\nसिंहस्थ 2016 : घाट विवरण (राम घाट)\nचांदीमुळे जीवनात येणार्‍या सुख आणि संपन्नतेबद्दल जाणून घ्या\nयावर अधिक वाचा :\nगणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...\nगणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...\nश्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nशास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...\nगणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )\nसोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील....Read More\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक...Read More\n\"गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात...Read More\n\"दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी...Read More\n\"विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ...Read More\n\"आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. ...Read More\n\"आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे...Read More\n\"आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T03:13:33Z", "digest": "sha1:MMNTPKCXDP64C6DNG42ZLZVDP7FN2VEL", "length": 7284, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिरीयासाठी आता सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज : ब्रिटन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसिरीयासाठी आता सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज : ब्रिटन\nलंडन : गेल्या अनेक वर्षांपासून युद्धाच्या झळा सहन करणाऱ्या सिरीयासाठी आता सर्व देशांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याचे आवाहन ब्रिटनने केले आहे. याचसंबंधी नुकताच ब्रिटेनने आपल्या संसदेत एक प्रस्ताव देखील पारित केला असून यात सिरीयामध्ये सुरु असलेला हिंसाचार आणि रक्तपात थांबवण्यासाठी आता ब्रिटनदेखील पुढाकार घेईल, असे ब्रिटन संसदेने मान्य केले आहे. तसेच सर्व देशांनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ब्रिटन संसदेने केले आहे.\nब्रिटेनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी या संबंधी संसदेत एक प्रस्ताव मांडून, त्यामध्ये सिरियातील परिस्थितीकडे संसदेचे लक्ष वेधले. यामध्ये सिरीयात होत असलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्या आणि मानवाधिकारांचे होत असलेले हनन यावर त्यांनी संसदेत आपले मत मांडले व यासाठी आता ब्रिटनने देखील पुढाकर घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावर सभागृहातील अनेक नेत्यांनी देखील आपली बाजू मांडत, सिरियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटेन पुढाकार घेण्यास तयार असल्याचे संसदेने मान्य केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदूध व्यवसाय अडचणींच्या फेऱ्यात\nNext articleउद्या मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवणार -हवामान विभाग\nमतदारांना आकर्षित करण्यासाठी गणपतीची आक्षेपार्ह जाहिरात\nफ्लोरिडात जेट विमान चोरणाऱ्या युवकास अटक\nमुंबई बॉंबस्फोट आरोपी खुर्शीद आलमची नेपाळमध्ये हत्या\nभारतातील 27 कोटी लोक दहा वर्षांत गरिबीतून मुक्त\nअस्सल आणि बहुआयामी भारत-रुमानिया भागीदारीचे उपराष्ट्रपतींचे आवाहन\nइम्रान खान यांच्या पत्रामुळे चर्चेची शक्‍यता वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/villages-welcome-lokmat-scheme-sarpanch-award/amp/", "date_download": "2018-09-22T04:17:11Z", "digest": "sha1:MENUED6HLW5C3GP4BIJ3TNKHNYI24SX4", "length": 11657, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Villages welcome the 'Lokmat' scheme for 'Sarpanch Award' | ‘सरपंच अ‍ॅवॉर्ड’साठी गावे सरसावली, ‘लोकमत’च्या योजनेचे स्वागत | Lokmat.com", "raw_content": "\n‘सरपंच अ‍ॅवॉर्ड’साठी गावे सरसावली, ‘लोकमत’च्या योजनेचे स्वागत\nगावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ या योजनेला जिल्ह्यातून व राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.\nमुंबई : गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ या योजनेला जिल्ह्यातून व राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सरपंचांनी आपली नामांकने दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सरपंचांना गौरविणारा जिल्ह्यातील हा पहिलाच पुरस्कार सोहळा आहे. सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन तसेच कृषी, आरोग्य आदी बारा क्षेत्रांत केलेल्या कामाची नोंद घेऊन या प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करणाºया सरपंचांना जिल्हा पातळीवर ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड-२०१७’ दिला जाणार आहे. पतंजली आयुर्वेद हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर महिंद्रा ट्रॅक्टर्स हे सहप्रायोजक आहेत. या बारा पुरस्कारांसह सर्वांगीण काम असणाºया सरपंचास ‘सरपंच आॅफ द इयर’ हा अ‍ॅवॉर्डही दिला जाणार आहे. याच सरपंचांचे पुढे राज्यपातळीवरील अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन होणार आहे. त्यातून या विभागांतील राज्यस्तरावरचे पुरस्कारार्थी निवडले जातील. आदर्श सरपंचांचा शोध घेत त्यांच्या धडपडीची दखल घेण्यासाठी व इतरांना प्रेरणा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सरपंच स्वत: या पुरस्कारांसाठी आपले नामांकन दाखल करू शकतात. याशिवाय जनताही त्यांना आदर्श वाटणाºया सरपंचांचे नामांकन दाखल करु शकते. ‘लोकमत’चे ज्युरी मंडळ या नामांकनाची छाननी करुन पुरस्कारार्थींची निवड करणार आहे. चला सहभागी होऊ या १ नोव्हेंबर २०१६ ते ३१ आॅक्टोबर २०१७ या काळात सरपंचपदावर कार्यरत असलेले आजी, माजी व नवनियुक्त सरपंच या पुरस्कार योजनेत आपले नामांकन दाखल करू शकतील. नामांकनासाठीच्या प्रवेशिका ‘लोकमत’च्या जिल्हा व विभागीय कार्यालयांत उपलब्ध आहेत.www.lokmatsarpanchawards.in या संकेतस्थळावर सरपंच तसेच नागरिकही पुरस्कारांसाठी नामांकने दाखल करू शकतात. अधिक माहितीसाठी ९९२३३७८४७६, ९९२०१७९२८२ या क्रमांकांवर संपर्क करावा. पुरस्कारांसाठीचे जिल्हे अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा औरंगाबाद लातूर रायगड अहमदनगर धुळे जळगाव नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर पुरस्कारांची वर्गवारी आणि निकष 1 जलव्यवस्थापन : गावाला पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी केलेली व्यवस्था, जलसंधारण, पाणी बचत, पाणीपट्टी वसुली पद्धत, सांडपाणी व्यवस्थापन. 2वीज व्यवस्थापन : गावातील दिवाबत्तीच्या सोयी, वीज बचत, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, वीज निर्मितीसाठी केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग. 3शैक्षणिक सुविधा : गावातील शैक्षणिक सुविधा, शालेय व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीचे प्रयोग. 4स्वच्छता : प्रथमदर्शनी दिसणारे गावाचे रुप, कचरा संकलन पद्धत, घनकचरा व्यवस्थापन, मलनि:स्सारण, हागणदारीमुक्ती 5आरोग्य : आरोग्याच्या सुविधा, कुपोषणाचे प्रमाण, आरोग्यदायी गावासाठीचे प्रयोग, लसीकरण, साथरोगांबाबतचे व्यवस्थापन. 6पायाभूत सेवा : रस्ते, वीज, पाणी, कम्युनिकेशन, दळणवळण, वाचनालय, मनोरंजन केंद्र, मार्केट या सुविधांची निर्मिती, वीज व पाणी बिल भरण्याची सोय 7ग्रामरक्षण : तंटामुक्ती, अवैध धंद्यांना बंदी, महिला-युवती-बाल सुरक्षेविषयी केलेले प्रयोग, ग्रामरक्षक दलाची स्थापना 8पर्यावरण संवर्धन : वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, जल व वायूप्रदूषण, कुºहाडबंदी, चराईबंदी, प्लॅस्टिकबंदी, गौण खनिजाचे रक्षण ( उदा. वाळूउपसाबंदी) 9प्रशासन/ ई-प्रशासन / लोकसहभाग : ई-पंचायत व पंचायतकडून दिल्या जात असणाºया आॅनलाईन सेवा, गावकºयांकडून होत असलेला आॅनलाईन सेवांचा वापर, ग्रामसभा व इतर विकास कामांतील लोकसहभाग, कर संकलन, योजनांची अंमलबजावणी, निधी खर्चाचे प्रमाण, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत 10रोजगार निर्मिती : ग्रामपातळीवर रोजगार निर्मितीसाठीचे प्रयत्न, बचत गटांच्या माध्यमातून उभारलेले प्रकल्प, शेतकरी कंपन्या, सामूहिक शेती 11उदयोन्मुख नेतृत्व : कुठलीही पार्श्वभूमी नसताना गावाच्या विकासात नावीन्यपूर्ण सहभाग देत असलेला तरुण सरपंच. 12कृषी तंत्रज्ञान : शेतीतील तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर,सेंद्रीय शेती 13सरपंच आॅफ द इयर : विविध क्षेत्रात सर्वांगीण योगदान देणाºया सरपंचास ‘सरपंच आॅफ द इयर’ अवॉर्डने गौरविले जाईल.\nहायकोर्ट : शालेय शिक्षण विभाग सचिवांना नोटीस\nतलाठ्यांचे रिक्त पद त्वरीत भरा\nविदर्भ वेगळा झाल्यास रोजगाराच्या संधी\nनागपुरात नगरसेवकांच्याच घरी डेंग्यूच्या अळ्या\nमध्यप्रदेश, अमरावतीतून येते खेप\nहायकोर्ट : शालेय शिक्षण विभाग सचिवांना नोटीस\nतलाठ्यांचे रिक्त पद त्वरीत भरा\nविदर्भ वेगळा झाल्यास रोजगाराच्या संधी\nनागपुरात नगरसेवकांच्याच घरी डेंग्यूच्या अळ्या\nमध्यप्रदेश, अमरावतीतून येते खेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/4-cops-killed-in-terror-attack-in-south-kashmir-shopian-303001.html", "date_download": "2018-09-22T04:09:13Z", "digest": "sha1:ZNXRLPMS34MTHBDSN6WTOWGYZ7XMFI7T", "length": 12580, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जम्मू-काश्मीरचे ४ पोलीस जवान शहीद", "raw_content": "\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nदहशतवाद्यांच्या हल्ल्यात जम्मू-काश्मीरचे ४ पोलीस जवान शहीद\nसकाळी भारतीय जवानांकडून २ कुख्यात दहशतवाद्यांना कंठस्नान\nजम्मू-काश्मीर, ३० ऑगस्ट- जम्मू काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात अरमाहा गावात पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४ पोलीस शहीद झाले. हल्ल्यानंतर पोलिसांकडील शस्त्र हिसकावून दहशतवादी फरार झाले. भारतीय लष्कराने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान बुधवारी सकाळी अनंतनाग इथे सुरक्षा रक्षकांनी हिजबुल संघटनेच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. हिजबुल संघटनेचा अल्ताफ अहमद डार उर्फ अल्ताफ कचरू आणि त्याचा साक्षीदार उमर राशिद या दहशतवाद्यांना ठार केलं. या दहशतवाद्यांच्या मृत्यूनंतर दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला.\nVIDEO : नवीन महाराष्ट्र सदनात आमचाच बळी गेला - भुजबळ\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केली ३ पोलिसांची हत्या; आता पोलिसांमध्येच दहशत\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6/news/page-2/", "date_download": "2018-09-22T03:58:33Z", "digest": "sha1:2BLYM6RVS5HV3NXZE6OJ32I34CZWOS4A", "length": 11979, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यायाधीश- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nचिदंबरम यांची अटक 10 जुलैपर्यंत टळली\nएअरसेल मॅक्सिसचा व्यवहार ३,५०० कोटी रुपयांचा तर आयएनएक्स मीडिया खटल्यात ३०५ कोटी रुपयांचा संबंध आहे.\nआयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची 3 जुलैपर्यंत अटक टळली\nयेडियुरप्पांच्या शपथविधीवरून सुप्रीम कोर्टात मध्यरात्री रंगला हायहोल्टेज ड्रामा, असा होता घटनाक्रम\nजस्टिस जोसफ यांचं नाव केंद्राकडे पुन्हा पाठवणार, कॉलेजियमच्या बैठकीत निर्णय\nसरन्यायाधिशांनी बोलावली कॉलेजियमची बैठक, जस्टिस जोसेफ यांच्या नावावर होणार चर्चा\nकाळवीट शिकार प्रकरणात दोषी सलमान खानच्या शिक्षेवर 17 जुलैला होणार पुढील सुनावणी\nन्यूयॉर्कच्या न्यायाधीशपदी मराठमोळ्या दीपा आंबेकर\nन्या. जोसेफ यांच्या बढतीचा निर्णय अद्याप लांबणीवरच\nरामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवा-सुन्नी वक्फ बोर्ड\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nसर्वोच्च न्यायालयात वकिलाहून थेट न्यायाधीश पदी 'इंदू मल्होत्रा' यांची निवड\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/all/page-7/", "date_download": "2018-09-22T03:29:16Z", "digest": "sha1:6RZ6C2Y5G66PX5YL6KBVBMBOLZQV66M6", "length": 11592, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महानगरपालिका- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमतदारांनो आता हाती घ्या,‘नोटाचा सोटा’ \nभाजपच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस\nभाजपची यादी जाहीर होण्याआधीच झाली लिक\nशिवसेनेची आर पारची भाषा, 26 तारखेला फैसला\nमुंबई महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता येणार, कृपाशंकर सिंहांचा दावा\nपालिका निवडणुकीत रिपाईची भाजपशी युती - रामदास आठवले\nआशिष शेलार राष्ट्रवादीकडून लक्ष्य\nपारदर्शी कारभाराच्या आधारावरच युती होणार- मुख्यमंत्री\nअसा असणार महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम\n'पुणे महापालिकेची निवडणूक भाजप शिवसेना आरपीआय महायुतीने लढवावी'\nनगरसेवकांनी महासभेतच मारला कबाब-बिर्याणीवर ताव\nनव्या वर्षात 10 महानगरपालिका,26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल\nनिवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवस्मारकाचं भूमिपूजन -अजित पवार\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/all/page-3/", "date_download": "2018-09-22T03:05:55Z", "digest": "sha1:HO2ET4AZEADLOJ3A2Z5XL3PAWVS3YYIE", "length": 12104, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सिद्धरामय्या- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून कर्नाटकच्या आखाड्यात; मोदी, शहा, योगींच्या 65 सभा\nमोदींनी आतापर्यंत कर्नाटकात फारसा प्रचार केलेला नाहीये. पण शेवटच्या १० दिवसांमध्ये मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ मिळून कर्नाटकात एकूण ६५ सभा घेणार असल्याचं कळतंय.\nकर्नाटक निवडणुकांची रणधुमाळी शिगेला ; 10 दिवसात दिग्गजांच्या प्रचारसभा\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nरणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का \nकर्नाटकचा 'मत'संग्राम : येडीयुरप्पा प्रचारात पडले कमी, पंतप्रधान मोदी उतरणार मैदानात\n'सिद्धरामय्या लोकांची दिशाभूल करत आहेत'\nकर्नाटकमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं, अमित शहा आणि सिद्धरामय्या दोघंही मैसूरमध्ये\nकर्नाटकात लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा\nकर्नाटक सरकारला धक्का, लाल पिवळा ध्वज हटवण्याचे केंद्राचे आदेश\nकर्नाटक सरकारला हवाय स्वतंत्र ध्वज\nसाखर सांडली असेल तर मुंगळे येणारच-अबु आझमींनी तोडले तारे\nकावेरीच्या पाण्यावरून बंगळुरू पेटलं; एकाचा मृत्यू\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bjp-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-09-22T03:30:20Z", "digest": "sha1:2TRLTS36LCKSQANBRX6B2ZWQSVGNGW7P", "length": 9673, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bjp अरूण जेटली- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nआणीबाणी : अरूण जेटलींनी केली इंदिरा गांधी आणि हिटलरची तुलना\nअर्थमंत्री अरूण जेटली यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याच्याशी केली आहे.\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.vicharyadnya.com/p/blog-page.html", "date_download": "2018-09-22T04:13:49Z", "digest": "sha1:ZTU74ESJB4YX5E2ABYUVQG4ODO5NGKOR", "length": 4997, "nlines": 43, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "हृद्गत", "raw_content": "\nसर्व वाचकांना माझा नमस्कार. मला माझ्या संघर्षात ज्या विचारांनी टिकवून ठेवलं, विजयी होण्यासाठी ज्या विचारांनी मला प्रेरणा दिली, आशा- निराशा सगळ्याच्या पलीकडे नेलं, ते हे विचार हे माझ्यासाठीच नाही तर प्रत्येकासाठी आहेत. यातील सर्व काव्यास भावकाव्य हा शब्द येण्याचे कारण ही काव्य रचना नाही तर हृदयींचे भाव ईश्वरीय कृपेने- सद्गुरुकृपेने काव्य होऊन प्रस्फुटित झाले.\nयातील प्रत्येक शब्द दिव्यं आहे, महान अर्थ पूर्ण आहे.\nआपल्याला यातील लेखांसंबंधी काही प्रश्न व शंका असल्यास अवश्य कळवा.व्यक्तिगत संपर्क\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकाल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता \"कविता हृदयात वसणारी\"\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगसंग्रहातून\nमी कविता तुझ्या हृदयात वसणारी\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B5/", "date_download": "2018-09-22T03:21:22Z", "digest": "sha1:O5Q5D5WWPWSVZODRAPVIQ7ZTGMEMEG7W", "length": 9334, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विंग येथील आखाड्यात नामवंतांच्या कुस्त्या रंगल्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविंग येथील आखाड्यात नामवंतांच्या कुस्त्या रंगल्या\nग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजन\nशिरवळ – श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेच्या उत्सवानिमित्त विंग (ता. खंडाळा) येथे कुस्त्यांचा जंगी आखाडा उत्साहात पार पडला. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील नामवंत पैलवानांनी या आखाड्यात सहभाग घेतला. या आखाड्यात अनेक कुस्त्या चितपट झाल्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. पैलवान विष्णू खोसे याच्यावर एकलंगी डावात अक्षय शिंदे याने विजय मिळवला. यावेळी पंच म्हणून सुनील थोपटे, चंद्रकांत तळेकर, आबा तळेकर,रामभाऊ महांगरे यांनी काम पाहिले. यावेळी जि. प. सदस्य उदय कबुले, माजी जि. परिषदेचे उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील आणि सभापती मकरंद मोटे, पं. समिती सदस्य राजेंद्र तांबे आणि चंद्रकांत यादव असे अनेक नेते यावेळी उपस्थित होते.\nश्री भैरवनाथ देवाच्या यात्रेच्या उत्सवानिमित्त विंग येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सायंकाळी भैरवनाथ देवाच्या पालखीची आणि शंभू महादेवाच्या कवडीची ढोल-ताश्‍याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ढोल लेझीम,दांडपट्टा, मल्लखांब या मोठ्या खेळांची पथके दाखल झाली. त्यानंतर कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला. त्यात पुणे आणि सातारा येथून आलेल्या नामवंत पैलवानांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. जवळपास शंभर पैलवानांनी सहभाग घेतला. सात हजारापासून ते एक लाख रुपयांपर्यंत रोख बक्षिसे, तसेच पॅशन-प्रो ही दुचाकी आणि आकर्षक चांदीच्या गदा,बक्षीस म्हणून ठेवण्यात आल्या होत्या.\nपहिल्या नंबरचा कुस्तीचा मानकरी अक्षय शिंदे ठरला. कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती याचे नियोजन ग्रामस्थ मंडळ विंग यांनी केले होते. या वेळी सूत्र संचालन संतोष मोकाशी, विजय तळेकर, मयूर तळेकर यांनी केले, तसेच गावामध्ये ग्राम विकास मंच विंग यांच्या वतीने यात्रेच्या कालावधीत जुने कपडे, शालेय उपयोगी वस्तू, खेळणी, गरिबांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम विंग गावातील ग्रामविकास मंचच्या माध्यमातून ठेवण्यात आला होता. झाडे लावा – झाडे जगवा, पाणी वाचवा – जीवन वाचवा, आणि स्वच्छ विंग – सुंदर विंग असे संदेश देण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपोलीस झाडाझडतीचा ‘ऑप्शन’\nNext articleआणखी 10 मार्गांवर तेजस्विनीला मिळणार गती\n‘आपण अंगणवाडीचा विचार करतो तेंव्हा शरद पवारांनी कॉलेज सुरू केलेले असते’\nकॉंग्रेस, राष्ट्रवादीत जागा वाटपात होणार एकमत \nपुणे-नाशिक महामार्गावर सहा किमी “ब्लॉक’\nखासदार सुप्रिया सुळेंसाठी राष्ट्रवादीकडून राजकारण\nयशवंत कारखाना “जैसे थे’ ठेवा\nहुतात्मा स्मारकाचे काम निकृष्टच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T03:04:28Z", "digest": "sha1:YQ4REWCLWFYSMHDFAGAEBHNS3JSNCZ27", "length": 11544, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीपिका- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nएक धक्कादायक बातमी समोर आलीय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय.\nBig Boss 12 : या वीकेण्डला कोण पडणार बाहेर\nश्रीशांत बिग बाॅसचं घर सोडून जायला का निघाला\n'या' बाॅलिवूड कलाकारांसोबत सलमानला राहायचेय बिग बाॅसच्या घरात\nराधा आणि प्रेमची संकटं दूर करायला आलाय विघ्नहर्ता\nकरण जोहरनं रणवीर-दीपिकाच्या लग्नाबद्दल नक्की काय सांगितलं\n...म्हणून दीपिकानं सोडला 'सपनादीदी'\nअसा रंगला बाॅलिवूडचा रक्षाबंधन सोहळा\nप्रियांकाच्या पार्टीला रणवीर सिंगनं का फिरवली पाठ\nPhotos: जगातील सर्वात सुंदर जागी दीपिका- रणवीर करणार लग्न\nअखेर दीपिका-रणवीरच्या लग्नाची तारीख झाली फिक्स\nप्रियांका-निकचं 'फॅमिली प्लॅनिंग' सुरू\nआता सलमानसोबत भन्साळी आणि दीपिका बोलणार 'इन्शाअल्लाह'\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95/", "date_download": "2018-09-22T03:34:53Z", "digest": "sha1:4QLYG2SU3DTQCTZOWOFUSE4E3Z7BXLZ5", "length": 11410, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लेखक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nसलील कुलकर्णींची आता नवी इनिंग\nआता चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक म्हणून सलील कुलकर्णी आपल्यासमोर येत आहेत.\nVIDEO : चेतन भगतच्या नव्या पुस्तकाचा फिल्म स्टाईल प्रोमो पाहिलात का\nVIDEO : गोविंदाच्या तालावर नाचतायत संदीप कुलकर्णी,हृषिकेश जोशी\nअपूर्व असरानीनं केला कंगनावर हल्ला\nVIDEO : 'होम स्वीट होम'च्या टीझरनं जागवल्या रिमा लागूंच्या आठवणी\nआदिनाथ कोठारे ठरला सायबर क्राईमचा बळी\n‘माझे अटलजी...’ ब्लॉगमधून नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या मनातील भावना\nसावरकर ते पुरणपोळी : अटलजींचं महाराष्ट्राशी असं होतं नातं\nअटलजी : भारतीय राजकारणातला दिलदार नेता\nVIDEO : मराठीत येतोय सायबर गुन्ह्यावरचा रहस्यपट, ट्रेलर लाँच\nVIDEO : अक्षय कुमार कसलं करतोय सेलिब्रेशन\nनरेंद्र मोदी 2019 मध्ये कुठून लढणार निवडणूक, अमित शहांनी केला खुलासा\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/common-wealth/", "date_download": "2018-09-22T03:08:16Z", "digest": "sha1:WI3AOTMIB2GIOUPGRUMAKHYSJTXHCFGU", "length": 9997, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Common Wealth- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nपंतप्रधान उद्या ऐतिहासिक 'वेस्टमिन्स्टर हॉल'मध्ये करणार भाषण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी लंडनमधल्या ऐतिहासिक 'वेस्टमिन्स्टर हॉल'मध्ये भाषण करणार आहेत. ‘भारत की बात, सबके साथ’ असं कार्यक्रमाचं नाव असून जगभरातल्या भारतियांच्या प्रश्नांना ते उत्तरं देणार आहेत.\n'आप'चा दणका, शीला दीक्षितांवर होणार गुन्हा दाखल\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/gay/", "date_download": "2018-09-22T04:10:03Z", "digest": "sha1:FUCR446CCPX3JPHZ6HOI3HF2GOWWOQKP", "length": 11589, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Gay- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nSection 377 : Supreme Court च्या ऐतिहासिक निर्णयातल्या 10 महत्वाच्या गोष्टी\nसुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने भारतीय दंड संहितेतल्या कलम 377 विषयी ऐतिहासिक निकाल देत समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर केलं.\nPHOTO : LGBT सेलेब्रिटींच्या यादीत आणखी कोण कोण\nसमलैंगिक पार्टनरने केला घात, रेल्वे स्थानकाजवळ गळा चिरून केली हत्या\nव्हॉट्सअॅपवर 'गे' म्हणून चिडवलं, मित्राने घेतला असा बदला\nभाजप खासदाराची जीभ घसरली, दिग्विजय सिंहांच्या पत्नीला म्हटलं 'आयटम' \nसुंजवान हल्ल्यातील शहीद 7 जवानांपैकी 5 जवान मुस्लिम -ओवेसी\nइंग्लडमध्ये पार पडला पहिला समलैंगिंक तरुणाचा 'निकाह'\nस्पेशल रिपोर्ट : जर्मनीनं दिली समलिंगी विवाहांना मान्यता\nआयर्लंडमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता\nसमलिंगी संबंधाच्या निर्णयावर होणार पुन्हा सुनावणी\n'एलजीबीटी'चा काँग्रेस आणि 'आप'कडे कल \n22 व्‍या हिवाळी ऑलिम्पिकचे थाटात उद्‍घाटन\n'गूगल'च्या 'डूडल'मधून समलिंगी संबंधांना पाठिंबा\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/girish-mahajan/all/", "date_download": "2018-09-22T03:25:09Z", "digest": "sha1:6SXBIQYNY63JMAX4CPVPVCQOZCFYIJSZ", "length": 11900, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Girish Mahajan- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nकेरळमध्ये पाऊस थांबला, मदत कार्याला वेग आता संकट रोगराईचं\nकेरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारपासून थोडी उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय तर मदत कार्यालाही वेग आलाय.\nVIDEO : नाटकात फक्त स्त्री भूमिकाच वाटयाला आल्या : गिरीश महाजनांनी उघड केलं गुपीत\nVIDEO : जल्लोष साजरा करताना गिरीष महाजनांनी धरला ठेका\nया अपयशातून आत्मचिंतन करणार- सुरेशदादा जैन\nJalgaon Election 2018: गुरू सुरेशदादांवर भारी पडला शिष्य\nJalgaon Election 2018: ४० वर्षांनंतर सुरेशदादांच्या गडाला सुरंग\nखडसेंच्या आवाजातली ऑडिओ क्लिप VIRAL, भाजपातले वाद पुन्हा चव्हाट्यावर\nगिरीश महाजन राजू शेट्टींच्या भेटीला\nमुख्यमंत्री फडणवीस परदेश दौऱ्यावर, राज्याची जबाबदारी या तीन मंत्र्यांवर\n'खडसे अनुभवी नेता आहेत'\n..आणि महाजनांनी धरला लेझीमच्या तालावर ठेका\nगिरीश महाजनांनी घेतली 'हनुमान उडी'\nविजयी रॅलीत गिरीश महाजन भारावले,जीपवरुन कार्यकर्त्यांमध्ये मारली उडी\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/tragedy-king-and-legendary-actor-dilip-kumars-95th-birthday-1599207/", "date_download": "2018-09-22T03:41:51Z", "digest": "sha1:PR3SSKN6752C3B4ISRAGO3WQUOPYBOAS", "length": 25776, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘tragedy king’ and legendary actor dilip kumar’s 95th birthday | BLOG : अभिनयातील अनभिषिक्त सम्राट दिलीप कुमार! | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nBLOG : अभिनयातील अनभिषिक्त सम्राट दिलीप कुमार\nBLOG : अभिनयातील अनभिषिक्त सम्राट दिलीप कुमार\nअभिनयात झोकून देणे ही दिलीप कुमार यांची सहज वृत्ती\nहिंदी सिनेसृष्टीत एखाद्या अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे वावरलेला अभिनेता म्हणजे दिलीप कुमार. या अभिनेत्याला जुनी-नवी पिढी कधीही विसरणार नाही इतका त्यांचा प्रभाव सिनेरसिकांवर आजही कायम आहे. ११ डिसेंबर म्हणजेच आजच त्यांचा ९५ वा वाढदिवस आहे. ९५ वर्षातील सुमारे ६० वर्षे त्यांनी सिनेमासाठी दिली. त्यांचे हे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अभिनयात झोकून देणं म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावरही दिलीप कुमार यांचा प्रभाव होता. किंग खान असे बिरुद मिरवणारा शाहरुख खानही त्यांच्या शैलीची नक्कल करताना दिसला आहे. दिसायला सुंदर सोज्ज्वळ असा नट म्हणजे दिलीप कुमार. त्यांचे मूळ नाव मोहम्मद युसुफ खान सिनेसृष्टीतील त्यांची ओळख ‘ट्रॅजिडी किंग’ अशी आहे.\n‘ज्वार भाटा’ या सिनेमातून १९४४ मध्ये त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तो काळ सिनेमच्या कोटीच्या कोटी उड्डाणांचा नव्हता. आवड म्हणून, गरज म्हणून नट सिनेमात काम करत. अगदी पगारावरही काम करत. सिनेमात काम करणारा नट हा आपल्यापैकीच कोणीतरी आहे ‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी’ किंवा ‘लार्जर दॅन लाईफ’ आहे ही त्यावेळच्या सिनेमांची गरज नव्हती. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवले आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ अशा कितीतरी सिनेमांची नावे घेतला येतील.\n‘मुगल-ए-आझम’ या सिनेमातील सलीम हा तर त्यांनी अजरामर केला. जी बाब सलीमची तिच ‘देवदास’चीही देवदास ही बंगाली लेखक शरतचंद्र यांची कादंबरी. बालमैत्रीण पारोवर प्रेम असूनही तिच्याशी लग्न न करता आलेला आणि त्यानंतर दारूच्या नशेत आकंठ बुडालेला, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पारोचा ध्यास घेतलेला ‘देवदास’ दिलीप कुमार यांनी ज्या तन्मयतेने रंगवला त्याला खरोखरच जवाब नाही. पारोच्या प्रेमात देवदासचे विझत जाणे त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावातून दाखवले. हा सिनेमा पाहताना आपण दिलीप कुमार यांना न पाहता देवदासलाच पाहतो आहोत असेच वाटते. हा देवदास आपल्याला भावतो, त्याचे पारोसाठी झुरणे मान्य करायला लावतो ते फक्त दिलीप कुमार यांच्या सशक्त अभिनयामुळे. या सिनेमाच्या आधी सैगल यांनीही देवदासची भूमिका साकारली होती. तसेच संजय लीला भन्साळी यांनी शाहरुख खानला घेऊनही देवदास सिनेमा बनवला. पण अर्थातच दोन्ही सिनेमांची तुलना दिलीप कुमार यांनी साकारलेल्या देवदाससोबत झाली. सैगल यांचा देवदास सिनेमा काहीसा संथ होता. तर शाहरुखचा देवदास दिमाखादार सेट आणि गाण्यांमध्ये हरवून गेला होता. मनावर परिणाम करणारा ठरला तो दिलीप कुमार यांचाच देवदास देवदास ही बंगाली लेखक शरतचंद्र यांची कादंबरी. बालमैत्रीण पारोवर प्रेम असूनही तिच्याशी लग्न न करता आलेला आणि त्यानंतर दारूच्या नशेत आकंठ बुडालेला, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पारोचा ध्यास घेतलेला ‘देवदास’ दिलीप कुमार यांनी ज्या तन्मयतेने रंगवला त्याला खरोखरच जवाब नाही. पारोच्या प्रेमात देवदासचे विझत जाणे त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावातून दाखवले. हा सिनेमा पाहताना आपण दिलीप कुमार यांना न पाहता देवदासलाच पाहतो आहोत असेच वाटते. हा देवदास आपल्याला भावतो, त्याचे पारोसाठी झुरणे मान्य करायला लावतो ते फक्त दिलीप कुमार यांच्या सशक्त अभिनयामुळे. या सिनेमाच्या आधी सैगल यांनीही देवदासची भूमिका साकारली होती. तसेच संजय लीला भन्साळी यांनी शाहरुख खानला घेऊनही देवदास सिनेमा बनवला. पण अर्थातच दोन्ही सिनेमांची तुलना दिलीप कुमार यांनी साकारलेल्या देवदाससोबत झाली. सैगल यांचा देवदास सिनेमा काहीसा संथ होता. तर शाहरुखचा देवदास दिमाखादार सेट आणि गाण्यांमध्ये हरवून गेला होता. मनावर परिणाम करणारा ठरला तो दिलीप कुमार यांचाच देवदास ‘होश से कह दो कभी होश ना आने पाये’ किंवा ‘कौन कंबख्त बर्दाश्त करने को पिता है’ या संवादफेकीतून दिलीप कुमार यांनी देवदासचे दुःख किती आपलेसे केले होते, अभिनयात भिनवून घेतले होते हे दाखवून दिले.\n‘मुगल-ए-आझम’ हा त्यांचा सिनेमा आला आणि लोक प्रदीप कुमारांनी साकारलेला सलीम विसरुन गेले. ‘अनारकली’ नावाचा एक सिनेमा १९५३ मध्ये रिलिज झाला होता. या सिनेमात प्रदीप कुमार यांनी सलीमची भूमिका साकारली होती तर बीना राय यांनी अनारकलीची भूमिका साकारली होती. या सिनेमातील गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत. मात्र सिनेमा काहीसा विस्मरणात गेला. त्याला कारण ठरले ते म्हणजे या सिनेमानंतर सात वर्षांनी म्हणजेच १९६० मध्ये ‘मुगल-ए-आझम’ हा सिनेमा आला. या सिनेमात दिलीप कुमार (सलीम), मधुबाला (अनारकली) पृथ्वीराज कपूर (अकबर), दुर्गा खोटे(जोधाबाई) अशी तगडी स्टारकास्ट होती. के. आसिफ यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर पुढची अनेक वर्षे अधिराज्य केले. दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी साकरलेल्या भूमिका इतक्या जिवंत वाटल्या होत्या की लोक दिलीप कुमार यांनाच सलीम आणि मधुबाला यांना अनारकली समजू लागले होते असे किस्से ऐकिवात आहेत. ‘मुगल-ए-आझम’ हा त्या दशकातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. नौशाद यांनी या सिनेमाला संगीत दिले होते. या सिनेमातील ‘शीश महल’ ची चांगलीच चर्चा रंगली होती. ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे आजही सिनेरसिकांच्या तोंडी आहे. या सिनेमाचा प्रभाव इतका प्रचंड राहिला की २००४ मध्ये हा सिनेमा डिजिटली रंगवून पुन्हा रिलिज करण्यात आला. सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या या सिनेमात दिलीप कुमारांची महत्त्वाची भूमिका होती.\nसिनेसृष्टीतील सेकंड इनिंगमध्येही दिलीप कुमार यांच्या सिनेमांची घोडदौड सुरुच होती. ‘क्रांती’, ‘विधाता’, ‘शक्ती’, ‘मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ असे एकाहून एक सरस सिनेमा दिलीप कुमार यांनी साकारले. त्यातील वेगळेपणा आपल्या अभिनयातून जपला. ‘मशाल’मध्ये तर त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती. या सिनेमात वहिदा रहमान यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका केली. या सिनेमात वहिदा रहमान यांचा अपघात होतो असा एक प्रसंग आहे. त्या अपघातानंतर अस्वस्थ झालेला माणूस आणि पत्नीला रूग्णालयात नेण्यासाठी त्यांचे सैरभैर होणे हे ज्या उत्कटतेने साकारले तसा अभिनय त्यानंतर कधीही कोणाला जमला नाही.\nशक्ती या सिनेमात दोन अभिनय सम्राटांची जुगलबंदी होती. एक होते दिलीप कुमार आणि दुसरे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची आणि एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका दिलीप कुमार यांनी साकारली. हा सिनेमाही चांगलाच चर्चिला गेला होता. या सिनेमातील डायलॉग्ज अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. त्यानंतर आला तो सौदागर या सिनेमातही राज कुमार आणि दिलीप कुमार यांच्यातील डायलॉगबाजी त्या काळात हिट ठरली होती.\nदिलीप कुमार यांना मिळालेले पुरस्कार हादेखील चर्चेचा विषय आहे. कारण त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांची नोंद गिनिज बुकात झाली आहे. ८ फिल्मफेअर पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), एनटीआर पुरस्कार (१९९७), पाकिस्तान सरकारतर्फे निशान-ए-इम्तियाझ पुरस्कार (१९९८), जीवनगौरवर पुरस्कार फिल्मफेअर, पद्म विभूषण पुरस्कार (२०१५), सीएनएन आयबीएन जीवन गौरव पुरस्कार (२००९) अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. फिल्मफेअर पुरस्कारात १९ वेळा नामांकने मिळवणारेही ते एकमेव अभिनेते आहेत. गंगा-जमुना या त्यांच्या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. या सिनेमाची कथा, निर्मिती आणि पटकथा लेखनही दिलीप कुमार यांनीच केले होते.\nअभिनय सम्राटाच्या व्यक्तीगत आयुष्यातही काही समस्या होत्या. तराना सिनेमाचे शूटींग करताना दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सात वर्षे ते एकमेकांसोबत होते. मात्र नया दौर सिनेमच्या वेळी एका कोर्ट खटल्यामुळे हे नाते संपुष्टात आले. त्यानंतर वयाने २२ वर्षांनी लहान असणाऱ्या सायरा बानो यांच्याशी १९६६ मध्ये विवाह करून दिलीप कुमार यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर त्यांनी हैदराबादच्या सॉलिसिटर आस्मा साहिबा यांच्याशीही १९८१ मध्ये लग्न केले होते. मात्र त्यांचा दुसरा विवाह फार काळ टिकला नाही. अवघ्या दोन वर्षातच हे दोघेही विभक्त झाले. त्यांची पहिली पत्नी अर्थात सायरा बानो या मात्र अजूनही त्यांची काळजी घेत आहेत.\nआपल्या अभिनयाचे विद्यापीठ उभे करणाऱ्या दिलीप कुमारांचा ९५ वा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा होतो आहे. मात्र या ‘ट्रॅजिडी किंग’ कडून पुढच्या अनेक पिढ्या अभिनयाचे धडे गिरवत राहतील यात शंका नाही. दिलीप कुमार यांना चांगले आरोग्य लाभो आणि ते येणाऱ्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरो याच शुभेच्छा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर\nप्रकृती बिघडल्यामुळे दिलीप कुमार लीलावती रूग्णालयात दाखल\nदेवा, दिलीप कुमार यांना लवकर बरं कर- लतादीदी\nफ्लॅशबॅक : ‘शक्ती’शाली अभिनय\nदिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://telisamajsevak.com/tag/maharatrian-teli/", "date_download": "2018-09-22T04:05:46Z", "digest": "sha1:U2OW57XSKS2XK4EEWYEIPZS4W2LLGDH3", "length": 3542, "nlines": 56, "source_domain": "telisamajsevak.com", "title": "maharatrian teli Archives - तेली समाज सेवक", "raw_content": "\nजिसके साथ तेली वो भाग्यशाली\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017\nतेली तितुका मेळवावा समाज धर्म वाढवावा \nताज्या घडामोडी तेली विश्व\nइतिहासकार कर्निघम याने आपल्या टिपणांमध्ये नमूद केले की, बुंदेलखंडातील उच्चहार येथील परिहार राजवंशज शासक लोक तेली जातीचे होते. मध्यप्रांतातील चेदीराजा गांगेय देव हे\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\nमाझिया जातीचा मज भेटो कोणी \nमाझिया जातीचा मजशी मिळेल \nकळेल तो सर्व समाचार \nसंतु म्हणे येथे पाहिजे जातीचे \nयेर गबाळाचे काम नाही \nजिसके साथ तेली वो भाग्यशाली June 8, 2018\nदशक्रिया विधी June 8, 2018\nदशक्रिया विधी June 7, 2018\nराज्यस्तरीय तेली समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा October 22, 2017\nतेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017 October 13, 2017\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/enviornment-news/articlelist/3100505.cms?curpg=6", "date_download": "2018-09-22T04:26:54Z", "digest": "sha1:IEC4F7J6R4CJ3YKT7XVYK7RCILF2M2IB", "length": 8182, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 6- पर्यावरण News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nपावसाळा तोंडावर आला असून लवकरच वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. पर्यावरणात समतोल राहावा म्हणून नवी मुंबईतल्या अनेक संस्था हे वृक्षारोपण करणार आहे. एक संस्था मात्र वृक्षारोपण न करता आधी लाव...\nसीएफएल : वीजबचतीचा प्रभावी उपायUpdated: Jun 5, 2009, 01.40AM IST\nहिंदी सिनेमाला 'वळण' लावणारा दिग्दर्शक ऋषिदा....\n'बिग बॉस'मध्ये 'या' दाखवणार जलवा\nमराठी मालिकांमध्ये 'जीव रंगला'\n...म्हणून ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणत...\nमोबाइल हॅक झाल्यास 'अशी' घ्या खबरदारी\nलोकल डब्यांमध्ये अवतरला निसर्ग\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nपत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nधर्मगुरूंना माझ्याशी सेक्स करायचा होताः गे प्रिन्स\n'राफेल'साठी भारताकडून रिलायन्सचे नाव दिले\n'लालबागचा राजा'च्या 'त्या' कार्यकर्त्यांवर कारवाई होणार\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending-news/president-barack-obama-kicked-out-of-disneyland-during-his-college-days-share-story-1748454/lite/", "date_download": "2018-09-22T03:43:01Z", "digest": "sha1:NSTO45IC6IKE5A7ARPMDDIRTTWEPSRPX", "length": 8332, "nlines": 122, "source_domain": "www.loksatta.com", "title": "President Barack Obama Kicked Out of Disneyland During His College Days share story | मला डिझ्नेलँडमधून बाहेर काढलं होतं, ओबामांनी सांगितला कॉलेजच्या दिवसातील किस्सा | Loksatta", "raw_content": "\nमला डिझ्नेलँडमधून बाहेर काढलं होतं, ओबामांनी सांगितला कॉलेजच्या दिवसातील किस्सा\nमला डिझ्नेलँडमधून बाहेर काढलं होतं, ओबामांनी सांगितला कॉलेजच्या दिवसातील किस्सा\nडिझ्नेलँडमधून मला बाहेर काढण्यात आलं असं त्यांनी सांगितलं. अनेकांना यामागचं कारण जाणून घेण्याचं कुतूहल होतं.\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची लोकप्रियता अजूनही तरुणांमध्ये कायम आहे. अनेक तरुण मंडळी त्यांना ‘कूल प्रेसिडन्ट’ म्हणूनच ओळखतात. त्यांचा आदर्शही घेतात. त्यांचं वागणं, लोकांमध्ये सहजतेनं मिसळणं अशी त्यांची अनेक वैशिष्ट्ये तरुणांना भावतात. एका संवाद कार्यक्रमादरम्यान ओबामांनी आपल्या कॉलेजच्या दिवसातील एक किस्सा सांगितला.\nडिझ्नेपार्क हे तेव्हा आणि आताही तरुणांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. लहान असताना मी दोनदा डिझ्नेपार्कमध्ये गेलो होते. पहिला अनुभव खूपच छान होता. शाळेत असताना डिझ्ने पार्कला भेट दिली होती ती माझी पहिली मोठी सहल होती. कॉलेजमध्ये असताना मी वेळ घालवण्यासाठी डिझ्नेलँडमध्ये गेलो होतो. पण, डिझ्नेलँडमधून मला बाहेर काढण्यात आलं असं त्यांनी सांगितलं. अनेकांना यामागचं कारण जाणून घेण्याचं कुतूहल होतं.\nआपण त्यावेळी पार्कचे नियम मोडून सिगारेट ओढत होतो. म्हणूनच मला या पार्कमधून बाहेर हाकलवण्यात आलं मात्र तुम्ही सिगारेट ओढणार नसाल तर कधीही पार्कमध्ये फेरफटका मारण्यासाठी येऊ शकता असं म्हणत त्यांनी पुढच्याक्षणी दयाळूपणाही दाखवला. असा हा किस्सा ओबामांनी शेअर केला. सिगारेट ओढत असल्यानं मला पार्कमधून बाहेर काढलं हे सांगायलाही मला लाज वाटते असंही ते म्हणाले.\nगणपती मंडपाला लागूनच मोहरमनिमित्त मुस्लिम बांधवांनी केली पिण्याच्या पाण्याची सोय\n तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसाने लावली जीवाची बाजी\nVIDEO: तीन पिशव्या झाडण्यासाठी ३२ वेळा झाडू फिरवणारे मोदी झाले ट्रोल\nहुसेनी ब्राह्मण का पाळतात मोहरम अभिनेता संजय दत्तपर्यंतची रंजक परंपरा\nअफगाणिस्तान आणि इराकनंतर दहशतवादाची सर्वाधिक झळ भारताला\nहॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crop-insurance-rabbi-season-declared-3247", "date_download": "2018-09-22T04:21:17Z", "digest": "sha1:IVIH6UNAMOSTD24SFV2PCJML7C56EUKI", "length": 16228, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Crop insurance for Rabbi season declared | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू\nरब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू\nगुरुवार, 23 नोव्हेंबर 2017\n१ जानेवारीपर्यंत अर्ज मुदत; ज्वारीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंतच\n१ जानेवारीपर्यंत अर्ज मुदत; ज्वारीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंतच\nपुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत रबी हंगामातील पिकांचा विमा उतरविण्याची सुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया १ जानेवारीपर्यंत चालू राहील, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतील सहभाग सक्तीचा आहे. तसेच, इतर कालावधीतील कर्जदार आणि बिगरकर्जदारांसाठी एक जानेवारीपर्यंत विम्याचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीसाठी विमा अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंतच देता येणार आहे.\nराज्यातील उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग पिकाचा विमा उतरविण्याची सुविधा ३१ मार्चपर्यंत चालू राहणार आहे. राज्यात यंदा रबी हंगामासाठी विम्याचे काम दोन कंपन्यांना मिळाले आहे. त्यात ओरिएन्टल इन्शुरन्स आणि नॅशनल इन्शुरन्स या दोन कंपन्यांचा समावेश होतो.\nअहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, सातारा, अमरावती, जळगाव या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे जाणार आहेत. या कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००११८४८५ असा आहे. इतर सर्व जिल्ह्यांतील विम्याचे प्रस्ताव नॅशनल इन्शुरन्स कंपनी (टोल फ्री क्रमांक १८००२००७७१०) हाताळणार आहे.\nराज्यात यंदा रबी हंगामात हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठी वाढ होते आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा विमा योजनेतील सहभागदेखील वाढण्याची शक्यता आहे. शासनाने २०१७-१८ च्या रबी हंगाम पीकविमा योजनेत हरभरऱ्यासाठी हेक्टरी विमा संरक्षित रक्कम २४ हजार रुपये इतकी निश्चित केली आहे.\nइतर पिकांची हेक्टरी विमा संरक्षित रक्कम रुपयांमध्ये अशीः बागायती गहू- ३३ हजार, जिरायती गहू- ३० हजार, बागायती ज्वारी- २६ हजार, जिरायती ज्वारी- २४ हजार, करडई- २२ हजार, सूर्यफूल- २२ हजार, उन्हाळी भात-५१ हजार, उन्हाळी भुईमूग-३६ हजार, रबी कांदा-६० हजार रुपये.\nशेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता\nराज्यातील सार्वजनिक सेवा केंद्रांमध्ये (सीएससी) विमा अर्ज भरण्याची सुविधा चालू करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्याला आपले कर्जखाते असलेल्या बॅंकेतदेखील अर्ज भरता येईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. गेल्या रबी हंगामात राज्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांनी विमाहप्ता भरला होता. यंदा मात्र शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.\nज्वारी कृषी विभाग agriculture department सोलापूर भुईमूग इन्शुरन्स जळगाव गहू शेती पीकविमा\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nसोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Flood-of-river-boat-fault/", "date_download": "2018-09-22T03:16:06Z", "digest": "sha1:HHGJQF47JFGMJ2G7N6X3DIU3I7M4CJ63", "length": 4613, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नदीला पूर, बोट नादुरुस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › नदीला पूर, बोट नादुरुस्त\nनदीला पूर, बोट नादुरुस्त\nकृष्णा नदीला सन 2005-06 मध्ये महापूर आल्याने नागरिकांच्या रक्षणासाठी सरकारने नदी काठावरील नागरिकांसाठी दिलेली बोट आता बंद स्थितीत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीस पूर आला आहे. असे असले तरी बोटीची व्यवस्था मात्र अद्याप करण्यात आलेली नाही.कृष्णा नदीस आलेल्या महापुरावेळी नागरिक व जनावरांचे रक्षण करण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारा नागरिकांची सुटका केली होती. त्यावेळी बोटीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. पण, सध्या ही बोट बंद स्थितीत आहे. या बोटीचे लाकूड कुजून गेले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.\nरायबाग तालुक्यातील बुवाची सौंदत्ती, डिग्गेवाडी, जलालपूर, भिर्डी गावात प्रत्येकवर्षी पूर आल्यास या गावात सर्व व्यवस्था केली जाते. यंत्रावर चालणारी बोटीची व्यवस्था केली जाते. परंतु यावर्षी तसे झाले नाही. तालुक्यातील बुवाची सौंदत्ती येथे बोटीची व्यवस्था केली नाही. या बोटीच्या दुरुस्तीबद्दल कोणत्याही अधिकार्‍यांनी इकडे लक्ष पुरविले नाही. यासाठी नागरिकांतून संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. तहसीलदारांनी ग्रामपंचायतीस कर्मचार्‍यांना बोट दुरुस्तीबद्दल सांगितले आहे. पण, कार्यवाही झालेली नाही.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Sant-Gadgebaba-Village-Cleanliness-campaign-new-form/", "date_download": "2018-09-22T03:13:21Z", "digest": "sha1:IG42JECB2ZEMBVHC6YLPHGRY3R3QKXPR", "length": 5970, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान नव्या रूपात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान नव्या रूपात\nसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान नव्या रूपात\nप्रबोधनाला बक्षिसाची जोड दिली तरच लोक स्वीकारतात हा धडा मिळाल्याने राज्य सरकारने दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान रोख बक्षिसासह नव्या स्वरूपात आणले आहे. ग्रामीण स्वच्छतेची व्याप्ती वाढवणारे हे अभियान 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सुरू होत असून 2 ऑक्टोबरला पुरस्कारांचे वितरण होईल, असे नियोजन केले गेले आहे.\n2008 मध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हाती घेतले. गावांना स्वच्छतेचा मार्ग दाखवणार्‍या या पहिल्याच योजनेत स्पर्धा ठेवल्याने त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, पण कालांतराने स्वच्छतेत सातत्य न राहिल्याने गावे पुन्हा बकाल दिसू लागल्याने शासनाने आपल्या धोरणात बदल करण्याचे ठरवले.\nआता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या नावाने नव्या रूपात नव्या ढंगात हे अभियान पुन्हा एकदा सक्रियपणे राबवण्यात येणार आहे. या अभियानात बक्षिसांची अक्षरशः बरसात करण्यात आली आहे. आतापर्यंत तालुका, जिल्हा व राज्य पातळी अशी तीन स्तरावर असणारी बक्षीस योजना आता गावांतर्गत प्रभागामध्येही होणार आहे. जि.प. मतदारसंघातील गाव, जिल्ह्यातील गाव, विभागातील जिल्हा, राज्यातील जिल्हा अशा पाच पातळीवर स्पर्धा होऊन पुरस्कार देण्याचे धोरण निश्‍चित केले गेले आहे.\nस्वच्छ जिल्हा परिषदेला मिळणार 1 कोटी\nया स्वच्छता अभियानांतर्गतच राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा परिषद व पंचायत समिती पुरस्कार दिले जाणार आहेत. जिल्हा परिषदेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 1 कोटीचे, द्वितीय 75 लाख तर तृतीय क्रमांकाला 50 लाख रुपये मिळणार आहेत. स्वच्छ पंचायतीसाठी प्रथम क्रमांकाला 50 लाख, द्वितीय 30 लाख तर तृतीय 20 लाखाचे बक्षीस आहे. ही सर्व बक्षिसे राज्यस्तरीय असणार आहेत.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-use-natural-colour-in-rangpanchmi-festival-special-story/", "date_download": "2018-09-22T03:40:09Z", "digest": "sha1:5CESNDX222A7HCBOGDOJKMQQAPLZX23K", "length": 7350, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " करू नैसर्गिक रंगांचीच उधळण (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › करू नैसर्गिक रंगांचीच उधळण (Video)\nकरू नैसर्गिक रंगांचीच उधळण (Video)\nनिलेश पोतदार, पुढारी ऑनलाईन\nकडक उन्हाळा आपल्‍यासोबत सुखावणारा वसंत ॠुतुही घेऊन येतो. वसंताच्या आगमनासोबतच सभोवतालच्या निसर्गातही होणाऱ्या बदलाची आपल्‍याला जाणीव होते. यावेळी झाडांच्या पानगळतीनंतर निसर्गाला एक नव्‍या पालवीनं नवं सौंदर्य लाभलेलं असतं. ते प्रत्येकाला मोहवणारं असतं. हा वसंतोत्‍सव माणसांप्रमाणं निसर्गातही मोठ्या उत्‍साहात साजरा होतो. या निसर्गाच्या रंगोत्‍सवासोबतच रंगांची उधळण घेऊन येणारी रंगपंचमी म्‍हणजे रंगात रंगूनी रंग माझा वेगळा या सुरेश भटांच्या कवितेसारखीच असते. काळानुरूप या उत्‍सवाचं चित्र बदलत गेलंय, काही उत्‍सवातून मानवी जीवाला अपायकारक घटक मिसळू लागल्याने रंगपंचमीसारख्या सणालाही पर्यावरणपूरक रंगांचा आग्रह पर्यावरण प्रेमी धरू लागले आहेत. त्याला सर्वस्‍तरांतून मोठा पाठिंबाही मिळू लागलाय.\nनिसर्ग मित्रचे पर्यावरणपूरक रंग....\nपर्यावरणपूरक रंगांचे महत्‍व, रासायनीक रंगांचे धोके, त्‍याचे मानवी आरोग्‍यावर आणि निसर्गावर होणारे दुष्‍परिणाम याची जनजागृती करण्यासाठी कोल्‍हापुरातील निसर्गमित्र या संस्‍थेकडून गेल्‍या काही वर्षांपासून जनजागृतीचे काम केले जात आहे. यासाठी संस्‍थेने कृतीशील उपक्रम राबावायला सुरूवात केली. यासाठी पर्यावरणपूरक रंगांच्या निर्मितीसाठी संस्‍थेकडून निसर्गातील काही वनस्‍पती शोधण्यात आल्‍या आहेत. यासाठी ४२ वनस्‍पतींची निवड करण्यात आली. यामध्ये पळस, पांगारा, काटेसावर, झेंडू, जास्‍वंद, गलाटा, परिजातक, धायटी, पुदिना, शेंद्री, बेलफळ, कुंकुफळ, कोकम, बेहडा, हिरडा, अंजन, बाभूळ, हळद, डाळिंब, बीट, अर्जुन, कुंभा, मंजिष्‍टा, बिब्‍बा आदींचा समावेश आहे. या वनस्‍पतींपासून विविध रंग तयार करण्यासाठी आदर्श महिला बचत गटाचेही सहकार्य घेण्यात आले आहे. बचत गटाच्या माध्यमातून ९५० किलो पर्यावरणपूरक रंगांची निर्मिती करण्यात आली.\nया रंगांच्या निर्मितीची प्रकिया सोपी असून हे रंग कोरड्यास्‍वरूपात तसेच पाण्यात भिजवून अशा दोन्ही प्रकारे वापरता येतात. निसर्गमित्रकडून पर्यावरणपूरक रंगांची माहिती व्हावी यासाठी शाळा, महाविद्‍यालय, महिला बचत गटांमध्ये नैसर्गिक रंग बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. हे रंग पाना फुलांच्या माध्यमातून बनवता येत असल्‍याने घरच्या घरी बनवणे शक्‍य आहे. पर्यावरणप्रेमी संस्‍था, संघटनांसोबतच नागरिकांनीही पर्यावरणपुरक रंगानेच रंगपंचमी साजरी करावी. जेनेकरून रंगपंचमीची रंगत तर, वाढेलचं शिवाय पर्यावरणपूरक सण साजारा केल्‍याचं एक वेगळ समाधानही लाभेल.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Probe-explosive-accident/", "date_download": "2018-09-22T03:48:11Z", "digest": "sha1:6XQGIIWX5IAOVAL3XIFDDWTXEHS7GC33", "length": 7460, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रोबेसग्रस्तांना न्यायालयात जाण्याचा सल्‍ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रोबेसग्रस्तांना न्यायालयात जाण्याचा सल्‍ला\nप्रोबेसग्रस्तांना न्यायालयात जाण्याचा सल्‍ला\nडोंबिवली : बजरंग वाळुंज\nदीड वर्षांपूर्वी डोंबिवलीतील प्रोबेस स्फोट दुर्घटनेमध्ये झालेल्या नुकसानीच्या भरपाईसंदर्भात सरकारी आश्‍वासने पोकळ ठरल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. या प्रकरणी कंपनीला कोर्टात खेचण्याचा सल्ला मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने बाधितांना दिला आहे. यामुळे प्रोबेस दुर्घटनाग्रस्तांमधून सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे. नागपूरमधे सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषद सदस्य जगन्नाथ शिंदे, धनंजय मुंडे, निरंजन डावखरे व अनिल परब यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सरकारतर्फे यासंदर्भातील धक्कादायक उत्तर दिले.\nप्रोबेस स्फोटमधील नागरिकांच्या इमारती, घरे, दुकाने, आदी मालमत्तांच्या नुकसानीची भरपाई देण्यासंदर्भात कल्याणच्या तहसीलदारांमार्फत 2 हजार 660 पंचनामे करून एकूण 7 कोटी 43 लाख 27 हजार 990 रूपये इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळण्यासाठी प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने महसूल विभाग/जिल्हाधिकारी यांना अजब निर्देश दिले आहेत. संबंधित नुकसानबाधीत मालमत्ता धारकांनी प्रोबेस कंपनीवर दावा दाखल करावा, असा सल्‍ला देण्यात आला आहे.\nकंपनी मालकांपैकी एकमेव जिवंत वारसदार डॉ. विश्वास वाकटकर आहेत. त्यांचे आज रोजी वय 70 च्या आसपास आहे. तसेच कंपनीची मालमत्ता पूर्णतः बेचिराख झाली आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांची भरपाई भविष्यात मिळणे कठीण आहे. प्रोबेस स्फोट अहवाल जिल्हाधिकारी चौकशी समितीने 24 जुलै रोजी शासनास सादर केला आहे, असे सांगण्यात आले आहे. शासनाने तो अद्याप जनतेसमोर आणला का नाही, असा सवाल विचारला जात आहे.\nवेल्डिंगची ठिणगी ज्वालाग्रही रसायन साठ्यावर उडाल्याने भडका होऊन स्फोट झाल्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालायतर्फे सांगण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती अधिकारात स्फोट चौकशी अहवाल देण्यात आला नाही. फक्त समितीचा बैठकीचा इति वृत्तांत देऊन बाकी माहिती लपविली होती.\nधुक्यामुळे मरेच्या लोकल १५ मिनिटे लवकर\nछगन भुजबळांच्या जामिनावर उद्या फैसला\nमुंबई महापालिकेचा कोट्यधीश अभियंता\nशस्त्रास्त्रप्रकरणी शिवडीतून आणखी एक ताब्यात\nवर्षभरात पालिकेचे २८ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात\nमध्य रेल्वेवर उद्यापासून बम्बार्डिअरच्या १२ फेर्‍या\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-death-of-the-student-fell-down-from-the-thirteenth-floor/", "date_download": "2018-09-22T03:57:07Z", "digest": "sha1:U6E4RQWIVRX3FH26OVEYU2PNNZXLJEMP", "length": 5133, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तेराव्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › तेराव्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू\nतेराव्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू\nमित्रांसोबत पार्टी केल्यानंतर इमारतीच्या तेराव्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीच्या कठड्यावर बसल्यानंतर तोल गेल्याने खाली पडून अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री बालेवाडीतील सोसायटीमध्ये घडली. अनुपम विलास पाटील (वय 20, रा.एलाईट एम्पायर सोसायटी, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nअनुपम नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेतो. तो बालेवाडी येथे राहण्यास आहे.रविवारी रात्री मित्रांकडे जातो असे सांगून अनुपम घरातून बाहेर पडला. अनुपमच्या मित्राचे नातेवाईक कोल्हापूरला राहतात. त्यांचा फ्लॅट बालेवाडीतील 43 प्रायव्हेट सोसायटीत तेराव्या मजल्यावर आहे. अनुपम आणि त्याच्या चार मित्रांनी पार्टी करण्याचे ठरवले होते. त्यांन जेवण आणि दारूच्या बाटल्या आणून ठेवल्या होत्या.\nरात्री साडेअकराच्या सुमारास अनुपम आणि त्याचे मित्र पार्टी करुन सदनिकेतील गॅलरीत थांबले होते. अनुपम दारूच्या नशेत असताना गॅलरीच्या कठड्यावर बसला होता. त्यावेळी त्याचा अचानक तोल गेला आणि तो सोसायटीच्या आवारात कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच तो मरण पावला होता, अशी माहिती चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिली.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-private-medical-services/", "date_download": "2018-09-22T03:13:54Z", "digest": "sha1:GDR247EM3CTAHBULF5TXU64HNCONNI3X", "length": 8859, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खासगी वैद्यकीय सेवा वादाच्या भोवर्‍यामध्ये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › खासगी वैद्यकीय सेवा वादाच्या भोवर्‍यामध्ये\nखासगी वैद्यकीय सेवा वादाच्या भोवर्‍यामध्ये\nपुणे ः ज्ञानेश्‍वर भोंडे\nगुरूग्राम येथील फोर्टीस आणि दिल्लीतील मॅक्स या दोन्ही खासगी रुग्णालयांतील दोन घटनांवरून देशभरातील वैद्यकीय विश्‍वात खळबळ उडाली आहे. फोर्टीसने डेंग्यू झालेल्या 7 वर्षांच्या मुलीवर पंधरा दिवसांच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी 18 लाखांचे बिल आकारले. तर मॅक्स रुग्णालयातील डॉक्टरने एका जिवंत बाळालाच मृत घोषित केले, यावरून रुग्णालयांवर कारवाया झाल्या. यावरून खासगी वैद्यकीय सेवेवर खल होत असून ही सेवा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.\nउपचारांचा अवास्तव खर्च आणि वैद्यकीय निष्काळजीपणा या दोन मुद्यांनी वैद्यकीय विश्‍व सध्या ढवळून निघालेले आहे. यातील उपचारांचा खर्च हा कळीचा मुद्दा आहे. फोर्टीसची एक घटना जरी उघडकीस आली असली तरी देशभरात अशा शेकडो घटना रोज घडत आहेत. यासाठी प्रमाणित उपचार आणि उपचारांनुसार योग्य तो खर्च रुग्णांकडून आकारला जावा म्हणूनच केंद्रीय आरोग्य सचिव प्रीति सुदान यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांना पत्र पाठवले. यामध्ये प्रत्येक राज्यांनी ‘वैद्यकीय आस्थापना कायदा’ लागू करावा अशी सूचना त्यांनी केली आहे. फोर्टीसच्या घटनेने रुग्णांकडून अवास्तव बिल आकारले जात असल्याचे सिध्द झाल्यानेच त्यांनी ही विनंती केली आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. यावरून सरकार, वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या संघटना आणि रुग्णालये यांची एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे.\nपण काही मुद्यांचे अवलोकन केले असता खासगी वैद्यकीय व्यवसाय हा बेलगाम असल्याचे दिसून येत आहे. राज्यात किंवा देशात रुग्णांवर करण्यात येणार्‍या उपचारासाठी डॉक्टर किंवा रुग्णालयाने किती रक्कम घ्यायची याला कोणतेही कायदेशीर बंधन नाही. म्हणून फोर्टीससारख्या घटनेचे एखादे हिमनगाचे टोक उघडकीस येते. याचा फायदा जसा काही डॉक्टरांना झाला; त्यापेक्षा तिपटीने फायदा पंचतारांकित रुग्णालये थाटलेल्या प्रथितयश डॉक्टरांना, एकत्र येऊन शासकीय जागा, सुविधांचा फायदा पदरात पाडून घेत ‘धर्मादाय’ हे नाव धारण करणार्‍या धनदांडग्यांना आणि कार्पोरेट उद्योगसमूहांना झाला आहे. त्यातच फार्मा कंपन्यांशी असलेले ‘हित’संबंध, प्रयोगशाळा, पॅथॉलॉजी व रेफर करणार्‍या डॉक्टरांना देण्यात येणारा 30 ते 40 टक्क्यांचा ‘कट’ ही बाब काही जनतेपासून लपून राहिलेली नाही. म्हणून महाराष्ट्रात ‘कट प्रॅक्टिस विरोधी कायदा’ करण्याची नामुष्की ओढवलेली आहे.\nयाबाबत पुण्यात आरोग्य सेवेत काम करणा-या एका संस्थेने सर्व्हे केला असता त्यामध्येही देखील 70 ते 80 टक्के पॅथॉलॉजी व डायग्नोस्टिक सेंंटर्स हे कट प्रॅक्टिस करत असल्याचे नुकतेच उघडकीस आलेले आहे. वैद्यकीय सेवेतील या काळ्या कृत्याबाबत मात्र डॉक्टरांच्या संघटना, राज्यकर्ते, राज्य सरकार सोयीस्कररीत्या डोळेझाक करतात, हे जळजळीत वास्तव चिंता वाढवणारे आहे.\nवल्लभनगर आगारातून नाताळ सुटीनिमित्त बस\nविद्यापीठाच्या मुख्य इमारतीत होणार संग्रहालय\nकारवाई टाळण्यासाठी स्वत:वर ब्लेडने वार\nवन विभागाकडून ट्री क्रेडिट योजना\nआरटीई प्रवेश करा अन्यथा कारवाई\nमालधक्का सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/With-Mahalaxmi-Trying-To-theft-Three-Express/", "date_download": "2018-09-22T03:15:34Z", "digest": "sha1:LLNZY3JXUNTDUEGYMJDBJD5IF42CRCKQ", "length": 6937, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महालक्ष्मीसह तीन एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › महालक्ष्मीसह तीन एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न\nमहालक्ष्मीसह तीन एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न\nमिरज-पुणे रेल्वे मार्गावर सातारा जिल्ह्यातील सालपे व आदर्की स्थानकात सिग्‍नलची वायर कापून कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनन्स (एलटीटी)-हुबळी एक्स्प्रेस 10 ते 12 दरोडेखोरांनी लुटण्याचा प्रयत्न रविवारी मध्यरात्री केला. यामध्ये काही प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीस गेल्या आहेत. एकाच दिवशी तीन एक्स्प्रेस गाड्या लुटण्याचा प्रयत्न झाल्याने सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.\nकोल्हापूरहून मुंबईला निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस व सह्याद्री एक्स्प्रेस सालपे स्थानकाजवळील आऊटर सिग्‍नलची वायर कापून दरोडेखोरांनी लुटण्याचा प्रयत्न केला. गाडी थांबताच काही खिडक्यांमधून आत हात घालून दागिने हिसकाविण्याचाही प्रयत्न केला. एका दरोडेखोराने गाडीतील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून तोडले. परंतु, ते मंगळसूत्र महिलेच्या गळ्यातून तुटून गाडीतच पडले.\nया गाडीला आरपीएफचा बंदोबस्त असल्याने गाडी थांबताच आरपीएफ जवानांनी प्रवाशांना सावधान करून दरवाजे बंदच ठेवण्याचे आवाहन केले. गाडीतील व स्थानकातील ड्युटीवरील आरपीएफ जवान एम. ए. मोरे आणि राकेश कुमार या दोघांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. दरोडेखोरांनी शेजारील ऊस व बाजरीच्या पिकातून पळ काढला. त्यामुळे दरेडोखोरांचा तीन एक्स्प्रेस गाड्या लुटण्याचा प्रयत्न फसला. या घटनेनंतर सातारा आरपीएफ, मिरज रेल्वे पोलिस, मिरज आरपीएफ आणि लोणंद पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दरोडेखोरांना शोधण्याचा प्रयत्न केला.\nसालपे स्थानकापुढील स्थानक आदर्की येथे लोकमान्य टिळक टर्मिनन्सहून हुबळीकडे निघालेली एक्स्प्रेसही सिग्‍नलची वायर कापून अडविण्यात आली. दरोडेखोरांनी येथेही प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला. या गाडीतील बेळगाव येथील एका प्रवाशास दरोडेखोरांनी लुटले आहे. या गाडीस मात्र कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त नसल्याने गाडी किती वेळ थांबली व किती प्रवाशांना लुटले, हे समजू शकले नाही. बेळगाव येथील त्या प्रवाशाने बेळगाव रेल्वे पोलिसात तक्रार दिल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी सातारा येथील आरपीएफ ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/municipal-corporation-budget/", "date_download": "2018-09-22T03:53:58Z", "digest": "sha1:7TK35E2R7XUUAAKAEOXXKFMH6Y2NVU3A", "length": 7657, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिका अंदाजपत्रक लांबले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › महापालिका अंदाजपत्रक लांबले\nविविध कारणांनी महापालिकेचे अंदाजपत्रक लांबले आहे. वास्तविक यापूर्वी प्रशासकीय अंदाजपत्रक जानेवारीअखेर ते अंतिम होणे गरजेचे होते. परंतु मार्च महिना सुरू झाला तरी ते अंतिम झाले नाही. त्यामुळे प्रशासनाकडून स्थायी समितीकडे आणि त्यांच्याकडून महासभेकडे हा फेरा होणार आहे. परिणामी अंदाजपत्रक अंतिम होण्यास विलंब लागणार आहे.\nमहापालिका निवडणूक जूनमध्ये-जुलैमध्ये होणार आहे. त्यापूर्वी मे महिन्यात निवडणूक आचारसंहितेची शक्यता आहे. तसे झाल्यास अंदाजपत्रकाला होणारा विलंब नगरसेवकांना त्याच्या अंमलबजावणीपासून अलिप्त ठेवणारा ठरणार आहे.\nगेल्या अनेक वर्षांचा अंदाजपत्रक तयार करणे आणि त्याच्या मंजुरीचा फेरा पाहिला तर प्रशासनाकडून डिसेंबरअखेरच अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. सर्वच विभागप्रमुखांकडून जमा-खर्च आणि शिलकी अंदाज तसेच आगामी योजनांसाठीची शासकीय तरतूद विचारात घेतली जाते. त्या आधारे आयुक्‍त प्रशासकीय अंदाजाचा आराखडा निश्‍चित करतात. ते आयुक्‍तांकडून जानेवारीअखेर हे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर होते. सभापती ते स्वीकारतात आणि त्यानुसार समिती अभ्यासासासाठी 15 ते 20 दिवसांत अंदाजपत्रक निश्‍चित करण्यासाठी अवधी घेतात. सभापती सदस्यांसह प्रशासनासमवेत चर्चेने त्यात सुधारणा करतात. त्यातून किमान जमा-खर्चाच्या बाजूंमध्ये पाच-पंचवीस कोटी रुपयांची भर घालतात. त्याद्वारे सुधारित केलेले अंदाजपत्रक स्थायी सभापती किमान फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्यात पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात महासभेत महापौरांकडेे सादर करतात.\nमहापौरांसह सर्व सदस्य स्थायी समितीच्या अंदाजपत्रकावर अभ्यास करून त्यात सूचना घेतल्या जातात. त्याआधारे महापौरांकडून अंदाजपत्रक निश्‍चित केले जाते. ते अंतिम करून त्याची अंमलबजावणी किमान एप्रिलपूर्वी सुरू होते. परंतु मार्च महिना सुरू झाला तरी अद्याप प्रशासनाचे अंदाजपत्रक निश्‍चित नाही. त्यामुळे स्थायी, महासभेकडून अंदाजपत्रक निश्‍चितीला विलंब होईल. परिणामी या अंदाजपत्रकाचा या टर्ममधील नगरसेवकांना विकासकामांच्या अंमलबजावणीद्वारे लाभ होणार नाही, असे चित्र दिसत आहे.\nअंदाजपत्रकाला 70-80 कोटींहून अधिक कात्री\nअंदाजपत्रकाची कोटीच्या कोटी उड्डाणे आतापर्यंत 500 कोटींच्या वर पोहोचली आहेत. त्यानुसार गेल्यावर्षीही प्रशासनाकडून 550 कोटींपेक्षा अधिक अंदाजपत्रक केले होते. पुढे स्थायी समितीने ते 603 कोटींवर तर महासभेने ते वाढवून 654 कोटींवर नेले होते. आता मात्र प्रशासनाने वस्तुनिष्ठतेसाठी अंदाजपत्रकातील तरतुदींना 70-80 कोटी रुपयांची कात्री लावली आहे. हे अंंदाजपत्रक 460-70 कोटींच्या घरात आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/khatav-urmodi-give-electric-load/", "date_download": "2018-09-22T03:34:06Z", "digest": "sha1:WQFIENCSFEFAJGZOMHPW2X4KUM3LIWLA", "length": 6349, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उरमोडीसाठी त्वरित विद्युत भार द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › उरमोडीसाठी त्वरित विद्युत भार द्या\nउरमोडीसाठी त्वरित विद्युत भार द्या\nउरमोडी उपसा सिंचन योजनेसाठी लागणारा वाढीव विद्युत भार त्वरित उपलब्ध करुन देण्याबरोबरच हाय टेन्शन लाईनचे काम येत्या आठ महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश उर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापारेषणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले. आ. जयकुमार गोरे यांच्या मागणीवरुन उरमोडी योजनेच्या वाढीव विद्युत भार आणि एच टी लाईन टाकण्याच्या कामाबाबत उर्जामंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस आ. जयकुमार गोरे, महापारेषणचे मुख्य कार्यकारी संचालक राजूकुमार मित्तल, प्रकल्प संचालक आर. डी. चव्हाण, संचालन संचालक जी. टी. मुंडे, अधिक्षक अभियंता सिन्हा, कार्यकारी अभियंता गायकवाड आदींची उपस्थिती होती.\nआ. जयकुमार गोरे यांनी उरमोडी योजनेसाठी लागणार्‍या 15 एच टी लाईनच्या कामाचे पैसे महापारेषण कंपनीकडून भरुनही क्षेत्रीय स्तरावरुन या कामास विलंब होत असल्याची तक्रार केली होती. उरमोडी योजनेचे पाणी माण आणि खटाव तालुक्यांना पूर्ण क्षमतेने मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी योजनेच्या पंपहाऊसमधील नवे, जुने पंप सुरु ठेवणे क्रमप्राप्त आहे. या सर्व पंपांसाठी लागणारा एम व्हि ए वाढीव विद्युत भार त्वरित मिळावा, अशी मागणी आ. गोरेंनी केली होती. एच टी लाईन टाकण्याच्या कामात पैसे भरुनही दिरंगाई होत असल्याबद्दल बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त करत हे काम त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. महापारेषण कंपनीला मार्च अखेरपर्यंत अन्य ठिकाणावरुन 50 एम व्ही ए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर आणून देण्याचे तसेच अतित येथे हा ट्रान्सफॉर्मर बसवून उरमोडीसाठी अतिरिक्त भार देण्याचेही त्यांनी आदेश दिले. जी. टी. मुंडे यांनी ही कामे वेळेत करण्याची ग्वाही दिली.\nकृष्णा खोरे विकास महामंडळाकडील विद्युत विभागाच्या आराखड्यास महापारेषणने मान्यता न दिल्याने महामंडळाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार होवू शकत नसल्याची बाब बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी नकाशाला तात्काळ मान्यता देण्याचे आदेश दिले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-IFTM-no-buyer-for-100-years-old-bungalow-for-sale-in-just-rs700-in-usa-5923887-PHO.html", "date_download": "2018-09-22T03:55:03Z", "digest": "sha1:OQTSLY5345PM5VX6WBT7XC5GI77U47GJ", "length": 8952, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "no buyer for 100 years old bungalow for sale in just rs700 in usa | फक्त 700 रुपयांत विकला जातोय 10 कोटींचा बंगला, तरीही Customer मिळेना! हे आहे कारण", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nफक्त 700 रुपयांत विकला जातोय 10 कोटींचा बंगला, तरीही Customer मिळेना\nअमेरिकेत शंभर वर्षे जुन्या बंगल्याची अवघ्या 10 डॉलरमध्ये विक्री केली जात असल्याचे वृत्त व्हायरल झाले.\nन्यूयॉर्क - अमेरिकेत शंभर वर्षे जुन्या बंगल्याची अवघ्या 10 डॉलरमध्ये विक्री केली जात असल्याचे वृत्त व्हायरल झाले. परंतु, इतकी कमी किंमत असतानाही तो खरेदी करण्यासाठी कुणीच आलेला नाही. कारण, त्यात एक ट्विस्ट आहे. 6 बेडरुमचा हा बंगला खरेदी करणाऱ्याला तो विकत घेऊन दुसरीकडे शिफ्ट करावा लागणार आहे. प्रॉपर्टीची ओनर कंपनी या ठिकाणी वेग-वेगळी घरे बनवू इच्छित आहे. परंतु, बंगला शंभर वर्षे जुना असल्याने तो सुरक्षित आहे. कंपनीने तो खरेदी करताना एक करार केला होता, की बंगल्याचे बांधकाम पाडणार नाही. त्यामुळेच, कंपनी तो विकण्यासाठी विवश आहे.\nसर्वात महागड्या बंगल्यांपैकी एक...\n'प्लीझंट अॅव्हेन्यू' असे या बंगल्याचे नाव असून न्यूजर्सी येथील मॉन्टक्लेयर या ठिकाणी ते आहे. 3900 स्क्वेयर फुटमध्ये असलेल्या या बंगल्यात 6 बेडरूम, तीन बाथरूम, टेनिस कोर्ट आणि कॅरेज हाउससह अनेक सुविधा उपलब्ध आहेत. बंगल्याच्या जवळपास अडीच एकर जमीन आहे. या व्यतिरिक्त बंगल्याचे बांधकाम अतिशय सुंदररित्या करण्यात आले आहे. मार्केटमध्ये या बंगल्याची किंमत 9 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. प्लीझंट अॅव्हेन्यूला ऐतिहासिक महत्व देखील आहे. यापूर्वी हा बंगला आफ्रिकन अमेरिकन अॅथलीट आणि फुटबॉल टीमचे कॅप्टन ऑब्रे लेव्हिस यांच्या मालकीचा होता. लेव्हिस एफबीआयचे पहिले ब्लॅक सदस्य होते. 2001 मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर बीएनई रिअल एस्टेट कंपनीने ते विकत घेतले होते.\nशिफ्टिंगमध्ये येणार मोठा खर्च\nरिअल एस्टेट एजंट लॉरेन व्हाइट यांच्या मते, हा बंगला दुसरीकडे हलवण्यासाठी हजारो डॉलर खर्च येणार आहे. खर्च केवळ शिफ्टिंगचाच नव्हे, तर शिफ्टिंग करताना होणाऱ्या नुकसानीची डागडुजी करण्यातही लागणार आहे. महत्वाचे म्हणजे, ती डागडुजी सुद्धा हिस्टॉरिक गाइडलाइंसनुसार, तज्ञांकडूनच करावी लागेल. शिफ्टिंग करताना बंगल्याच्या जुन्या मालकाला सुद्धा अतिरिक्त 10 हजार डॉलर खर्च करावा लागणार आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...\n तर मग हे तुमच्यासाठीच आहे.. वाचल्यानंतर बदलून जातील तुमचे विचार\nइराणवर निर्बंध लादणे बंधनकारक केल्यास भारत करणार विरोध\nकुमारिका मातेचा राक्षसी मुलगा, 13 वर्षे वयातच केले खतरनाक कारनामे, मग स्वत:ला घोषित केले ईश्वराचा अवतार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-avinash-kolhe-write-on-makrand-deshpande-5881488-PHO.html", "date_download": "2018-09-22T03:18:59Z", "digest": "sha1:GIQHXRT6EA2BOVBVHLJKZDIWLUMUARZK", "length": 32029, "nlines": 173, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Avinash Kolhe write on makrand deshpande | मस्त कलंदर !", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nडोंगराएवढं काम करायचं, पण लोकांनी टाकलेल्या कौतुकाच्या जा‌ळ्यात अडकायचं नाही, आपला स्वभाव सोडायचा नाही, तडजोड करायची नाह\nडोंगराएवढं काम करायचं, पण लोकांनी टाकलेल्या कौतुकाच्या जा‌ळ्यात अडकायचं नाही, आपला स्वभाव सोडायचा नाही, तडजोड करायची नाही, हे सारं साधायचं म्हणजे खायचं काम नाही. त्यातही अभिनयाच्या क्षेत्रात बंद्या रुपयासारखा खणखणीत असलेल्या एखाद्या नटासाठी तर हे आव्हानच असते. पण जव‌ळपास तीसहून अधिक वर्षे अमराठी रंगभूमी गाजवणाऱ्या मकरंद देशपांडे यांना हे लीलया साधले आहे. त्यामागे रंगभूमीशी असलेली अतूट निष्ठा हे कारण आहेच, पण माणूस नावाची प्रचंड मोठी गुंतवळ समजून घेण्याची त्यांची आसही खूप मोठी आहे....\nमिरखान आणि आशुतोष गोवारीकर हे दोघे यारदोस्त ‘लगान’चा जंगी बेत आखत होते. जे काही करायचं ते परफेक्शनने करायचं हा दोघांचाही खाक्या असल्याने भूमिकांसाठी कलावंतांची निवड करताना हयगय न करता दोघांचंही \"द बेस्ट' ठरतील अशी नावं निश्चित करणे चालले होते. रंगभूमीबद्दल ममत्व असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे पारख असल्याने दोघांनी मकरंद देशपांडेचे नाव जवळपास नक्की केेले होते. किंबहुना मकरंदला भूमिका मिळालेली हे, हे ठरूनच गेेले होते. हेच कशाला, ‘लगान’ची स्क्रिप्ट स्वतः आमिरखानने मकरंदला वाचून दाखवली होती. याचा अर्थ भूमिका पक्की झाली होती.पण, जेव्हा मकरंदला समजले की ‘लगान’साठी त्याला नाटकांपासून किमान सहा महिने दूर राहावे लागेल तेव्हा मकरंदने निर्णय देऊन टाकला. सॉरी बॉस यह नही हो सकता यह नही हो सकता तेव्हा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने भूजमध्ये गावाचा भलामोठा सेट लागणार होता, तिथेच मकरंदला एक खास रूम उभारून देण्याची तयारी दर्शवली होती.\nया रूममध्ये मकरंदने त्याच्या नाटकाचे लेखन करावे, भूमिकांची तयारी करावी, काय वाट्टेल ते करावे; पण सिनेमा सोडू नये, अशी आशुतोषची योजना होती. पण मकरंद तो मकरंद. त्याने \"ओम स्वाहा' म्हणत \"लगान' वर पाणी सोडले आणि पृथ्वी थिएटरमध्ये आपला नेहमीप्रमाणे डेरा जमवला...\nमकरंद देशपांडे उर्फ मॅक डोईवर कुरळ्या केसांचे घनघोर छत्र, जाड्याभरड्या मिश्या, जॉलाइनला भिडणारे तितकेच जाडसर कल्ले, आवाजात एकाच वेळी जरब आणि मृदुता, उंचीसुद्धा जेमतेम. या अशा कलंदर अवतारामुळे हा सद््गृहस्थ इतर कुठे दिसला तर त्यांच्या दिसण्यावरून नाना तर्क लावता येतात, पण हा माणूस अमराठी रंगभूमी दणाणून सोडत असेल हिंदी- मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीतल्या दिग्गजांना हा वेड लावत असेल हा अंदाज काही केल्या लावता येत नाही. पण, हा जेव्हा रंगमंचावर अवतरतो तेव्हा मुंबईच्या बहुढंगी रंगभूमीला नवा आयाम मिळवून देतो. झपाटलेपण देऊन जातो.\nअर्थातच मुंबईतील रंगभूमी ही नेहमीच बहुभाषिक, बहुरंगी होती. मुंबई हे शहरच कॉस्मोपॉलिटन असल्यामुळे, शिवाय आंतरराष्ट्रीय किर्तीचे बंदर असल्यामुळे या शहराच्या संस्कृतीवर बहुभाषिकतेच्या खाणाखुणा प्रारंभापासूनच स्पष्ट होत्या. याला रंगभूमी अपवाद असणे शक्यच नव्हते. मुंबईत १९५०च्या दशकात मराठी रंगभूमीवर क्रांती करणारी ‘रंगायन’ ही संस्था उभी राहिली व पुढे १९७०च्या दशकात दादरच्या छबिलदास शाळेत समांतर रंगभूमीची चळवळ झाली. यामुळे आधुनिक मराठी रंगभूमीच्या इतिहासात मुंबई शहराचे योगदान मोठे ठरते.\nतसेच भारतातील इंग्रजी व हिंदी रंगभूमीच्या संदर्भात मुंबई शहराचे योगदान लक्षणीय आहे. येथेच इब्राहिम अल्काझी यांनी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये स्वत:ला झोकून देण्याआधी) १९५० ते १९६२ च्या दरम्यान ‘िथएटर युनिट’ ही नाट्यसंस्था चालवली. नाट्यचळवळीला योग्य दिशा दिली. आजही मुंबईत जुहूचे पृथ्वी थिएटर व नरिमन पॉइंटचे एनसीपीए ही नाट्यगृहे महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. त्या अर्थाने मुंबई शहरातील अमराठी रंगभूमीला वैभवशाली इतिहास आहे.\nत्या काळी मुंबईतील अमराठी रंगभूमीवर अल्काझींच्या नेतृत्वाखाली काही मराठी मंडळींनी महत्वाची कामगिरी बजावली होती. यातील महत्त्वाचे नाव होते, विजया मेहता यांचे. सुखद योगायोग हा आहे की, आज ही परंपरा मकरंद देशपांडे (जन्म ः १९६६) हा मराठी माणूस चालवत आहे. असे मोठे काम करणारी मंडळी जशी अनेकदा मनस्वी असतात. वृत्ती-प्रवृत्तीने अवलिया असतात तसाच मकरंदही आहे. त्याने १९८८ मध्ये हिंदी चित्रपटांत भूमिका करायला सुरूवात केली. अर्थात त्यानंतर आजवर काही लोकप्रिय हिंदी चित्रपटांत (चटकन समोर येणारी नावं म्हणजे ‘सत्या’, ‘स्वदेस’) व मराठी चित्रपटात मुख्य भूमिका (‘दगडी चाळ’) केल्या असल्या तरी त्याचे खरे प्रेम तसेच त्याचे योगदान रंगभूमीवर आहे. मकरंदच्या नावावर सुमारे ५० नाटकं आहेत त्याची स्वतःची नाट्यसंस्था ‘अंश’ (स्थापना ः १९९३) आहे. ही नाट्यसंस्था मकरंदने के. के. मेनन यांच्याबरोबर सुरू केली.\nपण ‘अंश’ची सुरुवात आपोआप झाली नाही. मकरंद १९८६ मध्ये पृथ्वी थिएटरमध्ये नाटके करायचा. त्या काळी तो दिवसभर \"पृथ्वी'तच पडिक असायचा. त्यातून त्याने ‘हेडस टुगेदर’ असा अनौपचारिक ग्रुप तयार केला होता. ही संस्था ‘सडक नाटकं (स्ट्रीट थिएटर) सादर करत असे. हा धमाल प्रकार होता. येथे सगळे मिळून नाटक लिहीत असत. यात देशभरातील रंगकर्मी सहभागी होत असत. या दरम्यान मकरंदची के. के. मेननशी ओळख झाली व त्यांच्या मैत्रीतून ‘अंश’चा जन्म झाला.\nमकरंदच्या नाट्यसंस्थेचे नाव ‘अंश’च का याचे उत्तर मकरंदने एका मुलाखतीत दिलेले आहे.तो म्हणतो,’ मी नाटक करायच्या आधीसुद्धा नाटके होती व मी गेल्यावरही नाटके असतीलच. मी या मोठ्या प्रवाहात माझा ‘अंश’ टाकत आहे...\nम्हटले तर एका धुंदीत ‘अंश’चा प्रवास सुरू झाला. मकरंद स्वतः नाटकं लिहायचा, दिग्दर्शित करायचा. त्या काळी ‘अंश’ ही संस्था वर्षाला चार -चार ओरिजिनल नाटके सादर करायची. आजही यात फारसा फरक पडलेला नाही. ‘अंश’ स्थापन झाल्यावर २१ वर्षांनी म्हणजे २०१५ मध्ये मकरंदने स्वतःच्या नाट्यसंस्थेच्या नाटकांचा महोत्सव भरवला. मात्र,तोवर मकरंद स्वतःच्या नाटकांचा महोत्सव भरवायला तसा नाराज होता. त्याच्या मते,अशा महोत्सवांत जुनीच नाटके सादर करावी लागतात. अशा प्रकारे जुनी नाटके सादर करण्यापेक्षा नवीन नाटक लिहावे, ते दिग्दर्शित करावे हे जास्त आनंददायी आहे.\nमकरंदने १९९० मध्ये रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. सुरूवातीला तो पृथ्वी थिएटरचे व्यवस्थापन बघणाऱ्या संजना कपूरबरोबर होता. पण लवकरच त्याने स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. जुलै २०१७ मध्ये अंशतर्फे मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये एक नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचे उद््घाटन नसिरुद्दीन शहांनी केले. हा नाट्यमहोत्सव मकरंदच्या स्वभावाला साजेसा ‘हटके’ होता. यात ‘अंश’तर्फे नाटके तर सादर केली गेलीच पण शिवाय पृथ्वी थिएटरसमोर असलेल्या पृथ्वी हाऊसमध्ये राजेश सिंह दिग्दर्शित ‘फाइव्ह स्टार’, दानिश हुसेन दिग्दर्शित ‘िकस्सेबाजी’, महेश केसकर आणि गगन देव रियर दिग्दर्शित ‘िरनोव्हेशन’, मेजर अली शाह दिग्दर्शित ‘द मेजर अॅक्टर्स अॅसॉर्टेड मोनोलॉग्ज’ आणि त्रिशाला पटेल दिग्दर्शित ‘मेडे’ हीसुद्धा इतर नाटके सादर झाली.\nगेली दोन दशके अमराठी रंगभूमीवर मनसोक्त मुशाफिरी करणाऱ्या मकरंदने अलिकडेच मराठी नाटक लिहिले आहे,‘शेक्सपियरचा म्हातारा’. जगभरच्या रंगकर्मींना शेक्सपियरच्या ‘िकंग लिअर’ चे फार म्हणजे फार आकर्षण वाटते. आपल्याकडे शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ने इतिहास घडवला होता. आता आला आहे, मकरंद देशपांडेंचा म्हातारा. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व म्हाताऱ्याची प्रमुख भूमिका एवढे सगळे मकरंद देशपांडे सादर करतो. मी हे नाटक बघितले आहे. मी या आधीसुद्धा मकरंदचा अभिनय बघितला आहे. पण ‘शेक्सपियरचा म्हातारा’ या नाटकात ज्याप्रकारे त्याने किंग लियरच्या निमित्ताने वार्धक्यात पोहोचलेल्यांची व्यथा व्यक्त केली आहे, ती केवळ लाजबाब आहे.\nकाही वर्षांपूर्वी मी असाच एका रात्री पृथ्वी थिएटरमध्ये मकरंदचे नाटक बघायला गेलो होतो. नाटक सुरू व्हायला बराच वेळ होता. मकरंद नेहमी असतो, तसा रिलॅक्स मूडमध्ये होता. नाटक सुरू व्हायला पंधरा-वीस मिनिटं होती. अशा स्थितीत नट मंडळी कशी ताणाखाली असतात याचा मी अनेकदा अनुभव घेतलेला आहे. पण मकरंद माझ्याशी असा काही गप्पा करता होता की एखाद्याला वाटावे की तोसुद्धा माझ्यासारखाच नाटक बघायला आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, मकरंदला नाटक व जीवन यांच्यात भेद आहे हेच मुळी मान्य नाही. मकरंद गेली अनेक वर्षे मुंबईतल्या या अमराठी रंगभूमीवर वावरत आहे. मात्र त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तोच नाटके लिहितो, दिग्दर्शित करतो व अनेकदा प्रमुख भूमिकासुद्धा करतो. शिवाय नाटकाची निर्मिती त्याचीच असते. मकरंदच्या मते, यामुळे नाटकाच्या सर्व घटकांवर त्याचे पूर्ण नियंत्रण असते. एकेकाळी मराठीत पु.ल. देशपांडे यांच्याबद्दल असे होत असे. त्या काळी ‘सबकुछ पुल’ अशीच जाहिरात केली जात असे. त्या देशपांड्यांनंतर आता हा नवा देशपांडे आहे, ज्याच्या नाटकांची ‘सबकुछ मकरंद’ अशी जाहिरात सहज करता येईल. मकरंदचा रंगभूमीवरील वावर चैतन्याने व ऊर्जेने भरलेला असतो. तो भूमिकेत शिरत नाही तर तो नेहमी भूमिकेतच असतो, हेसुद्धा अंडरस्टेटमेंट ठरावं, असा सध्याचा त्याचा झपाटा आहे. एकाच दिवशी दोन किंवा तीन वेगळी नाटके सादर करणारा माणूस यथातथा नव्हे झपाटलेलाच असू शकतो, हा याचा अर्थ आहे.\nरंगभूमीच्या संदर्भात मकरंदचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या नाट्यसंस्थेत सतत नवनवीन चेहरे दिसत असतात. यामुळे त्याच्या नाटकात वेगळाच फ्रेेशनेस दिसतो. शिवाय त्याच्या प्रत्येक नाटकात तो भूमिका करतो. यामुळे इतर नटनटींशी सहज तारा जुळतात, असा त्याचा दावा आहे. यातील आणखी एक गंमत म्हणजे, इतर अनेक इंग्रजी व हिंदी नाट्यसंस्थांप्रमाणे मकरंदची ‘अंश’ ही संस्था आर्थिक मदतीसाठी कॉर्पोरेट जगतावर अवलंबून नाही. कॉर्पोरेट कंपन्यांची फिकीर न करणाऱ्या मकरंदची एरवी सर्वच नाटकं या ना त्या कारणाने चर्चेत असतात. पण सध्या त्याचे ‘सर सर सरला’ हे नाटक खूपच चर्चेत आहे. या नाटकात त्याने प्रेमासारख्या एव्हरग्रीन विषयाला हात घातला आहे. मकरंदच्या मते,प्रत्येक व्यक्तीला कुटुंबाच्या बाहेर प्रेम मिळते, ते शाळेतल्या शिक्षक/ शिक्षिकांकडून. त्यामुळे शिक्षक/ शिक्षिका व विद्यार्थी यांच्यातील नाते अनोखे असते. या नाटकात एक साहित्याची प्राध्यापिका व तिचा विद्यार्थी यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्याची कथा आहे. मकरंदने या नाटकाचा पूर्वार्ध २००१ मध्ये लिहिला व २००४ मध्ये उत्तरार्ध. मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये पूर्वार्धाचा प्रयोग संध्याकाळी सहा वाजता असतो तर उत्तरार्ध त्याच रात्री नऊ वाजता. जेथे हे शक्य होत नाही, तेथे आज पूर्वार्ध व दुसरे दिवशी उत्तरार्ध अशी रचना असते. सुरूवातीला म्हणजे २००१ मध्ये जेव्हा या नाटकाचे प्रयोग सुरू झाले,तेव्हा यात सोनाली कुलकर्णी व अनुराग कश्यप यांच्यासारखे दिग्गज होते. आता मकरंद यात नवीन चेहरे घेतो. मकरंदची तुलना नाना पाटेकरशी अनेकदा केली जाते.\nमकरंद मात्र नानाच नव्हे तर त्या काळातील दिग्गज विनय आपटे, अमरीश पुरी वगैरेंचे ऋण मनापासून मान्य करत असतो. मकरंदच्या अनेक नाटकांवर ‘चक्रम’ असा आक्षेप घेण्यात येतो. मकरंद या आक्षेपाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याच्या मते,आपल्याकडचे नाटक स्वयंपाकघर, दिवाणखाना, बसस्टॉपवरील चर्चेच्या स्वरूपात समोर येते. वास्तविक पाहता हे सर्व चित्रपटांनी करायचे आहे, नाटक हे व्यक्तींच्या अंतरंगात डोकावण्याचे माध्यम आहे. म्हणूनच त्याला वास्तववादी नाटके आवडत नाही. त्यापेक्षा नाटकात ‘मॅजिक रिअॅलिझम’ असावा, असा त्याचा आग्रह असतो असा हा वेडा नाट्यकर्मी. इतर लोक सिनेमात काम मिळावे म्हणून नाटकांत कामे करतात. हा वेडा सिनेमात काम करतो कारण त्यातून मिळणाऱ्या पैशातून याला थिएटर करायचे असते. मकरंद आजही स्वतःच्या वेडासाठी तितक्याच उत्कटतेने नाटके लिहतो, दिग्दर्शित करतो. तो नाटक अक्षरशः जगतो. मकरंदची नाटकं गल्लाभरू नसतात, त्यात त्याला जवळपास काहीही उत्पन्न होत नाही. तरीही मकरंद एवढी वर्षे रंगभूमीवर टिकून आहे. याचे कारण पंडित सत्यदेव दुबे यांच्या शब्दांत Makarand exists only because of his madness. एरवी, अतिशय उद्धट व गर्विष्ठ वाटणारा मकरंद नाट्यरसिकांसमोर मात्र कमालीचा नम्र असतो. २०१७ मध्ये मुंबईत झालेला ‘अंश’ चा नाट्यमहोत्सव मकरंदने प्रेक्षकांना अर्पित केला आहे. नाटककार, दिग्दर्शक, कलाकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार वगैरे सर्वांसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नाटक बघायला येणारा रसिक. नाट्यरसिकांबद्दलची ही कृतज्ञता बघून बालगंधर्वांची आठवण आल्यावाचून राहत नाही. तेसुद्धा रसिकांना ‘मायबाप’ म्हणत असत.\n- प्रा. अविनाश कोल्हे\nपृथ्वी थिएटरची जागा अगदी छोटी आहे. आम्ही जेथे समोरासमोर उभे राहून गप्पा मारत होतो, तेव्हा अधूनमधून आमच्यातून लोकं ये-जा करत होती. एकदा तर अशी वेळ आली की मला काही तरी त्याला सांगायचे होते पण लोक सतत जात येत होते. मी गमतीने म्हणालो ‘देखो, ये जालिम जमाना हमें मिलने नही देता’. यावर मकरंद एवढ्या मोठ्याने हसला की, आजूबाजूचे लोक थांबून बघायला लागले. पण मकरंदच तो. त्याने कधी जमाना काय म्हणेल याची पर्वा केली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JJM-UTLT-infog-black-magic-sign-news-marathi-5940393.html", "date_download": "2018-09-22T02:55:54Z", "digest": "sha1:WBFIWEMPX3I6VQM5UQ3PR6VUQ2VBYDCP", "length": 5974, "nlines": 166, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "black magic sign news marathi | काळ्या जादूचे हे संकेत ओळखा आणि वाईट शक्तींपासून दूर राहा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकाळ्या जादूचे हे संकेत ओळखा आणि वाईट शक्तींपासून दूर राहा\nकाळी जादू किंवा तंत्र-मंत्र प्राचिन काळापासून सुरु आहे. खरेतर योग्य क्रियेच्या चुकीच्या वापराला काळी जादू म्हणतात.\nकाळी जादू किंवा तंत्र-मंत्र प्राचिन काळापासून सुरु आहे. खरेतर योग्य क्रियेच्या चुकीच्या वापराला काळी जादू म्हणतात. अनेक लोक एखाद्याचे वाईट करण्यासाठी याचा वापर करतात. त्यांना ज्यांच्यावर काळी जादू करायची असते त्यांना फसवण्यासाठी ते त्यांच्या खाण्याच्या गोष्टींचा उपयोग करतात. खाण्याच्या या सर्व वस्तू गोड असतात. याव्यतिरिक्त अनेक पध्दतींनी काळी जादू केली जाते. आज आपण पाहणार आहोत तुमच्यावर किंवा तुमच्या जवळपासच्या एखाद्या व्यक्तीवर काळी जादू असेल तर ती कशी ओळखावी.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या तंत्र-मंत्र किंवा काळी जादू केल्यावर कोणकोणते संकेत दिसतात...\nजिवंतपणीच्या पापाची नरकात कशी मिळते शिक्षा, पाहा या नरक मंदिरात\nया 10 दिवसांमध्ये घरातील गणपती सजवा विगवेग्ळ्या पानांनी, पूर्ण होईल प्रत्येक इच्छा\nया सोप्या टिप्स फॉलो करून स्वतः घरातच शाडूची गणेश मूर्ती बनवा आणि स्थापन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.harkatnay.com/2010/11/blog-post_20.html", "date_download": "2018-09-22T03:43:55Z", "digest": "sha1:NK2FMPL2GROH5GSHWBSAKS3B5OH7YTXV", "length": 60161, "nlines": 412, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: माझिया 'खुना'", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nआम्ही चौघेजण रस्त्याने बडबडत, थट्टामस्करी करत चाललो होतो. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं.. काळाकिर्र अंधार.. पण आम्हाला कसलीच पर्वा नव्हती. सगळ्यांची मस्त बडबड चालू होती. एक दोघांनी थोडीशी 'टाकली'ही होती. चालताचालता मी आमच्या चाळीत शिरलो. माझ्या मागोमाग ते तिघेसुद्धा आत आले. जिने चढत चढत सगळ्यात वरच्या मजल्यावर माझ्या घराच्या बाहेर एक कॉमन पॅसेज आहे तिथे आम्ही पोचलो. एकमेकांचे चेहरे अगदी जेमतेम पुसटसे दिसू शकतील एवढाच उजेड पाडणारा एक रात्रदिवा अगदी अंधुकपणे चमकत होता. आम्ही हळूहळू चालत होतो. तेवढ्यात एका 'टाकलेल्या'ला मागून (की पुढून) कोणाचा तरी धक्का लागला. हा त्याला काहीतरी बडबडला. मग तोही उलटून याला बडबडला. शब्दाने शब्द वाढत गेले. आवाज चढत गेले. शब्दांतली धार वाढत गेली. अचानक ते दोघे हातापायीवर आले. आमच्यातला अजून एक (किंवा दोघेजण) सामील झाले आणि ते सगळे मिळून 'त्याला' झोडायला लागले. हे असे अचानक लाथाळ्यांवर उतरलेले पाहून मी काहीच का करत नाहीये हे मला कळत नव्हतं किंवा केलं असेल तरी काय केलं हे आत्ता मला आठवत नाहीये. मी त्या गुद्दगुद्दीत सामील झालो नसलो तरी काही न करता शुंभासारखा बघत होतो (किंवा बघत नसेनही.. मला खरंच आठवत नाहीये. सोरी हे पुन्हापुन्हा होतंय.. पण माझा खरंच इलाज नाही.) खरं तर मी त्यांना आवरायला हवं होतं. जे समोर चाललंय ते योग्य नाही हे मला कळतही होतं. मी टाकलेली बिकलेलीही नव्हती. तरीही मी शांतपणे काहीही न करता उभा होतो. गुद्दगुद्दीचा, आराडाओरड्याचा आवाज एव्हाना टिपेला पोचला होता. आमच्यातला तिसराही बहुतेक त्यांना सामील झाला असावा. कळत नव्हतं नीट. यांच्या आवाजाने घरातले आणि शेजारीपाजारी कुठल्याही क्षणी उठणार आता असं वाटून मला टेन्शन यायला लागलं होतं. इथे हाणामारी चाललेली आणि मला घरचे उठून मला रागावले तर काय असल्या विवंचना पडल्या होत्या. च्यायला कोणाचं काय तर कोणाचं काय \nआता मला आठवतंय की अचानक बळ अंगात शिरावं किंवा अवचित स्वप्न संपावं तद्वत मी झोपेतून जागा झाल्याप्रमाणे त्यांच्यावर झेपावलो. पण .......... पण तोवर उशीर झाला होता. सगळं संपलं होतं. एवढ्या वेळात आत्ता पहिल्यांदा मला 'त्याचा' चेहरा नीट निरखता आला. तो चेहरा बघून तर माझ्या छातीत अजूनच धस्स झालं. आमच्या शेजारच्यांचा वयाने बराच मोठा असलेला वेडसर मुलगा (माणूस) होता तो. ते बघून मगाशीच आमच्या आवाजाने घरातले आणि शेजारचे उठले असते तर किती बरं झालं असतं असं मला वाटून गेलं. निदान हा अनर्थ तरी टळला असता पण तोवर उशीर झाला होता. सगळं संपलं होतं. एवढ्या वेळात आत्ता पहिल्यांदा मला 'त्याचा' चेहरा नीट निरखता आला. तो चेहरा बघून तर माझ्या छातीत अजूनच धस्स झालं. आमच्या शेजारच्यांचा वयाने बराच मोठा असलेला वेडसर मुलगा (माणूस) होता तो. ते बघून मगाशीच आमच्या आवाजाने घरातले आणि शेजारचे उठले असते तर किती बरं झालं असतं असं मला वाटून गेलं. निदान हा अनर्थ तरी टळला असता बघता बघता परिस्थितीचं गांभीर्य सगळ्यांनाच कळून चुकलं. आता काय करायचं हे कोणालाही कळत नव्हतं. भीती सगळ्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात ज्याने धक्का दिला होता तो बोलायला लागला. तो समहाऊ तितकासा घाबरलेला वाटत नव्हता. त्याच्या मते तिथून ताबडतोब पळून जाणं हा एकमेव पर्याय होता. कारण आत्ता इथे कोणी आम्हाला अशा परिस्थितीत बघितलं असतं तर आमचं नक्की काय झालं असतं याचा विचारही करवत नव्हता. आम्हाला कोणीही आत येताना बघितलेलं नव्हतं. त्या माणसाशी आमची बाचाबाची आणि मारामारी झाली हे पाहायला तिथे कोणीही नव्हतं. त्यामुळे ताबडतोब पळून गेलं तर आम्ही तिथे होतो याचा कुठलाही पुरावा शिल्लक राहणार नव्हता. हो-नाही करता करता सगळ्यांनाच त्याचं म्हणणं पटलं. मला पटलं का किंवा माझी प्रतिक्रिया काय होती हे मला आठवत नाही. पण एवढंच आठवतं की त्या सगळ्या गोंधळात आपापल्या इतस्ततः पडलेल्या वस्तू उचलून (पुरावे नाहीसे करून) त्या सगळ्यांबरोबर मीही घाईघाईने बाहेर तिथून पळून गेलो.\nआम्ही चौघेही बरेच दिवस गायब होतो. काही दिवसांनी परत आलो तेव्हा वातावरण मी अपेक्षा केली होती तेवढं तापलेलं नव्हतं. तुलनेने शांत होते सगळे. कदाचित कोणाला खरंच काहीच माहित नसावं आमच्या त्या प्रकारातल्या सहभागाबद्दल. एक-दोनदा पोलीस घरी येऊन गेल्याचं कळलं. पण आवर्जून माझ्याबद्दल किंवा त्या तिघांबाद्दल काही विचारलं वगैरे नसावं. तेवढ्यात तिकडून 'त्या'ची आई आली. भरल्या डोळ्यांनी, करुण नजरेने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली \"पोलीस आले आणि तुझ्याबद्दल आणि xxx बद्दल विचारून गेले. का केलंत असं तुम्हाला काय वाटलं कोणालाच काही कळलं नसेल तुम्हाला काय वाटलं कोणालाच काही कळलं नसेल\" मी उभ्या जागी हादरलो \nखूप रात्र झाली होती. मी एका टोळक्याबरोबर भटकत होतो. ते कोण होते मला माहित नाही आणि आता आठवतही नाही. एकही चेहरा ओळखीचा नव्हता. मी त्यांच्याबरोबर का फिरत होतो हेही माहित नव्हतं. फिरत होतो एवढं मात्र नक्की. सगळी एकदम अवली कार्टी होती. चालता चालता आम्ही एका मोठ्या बसस्टॉपवर येऊन उभे राहिलो. तिथे काही पोरी उभ्या होत्या. पण आमचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. सगळेजण सेवंथेवंथात होते. मोठमोठ्या आवाजात गप्पा, बडबड चालली होती. तेवढ्यात समोरून पाच-सहा पोरांचा एक ग्रुप जाताना दिसला. त्यांची अवस्था पाहून ते आमच्यापेक्षाही एक मजला वर चढले होते हे स्पष्ट कळत होतं. आमच्या बाजूला उभ्या असलेल्या पोरींकडे बघून त्यांनी हात दाखवायला, शिट्ट्या मारायला सुरुवात केली. चित्रविचित्र आवाज काढणं झालं, कमेंट्स पास करून झाले. शेवटी आमच्या ग्रुपमधल्या पोरांची डोकी सटकली. खरं तर थोडी बडबड करून समोरचा ग्रुप निघून जायच्या तयारीत होता तरीही आमच्यातल्या काही पोरांनी समोरच्यांना शिव्या घातल्या. त्या मुलींना न छळण्याबद्दलही बजावून झालं.. लगेच समोरूनही प्रत्युत्तरं आली. \"का तुमच्या बहिणी लागतात का तुमच्या बहिणी लागतात का\" वगैरे वाले टिपिकल डायलॉग मारून झाले. काही संबंध नसलेल्या, ओळखदेखही नसलेल्या कोणा कुठल्या मुलींच्या ग्रुपला तिसर्‍याच कुठल्याशा ग्रुपने अपरात्री छेडलं तर आमच्या पोरांना एवढं भडकायचं काय कारण होतं हे मला अजूनही कळलेलं नाही. असो. पण ते जाम भडकले एवढं मात्र खरं. आरडाओरडा, बोंबाबोंब होत होत बघता बघता राडा सुरु झाला. थेट समोरच्या ग्रुपचा म्होरक्या आहेसं वाटणार्‍याच एका मुलाला आमच्या पोरांनी धरला आणि दे-दणादण कुदवायला सुरुवात केली. मी लांबूनच बघत होतो. नजर थिजून गेली होती. बराच वेळ हात साफ करून झाल्यावर अचानक त्या म्होरक्याचा आधी येत असलेला अस्पष्ट कण्हण्याचा आवाजही बंद झाल्याचं जाणवलं. अचानक भानावर येऊन बघतो तोवर तो पोरींचा ग्रुप, समोरच्या ग्रुपमधली एकूण एक पोरं (अर्थात आता खाली निपचित आडवा पडलेला म्होरक्या सोडून), आमच्याही ग्रुपमधली अनेक पोरं हे सगळे सगळे गायब झाले होते. उरलो होतो ते आम्ही जेमतेम ४-५ जण. काय करावं ते कळत नव्हतं. शेवटी काहीही न सुचून आम्हीही जिवाच्या आकांताने तिथून पळून गेलो. रात्री घरी पोचल्यावर काय झालं ते मला आठवत नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा आमच्या घराच्या मोठ्ठ्या फ्रेंच विंडोमधून बाहेर बघितलं तर रस्त्यावर काहीतरी पडलेलं दिसलं. थोडं नीट निरखून\nबघितल्यावर जे दिसलं ते बघून पूर्ण हादरून गेलो. हा तर कालचाच पोरगा होता. मोठ्या रस्याच्या मध्यभागी आडवा पडला होता. अगदी कालच्याच अवस्थेत. जराही हलला नव्हता. म्हणजे काल खरंच आमच्या हातून .... विचारानेही हादरलो पुन्हा एकदा. आठवणही नको होती मला त्या घटनेची पण तीच आठवण माझ्यापासून निव्वळ १०-१५ फुटांवर निपचित पडली होती. कालच्या घटनेची पुनरावृत्ती माझ्या मनात पुन्हा पुन्हा करण्यासाठी.. \nनंतर दिवसभर मी घरीच राहिलो. दर पाच-दहा मिनिटांनी खिडकीतून बाहेर बघत होतो. तो तसाच पडला होता दिवसभर. असंख्य वाहनं येजा करत होती. पण कोणालाही तो दिसला कसा नाही किंवा कुठलंही वाहन त्याला धडकलं कसं नाही हेच मला कळत नव्हतं. संध्याकाळ होत आली. कालपासून घरातलेही कोणी दिसले नव्हते. कुठे गेले होते सगळे जण देव जाणे. आणि तेही मला न सांगता. माझा दर पाच मिनिटांनी त्याच्याकडे बघणं चालूच होतं. अचानक पाचच्या सुमारास तो मला किंचित हलताना दिसला. म्हणजे तो.... म्हणजे तो..... अचानक मला प्रचंड प्रचंड आनंद झाला आणि......... तेवढाच जोरदार धक्काही बसला. आमच्या हातून काल काही बरं-वाईट घडलं नव्हतं याचा तो आनंद होता मात्र तो शुद्धीवर आला की पोलिसांना सगळं सगळं सांगणार आणि आमचं पुढचं पूर्ण आयुष्य तुरुंगात खडी फोडण्यात जाणार या निव्वळ कल्पनेचाही धक्का जबरदस्त होता. घरच्यांची नाचक्की होणार होती ती वेगळीच. मी पुन्हा बाहेर बघितलं तर तो थोडासा उठून बसल्यासारखा वाटला. त्याच्याजवळ कोणीतरी उभं होतं. पोलीस होते बहुतेक. काय करावं काहीच कळत नव्हतं मला. सगळं संपल्यासारखं वाटत होतं. पूर्ण गळून गेल्यासारखं झालं होतं. काहीच न सुचून मी देवघराकडे धाव घेतली आणि हात जोडून देवापुढे नतमस्तक झालो.\nबाहेरच्या जोरदार वार्‍याचा आवाज ऐकू येत होता. घरातला हिटर चांगलाच तापला असल्याचं जाणवत होतं. तरीही प्रचंड प्रचंड थंडी वाजत होती. मी ब्लँकेट अजूनच घट्ट गुंडाळून घेतलं तरी काही उपयोग झाला नाही. खाडकन डोळे उघडले. अंधारात धडपडत, चाचपडत कसाबसा स्वेटर शोधला आणि तो अंगावर चढवून पुन्हा एकदा माझ्या ब्लँकेटच्या कोषात शिरलो. मोबाईलवरचं घड्याळ पहाटेचे ५:३० वाजवत होतं. मी थंडीने थरथरतोय की भीतीने हे मला अजूनही कळत नव्हतं.\nपूर्वी मला बॉलीवूड टायपाचं एक स्वप्न पडायचं.. नाग-सापांचं.. अचानक साप दिसायचा, मधेच कुठून तरी नाग फणा काढून समोर यायचा. कोणीच कोणाला (म्हणजे ते मला किंवा मी त्यांना) कधीच काही करायचो नाही किंवा घाबरायचो वगैरेही नाही. ते एखादा स्पेशल अपिअरन्स मारायचे आणि बघता बघता गायब व्हायचे. चिक्कारदा पडलीयेत ही अशी स्वप्नं. किंवा मग कधी कधी फार मध्यमवर्गीय स्वप्न पडायचं. एकच स्वप्न. अगदी टिपिकल. घटना, क्रम सगळं सेम. मी चालतोय आणि मला एक नाणं रस्त्यावर पडलेलं दिसतं. मी हळूच ते नाणं उचलून हातात घेतो. पुढचं पाउल टाकणार तोच फुट-दोन फुटावर दुसरं नाणं दिसतं. मग मी तेही उचलून हातात घेतो. मग तिसरं दिसतं, चौथं, पाचवं, सहावं दिसतं. अशी ढिगाने नाणी उचलतो मी.. भरपूर वेळ. बघता बघता नाण्यांचा मोठा ढीग जमतो माझ्याकडे. चांगले पन्नास-शंभर रुपये तरी असतील. अहो सगळी चार-आठ आण्यांची नाणी असतात (आठवा मध्यमवर्गीय). अरे हो मगाशी तेवढं सांगायला विसरलोच नाही का. हे एक स्वप्नं गेली कित्येक वर्षं मला पडत आलंय. थोडक्यात स्वप्नात का होईना मी करोडपती झालेलो आहे. कुठल्याही गरम-खुर्च्यांवर न बसता ;) .. कालांतराने 'स्वप्नील'शेठने आमचं प्रमोशन करून आम्हाला स्वप्नात एक-दोन रुपयांची नाणी बहाल करायला सुरुवात केली आणि माझा बघता बघता टर्नओव्हर एक कोटीवरून एकदम तीन-चार कोटींवर पोचला. मी समाधानी होतो. खरंच समाधानी होतो. काही तक्रार नव्हती. रोज नाग-साप बघा, नाणी वेचा आणि सकाळी फ्रेश होऊन उठा असं छानपैकी चाललं होतं सगळं. मध्यंतरी बर्‍याचदा मी ट्राऊझर, बेल्ट, सॉक्स, शूज घालून, हपिसाची ब्याग घेऊन घरातून बाहेर पडलोय आणि अचानक लक्षात येतं की वरती चांगला इस्त्री बिस्त्री केलेला शर्ट घालायच्या ऐवजी रात्रीचा चुरगळलेला टीशर्ट घालूनच बाहेर पडलोय असंही स्वप्न पडायचं. पण त्याबद्दलही कधी काही विशेष तक्रार नव्हती.\nनंतर मी शिणेमे बघायला लागलो. खूप चिक्कार भरपूर आणि सगळे विंग्रजी. पूर्वी कुठलेही बघायचो. बघता बघता हळूहळू कळायला लागलं की 'सगळे विंग्रजी शिणेमे ब्येष्टच असतात' हा विंग्रजी शिणेमे फार कमी बघणार्‍यांनी किंवा अजिबात न बघणार्‍यांनी पसरवलेला एक मोठ्ठा सैरगमज उर्फ उलटा समज आहे. निव्वळ मिथ आहे ते एक. मग हळूहळू मला आवडतील तेवढेच शिणेमे बघायला लागलो. मला आवडतील त्या प्रकारातलेच, त्या ज्यॉनरचेच. हळूहळू कळलं की कॉमेडी, हिस्ट्री, वॉर, लव्हस्टोरी, चिक-फ्लिक्स हे विभाग आपल्यासाठी पूर्णतः वर्ज्य आहेत. त्यामुळे मी भक्तीभावाने फक्त सस्पेन्स, थ्रिलर, क्राईम, अ‍ॅक्शन, ड्रामा वालेच चित्रपट निवडून बघायला लागलो. निदान एक तरी खून, चार दोन पाठलाग, एखादं मोठठं रहस्य आणि त्याच्या आजूबाजूची त्याची पंधरा-वीस कच्चीबच्ची असलेली टिल्ली रहस्यं, एखाद्या खजिन्याचा किंवा घबडाचा शोध, त्यातून होणार्‍या हाणामार्‍या, संशयाची विणली जाणारी जाळी आणि खुबीने विणलेलं आणि शेवटपर्यंत टिकवून ठेवलेलं महा-रहस्य किंवा मेगा-रहस्य (दर तीन-चार एपिसोडआड महा किंवा मेगा एपिसोड आला नाही तर फाउल धरतात हा पुलंनी सांगितलेला प्राचीन पुणेरी समज अगदी खरा आहे.) या आठ दहा मुद्द्यांपैकी किमान सहा ते सात मुद्दे कव्हर झाले नसतील तर आमच्या स्वयंभू स्टार रेटिंगमध्ये तो चित्रपट एकदम एका स्टारवर येतो. (अजून एक : आमच्या रेटिंग सिस्टममध्ये चित्रपट हा एक स्टार किंवा दहा स्टारचाच असतो. म्हणजे चित्रपट एकतर जबरा तरी असतो नाहीतर भंकस तरी. 'बरा' श्रेणीसाठी येथे चौकश्या करू नयेत : (आमच्याच) हुकुमावरून)..\nतर माझ्या या आवडीला स्मरून गेली काही वर्षं मी फक्त याच टाईपचे चित्रपट बघत आलोय. (१ आणि २ वाचून (किंवा बघून) ही आवड आता भारी पडणार आहे असं वाटतंय.) मात्र गेल्या एक-दोन महिन्यांत माझ्या मासिक ढोबळ सरासरीच्या चारच्या आकड्याला जोरदार लाथ घालून मी माझा स्तर उंचावत नेऊन जवळपास दहावर स्थिर केला. गेल्या महिन्याभरात जॅकी ब्राऊन, सिन सिटी, इल्युजनिस्ट, सिटी ऑफ गॉड, डॉनी डार्को, शेरलॉक होम्स, अ सिंपल प्लान, शालो ग्रेव्ह , बिग नथिंग, द गेम, व्ही फॉर व्हेन्डेटा, किल-बिल १ आणि २, फ्युजिटीव्ह असे अनेक न पाहिलेले, काही पाहिलेले चित्रपट ही माझी गेल्या आठवड्याची (खरी) कमाई. हे चित्रपट पाहिले नसलेल्यांसाठी सांगतो. या प्रत्येक चित्रपटात वरच्या हुकुमात सांगितलेले सगळे प्रकार भरभरून आहेत. खून, मारामार्‍या, गोळीबार, विश्वासघात, खजिने, पाठलाग सगळं भरपूर भरपूर म्हणजे \"एक मांगो, दस मिलेगा\" अशा प्रमाणात आहेत. आयला, हे असले चित्रपट सतत बघितल्यावर नाणी उचलून उचलून पैसा गाठीशी लावण्याची स्वप्नं दिसण्याऐवजी रस्त्यात हाणामार्‍या केल्याची स्वप्नं नाही दिसणार तर काय होणार अजून फक्त ते तेवढं थंडीचं बघितलं पाहिजे एकदा. स्वेटर घालूनच झोपावं कसं.. \nऑन अ सिरीयस थॉट, मारामार्‍यांची, खुनाबिनांची स्वप्नं पडतात, आणि जवाबदार नागरिकाप्रमाणे पोलिसांना कळवण्याऐवजी त्यातून वाचण्यासाठी चित्रपटात दाखवतात तसं थेट पळून बिळून जातो आपण.. म्हणजे आपलं नक्कीच वैचारिक अधःपतन झालं आहे की काय असाही एक विचार पहाटे थंडी वाजत असताना मनात तरळून गेला. पण (न केलेल्या खुनाबिनाचा) निदान पश्चात्ताप तरी होतोय ना, अगदीच त्या व्हिलनांसारखं अजून जास्त गोळीबार करत, लुटमार करत ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ करत हसत रस्त्यावरून चालत जात दहशत माजवत असल्याची तरी स्वप्नं पडत नाहीयेत ना म्हणजे आपलं नक्कीच वैचारिक अधःपतन झालं आहे की काय असाही एक विचार पहाटे थंडी वाजत असताना मनात तरळून गेला. पण (न केलेल्या खुनाबिनाचा) निदान पश्चात्ताप तरी होतोय ना, अगदीच त्या व्हिलनांसारखं अजून जास्त गोळीबार करत, लुटमार करत ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ करत हसत रस्त्यावरून चालत जात दहशत माजवत असल्याची तरी स्वप्नं पडत नाहीयेत ना झालं तर मग. तोवर आपण सेफ. ते पश्चात्ताप, अपराधी भावना वगैरेंचं बघून घ्या नक्की, नीट, न विसरता... आणि मग बघा काय बघायचं ते. हवं तेवढं \n१. \"चित्रपटांचा (समाजमनावर होतो का नाही याची पुरेशी कल्पना नाही परंतु) समाज बघत असलेल्या स्वप्नांवर तीव्र परिणाम होतो\" हे आमचं आवडतं वाक्य आहे.\n२. \"मनी वसे ते स्वप्नी दिसे\" या उक्तीचा आम्ही येथे (आणि सगळीकडेच) जाहीर णी शे ढ करतो. (केला नाही तर आम्ही गोत्यात येऊ असे कोणी समजत असल्यास.... ते पूर्णतः खरे आहे. ;) )\n३. '१' मधल्या xxx मध्ये त्या बाईने आपल्यातल्याच एका ब्लॉगर मित्राचं नाव घेतलं होतं.\n४. आता मी डी निरोचा 'रॉनीन' बघणार आहे. तेव्हा आज रात्री (आणि नेहमीच) कोणीही उगाचंच रस्त्यावरून फिरू बिरू नका, उगाच कोणा अनोळखी व्यक्तींशी बाचाबाची करू नका, पोरीबाळींना छेडूबिडू नका अन्यथा..... \nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : इनोदी, पडदा\nथोडे दिवस चुपके चुपके, पडोसन, चलती का नाम गाडी, हेराफेरी हे सिनेमा बघितले तर कसे होईल\nहो रे अधे मध्ये हलके फुलके शिनेमे पण तोंडी लाव ना.\nएवढ जड नको..हलक फ़ुलक होऊ द्या... ;)\nकल्ला का तुला म्या जास्ती पिच्चरच्या भानगडीत पडत नाही ते.....:)\nमला वाटलं तू तळटिपेला लेटेश आणि ग्रेटेश हरी कुंभाराची आठवण काढशील ...:)\nबाकी ती मनी आणि त्यांची ती स्वप्नी याबाबतीत तुपला आपला शेम नि षे ध..............\nजड होतय तर कॉमेडी बघत जा की रे ;-)\nतूला चिल्लर मिळत होते मग तुझ्या मार्गात पैसे आहेत भरपूर अस म्हण की रे..\n>> \"चित्रपटांचा समाज बघत असलेल्या स्वप्नांवर तीव्र परिणाम होतो\" << - एकदम पटेश\n म्हणजे तू स्वप्नात स्वतःला एक मध्यमवर्गीय म्हणून बघतोस आणि तुझ्या ब्लॉगर मित्रांना खुनी, हलकट, व्हिलन नराधम म्हणून बघतोस बहुत नाइन्साफी है कालिया...\nआणि अशी स्वप्नं पडू नयेत म्हणून फॉर अ चेंज, तमिळ किंवा तेलुगू चित्रपट बघ. बालकृष्णा किंवा कॅप्टन विजयवाले. मग स्वप्नात असं बुळचटासारखं पळून जाण्याऐवजी तू नुसत्या फुंकरीने तीन लोकांना उडवशील आणि तोंडात सिगरेट, डोळ्यांवर तीन चथुर्थांश चेहरा झाकणारा गॉगल, एका हातात तलवार आणि एक बंदूक, दोन पायांत मिळून तीन कट्यारी आणि दोन बझुका आणि उरलेल्या एका हातात कोणीतरी चिकणीचुपडी हिरॉईन हा सगळा जामानिमा घेऊन भारतातून अमेरिकेत साडेबत्तीस सेकंदांत जाऊ शकशील... ;-)\nजे चाल्लंय ते उत्तम आहे.. काहीच नको, आवडतील तसे सिनेमे पहा.. अरे रात्री तर अगदी 4D मध्ये सिनेमे दिसत आहेत अजुन काय हवं..\nमाझा तरी फुल्ल सपोर्ट आहे रे बाबा... :D\nचित्रप्टांचा असा वाईट्ट परिणाम आमच्या स्वप्नांवरदेखील होतो, म्हणून आम्ही कमीच सिनेमे बघतो. किंवा बघायचेच तर सुदंर पोरगी कवटाळलेली असलेली रोम्यांटिक सिनेमे बघतो काही दिवस, नॉर्मल मोड मधे यायला ते सोपे जाते.\nलेखाबद्दल- विषयाची हाताळणी नेहमीप्रमाणेच वेगळी.तळटीपा छानच क्र. ३ मधे मला संशय आला की ते माझे नाव असावे.(इकडे भारतात \"स्वामी असीमानंद\" ला अटक झाल्याची बातमी बघितली(ऑर वाचलेली)असशीलच तू क्र. ३ मधे मला संशय आला की ते माझे नाव असावे.(इकडे भारतात \"स्वामी असीमानंद\" ला अटक झाल्याची बातमी बघितली(ऑर वाचलेली)असशीलच तू)पहिल्या खुनातच संशय आला की हे स्वप्न असावे.लगे रहो..\nरच्याक, आपण बघत असलेल्या आणि विचार करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम स्वप्नांवर होतो.त्यामुळे उगाचच मनावर घेऊ नये.\nअरे हो, ब्लॉग माझा तर्फ़े सन्मानित होत आहेस, हार्दिक अभिनंदन अशीच मेजवानी आम्हाला मिळत राहावी. पुन्हा एकदा अभिनंदन\nब्लॉगमाझा च्या स्पर्धेत मिळालेल्या पारितोषिका बद्दल हार्दिक अभिनंदन\nहेरंबा..काय चालवल आहेस रे हे...चक्क खुन वैगेरे...थोडे हलकेफ़ुलके सिनेमे बघ रे आता...मी तर म्हणतो एकदा गुंडा बघ हया सर्वांवर उतारा म्हणुन...तसा मी पण कालच ’पर्फ़्युम-दि स्टोरी ऑफ़ मर्डरर’ पाहिलाय...पण त्यसाठी तुम्हाला घाबरायच काही कारण नाही,तो पाहिला असशील तर कळल असेल तुला का ते... :)\nअसो,हेरंबा तुझे प्रचंड प्रचंड अभिनंदन....\nहेरंब, आम्ही सगळे इतकं बडबडलो आणि तू काय असा मूग गिळून बसलायस आणि तू काय असा मूग गिळून बसलायस :) बोल ना काहीतरी :) बोल ना काहीतरी की खून करत सुटलायस की खून करत सुटलायस :D आणि अभिनंदन भाऊ :D आणि अभिनंदन भाऊ त्रिवार अभिनंदन\nअनघा, हा हा.. सूचनेवर विचार केला जात आहे. विचारांती उत्तर कळवण्यात येईल :P .. आणि एकेकाळी हेराफेरी ची मी इतकी पारायणं केलेली आहेत की आवाज म्युट करून पिक्चर बघत बघत मी सगळे डायलॉग्ज म्हणू शकायचो .. पुन्हा एकदा ट्राय मारायला पाहिजे :)\nअग आणि उत्तर द्यायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.. सगळ्यांनाच.. काल दिवसभर बाहेर होतो. रात्री काही ब्लॉग्जवर कमेंट्स टाकले आणि म्हटलं की आता निवांतपणे कमेंट्सन उत्तरं देऊ तर नेटच गंडलं.. त्यामुळे आत्ता हापिसातून चा खेळ करत करत उत्तरं टंकतोय :)\nसचिन, अरे गेले काही महिने जड जड बघायचाच मूड आहे. हलकं फुलकं बघायला कंटाळा येतो :(\nअरे बाप रे.. जनक्षोभ उसळण्यापूर्वीच हलकं फुलकं बघायला घ्यावं लागणार तर ;)\nआल्हाद, रॉनीन सुरु केला होता पण नेमका तेवढ्यात लेक उठून बसला. त्यामुळे आता उरलेला पुढच्या विकांतात..\nहा हा हा अपर्णा.. खरंय.. पण \"तेरे बिना भी क्या जीना\" असं आमचं पिच्चरच्या बाबतीत आहे.. म्हनून करावं लागतं बाये ;)\nमला हरी कुंभार बिलकुल आवडत नाही. पहिला जरा बरा होता. बाकी सगळे एकापेक्षा एक बंडल (अलोट जनसागराच्या भावना दुखावल्याबद्दल क्षमस्व ;) )\nसुहास, आयला कॉमेडी बघायला लागल्यावर काय स्वप्नं पडतील याचा विचार करायला लागलोय मी आता :)\n पॉझिटीव्ह थिंकिंग का काय म्हणतात ते हेच असावं ;)\nहा हा हा संकेत.. जसा मी तसे माझे मित्र ;)\nअरे पूर्वी बरेच बघितलेत तेलुगु/तामिळ.. मस्त टीपी व्हायचा.. नंतर अजीर्ण व्हायला लागलं ;)\nआणि हे गळ्यात पिवळे रुमाल गुंडाळून नुसत्या फुंकरीने लोकांना उडवण्यापेक्षा आपली नाणी वेचणं बरं ;)\nबास तर.. 'सिनेमा कॅनव्हास' वाल्यांचा सपोर्ट आम्हाला भेटला ना .. मंग झाला तर...\nहाहा 4D .. हो रे हा तर विचारच केला नव्हता मी.\nसंकेतानंद स्वामींनी तर आमच्या लेखाचं आणि स्वप्नांचं अगदी तपशीलवार पृथःकरणच केलं की :)\nरच्याक, ते सुंदर पोरगी कवटाळलेले चित्रपट बघायचे दिवस गेले आमचे भौ.. आता रियालिटी वालेच पिच्चर बघतो.. (रियालिटी स्ट्राईक झाल्याने असेल ;) )\nआणि शुभेच्छा आणि अभिनंदनाबद्दल मनःपूर्वक आभार.. जमेल तसं लिहीत राहणारच.. पुन्हा आभार \nसलील, त्रिवार आभार :)\nहा हा देवेन.. करना पडता है यार :P अरे हलकेफुलके बघेन रे पण गुंडा चुकून तू 'भिंती'वर लिहितोयस असं वाटलं की काय तुला.. गुंडा और मै चुकून तू 'भिंती'वर लिहितोयस असं वाटलं की काय तुला.. गुंडा और मै\n'पर्फ़्युम-दि स्टोरी ऑफ़ मर्डरर' सही आहे.. हो आणि खरं आहे. त्यासाठी आम्हाला घाबरायची अजिबातच गरज नाही ;)\nप्रतिक्रिया आणि अभिनंदन दोन्हीबद्दल प्रचंड प्रचंड आभार्स :)\nहा हा सविताताई.. me neither ;)\nअनेक आभार साईसाक्षी. जमेल तसं लिहितो काहीतरी :) अरे बापरे.. या यादीपेक्षा वरची हलकीफुलकी यादी परवडली.. हेहे ;)\nअनघा, गिळलेला मुग बाहेर काढला बघ.. ;)\nपरवा se7en बघितला.. त्यात तर सात खून आहेत :) या आठवड्यात काही खरं नाही ;)\nआभार आभार आणि तुझंही मनापासून अभिनंदन ग\n>हो रे अधे मध्ये हलके फुलके शिनेमे पण तोंडी लाव ना.\nआणि गुंडा बघ +१००००००००००००००००००००००००\nज ब रा झालीय पोस्ट\nआता हलकं फुलकं काहीतरी बघावंच लागणार.. अर्थात माझी आत्ताची वॉचलिस्ट संपली की मग.. आणि आत्ताच्या लिस्ट मध्ये अजून ५०-६० सिनेमे तरी आहेत नक्की.. त्यामुळे तोवर हलकं फुलकं आणि गुंडाला थांबावं लागणार.. ;)\nब्लॉगमाझा च्या स्पर्धेत मिळालेल्या पारितोषिका बद्दल हार्दिक अभिनंदन\nm_m, आभार .. मा(ज)यबोलीवर अजूनही आमच्या नावाने शिमगा होतोय हे माहित नव्हतं ;) :P\n आणि तुझंही मनःपूर्वक अभिनंदन.. \nरच्याक, 'खुनाच्या' पोस्टवर अभिनंदनाच्या प्रतिक्रिया वाचायला मजा येते ;)\nहेरंब, अभिनंदन रे ...\n मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा\nहेरंबा पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन\nखुनाखूनी ब्येसच चाललीये तुझी. :D प्लॆश फॊरवर्ड मध्येही जरासा फिरून ये की. मग स्वप्नात मज्जाच मज्जा. :))\nआभार श्रीताई.. अग या खुनाखुनीने 'झोप' शब्दशः उडाली होती त्या दिवशी ;)\nफ्लॅश फॉरवर्ड हा हा.. करून बघायला हवं :P\nधन्य आहेस... काय कुठून कुठे... थोडी आवडली.. थोडी विस्कळीत वाटली.. माहित नाही... माझ्या स्वप्नांसाठी एक स्वतंत्र ब्लॉग सुरू करावा म्हणतोय... :D कसे.. :).\nहे हे.. अरे लिहून झाल्यावर मलाही वाटलं की किंचित भरकटली आहे. पण एकाच रात्री पडलेली ती दोन सारखी स्वप्नं, त्या कळत बघितलेले चित्रपट आणि पूर्वी पडणारी स्वप्नं या सगळ्याची साखळी गुंफताना पोस्ट कुठून कुठे गेली आणि किती मोठी झाली हे लक्षातच आलं नाही. :)\n राजा अरे ५ ब्लॉग आहेत ते काय कमी आहेत का रे\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nएक चालीस की बिग नथिंग\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://digitalmarketingtips.mymediapal.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AC/", "date_download": "2018-09-22T03:09:25Z", "digest": "sha1:VPFK6OSJTCH25PDUC65IZECOUT6T4L56", "length": 4985, "nlines": 64, "source_domain": "digitalmarketingtips.mymediapal.com", "title": "सोशल मिडीया मार्केटिंग बद्दलचे गैरसमज | Social Media information in Marathi | Marathi Business Coach : SEO Tips & Digital Marketing Tips", "raw_content": "\nहा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा \nआपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही.\nनेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मध्ये तुमचं करिअर पुढे न्यायला मदत करतील असे अनेक मराठी कोर्सेस आहेत. कधीही , केव्हाही आणि कुठेही, आपल्या वेगाने आणि आपल्या सवडीने शिकता येतील असे हे कोर्सेस अवश्य करा. यापैकी काही कोर्सेस पूर्णपणे मोफत आहेत.\nअधिक माहितीसाठी भेट द्या – http://www.netbhet.com\nमातृभाषेतून जास्तीत जास्त , सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा \nनेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे मराठी ऑनलाईन कोर्सेस –\nयुट्युबच्या माध्यमातून पैसे कमावण्याची कला \nमायक्रोसॉफ्ट एक्सेल कीबोर्ड शॉर्टकट्स – https://goo.gl/yJFwcX\nजीमेलचा प्रभावी वापर – https://goo.gl/cCkQu9\nफेसबुकसाठी महत्वाच्या टिप्स – https://goo.gl/UVcFu3\nफोटोशॉप – बेसिक ते अ‍ॅडवान्स – https://goo.gl/QCTbVL\nकोरल ड्रॉ – बेसिक ते अ‍ॅडवान्स – https://goo.gl/Ldkntv\nमायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट – https://goo.gl/xxRrNE\nमायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट ​- https://goo.gl/hCTnyA\nमायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट एक्स्पर्ट – https://goo.gl/C542j3\nव्यवसाय वाढीसाठी Linkedin मधील डावपेच \nसोशल मिडीयाचा प्रभावी वापर \nमातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-cold-chamber-storage-fruits-and-vegetables-4083", "date_download": "2018-09-22T04:08:18Z", "digest": "sha1:DWFH2Q5TFIO6TB67DNXOHPHE6XLDO2HZ", "length": 23081, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in Marathi, cold chamber for storage of fruits and vegetables | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशवंत फळे, भाज्यांच्या साठवणुकीसाठी शीतकक्ष\nनाशवंत फळे, भाज्यांच्या साठवणुकीसाठी शीतकक्ष\nकीर्ती देशमुख, डॉ. उमेश ठाकरे\nमंगळवार, 19 डिसेंबर 2017\nफळे, भाज्यांच्या साठवणीसाठी सहज उपलब्ध असणाऱ्या विटा, बांबू, वाळू आणि गोणपाट इत्यादी वस्तूंपासून शीतकक्ष बनवता येतो. फळे आणि भाजीपाला साठविताना कसल्याही प्रकारची यांत्रिक, रासायनिक आणि विद्युत ऊर्जेची आवश्यकता नाही, त्यामुळे याला शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष म्हणतात.\nफळे, भाज्यांच्या साठवणीसाठी सहज उपलब्ध असणाऱ्या विटा, बांबू, वाळू आणि गोणपाट इत्यादी वस्तूंपासून शीतकक्ष बनवता येतो. फळे आणि भाजीपाला साठविताना कसल्याही प्रकारची यांत्रिक, रासायनिक आणि विद्युत ऊर्जेची आवश्यकता नाही, त्यामुळे याला शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष म्हणतात.\nबाहेरील वातावरणाच्या तुलनेत तापमान कमी व आर्द्रता जास्त असल्यामुळे फळांमध्ये बाष्पीभवन कमी होऊन फळांच्या श्वसनक्रियेचा वेग मंदावतो आणि उष्णतामान कमी होण्यास मदत होते.\nफळे एकसमान पिकू लागतात, त्यामुळे त्यांच्या वजनात घट येत नाही. नियंत्रित वातावरणातील साठवण पद्धतीमध्ये कक्षातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करून कार्बनडाय अाॅक्साईडचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे फळांचा श्वसनाचा वेग मंदावतो व फळे सुकत नाहीत.\nकाढणी केल्यानंतर फळे आणि रासायनिक क्रिया तापमानाशी संबंधित असल्याने भाज्या व फळांची कमी तापमानाला योग्य त्या आर्द्रतेला साठवण केल्यास या क्रियांचा (उदा. श्वसनक्रिया, बाष्पीभवनाची क्रिया, पिकवण्याची क्रिया) वेग मंदावताे.\nसूक्ष्मजीवांच्या प्रादुर्भावामुळे फळे आणि भाज्या खराब होत असतात; पण कमी तापमानात फळे आणि भाज्यांवरील सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत, त्यामुळे भरपूर दिवसापर्यंत फळे टिकून राहतात.\nप्रत्येक फळांची आणि भाजीपाल्याची त्याच्या गरजेनुसार ठराविक तापमानाला आणि आर्द्रतेला शीतगृहात साठवण करावी लागते. तेव्हा फळांचे आणि भाज्यांचे आयुष्य दुपटीने, तिपटीने वाढते. उदा. आंब्याची फळे ही ८-१० अंश सेल्सिअस तापमानाला आणि ८५ ते ९० टक्के आर्द्रतेला शीतगृहात साठविली असता फळांचे आयुष्य चार आठवड्यांनी वाढते.\nफळे, भाजीपाल्याच्या साठवणीसाठी शीतकक्ष\nउत्पादक आपल्या शेतात फळे आणि भाजीपाल्याच्या साठवणीसाठी शीतकक्ष स्वतः बांधू शकतो.\nशीतकक्ष सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून बनविता येतो. विटा, वाळू, बांबू, वाळा, आणि वाया गेलेली पोती यांचा वापर करून या शीतकक्षाची रचना एका छोट्या हौदासारखी करता येते.\nविटांचा एक थर देऊन शीतकक्षाच्या तळाचा भाग रचतात. दोन विटांमधील अंतरात बारीक वाळू भरावी. त्यानंतर विटांच्या दोन भिंती रचून त्यात दोन भिंतीतील अंतर ७.५ से.मी.ठेवावे.\nदोन भिंतीमधील अंतर सुद्धा वाळूने भरून घ्यावे. अशा रीतीने वाळू आणि विटांच्या साहाय्याने हौद तयार करून घ्यावा.\nया हौदावर झाकण्यासाठी बांबूमध्ये पोत्यावर वाळा पसरून आणि सुतळीने बांधून घेऊन झाकण तयार करतात. वाळा नसल्यास नारळाच्या झावळ्या सुद्धा वापरतात.\nशीतकक्ष शक्यतो झाडाखाली किंवा छपराखाली बांधावा जेणेकरून दररोज सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसातून दोन वेळा शीतकक्षाच्या भिंतीच्या बाहेरील बाजूने पाणी शिंपडावे आणि भिंत चांगली ओली करावी.\nज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी शीतकक्षातून जवळ अंतरावर एका ठराविक उंचीवर प्लास्टिकचा पिंप ठेऊन पाणी भरावे. पिंपाला पाइप जोडून शीतकक्षाच्या वरील बाजूस असलेल्या वाळूमधून पाइप ठेऊन त्याला ठिबक संचाच्या नळ्या जोडाव्यात म्हणजे पाण्याची बचत होते.\nशीतकक्षातील तापमान आणि आर्द्रतेचे नियंत्रण\nदिवसातून दोन वेळा पाणी शिंपडण्याने विटा थंड होतात. शीतकक्षात साठविलेल्या फळे आणि भाज्यांच्या श्वसनामुळे आणि इतर क्रियांमुळे उष्णता बाहेर निर्माण होते.\nविटावर पाणी शिंपडण्याने ही उष्णता बाहेर काढून घेतली जाते आणि शीतकक्षात गारवा निर्माण होतो.\nनियमितपणे शीतकक्षावर दिवसातून दोन वेळा पाणी मारल्यास कडक उन्हामध्ये शीतकक्षातील तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षा १५ ते १८ अंश सेल्सिअस कमी असते.\nहिवाळ्यातसुद्धा बाहेरच्या तापमानापेक्षा शीतकक्षातील तापमान ५ अंश सेल्सिअसने कमी असते. शीतकक्षात वर्षभर आर्द्रतेचे प्रमाण हे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळे कमी तापमान आणि जास्त आर्द्रता या दोघांचा परिणाम होऊन फळे आणि भाज्यांचे आयुष्य वाढते.\nफळे आणि भाज्या, ताज्या टवटवीत आणि आकर्षक राहतात. शिवाय वजनातसुद्धा खूप कमी घट होतो. फळांची पिकण्याची प्रक्रिया फारच मंद गतीने होते आणि एकसारखी होते.\nशीतकक्षात फळे, भाज्या कशा साठवतात\nकाढणीनंतर तडा गेलेली, फुटलेली, दबलेली फळे, आणि भाज्या बाजूला कराव्यात. फळे आणि भाज्या प्रतावारीनंतर टोपल्या, करंड्या किंवा प्लास्टिकच्या क्रेटमध्ये ठेवून ते शीतकक्षात ठेवावीत आणि वरून झाकण ठेवावे. नियमितपणे दिवसातून दोन वेळा बाहेरच्या बाजूने पाणी मारावे.\nशीतकक्षात आंबा, संत्री आणि बोराचे आयुष्य ८ ते १२ दिवसांपर्यंत वाढते, असे दिसून आले. सर्वसाधारण खोलीच्या तापमानाला या फळांचे आयुष्य ५ ते ६ दिवस वाढते.\nकोथिंबीर, पुदिना आणि राजगिरा एप्रिल, मे महिन्यामध्ये फार तर एक दिवस टिकतात; परंतु शीतकक्षात त्यांची साठवण ३ दिवसांपर्यंत करता येते. शिवाय पालेभाज्या ताज्या आणि टवटवीत राहतात. तसेच पालक आणि मेथी शीतकक्षात १० दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत राहते.\nभेंडी खोलीच्या तापमानाला १ दिवस टवटवीत राहते; परंतु शीतकक्षात तीच भेंडी ६ दिवस टिकते. तसेच गाजर, मुळा आणि कोबी शीतकक्षात साठविल्याने १० ते १२ दिवसापर्यंत ताज्या राहतात.\nसंपर्क ः कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३\n(विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, अकोला)\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nयोग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा...दुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन...\nदुधातील घटकांवर परिणाम करणारे घटक दुधातील स्निग्ध पदार्थ व एसएनएफ यांच्या...\nदुग्धोत्पादन, प्रजननासाठी खनिज मिश्रणेजनावरांना हिरवा अाणि वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात...\nटंचाई टाळण्यासाठी चाऱ्याचे नियोजन अावश्...भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध...\nयोग्य उपचाराने दूर करा मायांग बाहेर...दुधाळ जनावरांतील गायी व म्हशींमध्ये विण्यापूर्वी...\nपोळ्याला घ्या बैलांची काळजीबैलपोळ्यादिवशी बैलांना अंघोळ घातली जाते व त्यांना...\nशेळ्यांच्या अाहारातील झाडपाल्याचे...शेळ्या झाडपाला खूप आवडीनं खातात. त्यामुळे शेतातील...\nकुक्कुटपालन सल्ला कोंबड्यांना पावसाळ्यातील वातावरणामुळे विविध...\nबाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी गोठ्यात...जनावरांच्या शरीरावर, केसांमध्ये अाढळणाऱ्या बाह्य...\nयोग्य व्यवस्थापनातून कमी होते मिथेन...जनावरे खाल्लेला चारा रवंथ करतात. खाद्य खाताना...\nगुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाची सूत्रेजास्त दूध व फॅट मिळवण्यासाठी तसेच त्यापासून विविध...\nखाद्य व्यवस्थापनात साधली प्रति किलो १८...निरा (जि. पुणे) येथील पंडित चव्हाण यांच्याकडे...\nशेततळ्यातील मत्स्यपालन यशस्वी करण्याची...अगदी जिरायती क्षेत्रातही २ ते १० गुंठ्यांपर्यंत...\nशेळ्यांना आहे वर्षभर मार्केटसांगली जिल्ह्यातील बामणी (ता. खानापूर, सांगली)...\nरेशीम उद्योगाने आणली कौटुंबिक स्थिरता पूर्वी पूरक म्हणून सुरू केलेला रेशीम उद्योग आता...\nवेळीच करा जनावरांमधील आंत्र परोपजीवींचे...आंत्रपरोपजीवीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची भूक...\nयोग्य प्रजनन व्यवस्थापनातून वंधत्व...जनावरातील वंधत्वामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन...\nस्वच्छता, लसीकरणातून कमी करा शेळ्यांतील...शेळ्यांची सर्वात जास्त काळजी पावसाळ्यामध्ये...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nजनावरांना खुराकासोबत द्या बायपास फॅट,...संतुलित पशुखाद्यामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/pravin-tokekar-write-article-saptarang-53362", "date_download": "2018-09-22T03:54:09Z", "digest": "sha1:CJFJLCFP75VO6UTPJNFNK2IDQSDTIPHS", "length": 43596, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "pravin tokekar write article in saptarang गूढ लिपीतली कूट अक्षरं (प्रवीण टोकेकर) | eSakal", "raw_content": "\nगूढ लिपीतली कूट अक्षरं (प्रवीण टोकेकर)\nरविवार, 18 जून 2017\nब्रिटिश गणिती आणि लेखक अँड्य्रू हॉजेस यांनी ‘ब्रेकिंग द कोड’ या नावाचं एक नाटक पाहिलं. ते सर ॲलन ट्यूरिंग यांच्या जीवनावर आधारित होतं. ते पाहून भारावलेल्या हॉजेस यांनी झपाटल्यागत जबरदस्त माहिती मिळवत ‘ॲलन ट्यूरिंग : द एनिग्मा’ हे चरित्र लिहिलं. त्याच्यावर आधारित चित्रपट म्हणजे ‘इमिटेशन गेम.’ या वेळी याच चित्रपटाविषयी आणि ट्यूरिंग यांच्याविषयी...\nब्रिटिश गणिती आणि लेखक अँड्य्रू हॉजेस यांनी ‘ब्रेकिंग द कोड’ या नावाचं एक नाटक पाहिलं. ते सर ॲलन ट्यूरिंग यांच्या जीवनावर आधारित होतं. ते पाहून भारावलेल्या हॉजेस यांनी झपाटल्यागत जबरदस्त माहिती मिळवत ‘ॲलन ट्यूरिंग : द एनिग्मा’ हे चरित्र लिहिलं. त्याच्यावर आधारित चित्रपट म्हणजे ‘इमिटेशन गेम.’ या वेळी याच चित्रपटाविषयी आणि ट्यूरिंग यांच्याविषयी...\nजून महिन्यातल्या ढगाळ आभाळाकडं नजर गेली की कधी कधी उदास वाटतं. हा सर ॲलन ट्यूरिंग\nयांचा महिना. जन्म : ७ जून १९१२. मृत्यू : २३ जून १९५४. अवघ्या ४२ व्या वर्षी ट्यूरिंग गेले. इतक्‍या छोट्याशा आयुष्यात त्यांनी पुढल्या युगाची मुहूर्तमेढ रचली. अफाट गणिती बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी दुसरं महायुद्ध किमान अडीच वर्षं लवकर संपुष्टात आणलं. नाझींची मस्ती एकहाती उतरवली आणि किमान १५ लाख लोकांचे जीव वाचवले; पण हे त्यांचं तात्कालिक यश म्हणायचं. कारण, हे साध्य करताना त्यांनी असं एक यंत्र जन्माला घातलं, की ती भविष्यात कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजीवक यंत्राची माय ठरली. ‘अल्गोरिदम’च्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यात ट्यूरिंग यांचा वाटा सिंहाचा. खऱ्या अर्थानं हा मनुष्य संगणकाचा बाप नव्हे; तर आई होता.\n...पण नियतीची लिपी भयंकर गूढ असते. तान्हेपणी सटवाई त्यांच्या भाळावर बहुधा इतकं क्‍लिष्ट भाग्य लिहून गेली, की ते संकेत उलगडता उलगडले नाहीत. ‘जिवंत असे तो लत्ता देती, मरता खांद्यावरती घेती...जगाचा उफराटा सन्मान’ या गोविंदाग्रजांच्या ओळी आठवाव्यात, इतके भोग त्यांच्या वाट्याला आले. एवढं अफाट कर्तृत्व गाजवणाऱ्या माणसाला आत्महत्या करावी लागावी समलिंगी असल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागावा समलिंगी असल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागावा शत्रुराष्ट्राचा हेर म्हणून चौकशीला तोंड द्यावं लागावं शत्रुराष्ट्राचा हेर म्हणून चौकशीला तोंड द्यावं लागावं स्वत:च्याच एकलेपणाशी झगडत जगायला लागावं स्वत:च्याच एकलेपणाशी झगडत जगायला लागावं इतकंच नव्हे तर, त्यांचं संशोधन ५० वर्षं गुलदस्त्यात ठेवलं गेल्यानं हा प्रेषिताच्या मोलाचा माणूस एकटाच अनंताच्या प्रवासाला निघून गेला...\n‘इमिटेशन गेम’ हा त्यांच्या जीवनावरचा नितांतसुंदर चित्रपट आहे. जून महिन्यात तर नक्‍की बघावा असा.\n- ‘‘माझ्या बोलण्याकडं तुमचं लक्ष आहे गुड. काळजीपूर्वक ऐकलं नाहीत तर काही गोष्टी तुम्ही मिस कराल. महत्त्वाच्या गोष्टी. मी थांबणार नाही, रिपिटदेखील करणार नाही...तुम्ही मला अडवायचंसुद्धा नाही. तुम्ही जिथं बसलेला आहात आणि मी जिथं आहे, त्यावरून तुम्हाला असं वाटू शकेल की पुढं जे काही घडेल, त्याची सूत्रं तुमच्या नियंत्रणात आहेत. तुम्ही चुकताहात. नियंत्रण माझ्या हातात आहे. कारण, मला अशा काही गोष्टी माहीत आहेत, त्यांची तुम्हाला सुतराम कल्पना नाही. मला तुमच्याकडून संपूर्ण बांधिलकीची अपेक्षा आहे. माझं म्हणणं एकाग्रचित्तानं ऐका आणि माझं पूर्ण सांगून झाल्याशिवाय मत बनवू नका. संपूर्ण शुद्ध भावनेनं तुम्ही हे करू शकणार नसाल, तर या खोलीतून निघून जा. इथं तुम्ही तुमच्या मर्जीनं आला आहात, माझ्या नव्हे. तेव्हा इथून पुढं जे काही होईल किंवा बघाल, त्याची जबाबदारी तुमची असेल, माझी नव्हे. लक्ष द्या...’’\nसर ॲलन ट्यूरिंग यांच्या आवाजातल्या सज्जड दमानिशी ‘इमिटेशन गेम’ हा सिनेमा सुरू होतो. तुम्ही सावरून बसता. पुढं पडद्यावर एक कहाणी उजळू लागते...\nते वर्ष होतं १९५१. एमआय-६ या ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेला खबर लागली, की प्रोफेसर ॲलन ट्यूरिंग यांच्याकडं घरफोडी झाली आहे. दोघा पोलिसांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलं, तेव्हा स्वत: प्रोफेसर वायरी-बटणांच्या अवाढव्य जंजाळात जमिनीवर सांडलेली पावडर काळजीपूर्वक उचलत होते. घरफोडीची खबर तर त्यांनी फेटाळलीच; पण ‘ही पावडर म्हणजे सायनाइड असून, एक कणसुद्धा हुंगलात तर मराल’ असं सांगून त्यांनी पोलिसांनाच टरकवलं आणि हाकलून दिलं. प्रोफेसरमहाशय काहीतरी दडवताहेत, अशी शंका पोलिसांना येणं साहजिकच होतं.\nइथून काळ १२ वर्षांनी मागं जातो...\n१९३९ मध्ये दुसरं महायुद्ध धडधडून पेटलं होतं. बॉम्बवर्षावाच्या भयानं तब्बल आठ लाख ब्रिटिशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत होतं. अशा धुमसत्या काळात २७ वर्षांचा ॲलन ट्यूरिंग रेल्वेनं ब्लेचली पार्क इथल्या नौदलाच्या कचेरीत पोचला. कमांडर डेनिस्टन यांची भेट त्याला हवी आहे. डेनिस्टन यांनी कागदपत्रं चाळत विचारलं.\n‘‘तुम्ही म्हणजे गणितातला मूर्तिमंत चमत्कार दिसताय\n‘‘तुम्हाला सरकारी नोकरी का हवी आहे\n‘‘मला नकोय...सरकारला माझी गरज आहे, असं मला वाटतं.’’\n‘‘एनिग्मा या जर्मन कोडयंत्राची उकल करण्यासाठी तुम्हाला माणूस हवा आहे. माझी मदत होऊ शकेल,’’ ट्यूरिंगनं अचूक खडा टाकला. कमांडर डेनिस्टन चरकले. एनिग्माबद्दल याला काय माहिती आहे\n‘‘जगातले सर्व तज्ज्ञ थकले आहेत. ‘एनिग्मा अनब्रेकेबल आहे,’ असं सगळे म्हणतात. तुम्ही कसं काय करू शकाल तुम्हाला जर्मन येतं\n‘‘बर्टोल्ट ब्रेख्तपेक्षा चांगलं जर्मन येणाऱ्या एका थोर लेखकाला मी आत्ताच हाकलून दिलं आहे. तुम्हीही निघालेलं बरं’’ (टिप : हा उल्लेख ‘हॉबिट’ आणि ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ ही क्‍लासिक्‍स लिहिणारे सुप्रसिद्ध लेखक जे. आर. आर. टोल्किन यांच्याविषयीचा आहे).\n‘‘कोडलिपीचा भाषेशी संबंध नसतो. जर्मन कोडलिपी ही माझ्या मते कोड्यासारखी आहे. शिवाय प्रयत्नांशिवाय दुसरं काही तुमच्या हातात नाही. व्हाय नॉट ट्राय मी\n...अशा तऱ्हेनं ॲलन ट्यूरिंग एनिग्मा या कोडयंत्राच्या उकलीच्या गुप्त कामगिरीला लागला.\nएनिग्मा हे काय प्रकरण होतं नाझी जर्मनीनं अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर हे इलेक्‍ट्रोमेकॅनिकल रोटर सायफर यंत्र विकसित केलं होतं. पहिल्या महायुद्धापासून त्याचा वापर होत असे. आर्थर शेरबायसनामक एका जर्मन इंजिनिअरचा हा शोध. सहस्रावधी सेटिंग्ज असलेलं हे यंत्र सांकेतिक लिपीत आपल्या जहाजांना, विमानांना, लष्करी तळांना संदेश पाठवू शकायचं. तशी पोलंड, फ्रान्स यांच्याकडंही एनिग्मा यंत्रं होती, पण जर्मन यंत्राच्या मोर्स कोड संदेशांची उकल करणं कुणालाही साधलं नव्हतं. रात्री बाराच्या ठोक्‍याला त्याची सेटिंग्ज बदलली जायची. नवा दिवस. नवा कोड. अशी ही रचना होती. काही सुगावा लागण्याच्या आतच जर्मन यू-बोटी ब्रिटिश आरमार उद्‌ध्वस्त करत निघाल्या होत्या. युद्धकाळात अमेरिका दर आठवड्याला ब्रिटनकडं एक लाख टन धान्य पाठवायचं. दर आठवड्याला जर्मन बोटी ते धान्य बोटींसकट समुद्रातळी धाडायच्या.\nदोस्तफौजांची ससेहोलपट होत होती. एनिग्मा कोडच्या उकल-कामगिरीवर ट्यूरिंगसह पीटर हिल्टन, जॉन केर्नक्रॉस, ह्यू अलेक्‍झांडर, किथ फरमन आणि चार्ल्स रिचर्डस असे आणखी गणिती मेंदूदेखील होते. ब्रिटिश गुप्तचरांनी मोठ्या हिकमतीनं बर्लिनहून पळवून आणलेलं एक एनिग्मा यंत्र समोर पडलं होतं; पण त्याच्या सेटिंग्जमधलं कुणालाही ओ की ठो समजत नव्हतं. रोज सकाळी सहाला कोड-मेसेज पाठवला जायचा. रात्री बाराला सेटिंग बदलणार. म्हणजे त्याची उकल करायला फक्‍त १८ तास मिळायचे. ह्यू अलेक्‍झांडर हा त्यांच्या टीमचा प्रमुख होताच; पण तो बुद्धिबळ चॅम्पियनसुद्धा होता. त्यानं असं शोधून काढलं की वेळेचा हिशेब करता या यंत्रात १५९ दशलक्ष दशलक्ष दशलक्ष इतक्‍या शक्‍यता असू शकतात. सगळ्या शक्‍यता तपासून बघायच्या म्हटल्या तर त्याला २० दशलक्ष वर्षं लागतील.\nब्रिटिश गुप्तचर यंत्रणा या संशोधकांच्या मागं लागली होती. लवकर कोडब्रेक करा. माणसं मरतायत इथं. एमआय-६चा प्रमुख स्टुअर्ट मेंझीस त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. या मेंझीसवरूनच पुढं इयन फ्लेमिंग या लेखकाला जेम्स बाँडचं पात्र सुचलं...आणि हेच ते बाँडचे बॉस मि. एम). एनिग्मा या कोडयंत्राला त्याच्यापेक्षाही प्रचंड ताकदीचं यंत्रच हरवू शकतं. ते बनवण्यासाठी एक लाख पौंड लागतील, असा तगादा ट्यूरिंगनं कमांडर डेनिस्टनकडं लावला. डेनिस्टननं त्याला उडवून लावलं. ‘तू एका लष्करी प्रकल्पाचा भाग आहेस, लष्करी शिस्तीनंच काम कर, ह्यू (ॲलेक्‍झांडर) तुझा प्रमुख आहे, त्याच्या आज्ञा पाळ,’ असा उलट दम दिला.\nट्यूरिंगनं त्यांना विचारलं, ‘मग तुमचा बॉस कोण आहे’ डेनिस्टननं त्याला नजरेनं भाजत ‘विन्स्टन चर्चिल’ असं उत्तर दिलं. ट्यूरिंगनं स्टुअर्ट मेंझीसकरवी थेट चर्चिल यांना पत्र पाठवून मागणी केली. चर्चिलसाहेबांनीही कमाल केली. त्यांनी त्याला एक लाख पाउंड मिळतील, याची व्यवस्था केलीच; शिवाय ह्यू अलेक्‍झांडरच्या जागी ट्यूरिंगला प्रकल्पप्रमुख नेमून टाकलं.\nबालपणी ॲलनचा एक शाळूमित्र होता, क्रिस्तोफर मोरकॉम. स्वभावानं एककल्ली आणि तुसड्या ॲलनचं क्रिसशी मात्र जुळलं. क्रिस त्याला म्हणायचा ः ‘तू वेगळा आहेस...ऑड डक.’ सुरेख बदकापिलांतलं एक वेडं कुरूप पिल्लू; पण कुणी कल्पनाही करणार नाही, अशी तुझ्यासारखी वेगळी माणसंच काहीतरी कल्पनेपलीकडचं करून दाखवतात...क्रिसनं त्याला एक पुस्तकही दिलं. ‘कोड्‌स अँड सायफर्स’ नावाचं. त्या गूढ लिपीनं ॲलनलाही भुरळ घातली. मग क्रिस आणि ॲलन भरवर्गात एकमेकांना कोडलिपीतल्या चिठ्ठ्या देऊ-घेऊ लागले. क्रिसबद्दल वाटणारं आकर्षण ॲलनला आणखीच वेडं करत होतं; पण आपल्या भावना तो व्यक्‍त करू शकला नाही. त्यानं कोडलिपीतली एक चिठ्ठी तयार केली ः ‘आय लव्ह यू, क्रिस.’ पण ती दिली मात्र नाही. तेवढ्यात शाळेला सुट्टी लागली. सुट्टीनंतर आपण क्रिसला सांगून टाकायचं, असं ॲलननं ठरवलं होतं; पण सुट्टीनंतर घरी गेलेला क्रिस पुन्हा आलाच नाही. क्षयानं तो वारला होता.\nॲलनचं अव्यक्‍त प्रेम समलिंगी होतं. ते त्यानं उरात दडपून टाकलं.\nमाणसं काढून टाकलेली. आहेत ती ट्यूरिंगच्या तिरसट नेतृत्वाखाली धड काम करायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत नवी भरती करणं आवश्‍यक होतं. ट्यूरिंगनं वर्तमानपत्रात एक शब्दकोडं छापून आणलं. सोडवणाऱ्याला इनाम आणि सरकारी नोकरी बाहेर बॉम्बिंग चाललेलं. लोक घर सोडून गेलेले. शब्दकोडी सोडवायला वेळ कुणाला होता बाहेर बॉम्बिंग चाललेलं. लोक घर सोडून गेलेले. शब्दकोडी सोडवायला वेळ कुणाला होता पण त्यातही जोन क्‍लार्क नावाच्या एका चलाख तरुणीनं ते साध्य केलं. मुलाखतीऐवजी आणखी एक कोडं सोडवण्याची इन्स्टंट स्पर्धा झाली. तीही तिनं जिंकली. ॲलननं तिला नोकरी देऊ केली.\nॲलन आणि त्याच्या टीमनं एक गणनयंत्र बनवत आणलं होतं. ॲलननं प्रेमानं त्याला ‘क्रिस्तोफर’ असं नाव दिलं होतं. अर्थात कामाच्या बाबतीत प्रगती शून्य होती. ‘दर रात्री १२ वाजता आपल्या कामाचे बारा वाजतात,’ असं ट्यूरिंग स्वत:च म्हणायचा. एका रात्री जर्मन गूढसंदेशाची उकल करताना ट्यूरिंगला दोन शब्दांचा गणिती पॅटर्न लक्षात आला. ते शब्द होते : हाइल हिटलर. या दोन शब्दांचा शोध घेतला तर आपल्याला पुढं जाता येईल, असं त्याला वाटलं. हा कोड ब्रेक करायला त्यानं जोनला सांगितलं.\nएका बीअर पार्टीत गोपनीय कामं करणाऱ्या काही मित्रांशी बोलताना ट्यूरिंगनं आपल्या समलिंगी आकर्षणाबद्दल कबुली दिली. ‘आम्हाला अंदाज होताच’ अशी मित्रांची प्रतिक्रिया होती. अशा गोष्टी लपून थोड्याच राहतात त्याच पार्टीत जोनच्या एका मैत्रिणीनं गंमत सांगितली. ती म्हणाली : ‘एक जर्मन एजंट त्याचा संदेश ‘सीआयएलएलवाय’ या अक्षरानं करतो, बहुधा त्याच्या मैत्रिणीचं नाव असणार त्याच पार्टीत जोनच्या एका मैत्रिणीनं गंमत सांगितली. ती म्हणाली : ‘एक जर्मन एजंट त्याचा संदेश ‘सीआयएलएलवाय’ या अक्षरानं करतो, बहुधा त्याच्या मैत्रिणीचं नाव असणार’ हे ऐकून ॲलनचे कान टवकारले. पार्टी सोडून तो तत्काळ आपल्या कामाच्या ठिकाणी पळाला. त्याच्यापाठोपाठ त्याची सगळी टीम.\nविशिष्ट कळीची अक्षरं दाबून आपण या यंत्राद्वारे संबंधित संदेश हुडकू शकतो आणि त्याचा अर्थही लावू शकतो, हे काही तासांतच लक्षात आलं. एनिग्मा क्रॅक करण्यात ब्रिटिशांना यश आलं होतं. ट्यूरिंगचं यंत्र वरदान ठरलं.\nहे अर्थात विनाअडथळा झालं नाही. ट्यूरिंगच्या चमूतला कुणीतरी रशियाला गुप्त माहिती पुरवतोय, हे एमआय-६च्या ध्यानात आलं. कमांडर डेनिस्टनचा संशय ट्यूरिंगवर होता. अबोल, गूढ आणि स्वत:पुरतं पाहणारा ट्यूरिंग हाच डबल एजंट असला पाहिजे, अशी त्यांची खात्री होती. त्याच्यामुळं बिचारी जोन क्‍लार्क भरडली गेली. कारण, मधल्या काळात ट्यूरिंग तिच्यात काही काळ गुंतला होता. इतका की एक तांब्याच्या तारेची अंगठीसुद्धा त्यानं तिला पेश केली होती; पण तो गुप्तहेर केर्नक्रॉस निघाला. ट्यूरिंगचं वरिष्ठांशी जमत नव्हतंच. जोनला त्रास होऊ नये, म्हणून त्यानं तिला ‘मी समलिंगी असल्यानं एकत्र राहाणं अशक्‍य आहे,’ असं सांगून टाकलं. त्याची एनिग्मा टीम संपुष्टात आली.\nपुन्हा सन १९५१. प्रोफेसर ट्यूरिंग काय लपवताहेत पोलिसांनी छडा लावलाच. एका जोडीदारासोबत त्यांनी ती रात्र घालवली होती. त्या जोडीदारानं काही माल लुटून त्यांच्या घरातून पळ काढला होता. ही गोष्ट प्रोफेसर ट्यूरिंग लपवत होते...तपास-अधिकारी रॉबर्ट नॉक्‍स याला चौकशीमध्ये ट्यूरिंग यांनी सगळं सांगून टाकलं. त्या पहिल्या सज्जड दमासकट.\n‘‘ही इमिटेशन गेम काय भानगड आहे तुमचा शोधनिबंध\n‘‘तो एक...खेळ आहे म्हणा हवं तर...माणूस आणि यंत्र यांच्यातला फरक ओळखणारं यंत्र किंवा...’’ चाचरत, अडखळत टयूरिंग म्हणाले.\n‘‘माणसासारखा नाही करत; पण तुम्ही माझ्यासारखा विचार करत नाही, याचा अर्थ तुम्हाला विचार करता येत नाही, असं कसं म्हणता येईल तांब्या-पितळेची ही भेंडोळी त्यांच्या पद्धतीनं विचारच करतात,’’ ट्यूरिंग यांनी संयमानं उत्तर दिलं. नंतर हताशपणानं त्यांनी त्या चौकशी-अधिकाऱ्याला विचारलं : ‘‘बोल, आता मी माणूस आहे की यंत्र तांब्या-पितळेची ही भेंडोळी त्यांच्या पद्धतीनं विचारच करतात,’’ ट्यूरिंग यांनी संयमानं उत्तर दिलं. नंतर हताशपणानं त्यांनी त्या चौकशी-अधिकाऱ्याला विचारलं : ‘‘बोल, आता मी माणूस आहे की यंत्र एक वॉर-हीरो की एक गुन्हेगार एक वॉर-हीरो की एक गुन्हेगार\n‘‘मग तुझाही मला काही उपयोग नाही,’’ ट्यूरिंग यांचे हे अखेरचे शब्द होते.\n...पुढं सगळी शोकान्तिकाच घडली. समलिंगी संबंध हा तेव्हा ब्रिटनमधला अत्यंत घृणास्पद गुन्हा होता. तरीही न्यायालयानं त्यांना पर्याय दिला. तुरुंगात जा किंवा हॉर्मोनल उपचारांना सामोरे जा. हे उपचार म्हणजे शरीरातलं इस्ट्रोजेन हे स्त्रैण संप्रेरक वाढवायचं. त्यानं लैंगिक प्रेरणा कमी होतील. हॉर्मोनचे उपचार सुरू असताना घरात राहून संशोधन करायला कोर्टाची हरकत नव्हती. प्रोफेसर ॲलन ट्यूरिंग यांनी दुसरा मार्ग निवडला. या उपचारांचे त्यांच्यावर घातक परिणाम झाले. आवाज बदलला. शरीराची ठेवण बदलू लागली. प्रकृती ढासळली.\n२३ जून १९५४ रोजी ते त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. उशाशी एक अर्धवट खाल्लेलं सफरचंद होतं. त्यात सायनाइडचे कण घालून त्यांनी जीवन संपवलं असावं, असा अंदाज बांधला गेला. त्या सफरचंदाची कुणीही तपासणी करू धजलं नाही.\nपुढं सन २०१३ ब्रिटननं समलिंगी संबंधाबद्दल उदार भूमिका स्वीकारली. कायद्यात बदल केला. ब्रिटनच्या राणीसाहेबांनी ट्यूरिंग यांना मरणोत्तर शाही माफी दिली. पंतप्रधानांनी देशाच्या वतीनं ट्यूरिंग यांची जाहीर माफी मागितली.\nएक पर्व संपलं. तोवर कॉम्प्युटरयुगाचा सूर्य कासराभर वर आला होता.\nब्रिटिश गणिती आणि लेखक अँड्य्रू हॉजेस यांनी ‘ब्रेकिंग द कोड’ या नावाचं एक नाटक पाहिलं. ते ट्यूरिंग यांच्या जीवनावर आधारित होतं. ते पाहून भारावलेल्या हॉजेस यांनी झपाटल्यागत जबरदस्त माहिती मिळवत ‘ॲलन ट्यूरिंग : द एनिग्मा’ हे चरित्र लिहिलं. (किंमत ४६७ रुपये. ऑनलाइन उपलब्ध.) त्याच्यावर आधारित चित्रपट म्हणजे ‘इमिटेशन गेम’. बेनेडिक्‍ट कम्बरबॅच या बेजोड अभिनेत्यानं साकारलेला ट्यूरिंग म्हणजे व्यक्‍तिरेखाचित्रणाचा अलौकिक वस्तुपाठ आहे. कसून अभ्यास, मेहनत यांची जोड प्रतिभेला मिळाली की काय होतं, याचं सुरेख उदाहरण. खरंतर त्याला या भूमिकेसाठी ऑस्करच मिळायचं; पण नेमका त्याच वर्षी स्टीफन हॉकिंगचं बायोपिक असलेला ‘थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ आला आणि एडी रेडमेननं ऑस्करची बाहुली पटकावली. आयुष्यात पहिल्यांदा ‘इमिटेशन गेम’साठी पटकथा लिहिणारा ग्रॅहम मूर मात्र ऑस्कर मिळवून गेला. तरीही मॉर्टेन टिल्डम या नॉर्वेजियन दिग्दर्शकानं खूप संवेदनेनं हा सिनेमा केला आहे, हे जाणवत राहतं. आज तारीख १८ जून. आणखी सहा दिवसांनी ट्यूरिंग ह्यांची पुण्यतिथी. म्हणजे ‘इमिटेशन गेम’ पुन्हा एकदा पाहायला हवा.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/narendra-modi/photos/", "date_download": "2018-09-22T04:17:26Z", "digest": "sha1:RLSJQ7LAFGX7CE3GM5YXJKRD54JYADDA", "length": 24156, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Narendra Modi Photos| Latest Narendra Modi Pictures | Popular & Viral Photos of नरेंद्र मोदी | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nनरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.\nHappy Birthday Narendra Modi : पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दुर्मिळ फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nHappy Birthday Narendra Modi : 'या' पाच पदार्थांचे मोदी आहेत दिवाने\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसरदार सरोवर - 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nNarendra ModiGujaratstatue Vandalismनरेंद्र मोदीगुजरातपुतळ्यांची विटंबना\nRaksha Bandhan : दिग्गजांनी साजरी केली राखी पौर्णिमा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nRaksha BandhanNarendra ModiRamnath KovindVenkaiah Naiduरक्षाबंधननरेंद्र मोदीरामनाथ कोविंदव्यंकय्या नायडू\n12 वर्षांतून एकदा उमलतं हे फूल, मोदींनी केला उल्लेख\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकंगनाच नाही या बॉलिवूड सेलिब्रिटींनी केले आहे नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n नरेंद्र मोदींनी रवांडातील नागरिकांना दिल्या 200 गाई\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी केला योग\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nInternational Yoga DayYoganewsNarendra Modiआंतरराष्ट्रीय योग दिनयोगबातम्यानरेंद्र मोदी\nFitness Challenge : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फिटनेस मंत्रा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nNarendra ModiFitness TipsVirat Kohliनरेंद्र मोदीफिटनेस टिप्सविराट कोहली\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडोनेशियात उडवला पतंग\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://dharmarajyablog.wordpress.com/2016/06/02/%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-22T03:27:16Z", "digest": "sha1:5XKSKXB2A2HKQQYXRXIGTSOMEW6N3UHL", "length": 9284, "nlines": 61, "source_domain": "dharmarajyablog.wordpress.com", "title": "“नव भांडवली अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्ग” – धर्मराज्य", "raw_content": "\n“नव भांडवली अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्ग”\nबहुसंख्य सर्वसामान्यजन ‘नव भांडवलशाही व्यवस्थे’त(खाउजा)विकासाच्या परिघाबाहेर फेकले जाऊन एक ‘नव-अस्पृश्य’ जमात म्हणून जगत असताना मध्यमवर्गातील नवश्रीमंतीवर बेतलेल्या जीवनशैलीचं अनुकरण करण्यासाठी प्राणांतिक धडपड(उदा. ओव्हर टाईम, राजकारण्यांची दलाली व हुजरेगिरी, धंदाव्यवसायात बेकायदेशीर कामे, गुंडगिरी इ.)करीत असतात. या प्रक्रियेमध्येच गुन्हेगारी व भ्रष्टाचाराच्या ऑक्टोपसी संस्कृतीचं मूळ दडलेलं असतं.पर्यावरण विनाश व प्रदूषणाची बीजं ही, त्यातच रोवलेली असतात. एकीकडे मध्यमवर्ग भ्रष्टाचाराविरुद्ध आकांडतांडव व नक्राश्रू ढाळत असतो, परंतु या कँसिनो-इकॉनॉमित त्याला लायकीपेक्षा व जरुरीपेक्षा कितीतरी जास्त मिळणारा गलेलठ्ठ पगार व भत्ते, सकृतदर्शनी भलेही कायदेशीर असले तरी तो आम जनतेचं शोषण व लुटीतूनच आलेले असतात. हा ‘जैसे थे’ वादी नवश्रीमंत मध्यमवर्ग भ्रष्टाचाराची सोयीची संकुचित व्याख्या करण्याचा ‘स्मार्टनेस्’ दाखवण्यात सदैव गुंतलेला असतो.परंतु, आपली जगण्याची चंगळवादी जीवनशैली हाच गुन्हेगारी-भ्रष्टाचार व पर्यावरण विध्वंसाला अवघ मोकळं रान करुन देणारा मूलभूत व मुख्यस्त्रोत असतो, हे त्याच्या गावीही नसतं. गरिबी पर्यावरणावर जेवढा आघात करते, त्यापेक्षा मध्यमवर्गीयांची श्रीमंती सध्या कैकपटीनं अधिक पर्यावरणात अखिल सजीवसृष्टीसाठी विनाशकारक बदल(उदा. जागतिक तापमानवाढ, सागरी पाण्याच्या पातळीतील वाढ, जैवबहुविधतेचा ऱ्‍हास, जमीन-हवा-पाणी-अन्न यातील रासायनिक व आण्विक प्रदूषण इ.) वेगाने घडवून आणतेयं, याचं त्याला काहीही सोयरसुतक नसतं. ‘साधी राहाणी व उच्च विचारसरणी’… याला पूर्णपणे फाटा देऊन फाजील आत्मकेंद्रीपणा, आत्यंतिक स्वार्थीवृत्ती, संवेदनशून्यता, पोकळ आक्रमकवृत्ती(मूळात सुखासीनतेमुळे कमालीची भेदरट वृत्ती), तत्त्वशून्य, स्वसुखासाठी व सोयीसाठी देवधर्म आणि निसर्गाचा बाजार मांडणारा(प्रत्यक्षात पर्यावरण व जैवबहुविधतेचा ऱ्‍हास घडवणारा) व सर्व समस्यांना केवळ बेसुमार लोकसंख्यावाढीला जबाबदार धरणारा…. हा बेजबाबदार ‘ग्राहकवादी’ मध्यमवर्ग या असल्या किळसवाण्या संस्कृतिचा पाया ठरतो. फार्महाऊस घेताना तलाठ्याचा किंवा पासपोर्ट मिळवताना वा सिग्नल तोडताना पोलीसाचा भ्रष्टाचार पाहून त्याच्या मस्तकात तिडीक जाते. पण कोकणातले औष्णिकऊर्जा-खाणकाम प्रकल्प वा जैतापूरसारखे अंति पिढ्यापिढ्यांना घातक ठरणारे अणुप्रकल्प, सेझ-प्रकल्प तसेच, काळू-शाई धरणासारख्या वरकरणी विविध विकासप्रकल्पांच्या नांवाखाली लोकांच्या घरादारांवर फिरणारा नांगर पाहून वा इतर सजीवसृष्टीचा(वनस्पती, जलचर, पशूपक्षी) आपल्या डोळ्यासमोर होणारा निर्मम विध्वंस पाहताना फक्त बधीर मनानं सोयिस्कर बघ्याची भूमिका स्विकारतो…..प्रसारमाध्यमांचा पूरेपूर वापर करुन ‘आपणा सारिखे करिती तत्काळ’, या न्यायानं सर्वसामान्य जनतेला बिघडवणाऱ्‍या ‘लोकविरोधी’ राजकारणी, उद्योगपती-व्यापारी-बिल्डर आणि नोकरशहा यांच्या अभद्र युतीसोबतच मध्यमवर्गाची उपरोल्लेखित वृत्ती; हीच ‘नव्या भांडवली अर्थव्यवस्थे’ची ग्यानबाची मेख आहे \nएकुणच हा मध्यमवर्गीय समाज षंढांचा. ढोंग्यांचा आणि अफूची मात्रा पाजणाऱ्‍या आधुनिक संत-सद्गुरुबाबांचा व्हायला लागलायं\nPrevious ‘राक्षसी’ पोलीसी चाचणी\nNext मफतलाल कंपनी ‘रेल.रोको’\n“नव भांडवली अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्ग”\n‘धर्मराज्य पक्षा’चे मुखपत्र “कृष्णार्पणमस्तु” मासिक एप्रिल २०१६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/typewriter-computer-typing-2120343.html", "date_download": "2018-09-22T04:07:00Z", "digest": "sha1:HT5NODNP2WESF34YE4FLK4N7JJ5E7WTH", "length": 7331, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "typewriter-computer-typing | आता वापरा कॉम्प्यु-टाइपरायटर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nटाइपरायटर वापरलेल्या, टाइपरायटर आवडणाऱया सर्वांसाठी खुशखबर.\nलंडन - टाइपरायटर वापरलेल्या, टाइपरायटर आवडणाऱया सर्वांसाठी खुशखबर. आता संगणकाला जोडता येऊ शकणारा अनोखे यूएसबी किट एका अमेरिकन आंत्रप्रेन्युरने विकसित केले आहे. या किटचा वापर करून आपण एकाच वेळी संगणक आणि टाइपरायटरवर टाइपिंग करण्याचा आनंद घेऊ शकतो. रिमिक्सच्या या जमान्यात संगणकातील हे रीमिक्स टाइपरायटर शौकिनांना आवडेल.\nटाइपरायटरची एकेकाळी जबरदस्त क्रेझ होती. टायपिंग करणाऱयास नोकरी मिळणार हे निश्चित होते. त्यामुळे जागोजागी टायपिंग इन्स्टिट्यूटचे अक्षरश: पेव फुटले होते. मॅन्युअल टायपिंगच्या जागी इलेक्ट्रॉनिक टाइपरायटर आल्यानंतरही टाइपरायटरचे महत्त्व टिकून होते, पण संगणकाचे आगमन झाले. संगणकाच्या बहुविध उपयोगामुळे ते प्रचंड लोकप्रिय ठरले. संगणकाचा झपाटाच असा की, आज टाइपरायटर रोजच्या जीवनातून हद्दपार झालेत, परंतु नव्या यूएसबी किटमुळे अडगळीत पडलेल्या टाइपरायटर प्रकाराला संजीवनी मिळाली आहे. हा यूएसबी किट सेंसर बोर्डाच्या साहाय्याने आपल्या पीसीच्या मॉनिटर, लॅपटॉप अथवा आयपॉडला जोडता येऊ शकेल.\nयूएसबी किटचा शोध लावणारे जॅक झाल्कीन म्हणतात, अडगळीत पडलेल्या एखाद्या गोष्टीच्या दृष्टीने हा नवा, क्रांतिकारी शोध आहे.\nसंगणकाला जोडण्यासाठी यामध्ये गुंतागुंतीची वायरिंग नाही, की यामुळे टाइपरायटरचा लूकही बदलत नाही.फक्त अडॉप्टर तेवढे लागते. तेही मॉनिटरच्या मागे अथवा साईडला लावता येते.\nकॉम्पिटीशन : iPhone च्या महागड्या किमतीची Xiaomi ने उडवली खिल्ली, तेवढ्यात किमतीत दिली बंडल ऑफर\nपोलिस वॉर्निंग : या 3 चुका केल्यास व्हॉट्सअॅपच्या या यूजर्सला जावे लागेल तुरुंगात\nAlert: लिफ्टमध्ये होती महिला.. हातात होता सॅमसंगचा स्मार्टफोन.. बॅगमध्ये ठेवताच झाला ब्लास्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2018-09-22T03:24:25Z", "digest": "sha1:Z5BTNE3QISCRSWLAGQBUCA6XLGBUHD7R", "length": 4084, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिडनी पोलाक - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१४ रोजी २२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1870", "date_download": "2018-09-22T03:29:19Z", "digest": "sha1:2O4I7GWI736XGTH53NMJLK4SO3CDS3RK", "length": 3468, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसीआयपीएएम-डीआयपीपी यांच्यातर्फे देशातील भौगोलिक संकेतांकांसाठी लोगो आणि टॅगलाइन स्पर्धा\nवाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील औद्योगिक धोरण प्रोत्साहन विभागांतर्गत येणाऱ्या आयपीआर प्रोत्साहन आणि व्यवस्थापन पथकाने MyGov.in या संकेतस्थळावर देशातील भौगोलिक संकेतस्थळांच्या लोगो आणि टॅगलाइन/घोषणा यांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे.\nभौगोलिक संकेतांक हा प्रामुख्याने विशिष्ट भौगोलिक प्रदेशात उगम झालेल्या कृषी, नैसर्गिक किंवा उत्पादित वस्तूंसाठी (हस्तकला आणि औद्योगिक वस्तू) असतो. उदा. दार्जिलिंगचा चहा, नागपूरची संत्री, काश्मिरी पश्मिना, इ.\nभौगोलिक संकेतांक आपल्या समृद्ध वारशांबरोबरच देशभरातल्या शेतकऱ्यांच्या कारागिरांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी साहाय्यभूत ठरत असतो.\nस्पर्धेसाठीची अधिक माहिती MyGov.in ऑनलाईन मंचावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-verious-government-schemes-organic-farming-3321?tid=165", "date_download": "2018-09-22T04:24:23Z", "digest": "sha1:3NXBQ3LYTI5YEODJVWHFF4HG5EK2H476", "length": 26964, "nlines": 196, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, verious government schemes for organic farming | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेंद्रिय शेतीसाठी विविध योजना\nसेंद्रिय शेतीसाठी विविध योजना\nसेंद्रिय शेतीसाठी विविध योजना\nसेंद्रिय शेतीसाठी विविध योजना\nशनिवार, 25 नोव्हेंबर 2017\nमानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात.\n१. परंपरागत कृषी विकास योजना\nमानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात.\n१. परंपरागत कृषी विकास योजना\nया योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची गटनिर्मिती करून त्यांना साहाय्य करण्यात येते.\nएका शेतकऱ्यास १ एकर ते जास्तीत जास्त २.५० एकरपर्यंत लाभ देण्यात येतो अाणि साधारण ५० एकराचे गट केले जातात. यात महिला, अनुसूचित जाती/जमाती यांना प्राधान्य दिले जाते.\nगटामध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्याने ३ वर्षे सेंद्रिय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक आहे.\nरासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते वापरणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यानी लिहून देणे बंधनकारक आहे. तसेच त्याच्याकडे किमान २ पशुधन असणे आवश्‍यक आहे.\nलाभार्थ्याने दरवर्षी माती व पाणी तपासून घेणे बंधनकारक आहे.\nआत्मा योजनेअंतर्गत गट/ समूह/ शेतकरी उत्पादक कंपनी यांना सहभागी होता येईल.\nशेतकरी गट/समूह संघटनासाठी तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि समूह संघटन ५० शेतकऱ्यांचा एक गट व प्रति शेतकरी २०० रु. प्रमाणे अर्थसाहाय्य\nयशस्वी सेंद्रिय शेतीवर क्षेत्रीय भेटीचे आयोजन २०० रु. प्रति शेतकरी.\nसहभागीता हमी प्रणालीअंतर्गत सेंद्रिय प्रमाणीकरण शपथविधी, प्रमाणीकरण गट नेत्याची निवड, ५० शेतकऱ्यांचे ३ प्रशिक्षण २०,००० रु. प्रति प्रशिक्षणप्रमाणे अर्थसाहाय्य.\nगट नेत्यांच्या पीजीएस प्रमाणीकरणसाठी २ दिवसांचे प्रशिक्षण २०० रु. प्रति प्रवर्तक प्रति दि.\nगट नेत्यांचे/ मार्गदर्शकाचे ३ दिवस प्रशिक्षण २५० रु. प्रति प्रवर्तक प्रतिदिनी.\nशेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी १०० रु. प्रतिशेतकरी अाहे.\nमाती नमुने तपासणी २१ नमुने प्रतिवर्ष प्रतिगट १९० रु. प्रतिनमुना नुसार अर्थसाहाय्य.\nसेंद्रिय निविष्ठांचा वापर करणे, पीकपद्धतीत बदल करणे, सेंद्रिय खत वापर करून क्षेत्र सेंद्रिय शेती खाली आणणे, अभिलेख जतन करण्यासाठी १०० रु. प्रतिशेतकरी.\nशेतकऱ्यांच्या शेताची गट मार्गदर्शकामार्फत सेंद्रिय शेतीची तपासणी ४०० रु. प्रतितपासणी (३ तपासण्या प्रतिवर्ष).\nएनएबीएल प्रमाणित प्रयोगशाळेतून सेंद्रिय नमुन्यातील रासायनिक/विषयुक्त अंश तपासणीसाठी १०,००० रु. प्रतिनमुना (८ नमुने प्रतिगट प्रतिवर्ष).\nसेंद्रिय प्रमाणीकरणाकरिता प्रशासकीय खर्च- प्रथम वर्ष २६,१५० रु., द्वितीय १६,९०० रु., तृतीय वर्ष १६,९०० रु. प्रमाणे देय.\nसाधारण शेतीचे सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतर करण्यासाठी १००० रु. प्रतिएक.\nसेंद्रिय बी-बियाणे खरेदी, सेंद्रिय बीज रोपवाटिका उभारणी करणे ५०० रु. प्रतिएकर/ प्रतिवर्ष.\nपारंपरिक पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करणे- बीजामृत, जीवामृत, बायोडायनॅमिक, सीपीपी कंपोस्ट इ.च्या निर्मितीसाठी १५०० रु. प्रतियुनिट/ प्रतिएकर\nनत्र स्थिरीकरण करणाऱ्या पिकांची लागवड करणे (गिरिपुष्प, सिस्बेणीया इ.) साठी २००० रु. प्रतिएकरप्रमाणे.\nजैविक वनस्पती घटकापासून अर्क/बायोडायनॅमिक तरल कीड रोधक/दशपर्णी पावडरनिर्मिती युनिट उभारणे नीम केक व निम ऑइलसाठी १००० रु. प्रतियुनिट/ प्रतिएकरप्रमाणे).\nसेंद्रिय प्रमाणित द्रवरूपी सेंद्रिय खते खरेदी करणे, नत्र स्थिरीकरण करणारे घटक, स्फुरद- पालाश विरघळविणारे जिवाणू खते, सेंद्रिय प्रमाणित सूक्ष्म मूलद्रव्यांसाठी ५०० रु. प्रतिएकरप्रमाणे.\nसेंद्रिय प्रमाणित द्रवरूप, निमयुक्त - करंज युक्त बायोडायनॅमिक कीटकनाशकांसाठी (५०० रु. प्रतिएकरनुसार)\nनिंबोळी अर्क, निंबोळी केकसाठी ५०० रु. प्रतिएकरप्रमाणे.\nफॉस्फेटयुक्त सेंद्रिय खत देण्यासाठी १००० रु. प्रतिएकरप्रमाणे.\nगांडुळखतनिर्मिती युनिट उभारणी (७ बाय ३ बाय १ फूट) प्रमाणे २ वाफे उभारून त्यास सावली करणे व गांडूळ बीज सोडण्यासाठी ५००० रु. प्रतियुनिटप्रमाणे.\nबायोडायनॅमिक सीपीपी युनिट उभारणीसाठी १००० रु. प्रतियुनिटप्रमाणे एका प्रकल्पात २५ युनिट उभारणे.\nविविध कृषी अवजारे भाड्याने घेण्यासाठी १५,००० रु. प्रतिवर्षनुसार ३ वर्षांसाठी अर्थसाहाय्य.\nसेंद्रिय उत्पादनासाठी पीजीएस लोगो, पॅकिंग साहित्य, होलोग्राम इ. साठी २५०० रु. प्रतिएकरप्रमाणे.\nसेंद्रिय उत्पादित मालाची वाहतूक करण्यासाठी गटास कमीत कमी १.५ टन क्षमता असलेल्या चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी १,२०,००० रु. प्रती गट अर्थसाहाय्य.\nसेंद्रिय शेती विक्री मेळावा आयोजित करण्यासाठी ३६,३३० रु. प्रतिगटप्रमाणे.\n२. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान\nसेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब - या घटकांतर्गत २०,००० रु. प्रतिहेक्‍टर मापदंडानुसार ५० टक्के अथवा जास्तीत जास्त १०,००० रु. प्रतिहेक्‍टर याप्रमाणे एका लाभार्थीस जास्तीत जास्त ४.०० हेक्‍टर मर्यादेपर्यंत एकूण तीन वर्षांसाठी अनुदान देय आहे.\nरक्कम रु. १०,००० पैकी प्रथम वर्ष ४००० रु., द्वितीय व तृतीय वर्ष प्रत्येकी ३००० रु. याप्रमाणे अनुदान देय राहील. यामध्ये सेंद्रिय शेती पद्धतीच्या विविध घटकांना उदा. हिरवळीच्या खताचा वापर, गांडूळखत युनिटची उभारणी, जैविक किडनाशके व जैविक नियंत्रण घटक तयार करणे, जीवामृत, अमृतपाणी, बीजांमृत, दशपर्णार्क, इ. सेंद्रिय द्रव्ये तयार करणे, इ. एम. द्रावणाचा वापर, क्रेफ (कायनेटिक रिफाईन्ड फॉर्म्युलेशन) द्रावणाचा वापर, निलहरित शेवाळ/ ॲझोला तयार करणे, जैविक खताचा वापर, बायोडायनामिक उत्पादनांचा वापर इ. तसेच रॉक फॉस्फेट, बोन मिल, फिश मिल इ. बाबींचा समावेश राहील.\nसेंद्रिय शेती प्रमाणीकरण - ही बाब प्रकल्प आधारित असून, सेंद्रीय शेती प्रमाणीकरणाकरिता ५० हेक्‍टरचा समूह असणे आवश्‍यक आहे. याकरिता एकूण ५ लाख रु. पर्यंत अनुदान देय आहे. त्यापैकी प्रथम व द्वितीय वर्ष प्रत्येकी रक्कम १.५० लाख रु. आणि तृतीय वर्ष २ लाख रु. अनुदान देय राहील.\nगांडुळखत उत्पादन केंद्र/ शेडसह सेंद्रीय निविष्ठा उत्पादन\nबांधकाम केलेल्या केंद्रासाठी प्रकल्पाचा मापदंड - (३० x ८ x २.५ फूट) या आकाराचे बांधकाम केलेल्या केंद्राकरिता १,००,००० रु. या खर्चाच्या मापदंडापैकी ५० टक्के अनुदान बांधकामाच्या प्रमाणानुसार देय राहील.\n२. एचडीपीई गांडूळ खत केंद्र ः या प्रकारासाठी प्रती केंद्र एकूण ९६ चौ. फूट (१२ बाय ४ बाय २ फूट) आकाराचे एचडीपीई गांडूळ खत केंद्रासाठी खर्चाचा मापदंड १६,००० रु. च्या ५० टक्के व जास्तीत जास्त ८००० रु. इतके अनुदान प्रमाणानुसार देय राहील.\n३. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना\nमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत खर्चाचे मापदंड पुढीलप्रमाणे आहेत. (यात दरवर्षी बदलत्या मजुरी दरानुसार मापदंड बदलतो)\nभू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग (गांडूळखत प्रकल्प) - ११,५२० रु.\nभू-संजीवनी व नाडेप कंपोस्टिंग - १०,७४६ रु.\nया योजनेत भाग घेण्यासाठी लाभार्थ्यास सर्वप्रथम ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजूर म्हणून नोंदणीसाठी अर्ज करून जॉब कार्ड प्राप्त करून घ्यावे लागते. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे अर्ज करून कामाची मागणी करावी लागते. यानंतर ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सदर लाभार्थी व काम मजूर करते.\nकामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर लाभार्थी स्वतः व गावातील इतर मजूर काम करून काम पूर्ण करतात. या योजनेतील कुशल व मजुरीची रक्कम लाभार्थी व काम करणारे तीन मजूर यांच्या बॅंक खात्यावर जमा होते.\nसंपर्क ः या योजनांबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक मंडळ कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी/उपविभागीय कृषी अधिकारी/ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.\nसंपर्क ः विनयकुमार आवटे, ९४०४९६३८७०\n(लेखक अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून पुणे येथे कार्यरत अाहेत.)\nपर्यावरण शेती कृषी विभाग कीटकनाशक खत पशुधन अवजारे ग्रामपंचायत\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nखत व्यवस्थापनासाठी शासनाच्या विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची...\nडोंगरसोनी झाले १२६ शेततळ्यांचे गावशासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोचली...\nशाश्वत सिंचनासाठी आहेत विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी शाश्वत सिंचन महत्त्वाचे आहे....\nबेदाणा तारण कर्ज योजना ज्या बाजार समित्या बेदाणा या शेतीमालासाठी...\nरब्बी हंगामासाठी पीकविमा योजनाराज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी...\nसेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...\nखाद्यतेल अायात शुल्कात दुप्पट वाढमुंबई : देशांतर्गत तेलबियांच्या दरात होणारी...\nबारा हजार ट्रॅक्टर्सला मिळणार अनुदान मुंबई : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत...\nकाजूसाठी फळपीक विमा योजनाकाजू पिकासाठी ही योजना कोल्हापूर, रत्नागिरी,...\nमोसंबीसाठी फळपीक विमा योजनामोसंबी पिकासाठी ही योजना औरंगाबाद, परभणी, सोलापूर...\nगांधी जयंतीपर्यंत राज्यात हागणदारीमुक्‍...मुंबई ः राज्यातील सर्वच्या सर्व; म्हणजे ३८४ शहरे...\nखत नियंत्रण प्रयोगशाळांचे बळकटीकरण :...राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत (RKVY) राज्यातील...\nसेंद्रिय शेती संशाेधन, प्रशिक्षणसाठी २०...पुणे : नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन आणि...\nकमी पावसाच्या तालुक्यांत कृषी पंपासाठी...राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (ता.२३) झालेले...\nआयात निर्बंधाने उडीद, मूग वधारलेनवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी (ता. २१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/mobile-app-for-cidco-registration/articleshow/65758416.cms", "date_download": "2018-09-22T04:20:04Z", "digest": "sha1:G3HTLHRYBXCD6EXW6XJKVFM3GNMKOYPS", "length": 11395, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: mobile app for cidco registration - सिडकोच्या घर नोंदणीसाठी मोबाइल अॅप | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nसिडकोच्या घर नोंदणीसाठी मोबाइल अॅप\nसिडकोच्या घर नोंदणीसाठी मोबाइल अॅप\nम. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई\nसिडकोच्या महागृहनिर्माण योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सिडकोतर्फे सोमवारी या योजनेच्या मोबाइल अॅपचा शुभारंभ करण्यात आला.\nलॅपटॉप अथवा कम्प्युटरद्वारे अर्ज करण्यासाठी अर्जदारांना इंटरनेट कॅफे अथवा तत्सम ठिकाणी जाऊन ऑनलाइन फॉर्म नोंदणीची प्रक्रिया करावी लागते. आहे. परंतु, या मोबाईल अॅपच्या माध्यमातून इच्छुक अर्जदार कोठेही आणि कोणत्याही वेळी नोंदणीपासून अनामत रक्कमेचा भरणा करेपर्यंत सर्व प्रक्रिया अगदी सहज आणि सुलभपणे करू शकतात.\nहे अॅप अॅन्ड्रॉइड मोबाइलधारकांना गुगल प्ले स्टोअरमध्ये 'सिडको ऑनलाइन २०१८' नावाने उपलब्ध असून, प्रोबेटी सॉफ्ट यांच्याद्वारे हे अॅप तयार करण्यात आले आहे. तसेच, या गृहनिर्माण योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वा स्वत:चा फोटो काढणे, आधारकार्ड, पॅनकार्ड अथवा धनादेशाची माहिती स्कॅन करून अपलोड करणे या मोबाइल अॅपमुळे करता येणे सहज शक्य होणार आहे. याशिवाय, वेब अॅप्लिकेशनच्या तुलनेत मोबाइल अॅपवर नोंदणीचा ओटीपी तत्काळ प्राप्त होतो. तसेच, इंटरनेट कॅफेसारख्या सार्वजनिक वेब अॅप्लिकेशनच्या तुलनेत मोबाइल ऍपद्वारे अर्जाचे शुल्क आणि अनामत रक्कम भरणे अधिक सुरक्षित आहे, असे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले. सिडकोच्या १४ हजार ८३८ घरांसाठी सोमवारपर्यंत ८२ हजार २३१ अर्जदारांनी अर्ज पूर्ण भरून दिले आहेत.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nनवी मुंबई याा सुपरहिट\nआज उद्या राज्यात मुसळधार\n४० कोटींचा प्रस्ताव नामंजूर\nकारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनाच कोंडले\nनेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पातील स्थानकांची पाहणी\nगुन्हे दाखल होऊनही कामगिरी उत्कृष्ट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1सिडकोच्या घर नोंदणीसाठी मोबाइल अॅप...\n2‘एका महिलेने दिली सुपारी’...\n3सिद्धार्थ संघवी यांची हत्या...\n4मराठी माध्यमाच्या शिक्षकांवर हिंदीचा भार...\n7‘जात वैधते’त अडकलेल्या नगरसेवकांवर कारवाई करा...\n8चिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण...\n9जागा अदलाबदलाची काँग्रेसची मागणी...\n10महाराष्ट्राला 'मनरेगा'चे चार पुरस्कार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/samarth-ramdas-philosophy-358-1601127/lite/", "date_download": "2018-09-22T03:57:43Z", "digest": "sha1:DDOVQPG5OENDJD45IZZS2KAWN5EOBXZB", "length": 12439, "nlines": 122, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Samarth Ramdas philosophy | ४९७. तदाकार | Loksatta", "raw_content": "\nसमर्थ रामदास १६९व्या श्लोकात म्हणतात\nचैतन्य प्रेम |चैतन्य प्रेम |\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसमर्थ रामदास १६९व्या श्लोकात म्हणतात, ‘‘नसे अंत आनंत संता पुसावा अहंकारविस्तार हा नीरसावा” हा सद्गुरू अनंत आहे. त्याची खूण संतांना पुसावी. अर्थात सत्संगतीत सद्गुरूविषयी जाणून घेत जावं. हा सद्गुरू म्हणजेच परमतत्त्व जसं व्यापक आहे, अनंत आहे तसाच या देहाच्या आधारावर पोसला जाणारा अहंकारही अनंतच आहे त्या अहंभावालाही अंत नाही. अहंकाराचा हा विस्तार संत संगतीनंच निरसावा. मग या संतांकडून जो बोध होतो, त्या सद्गुरूच्या.. त्या परमात्म्याच्या लीलांचं जे श्रवण होतं त्याचंच चिंतन, मनन आणि स्मरण करीत जावं. समर्थ सांगतात, ‘‘गुणेंवीण निर्गूण तो आठवावा त्या अहंभावालाही अंत नाही. अहंकाराचा हा विस्तार संत संगतीनंच निरसावा. मग या संतांकडून जो बोध होतो, त्या सद्गुरूच्या.. त्या परमात्म्याच्या लीलांचं जे श्रवण होतं त्याचंच चिंतन, मनन आणि स्मरण करीत जावं. समर्थ सांगतात, ‘‘गुणेंवीण निर्गूण तो आठवावा देहेबुद्धिचा आठवो नाठवावा’’ म्हणजेच गुणप्राधान्यानुसार जो आपला स्वभाव आहे तो बाजूला ठेवून त्या बोधाचं, त्या लीलांचं मनन करावं आणि मीपणाचं जे सततचं स्मरण आहे ते विसरावं. त्या सद्गुरूंचा जो बोध संतमुखातून ऐकला आहे त्यायोगे देहबुद्धी सोडण्याचा अभ्यास करावा. परमतत्त्वाचं आकलन हे विवेकाशिवाय होत नाही. त्यासाठी विवेक अंगी बाणवण्याचा अभ्यास झाला पाहिजे. समर्थ १७०व्या श्लोकात म्हणतात, ‘‘देहेबुद्धि हे ज्ञानबोधें त्यजावी विवेकें तये वस्तुची भेटि घ्यावी विवेकें तये वस्तुची भेटि घ्यावी’’ या श्लोकाचे अखेरचे दोन चरण अतिशय अर्थगर्भ आहेत. त्यात समर्थ सांगतात, ‘‘तदाकार हे वृत्ति नाहीं स्वभावें’’ या श्लोकाचे अखेरचे दोन चरण अतिशय अर्थगर्भ आहेत. त्यात समर्थ सांगतात, ‘‘तदाकार हे वृत्ति नाहीं स्वभावें म्हणोनी सदा तेंचि शोधीत जावें म्हणोनी सदा तेंचि शोधीत जावें’’ आपली वृत्ती तदाकार नाही. तद आकार म्हणजे त्या परमतत्त्वाला अनुरूप नाही. मग जो त्या परमतत्त्वाला अनुरूप आहे, त्याच्याशी एकरूप आहे त्याचाच सदा शोध घेत जावा. म्हणजेच जो शाश्वत आहे त्याचाच शोध प्रत्येक गोष्टीत घेत जावं. ज्या ज्या अशाश्वत गोष्टींत मन अडकलं आहे त्या त्या गोष्टींमागचं फरपटणं थांबावं. आपली प्रत्येक कृती, प्रत्येक विचार, प्रत्येक कल्पना, प्रत्येक इच्छा हळूहळू तपासत जावी. अंतरंगाची पाहणी करीत जावं. मग आपलं मन कुठे कुठे असहाय्यपणे गुंतलं आहे, ते जाणवू लागेल. हा जो सद्गुरू आहे तो खरंतर सर्व ज्ञानाचं सार आहे, तो प्रत्यक्ष आकारात प्रकट आहे तरीही तो या जगात चोरून वावरत आहे’’ आपली वृत्ती तदाकार नाही. तद आकार म्हणजे त्या परमतत्त्वाला अनुरूप नाही. मग जो त्या परमतत्त्वाला अनुरूप आहे, त्याच्याशी एकरूप आहे त्याचाच सदा शोध घेत जावा. म्हणजेच जो शाश्वत आहे त्याचाच शोध प्रत्येक गोष्टीत घेत जावं. ज्या ज्या अशाश्वत गोष्टींत मन अडकलं आहे त्या त्या गोष्टींमागचं फरपटणं थांबावं. आपली प्रत्येक कृती, प्रत्येक विचार, प्रत्येक कल्पना, प्रत्येक इच्छा हळूहळू तपासत जावी. अंतरंगाची पाहणी करीत जावं. मग आपलं मन कुठे कुठे असहाय्यपणे गुंतलं आहे, ते जाणवू लागेल. हा जो सद्गुरू आहे तो खरंतर सर्व ज्ञानाचं सार आहे, तो प्रत्यक्ष आकारात प्रकट आहे तरीही तो या जगात चोरून वावरत आहे समर्थ सांगतात, ‘‘असे सार साचार तें चोरलेंसें समर्थ सांगतात, ‘‘असे सार साचार तें चोरलेंसें इहीं लोचनीं पाहतां दृश्य भासे इहीं लोचनीं पाहतां दृश्य भासे’’ प्रत्यक्ष ज्ञानच ज्या देहरूपात आकारलं आहे असा खरा सद्गुरू या जगात चोरून वावरतो. म्हणजेच तो आपला डंका वाजवत नाही. प्रसिद्धी करीत नाही. आपल्या नावलौकिकाचा मोह त्याला नसतो. अशा खऱ्या सद्गुरूपर्यंत पोहोचणं सोपं नाही आणि जेव्हा आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो तेव्हाही त्याचं खरं स्वरूप कुठे जाणवतं’’ प्रत्यक्ष ज्ञानच ज्या देहरूपात आकारलं आहे असा खरा सद्गुरू या जगात चोरून वावरतो. म्हणजेच तो आपला डंका वाजवत नाही. प्रसिद्धी करीत नाही. आपल्या नावलौकिकाचा मोह त्याला नसतो. अशा खऱ्या सद्गुरूपर्यंत पोहोचणं सोपं नाही आणि जेव्हा आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो तेव्हाही त्याचं खरं स्वरूप कुठे जाणवतं ‘‘ इहीं लोचनीं पाहतां दृश्य भासे ‘‘ इहीं लोचनीं पाहतां दृश्य भासे’’ जे लोचनांना दिसतं ते त्याचं दृश्यरूप म्हणजेच त्याचं खरं रूप वाटतं’’ जे लोचनांना दिसतं ते त्याचं दृश्यरूप म्हणजेच त्याचं खरं रूप वाटतं साईबाबांपर्यंत जे जे त्याकाळी पोहोचले त्यातल्या फार थोडय़ांना त्यांचं खरं स्वरूप किंचित आकळत गेलं. बाकीच्यांना काय वाटलं साईबाबांपर्यंत जे जे त्याकाळी पोहोचले त्यातल्या फार थोडय़ांना त्यांचं खरं स्वरूप किंचित आकळत गेलं. बाकीच्यांना काय वाटलं साईबाबा पांढरी कफनी घालतात, डोईला फडकं गुंडाळतात, हातात कधी सोटा घेतात.. अनेकदा अतक्र्य असं काहीतरी बोलतात.. थोडक्यात सद्गुरूचं जे दृश्यरूप आहे, तो जसा दिसतो तेच त्याचं खरं स्वरूप आहे, असं माणूस मानतो. ‘‘निराभास निर्गूण तें आकळेना साईबाबा पांढरी कफनी घालतात, डोईला फडकं गुंडाळतात, हातात कधी सोटा घेतात.. अनेकदा अतक्र्य असं काहीतरी बोलतात.. थोडक्यात सद्गुरूचं जे दृश्यरूप आहे, तो जसा दिसतो तेच त्याचं खरं स्वरूप आहे, असं माणूस मानतो. ‘‘निराभास निर्गूण तें आकळेना अहंतागुणें कल्पितांही कळेना’’ जे दृश्यापलीकडचं कळलंय, असं वाटतं तेही आभासमयच असतं. तो निराभास, निर्गुण कसा आहे ते कळत नाही. अहंकारामुळे कितीही कल्पना केली तरी त्याचं खरं स्वरूप कळत नाही. त्यामुळे सत्संगाच्या योगे आपलं अंतरंग घडविण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या संकुचित कल्पनांनी जे जे स्फुरण होतं ते विषयांचंच असतं आणि त्यानं अज्ञानच वाढतं. (स्फुरे वीषयीं कल्पना ते अविद्या). त्यामुळे संतबोधानं ज्या व्यापक कल्पना अंतरंगात झिरपतात त्यानं ज्ञानच वाढतं. (स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या). त्यामुळे संतबोधानं ज्या व्यापक कल्पना अंतरंगात झिरपतात त्यानं ज्ञानच वाढतं. (स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या). पण संकुचिताची असो की व्यापकाची अखेर कल्पना ती कल्पनाच\nमाणुसकीचं तंत्र, मग मंत्र\n३४. दीन-दास : २\nचिंतनधारा : ५. विचाराचं बोट\nअफगाणिस्तान आणि इराकनंतर दहशतवादाची सर्वाधिक झळ भारताला\nहॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6626", "date_download": "2018-09-22T03:00:14Z", "digest": "sha1:YTIX3HAUVK2PNWJ6E5BGLIIIOWLVLKO3", "length": 6752, "nlines": 77, "source_domain": "aisiakshare.com", "title": " साम्राज्याचे येणे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n१. पटेल लोक \"स\" च्या जागी \"ह\" म्हणतात.\nहव्वापाचला कंपनीत जर्सीचा पेपर टेबलावर पसरून\nगुजराथी भुसू खायचो: चुरमुरे , फरसाण , शेंगदाणे .\nपिवळट्ट भिंतीवर स्वामीनारायण असायचा .\n2. अचूक गोळ्या पाडणे तसे सोपे,\nमी भारतातच शिकलो होतो. पण\nत्या विकणे महाकर्मकठीण (म्हणतात).\nमहाग सूट घातलेल्या पटेलांच्या\nडोळ्याभोवतालची वर्तुळे वाढत होती.\n3. डोके मुंडलेल्या जी इ कॅपिटलच्या लोकांना\nमुतारीच सापडत नव्हती. अनेकांना\nदाखविली . नवे कॉफी मशिनही.\nते कसलेतरी विचित्र सँडविच खात .\n४. \"विकली जाणार\", \"विकली जाणार \" सर्वत्र\nखुसपूस होती . गोऱ्यांचे डोळे काळवंडायचे ,\nभारतीय म्हणायचे \"हार्दिक आपला माणूस\nआहे, काय , तो असं करणारच नाही\".\n६. भडक गोऱ्या ललना सर्वत्र\nफिरत आहेत. त्यांच्या तोंडावरचे\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhimarathi.wordpress.com/portfolio/own-portfolio-website-digital-solutions-4-ur-business/", "date_download": "2018-09-22T03:16:57Z", "digest": "sha1:LOPMX5KCQ4IU7B5CHWR7K5M2KQ732M6A", "length": 6064, "nlines": 56, "source_domain": "majhimarathi.wordpress.com", "title": "Own Portfolio website ‘Digital Solutions 4 ur Business’ | माझी मराठी", "raw_content": "\nब्लॉगिंगकरता मदत हवी आहे\n← E Magazine – २०१३ गुढीपाडवा विशेषांक – ’या सख्यांनो या’\n“माझी मराठी” ब्लॉगचे विजेट\nहा कोड कॉपी करून तुमच्या ब्लॉगवर लावू शकता.\nEnglish From a Whatsapp Forward Uncategorized अनुभव अभिवादन अर्थविषयक आरोग्यविषयक उल्लेखनीय कविता कात्रणे खाद्यंती ठावठिकाणा तंत्रज्ञान दिवाळी अंक पर्यावरण ब्लॉगिंग भटकंती - महाराष्ट्र महाराष्ट्र टाईम्स राजकिय लोकसत्ता वाहनविषयक विचारधन विनोद / चुटके वैचारीक शिफारस शुभेच्छा संवर्धन सकाळ समाजोपयोगी सामाजिक बांधिलकी\nया जालनिशीवरचे लेख शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/47095", "date_download": "2018-09-22T03:28:10Z", "digest": "sha1:JV5RVKWYQSPL3NTJZF6S5PYNXW5LX2FK", "length": 3952, "nlines": 93, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दव बिंदू | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दव बिंदू\nदव बिंदू आहे मी हिरव्या ओल्या पानावरचा\nमी प्रतीकच ठरलो आहे क्षणभंगुरतेचा\nमाझी क्षण भंगुरता आहे शाप कि वरदान\nकोणाचे असावे का आयुष्य माझ्या समान\nया इवल्या जीवनी चातकाची मी भागवतो तहान\nआकर्षक वाटे हर एकास असुनी इतकास लहान\nक्षणात रूजुनी उगवतो रोपातुनी कोठे ना कोठे\nतुम्हीच ठरवा आयुष्य सुंदर असावे कि मोठे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/47914", "date_download": "2018-09-22T03:51:37Z", "digest": "sha1:237KCZD2GSWIB3OXKFVBYOKDEBLVWTMW", "length": 7363, "nlines": 131, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आयुर्वेदीक वैद्य माहिती बोरीवली | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आयुर्वेदीक वैद्य माहिती बोरीवली\nआयुर्वेदीक वैद्य माहिती बोरीवली\nकोणाला बोरीवली – कांदिवली भागातील चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांची माहिती आहे का\nअसल्यास कृपया इथे शेअर करा.\nमी स्वत: मालाड ला आयुशक्ति\nमी स्वत: मालाड ला आयुशक्ति येथे उपचार घेतले होते. कान्दिवलि पासुन १० -१५ मिनिट चे अन्तर आहे. पत्थ्य खूप पाळावे लागते, पण गुण नक्कि येतो. मला तर उत्तम अनुभव आहे.\nधन्यवाद अजुन माहिति असल्यास\nअजुन माहिति असल्यास शेअर करा\nपसद - विपु पाहाल का\nपसद - विपु पाहाल का\nआयुर्वेदिक Dr चंदा बिराज्दार\nधन्यवाद वेल. धन्यवाद धनवंती\nधन्यवाद वेल. धन्यवाद धनवंती\nबोरिवली पश्चिम, योगी नगर येथे\nबोरिवली पश्चिम, योगी नगर येथे डॉ. तेजस गोरगांधी म्हणून एक डॉक्टर आहेत.\nमी त्यांची ट्रीटमेंट ३/३.५ वर्षं घेतली. पण आता बरं वाटतंय म्हणून (खरं म्हणजे आता सर्दी/ दम्याचा त्रास बंद झाला मग पथ्य पाळायचा कंटाळा म्हणून ) बंद केली.\nपण मला आणि माझ्या बहिणीला पण त्यांचा चांगला गुण आलाय.\nहवा असल्यास त्यांचा कॉन्टॅक्ट नं. देईन.\nडॉ. स्वाती गांधी बिश्ट, बी ७\nडॉ. स्वाती गांधी बिश्ट, बी ७, अशोक नगर, वझिरा, बोरिवली प.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 28 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2018-09-22T03:37:21Z", "digest": "sha1:CN2LG6Q3J5M6YWCJLP3VTYUBO52DZWSQ", "length": 7998, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ट्रम्प, मॅक्रॉन, आणि थेरेसा मे हे गुन्हेगार… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nट्रम्प, मॅक्रॉन, आणि थेरेसा मे हे गुन्हेगार…\nइराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला खामेनींनी केली जळजळीत टीका\nर्तेहरान – अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांनी सीरियावर जो क्षेपणास्त्र हल्ला केला त्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटत असून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रांसचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची ही कृती गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सीरियावर आज सकाळी केलेला हल्ला हा भीषण स्वरूपाचा होता ती एक गुन्हेगारी कृती आहे असे त्यांनी म्हटले आहे.\nस्वत: सीरिया सरकारनेही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून आमच्यावर झालेला हा हल्ला घृणास्पद स्वरूपाचा असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून त्यांनी ही कृती केली असल्याचे सीरियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. आम्ही देशात कुठेही रासायनिक अस्त्रांचा वापर केलेला नाही. आमच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय पहाणी पथक आमच्या देशात येणार होते पण त्यांच्या या प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठीच अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी ही कृती केली आहे असे त्यांनी म्हटले आहे. या तीन देशांनी आमच्यावर केलेले हे अतिक्रमण अपयशी ठरेल असा दावाही त्यांनी केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरशियावरही कारवाई करण्याची डेमोक्रॅटिक सदस्यांची मागणी\nNext articleअमेरिका आणि मित्र राष्ट्रांचे सीरियावर क्षेपणास्त्र हल्ले\nमतदारांना आकर्षित करण्यासाठी गणपतीची आक्षेपार्ह जाहिरात\nफ्लोरिडात जेट विमान चोरणाऱ्या युवकास अटक\nमुंबई बॉंबस्फोट आरोपी खुर्शीद आलमची नेपाळमध्ये हत्या\nभारत – पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेवर अमेरिका काय म्हणते वाचा…\nभारतातील 27 कोटी लोक दहा वर्षांत गरिबीतून मुक्त\nअस्सल आणि बहुआयामी भारत-रुमानिया भागीदारीचे उपराष्ट्रपतींचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2018-09-22T02:55:23Z", "digest": "sha1:LXPJDE7KSNAPKMOUI4LWNZACINOHYY2S", "length": 7336, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "ऑनलाईन फॉर्म | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: ऑनलाईन फॉर्म\nऑनलाईन प्रवेशाची तारीख २० जून\nयेत्या २० जूनपासून इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. इंजिनीअरिंग प्रवेशासाठीचा हा पहिला टप्पा आहे व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रामुख्याने या प्रक्रियेतून जावे लागते.\nऑनलाईन फॉर्म भरण्याबाबतचे वेळापत्रक www.det.org.in/fe2012 या वेबसाईटवर तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) जाहीर केले आहे. ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म याच वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एमएचटी-सीईटीचे आयडेंटिटी कार्ड किंवा स्कोअर कार्ड अर्ज स्वीकृती केंद्रावर बिद्यार्थ्यांना दाखवून विनामूल्य माहिती पुस्तीका मिळेल. असे आवाहन करण्यात आले आहे की, हा फॉर्म भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी ती माहिती व्यवस्थित वाचावी.\nउमेदवाराने हा फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट घेऊन अर्ज स्वीकृती केंद्रावर स्वतः जाऊन सादर करायचा आहे. आवश्यक कागदपत्रांची यावेळेस तपासणीही करण्यात येणार असल्याने मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या अटेस्टेड छायाप्रतही उमेदवाराने जवळ ठेवायची आहे. माहितीपुस्तकेत आवश्यक कागदपत्रांची यादी उपलब्ध आहे. ‘डीटीई’ ने असे म्हटले आहे की, केंद्रीय प्रवेश प्रकियेसाठी पसंती क्रमाचा अर्ज भरण्याच्या प्रकियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.\nThis entry was posted in घडामोडी and tagged ऑनलाईन फॉर्म, डीटीई, तंत्रशिक्षण संचालनालय, २० जून on जुन 15, 2012 by विराज काटदरे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/cidco-houses-are-expensive-1742445/", "date_download": "2018-09-22T03:50:24Z", "digest": "sha1:AFBKA3E7BQYMJECAQLXIWNL4677CD6EL", "length": 16354, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CIDCO houses are expensive | सिडकोची घरे महाग | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nसिडकोच्या वतीने विविध पाच विभागांत महागृहनिर्मिती हाती घेण्यात आली.\nखासगी विकासकांपेक्षा किमती अधिक; गृह योजनेला थंड प्रतिसाद\nतळोजा, खारघर, कळंबोळी, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच विभागांत बांधण्यात येणारी सिडकोच्या महा गृहनिर्मितीतील १४ हजार ८०० घरे खासगी विकासकांनी बांधलेल्या संकुलांतील घरांपेक्षा महाग असल्याची चर्चा सुरू आहे. सिडकोचा सर्व विभागांतील दर सारखा आहे, मात्र खासगी विकासकांचा दर हा गृहनिर्मितीच्या ठिकाणांवर अवलंबून आहे. तळोजा क्षेत्रातील सिडकोची घरे प्रति चौरस फूट ७ हजार ३०७ रुपयांना असताना खासगी विकासक या भागात तीन ते चार हजार प्रति चौरस फूट दराने गृहविक्री करत आहेत.\nखासगी विकासकांना आता प्रकल्पाची महारेराकडे नोंदणी करून बांधीव क्षेत्रफळानुसार (बिल्ट अप) घर विकणे बंधनकारक करण्यात आल्याने यात कमी-अधिक क्षेत्रफळाचा प्रश्न उद्भवत नाही. यापूर्वी सिडकोच्या घरांचे बांधीव क्षेत्र खासगी विकासकांपेक्षा जास्त होते.\nसिडकोच्या वतीने विविध पाच विभागांत महागृहनिर्मिती हाती घेण्यात आली. १४ हजार ८०० घरांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी अर्ज विक्री १३ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली असून १५ ऑगस्टपासून अर्ज नोंदणीशुल्कासह अर्ज स्वीकारले जात आहेत. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन सुरू आहे. आणखी १५ दिवस हे अर्ज विक्री व नोंदणी सुरू राहाणार आहे. सिडकोने अत्यल्प उत्पन्न गटासाठी पाच हजार २६२ घरे बांधण्यास घेतली असून, ही सर्व घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. शिल्लक नऊ हजार ५७६ घरे ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून सर्वासाठी खुली आहेत. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांचे क्षेत्रफळ हे २६० चौरस फूट असून अल्प उत्पन्न गटातील घरांचे क्षेत्रफळ ३०० चौरस फूट आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत १८ ते १९ लाख रुपये जाहीर करण्यात आली आहे. त्यावरील इतर खर्च गृहीत धरल्यास हे घर २० लाखांपर्यंत जाणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील घरे १९ लाख रुपयांची आहेत. त्यासाठी प्रति चौरस फूट ७ हजार ३०७ रुपये घेतले जात आहेत. हेच घर तळोजा, द्रोणागिरी यासारख्या अविकसित भागांत खासगी विकासक तीन ते चार हजार रुपये प्रति चौरस फूट दराने विकत आहेत. त्यामुळे २६० चौरस फुटांचे हे घर खासगी विकासकाकडून विकत घेतल्यास चार हजार रुपये प्रति चौरस फूट दराने १० लाख ४० हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे.\nनोंदणी शुल्क आणि इतर खर्च गृहीत धरल्यास हे घर बारा लाखांच्या वर जाणार नाही. हीच स्थिती अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांबाबत आहे. अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांची घरे ही ३०० चौरस फूट क्षेत्रफळाची आहेत. सिडकोच्या योजनेत हे घर घेतल्यास आठ हजार ३३३ रुपये प्रति चौरस फूट दराने मिळत आहे. खासगी विकासकाकडे हेच घर चार हजार रुपये प्रति चौरस फुटाने विकत घेतले तरी १२ लाखांपर्यंत मिळणार आहे. इतर खर्च मिळून हे घरही चौदा लाखांपर्यंत मिळणे अपेक्षित आहे.\nसिडकोने स्वस्त दरात घर विकणे अपेक्षित आहे. सिडकोच्या तुलनेत आमच्या घरांच्या किमती कमी आहेत, असे अरिहंत समुहाचे अशोक छाजेर यांनी सांगितले.\nसिडको सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन गृहनिर्मिती करते. प्रकल्पाकडे जाणारे रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी प्रक्रिया केंद्र या सुविधा खासगी विकासकांपेक्षा नक्कीच जास्त असतात. त्यामुळेच सिडकोच्या घरांना जास्त मागणी आहे. मोकळी जागा, कार पार्किंग, उद्यान, रस्ते आणि ग्राहकांची दैनंदिन गरज लक्षात घेऊन तयार केलेली व्यापारी संकुले यांचा खासगी विकासक विचार करू शकणार नाही. तुलनात्मकदृष्टय़ा सिडकोची घरे खासगी विकासकांपेक्षा स्वस्त आहेत हे लक्षात येईल.\n– लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, महा गृहनिर्मिती, सिडको\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nसत्ता, सरकार आणि सत्य..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6628", "date_download": "2018-09-22T03:01:18Z", "digest": "sha1:6GYPCSGZ3CKH4JTJXNRB4H7MXPJNCR5N", "length": 9799, "nlines": 148, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पुरुषाच्या_कविता | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nअवघड जागी, बारीक दुखणे\nकळत नाही, वळत नाही...\nमी बैल होतो, टोणगा होतो\nघुळी होतो, देवाला वाहिलेला....\nमला घर नसते, भिंती असतात\nबाई शिवाय मी घर करू शकत नाही\nघराला घरपण येत नाही....\nमला हे जमत नाही, मला ते जमत नाही\nमला खरे तर काहीच जमत नाही....\nमाझ्यात असते सगळी तीच उर्मी...\nमला सगळे पुरुष म्हणतात,\nमाणूस कुणी म्हणत नाही....\nमला वैताग येतो, मी रडू शकत नाही,\nपण पाणी येत नाही डोळ्यात\nमाझ्या डोळ्यातल्या विहिरी बुजवून टाकल्यात\nमनातले झरे बंधारे टाकून आतल्या आत\nमी पुरुष आहे, मी पुरुष आहे\nमाझे व्यक्त होणे, मला बोलता येणे\nआता मला आले पाहिजे,\nतसा नव्हे , जसा मी बोलत आलो, बोंबलत आलो,\nआता असे हवे, जसे मला बोलायचे होते\nतसा आता बोललो पाहिजे\nतसे आता लिहिले पाहिजे\nमाझे मन, माझे तन,\nमाझे माझे ते सगळे सगळे\nतिच्या पासून, तिला धरून, तिला सोडून\nतिच्या अवतीभवती, तिच्या पासून दूरदूर\nएके काळी टोणगे कविता लिहायचे, \"वात्सल्याविण अपूर्ण नारी\" वगैरे. आता पुरुषांच्या कविता बायकांनी लिहून त्याचा स्त्रीवादी बदला घ्यावा.\nहा आमचा स्त्रीवादी बदला. आमचा यावर भारी जीव.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n\"माझ्या डोळ्यातल्या विहिरी बुजवून टाकल्यात\"\nमला हे जमत नाही, मला ते जमत नाही\nमला खरे तर काहीच जमत नाही....\nमला सगळे पुरुष म्हणतात,\nअशा व्यक्तीला कुणीच खऱ्या अर्थाने 'पुरुष' म्हणत नाही.\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6629", "date_download": "2018-09-22T03:51:59Z", "digest": "sha1:H2KYZ3IKZODAH4VXMMILH5G46ERXSLK4", "length": 41742, "nlines": 216, "source_domain": "aisiakshare.com", "title": " माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं. | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमाझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.\nमायबोली संकेतस्थळावर आमचा एक गप्पांचा कट्टा आहे. तिथे एकदा सहज गप्पा मारता मारता तेथील अक्षय नावाच्या एका मित्राने सगळ्यांना 'माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं' ह्या विषयावर एक निबंध लिहिण्याची विनंती केली होती. त्याला अनुसरून मी तेथे खालील निबंध लिहिला. आपल्या सर्वांच्या वाचनाकरिता तोच निबंध मी खाली देत आहे.\nविषय :- माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.\nमाझं लिहिणं कसं सुरू झालं, हे लिहिण्याअगोदर मला वाटतं की माझ्या वाचन कसं सुरू झालं, ह्यावर मी दोन शब्द लिहावं. कारण माझ्या लिखाणाचा प्रवास हा माझ्या वाचनानेच सुरू झालेला आहे. माझ्या लिखाणाचे पुष्कळसे श्रेय मी माझ्या वाचनाला देतो. आपलं वाचन समृद्ध असलं की आपल्याला लेखन करणं सोपं जातं. आपल्या लिखाणाची भाषा समृद्ध होत जाते. आपल्या वाचनाचे प्रतिबिंब नेहमीच आपल्या लिखाणात उमटत असते. अवांतर वाचनानेच आपल्या लिखाणाचा प्रवाह, त्याचे व्याकरण कसे असावे याचे आपल्याला ज्ञान होत जाते. आणि म्हणूनच इथे माबोवर बरेच जण नवलेखकांना सल्ला देत असतात, की ' आपलं वाचन वाढवा', 'आपले वाचन वाढवण्याची गरज आहे' ते त्याकरिताच.\nमला वाचनाचं वेड कधी लागलं ते आता नक्की आठवत नाही. पण अवांतर वाचनाला सुरवात केली तेव्हा मी चौथी पाचवीत वगैरे असेन. मी मराठी माध्यमातून शिकलोय. माझ्या अवांतर वाचनाला हातभार लावला तो आमच्या शाळेतल्या लायब्ररीयन बाईंनी. त्या बाईंचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. इतर विद्यार्थ्यांना त्या बाई आपल्या टेबलावर परत आलेलीच पुस्तकेच इतरांना देत. पण माझे वाचनाचे वेड पाहून त्या मला खास उशिरा बोलवत. मी उशिरा गेलो की मग त्या मी सांगेल ते कपाट उघडून मला पुस्तकं चाळू देत. आणि मला आवडेल ते पुस्तक माझ्या नावावर मला देत. इतरांना सात दिवसातून एक पुस्तक मिळे तर त्या मला रोज एक पुस्तक वाचायला देत. ५ वी ते १० पर्यंत आमच्या शाळेतल्या लायब्ररीमधील वीसेक कपाटातली एकूणएक पुस्तकं माझी वाचून झाली होती. अगदी भा. रा. भागवत, रत्नाकर मतकरी यांच्या बालसाहित्यापासून ते गदिमा, व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथासंग्रहापर्यंत लहानथोर लेखकांची सर्व पुस्तके मी वाचून काढली होती. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मी एका कपाटावर एकावर एक रचून ठेवलेली यजुर्वेद, सामवेद आणि भगवद्गीता यांची पाच सहा किलो वजनाची गलेलठ्ठ पुस्तकं वाचायला मागितली. त्या लायब्ररीयन बाईंनी मला कोपरापासून हात जोडले. \"बाळा रे हे सर्व वाचण्याचं तुझं आता वय नाहीये\". त्यावेळी उठता, बसता, जेवता माझ्या हातात गोष्टींचं पुस्तक असे. माझे वडील माझ्यावर चिडत. \"अरे हे सर्व वाचण्याचं तुझं आता वय नाहीये\". त्यावेळी उठता, बसता, जेवता माझ्या हातात गोष्टींचं पुस्तक असे. माझे वडील माझ्यावर चिडत. \"अरे जरा जेवणाकडे लक्ष दे, नाहीतर नाकात घास जाईल\". रस्त्याने चालतानाही माझं लक्ष खाली असे. आणि कुठलाही छापील कागद दिसला की मी तो बिनदिक्कत उचलून वाचत असे. कधीतरी वाचायला काही नसलं तर वाचलेलंच पुस्तक मी पुन्हा पुन्हा वाचे. अशी त्याच त्याच पुस्तकांची कितीतरी पारायणं मी तेव्हा केली होती. माझी आत्या एका म्युनिसिपल शाळेत शिक्षिका होती. मे महिन्याच्या सुट्टीत आमची शाळा बंद असल्याने मला वाचायला काही नसे, तेव्हा ती आत्या तिच्या शाळेच्या लायब्ररीतील पुस्तकांची थप्पीच्या थप्पी मला वाचायला घरी आणून देत असे.\nशाळा संपली. पुढे शिक्षण पूर्ण केलं. नोकरीला लागलो. लग्न झालं. त्याकाळात दादर सार्वजनिक वाचनालयाचा मी सभासद झालो होतो. रोज दोन पुस्तकांचा वाचून फडशा पाडायचो. जवळ स्कुटर होती. पुटूपुटू जाऊन पुस्तकं बदलून आणायचो. पुढे कल्याणला आलो. २९ व्या वर्षी मूल झालं. आणि सगळा घोटाळा झाला. संसार, नोकरी, आणि मूल यांच्यात पूर्ण गुरफटलो गेलो. लायब्ररीत जाणेयेणे होत नसे. माझं अवांतर वाचन पूर्णपणे ठप्प झालं. पण एक मात्र झालं. रोज ट्रेनने येऊन जाऊन दोन तासाचा प्रवास सत्कारणी लावला. तेव्हा प्रवासात मी रोज दोनेक तरी वर्तमानपत्र वाचत असे. त्याबरोबर येणाऱ्या पुरवण्या मी आधाश्यासारखा वाचून माझी अवांतर वाचनाची भूक शमवे.\nअशातच काही वर्षांपूर्वी मोबाईलचे आगमन झाले. मोबाईलवर सर्फिंग करता करता मला मायबोली संकेतस्थळाचा शोध लागला. माबोचा सभासद होण्यापूर्वी मी दोन वर्षे फक्त माबोचा वाचनमात्र होतो. माबोवरसुद्धा पुष्कळ वाचन केले. वाचता वाचता मला असे वाटू लागले की आपणही आपल्या आवडलेल्या लेख, कथांना प्रतिसाद द्यावा. आपलेही मत नोंदवावे. म्हणून मी मायबोलीचा रीतसर सभासद झालो. आवडलेल्या लेख, कथा, कवितांना प्रतिसाद देऊ लागलो. सुरवातीला मी एका ओळीचा प्रतिसाद लिही. 'आवडले, छान लिहिलंय, झकास आहे, वगैरे'. मग हळूहळू माझी भीड चेपली. मी चारपाच ओळीत माझे मत मांडू लागलो.\nमी माबोचा सभासद होऊन चार एक महिने झाले होते. दीडवर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१६ साली तो दिवस नव्हे रात्र उजाडली, जेव्हा माझ्यासारख्या वाचकाचे एका नवलेखकात रूपांतर झाले. एका सुरवंटाने कात टाकली. त्याचे एका सुंदर फुलपाखरात रूपांतर झाले आणि माझा माझ्या वयाच्या ५४ व्या वर्षी वाचनाकडून लेखनाकडे प्रवास सुरू झाला. त्या रात्री माबोवर मी एक धागा वाचत होतो. त्यामध्ये रामानंद सागर यांच्या दूरदर्शनवरील रामायण मालिकेचा उल्लेख होता. आमच्या तरुणपणी दूरदर्शनवर ही मालिका फारच प्रसिद्ध झाली होती. त्यासंबंधीच्या माझ्याही काही आठवणी उचंबळून येऊ लागल्या. मी प्रतिसादात दोनचार आठवणी सलग लिहून काढल्या. पण पाहतो तर प्रतिसाद चांगलाच मोठा झालेला. एक प्रकारे लेखच झाला होता. मग माझ्या मनात आले, हे सर्व आपण प्रतिसादात न लिहिता त्याचा नवा धागाच का काढू नये\nपण माझी नवा धागा काढायची हिम्मत काही होईना. माझ्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. प्रतिसादात काही लिहिणे वेगळे आणि स्वतंत्र लेखन करणे वेगळे. लेख सर्वच जण वाचणार. लोकं काय म्हणतील लोकं माझ्या लिहिण्यावर बरेवाईट टीका करणार. कोणी वाद घालणार. कोणी माझ्या मागे हसणार. टिंगल करणार. मग मला शरमेने मेल्याहून मेल्यासारखे होणार. माझ्या मनावर भयंकर ताण येऊ लागला. तरीही मी स्वतःला धीर दिला. जे व्हायचे ते होऊन जाऊ दे. मी नवा धागा काढणारच. मग मी त्या प्रतिसादात थोडाफार बदल करून त्याचा मध्यरात्री १ वाजता एक स्वतंत्र धागा काढला. आणि त्याला नाव दिले 'दूरदर्शनवरील रामायण मालिकेची एक आठवण'\nपुढचे दोन दिवस माझे कठीण गेले. मी गुपचूप माझा तो लेख उघडून बघायचो, की काही प्रतिसाद आलाय का आणि माझ्याकरिता आनंदाची गोष्ट होती, की सर्व प्रतिसाद सकारात्मक आले होते. काहींनी माझ्या लिखाणाचे कौतुकही केले होते. ते पाहून माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. मग कालांतराने मी छोटे छोटे लेख, कथा लिहून माबोवर प्रसिद्ध करू लागलो. ते वाचून त्यावर काही नकारात्मक प्रतिसादही येत होते. पण तोपर्यंत माझीही भीड चेपली होती. तशा प्रतिसादांनाही तोंड द्यायला मी शिकलो होतो. माझे लिखाण बऱ्याच जणांना आवडू लागले होते. काही लोकं व्यक्तिशः भेटल्यावर माझे अभिनंदन करू लागले. मी विविध मराठी संकेतस्थळावरही लिहू लागलो. माझा स्वतंत्र ब्लॉग तयार केला. व्हाट्सएप, फेसबुकद्वारे माझे लेख, कथा मी विविध वाचकांपर्यंत पोहोचवू लागलो.\nमला निव्वळ वाचक या भूमिकेतून लेखकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचवण्यामध्ये मायबोली, मिसळपाव आणि ऐसी अक्षरेवरील लेखक आणि वाचकांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. मायबोलीवरील 'आपला कट्टा' भाग १ या धाग्यावरील अक्षय, मेघा, च्रप्स, सायुरी, पंडित, अंबज्ञ आणि धागामालक रहूल यांनी वेळोवेळी माझ्या लिखाणाला दिलेल्या प्रोत्साहनाचा मी शतशः ऋणी राहीन. अक्षय यांचे मी पुन्हा आभार मानतो की त्यांनी मला हा निबंध लिहिण्यास प्रवृत्त केले. तसेच फेसबुक आणि व्हाट्सएपच्या माझ्या मित्रमैत्रिणींचेही मी आभार मानतो, की ते माझे मोडके तोडके लेख, कथा गोड मानून मला लिखाण करायला नेहमीच प्रोत्साहित करीत असतात. धन्यवाद.\nता. क. - वरील निबंधात माझे साहित्यिक लिखाण कधी आणि कसे सुरू झाले हे लिहायला मला खूप गंमत आली. मी माझ्या भूतकाळात पुन्हा फिरून आलो. सुरवातीला लिखाण करायला आणि त्याकरिता माहिती गोळा करायला मी घेतलेली मेहनत आठवली. तेव्हा आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेले उपाय आठवले. लोकांना आपले लिखाण आवडेल की नाही, हया मानसिक अस्वस्थतेमध्ये जागवलेल्या रात्री आठवल्या. माझ्या लिखाणावर लोकांनी ओढलेले ताशेरे तसेच त्यांनी केलेले कौतुकही आठवले. हा निबंध लिहिण्याचा माझा एक खरोखरच सुखद अनुभव होता. या विषयावर मला तुमचेही अनुभव वाचायला नक्कीच आवडतील. त्यातून मला नवीन काहीतरी शिकायला मिळेल.\nलेख आवडला. एवढं वाचन शालेय\nलेख आवडला. एवढं वाचन शालेय जीवनात करूनही लेखन मात्र उशिरा का सुरू केले नेहमीच्या अभ्यासातले निबंध लिहितांना काही वेगळी शैली होती का नेहमीच्या अभ्यासातले निबंध लिहितांना काही वेगळी शैली होती का तिथे लेखनाला वाव होताच. बाकी तुमचा आवडीचा लेखन प्रकार कोणता तिथे लेखनाला वाव होताच. बाकी तुमचा आवडीचा लेखन प्रकार कोणता\nएवढं वाचन शालेय जीवनात करूनही लेखन मात्र उशिरा का सुरू केले >>> ह्या वयात मला जाणवते की लेखनकला माझ्यामध्ये लहानपणापासून होती. शालेय जीवनात मला निबंध लेखनात बक्षिसेही मिळाली होती. नातेवाईकांना पत्र लिहायचो तेव्हा पत्रातील हृदयस्पर्शी साहित्यिक मजकूर वाचून ते मला नावाजायचे. बीएला असतानाही मराठीत चांगले मार्क मिळत. पण माझी मलाच जाणीव नव्हती की माझ्याकडे लेखनकला आहे, किंवा कोणी ते माझ्या नजरेतही आणून दिलं नाही. संसाराचा गाडा ओढता ओढता मला स्वतःला ओळ्खयचेच राहून गेले. आता वयाच्या ५४ व्या वर्षी आंतरजालावरील संकेतस्थळावर प्रतिक्रिया देता देता मला शोध लागला की मी काहीतरी साहित्यिक रचना करू शकतो. नशिबाचा खेळ. तसा आता आयुष्यात वेळही तसा कमी राहिलाय म्हणा\nमध्यंतरी फेसबुक स्टेट्स वाचले\nमध्यंतरी फेसबुक स्टेट्स वाचले. ते जमलेच पण संस्थळांवर आलात हे उत्तम केले. वेळ काढा. पेपरांतही लिहा.\nसदिच्छेकरीता मी आपला आभारी आहे.\nश्री काळेकाका यांस शिसानविवि.\nशिरसाष्टांग नमस्कार ह्यासाठी की खालील मजकूर वाचून तुम्ही, माझ्या मनात तुमच्याबद्दल वैयक्तिक आकस वगैरे आहे असं समजू नये. हे जे मी लिहीतोय ते तुमच्याप्रतीच्या सद्भावनेने आणि दर्जेदार मराठी साहित्य अजून वाचायला मिळावं, आणि कोणीतरी हे लिहीलंच पाहिजे आणि ऐसीवरचा खवचटपणा फार उच्च पातळीवरचा आहे. फक्त ह्याच कारणासाठी.\nसर्वात पहिलं म्हणजे हे लिहिल्याबद्दल तुमचं अभिनंदन. हे कोणीतरी कंठरवाने होतकरू साहित्यिकांना सांगितलं पाहिजे.\nमाझ्या लिखाणाचे पुष्कळसे श्रेय मी माझ्या वाचनाला देतो. आपलं वाचन समृद्ध असलं की आपल्याला लेखन करणं सोपं जातं. आपल्या लिखाणाची भाषा समृद्ध होत जाते. आपल्या वाचनाचे प्रतिबिंब नेहमीच आपल्या लिखाणात उमटत असते. अवांतर वाचनानेच आपल्या लिखाणाचा प्रवाह, त्याचे व्याकरण कसे असावे याचे आपल्याला ज्ञान होत जाते. आणि म्हणूनच इथे माबोवर बरेच जण नवलेखकांना सल्ला देत असतात, की ' आपलं वाचन वाढवा', 'आपले वाचन वाढवण्याची गरज आहे' ते त्याकरिताच.\nफक्त माबोवर नाही, अक्षरश: प्रत्येक देशातल्या प्रत्येक भाषेतल्या होतकरू साहित्यिकांना हे लागू होतं. शुद्धलेखनासाठी, दर्जा वाढवण्यासाठी... ते असो.\nनंतर तुम्ही जे लिहीलंय अक्षरश: त्याच परिस्थितीतून मीही गेलेलो आहे. अखंड अखंड वाचत रहाणं हा माझा चांगला दहाबारा वर्षं छंद होता. अजूनही तसं पुस्तक मिळालं की मी ते संपवल्याशिवाय खाली ठेवत नाही. त्यामुळे मला तो परिच्छेद वाचून खूप आनंद झाला.\nएका सुरवंटाने कात टाकली. त्याचे एका सुंदर फुलपाखरात रूपांतर झाले आणि माझा माझ्या वयाच्या ५४ व्या वर्षी वाचनाकडून लेखनाकडे प्रवास सुरू झाला.\nपरत तुमचं अभिनंदन, ५४व्या वर्षी नवीन काही करु पाहणं लोकांना फार कठीण वाट्टं (म्हणे).\nमी मला जे म्हणायचंय ते साखरेत घोळवून सांगत नाही.\nतुमचं ज्या साहित्यिक फुलपाखरात रुपांतर झालंय ते सुंदर अजिबात नाही.\nतुम्ही लोकसत्ताच्या रविवारी जो बालरंग यायचा (आणि आता तो लोकरंगातल्या एकाच पानात कोंबून येतो, ज्याम पकाऊ फॉर्मात) त्यात तुम्ही फारतर लिहू शकालतुमचं लेखन फारतर प्रसिद्ध होऊ शकेल. तुम्ही खूप वाचलंय असं तुम्ही म्हणता. पण त्या वाचनाने स्वत:च्या लेखनाकडे त्रयस्थपणे पहायची दृष्टी तुम्हाला दिलेली नाही, हे थोडं दुर्दैवी आहे. जर ती तशी दिलेली असेल आणि तरीही तुम्हाला तुमचं लिखाण दर्जेदार वाटत असेल तर मात्र फारच बिकटे अवस्था. मध्यंतरी तुम्ही ते व्हॉट्सॅप (हा शब्द असा आणि असाच लिहायचा असतो.) स्टेटसची एक मालिका काढली होती. ती शुद्ध पकाऊ होती. तुम्ही लहान मुलांसाठी लिहीता हे मी आत्ता म्हटलंय. ते एक कौशल्यपूर्ण काम आहे. पण लहान मुलांसारखं लिहू नका. प्लीज.\nसध्या तुम्ही पोरकट-पकाऊ ह्या बॉर्डरवर काहीतरी लिहीता.\nमीही असं लिहायचो. आजूबाजूचे लोक (नातेवाईक-आप्त-मित्र-सुह्रद का काय ते) तेव्हाही प्रशंसा करायचे. त्यांची तेव्हढी पोहोच नसते. त्यांची टीका आणि प्रशंसा दोन्ही मनावर घ्यायची नसते. एखाद्या गोष्टीचं वर्णन करताना 'ते असं आहे. ते असं दिसतं. ते पाहून असं असं पाहिल्याची मला आठवण येते.' इत्यादी चौथीच्या निबंधांत असतं. स्वत:ला वाटतं ते सादर करणं; की रसिकांना आवडेल ते सादर करणं, (कला नेणीवोद्भव असावी की रसिकाभिमुख) ह्या त्रिकालाबाधित वादाच्या दोन्ही टोकांना पडलेले असंख्य कलाकार आहेत, जे खूप क्वचित अजरामर वगैरे होतात. तिथपर्यंत जायचं असल्यास दोन्हीमधील समतोल साधायचा प्रयत्न तुम्हांस केला पाहिजे. हे असे, सुवर्णमध्य गाठलेले कलाकार, लेखक/कवी मात्र नक्कीच दर्जेदार म्हणून गणले जातात. प्रत्येक कलाकृती ही त्या 'पर्सनल टच'मुळेच अजरामर होत असते. तर प्लीज हा प्रयत्न तुम्ही करा.\nमायबोलीवरचा तुमचा लेख मी पाहिला. त्यात लोकांनी तुमच्या लेखनकौशल्यावर शेरे न देता स्वत:च्याच अनुभवांवर जास्त लिहीलेलं आहे. त्यात प्रतिक्रिया देणारे कोण, इ. मी पाहिलं. वैयक्तिक टीका मी नेहमीच टाळतो. कोणाचे शेरे गंभीरपणे घ्यावेत हे तुम्ही ठरवलं पाहिजे.\nमआंजावर एक भारी असतं ते म्हणजे स्वत:ची फार अशी माहिती सांगावी लागत नाही. म्हणून लोक तुमच्यावर वैयक्तिक हल्ले करू शकत नाहीत. त्याचाच व्यत्यास म्हणजे कोणीही येऊन दुगाण्या झाडून जाऊ शकतं. त्यामुळे, माझा हा प्रतिसाद दुर्लक्षण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. पण, आपण फार चांगलं लिहीतो ह्या एका भासात जगू नका. प्लीज.\n- श्री टॅनोबा चौदावे\nट्विंकल ट्विंकल लिट्टल स्टार, गणपतीबाप्पा सुप्परस्टार\n@ १४टॅन, आपण लिहिलेल्या पत्रामधून आपली माझ्या लिखाणाविषयीची कळकळ जाणवली. आपण माझ्या लिखाणाच्या गुणवत्तेबद्दल लिहिलेले सर्व मुद्दे मी मान्य करतो. आपण मला जे मार्गदर्शन केलेय ते मी फार मोलाचे समजतो आणि त्याच मार्गावर चालण्याचा माझा प्रयत्न राहील. आपणांवर माझा लोभ कायमच राहील याचा विश्वास बाळगावा.\nश्री टॅनोबा चौदावे, फारच परखड\nश्री टॅनोबा चौदावे, फारच परखड हो. म्हणजे इतकं थेट लिहायला कुणी धजावत नाही.\nखूप वाचन अशासाठी करायचे की मराठी साहित्यातील संदर्भात आपली चूक होऊ नये.\nविषयांतील वेगळेपणा जपण्यासाठी या वाचनाचा उपयोग होतो. म्हणजे अगोदर काय होऊन गेलं आहे हे माहित असणे गरजेचं असतं.\nशैलीबद्ल बोलायचं तर उचललेली, कुणासारखी वाटणारी उपयोगाची नसते. वाचनामुळे शैलीवर अवांछित प्रभाव पडू नये.\nविषय सादरीकरणाचा प्रामाणिकपणा वाचकांना प्रत्येक वाक्याबरोबर गुंतवून लेखनाच्या शेवटापर्यंत नेत असतो.\nआमचे एक मित्र माकडांनी\nआमचे एक मित्र माकडांनी टाईपरायटर बडवला तर कितपत वाचनीय लेखन तयार होईल यावर संशोधन करित होते.\n त्यांच्या माकडांशी स्पर्धक निर्माण झाला आहे \n@ खुशालचेंडु, आगे बढो >>> आपल्या प्रोत्साहनाकरिता मी आपला आभारी आहे.\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/global-news-israeli-support-cyber-security-55615", "date_download": "2018-09-22T04:09:06Z", "digest": "sha1:XD7PUI7ZZA5OP63WEVLQ6RHJGAJSA3QF", "length": 12781, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "global news Israeli support for cyber security सायबर सुरक्षेसाठी सहकार्याची इस्राईलची तयारी | eSakal", "raw_content": "\nसायबर सुरक्षेसाठी सहकार्याची इस्राईलची तयारी\nमंगळवार, 27 जून 2017\nतेल अविव (इस्राईल) - सायबर सुरक्षेची गरज वाढत असताना जगभरातल्या अन्य देशांनाही सायबर सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी मदत देण्याची तयारी असल्याचे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज सांगितले. सातव्या आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते.\nभारतासह जगभरातल्या पन्नास देशांमधील सायबर क्षेत्राचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत.\nतेल अविव (इस्राईल) - सायबर सुरक्षेची गरज वाढत असताना जगभरातल्या अन्य देशांनाही सायबर सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी मदत देण्याची तयारी असल्याचे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज सांगितले. सातव्या आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते.\nभारतासह जगभरातल्या पन्नास देशांमधील सायबर क्षेत्राचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत.\nअवघ्या सात मिनिटांच्या भाषणात नेतान्याहू यांनी सध्याच्या काळात सर्वांत वेगाने वाढणाऱ्या सायबर सुरक्षा व्यवसायाकडे गांभीर्याने पाहण्याच्या मुद्द्यावर भर दिला. विविध स्तरांतून निर्माण होऊ शकणारा धोका पाहता सर्वच देशांना सायबर सुरक्षा महत्त्वाची वाटत असल्याचे नेतान्याहू म्हणाले. सायबर सुरक्षा ही न संपणारी गरज असल्याने या उद्योगात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत अनेक ‘स्टार्टअप’ना संधीही आहे, असेही ते म्हणाले.\nजगातल्या अनेक देशांना इस्राईलबरोबर सहकार्य करण्याची इच्छा असल्याचे सांगताना बेंजामिन नेतान्याहू यांनी आपले मित्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात इस्राईलला भेट देणार असल्याचे सांगितले. भारत-इस्राईल मैत्री संबंधाना पाव शतक पूर्ण होत असतानाच्या या दौऱ्याबद्दल येथे खूप उत्सुकता आहे. मोदी यांच्या दौऱ्यात सायबर सुरक्षेबरोबरच पाणी आणि शेतीविषयक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/jobs-at-rail-india/", "date_download": "2018-09-22T03:10:47Z", "digest": "sha1:AI4XHVSLDJ4C4UOJMVAYGXB74H4FU6EP", "length": 12498, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये 'इंजिनिअर' पदांच्या ४० जागा | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Education/Employment/रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा\nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा\nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [Rail India Technical and Economic Service] मध्ये 'इंजिनिअर' पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ आहे\n0 178 एका मिनिटापेक्षा कमी\nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा\nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [Rail India Technical and Economic Service] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ आहे. लेखी परीक्षा दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ०९:०० वाजता असून मुलाखत दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nइंजिनिअर इलेक्ट्रिकल : २२ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/OBC/PWD – ५०% गुण) ०२) ०२ वर्षे अनुभव\nइंजिनिअर मेकॅनिकल : ०८ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/OBC/PWD – ५०% गुण) ०२) ०२ वर्षे अनुभव\nवयाची अट : ०१ फेब्रुवारी २०१८ रोजी ३२ वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]\nवेतनमान (Pay Scale) : १६९७४/- रुपये\nनोकरी ठिकाण : चेन्नई\nलेखी परीक्षा व मुलाखतीचे ठिकाण : तांत्रिक प्रशिक्षण केंद्र इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ), कंबररंग जवळ, चेन्नई ३८.\nऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 February, 2018\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा\nआता निवडणुकीतील उमेदवारांना उत्पन्नाचा स्रोत जाहीर करण्याचेही बंधन\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा\nवर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mehfil-hotel/", "date_download": "2018-09-22T03:07:32Z", "digest": "sha1:PZVDFXGW3IZUFBRD5ZI36GBFPLZDMJ7W", "length": 9669, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mehfil Hotel- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nपुण्यात हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन जवानासह चार जण जखमी\nआग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले जात होते, पण भटारखान्यातून लिकेज झालेला सिलेंडर घेऊन बाहेर पडत असतानाच त्या सिलेंडरचा स्फोट झाला\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sanitary-napkins/", "date_download": "2018-09-22T03:04:20Z", "digest": "sha1:A7YXYNNLGEQVWJSR3ICCILDJO72QH3T5", "length": 10852, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sanitary Napkins- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nसॅनिटरी नॅपकीन्स जीएसटीमुक्त,केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय\nजीएसटी काॅन्सिलच्या 28व्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. आता सॅनॅटरी नॅपकिन्सवर जीएसटी लागणार नाही. सॅनिटरी नॅपकीन जीएसटीमुक्त झालं.\nग्रामीण महिलांना फक्त 5 रुपयात 'सॅनिटरी नॅपकिन' मिळणार \nमहाराष्ट्र Jan 18, 2018\nसॅनिटरी पॅड्सवरील जीएसटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन\nमहाराष्ट्र Jan 17, 2018\nसॅनिटरी नॅपकिन्सचे वाढलेले दर कसे कमी करणार; उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल\n'सॅनिटरी नॅपकीन पूर्णपणे फ्री असावेत'\nकचरावेचक महिलांच्या ओटीत सॅनिटरी नॅपकिन्सचं वाण\n...आणि म्हणून दिया मिर्झा सॅनिटरी नॅपकिन्स वापरत नाही\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/143?page=9", "date_download": "2018-09-22T03:13:54Z", "digest": "sha1:SUOZ3TOC4RU5XUSINIXO7AXKYTYUPT5F", "length": 14563, "nlines": 197, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अर्थकारण : शब्दखूण | Page 10 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अर्थकारण\nमदत हवी आहे . भारत अमेरिका दुहेरी टॅक्स\nमाझी बहिण स्मिता १८ ऑक्टोबरपासून तिच्या कंपनी कडून अमेरिकेत आहे . ती १६० दिवस भारतातून बाहेर असल्याने एन आर आय होत नाही आहे . तिचा इनकम टॅक्स अमेरिकेत कट होत आहेच . तिला भारतात तो इनकम दाखवावा लागेल का नेट वर बराच गोंधळ दिसतोय अन दोन सी ए परस्पर विरोधी सल्ले देत आहेत.\nइथे बर्याच जणाना ही समस्या आली असेल म्हणून विचारतोय .\n अन अमेरिकेत टॅक्स भरल्याचा काही बेनेफिट मिळेल का \nप्लीज कुणी मदत कराल का आणखी काही माहिती हवी असेल तर मी लिहिन\nRead more about मदत हवी आहे . भारत अमेरिका दुहेरी टॅक्स\n(अल्पावधीत माडी कशी चढवावी \nत्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले.\nRead more about (अल्पावधीत माडी कशी चढवावी \nऐका भारतीय ग्राहकांनो तुमची कहाणी..\nएक आटपाट (नेहमी नगर असते, इथे मात्र..) देश होता. कोणे एकेकाळी सोन्याचा धूर निघणा-या या देशाला काही वर्षापूर्वीपर्यंत मात्र तिस-या जगातील (थोडक्यात, मागासलेला) देश असे म्हटले जायचे.\nRead more about ऐका भारतीय ग्राहकांनो तुमची कहाणी..\nसर्वसामान्य गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित प्रकार म्हणून मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवतो. हे करताना त्या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाही. त्यामुळे अनेकांचे पैसे बुडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मुदत ठेवी ठेवताना त्यांचे पतमानांकन तपासणे गरजेचे आहे. ही किमान आर्थिक साक्षरता गुंतवणूकदारांनी पाळल्यास त्यांची फसवणूक निश्चितपणे टळू शकेल.\nRead more about मुदत ठेवींचे पतमानांकन\nअसा कुणी क्वचितच भेटेल\nजो स्वार्थात गटलेला नाही\nप्रॉपर्टी सहज तारू शकते\nमात्र कधी हिच प्रॉपर्टी\nबरबाद सुध्दा करू शकते\nRead more about तडका - प्रॉपर्टी\nलग्न लागलं, कौतुक सरलं, पाहुणे रावळे आपापल्या घरी परतले. महिनाभर होऊन गेला. पाठराखीण म्हणून आलेली आक्का पण आपल्या घरी परत निघून गेली होती. घर मोकळं झालं. आता मोजून चार माणसं आणि नवीन सुनबाई इतकेच काय ते राहिले. शैलूला अजूनही नवीन घराची, माणसांची सवय झाली नव्हती. नवरा घरी असतानाच काय ते मन रमायचं. तो ऑफिसला जाईपर्यंत त्याच्या मागे मागे फिरत राहायची. तो एकदा बाहेर पडला की घर खायला उठायचं. कुठल्याही घराला अचानक आपलं माननं इतकं सोपं असतं का\nध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की\nध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत\nध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे\nसर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार,\nआज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) तिसरे पुष्प.\nया भागात आपण तक्रार मार्गदर्शनाची माहिती घेणार आहोत. तक्रार केव्हा, कशी, कोठे करावी, त्याचा पाठपुरावा कसा करावा याचे योग्य विवेचन श्री. विवेक पत्की यांनी या संभाषणात केले आहे.\nRead more about ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की\nमुंबई ग्राहक पंचायत - अल्प परिचय\nRead more about मुंबई ग्राहक पंचायत - अल्प परिचय\nसेकंड होम ठेवावे की विकावे\nआमचे एक बदलापूर घेतलेले सेकंड होम आहे.२४-२६लाखाला १ वर्षांपूर्वी घेतले होते. इथून पुढे किंमत तशी काही फार वाढेल असे वाटत नाहीये. इन्वेस्ट्मेंट म्हणूनच घेतले होते. पण सोसायटीसाठी लागणारे पैसे व कर्जाचा हप्ता पहाता घर ठेवण्यापेक्शा विकले तर बरे होईल का असे वाटू लागले आहे.\nमिळू शकणारे भाडे अजून मिळतच नाही आहे .\nकृपया सुचवा विकावे कि नाही \nRead more about सेकंड होम ठेवावे की विकावे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://eloksevaonline.com/category/whatsup/page/2/", "date_download": "2018-09-22T03:11:02Z", "digest": "sha1:KOKM3BEQSZJ6FSBFTAUKPDPHETMCOPXJ", "length": 31162, "nlines": 407, "source_domain": "eloksevaonline.com", "title": "WhatsUp | eloksevaonline | Page 2", "raw_content": "\nशेवटी तर आपणच दोघं असु\nपती पत्नीच्या प्रेमामध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण कधीच दुःखाचे ठरत नाही.\nत्याने तिची भावना जपावी, तिने त्याचे मन ओळखावे. सुंदर जगण्याला अजून काय हवे \nशेवटी तर आपणच दोघं असु\nजरी भांडलो, रागाराग केला,\nशेवटी तर आपणच दोघं असु.\nजे बोलायचं ते बोल,\nजे करायचं ते कर,\nशेवटी तर आपणच दोघं असु.\nमी रूसलो तर तु मला मनव,\nतु रुसलीस तर मी तुला मनवीन,\nशेवटी तर आपणच दोघं असु.\nजेव्हा नजर कमी होईल,\nस्मरणशक्ती पण कमी होईल,\nशेवटी तर आपणच दोघं असु.\nकुठे बाहेर फिरणं ही थांबेल,\nशेवटी तर आपणच दोघं असु.\n“माझे रिपोर्ट्स अगदी नाॅर्मल आहेत,\nअसं बोलुन एकमेकांना छेडण्यासाठी,\nशेवटी तर आपणच दोघं असु.\nजेव्हा आपली साथ सुटेल,\nअंतिम निरोपाची वेळ येईल,\nतेव्हा एकमेकांना माफ करण्यासाठी,\nशेवटी तर आपणच दोघं असु,\nशेवटी तर फक्त आपणच दोघं असु,\nचाळीतले दरवाजे मनाने रुंद असतात तर\nफ्लॅटमधील दरवाजे जवळ येण्याआधीच बंद होतात\nनोकरी म्हणजे ८ तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी\n“खरं तर सगळे कागद सारखेच…त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.”\nपैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, कि कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो\nलहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते लहापणी चिल्लर पैसे असले कि आपण चॉकलेट खायचो…पण आता चिल्लर साठी चॉकलेट खावं लागतं\nआईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही. कारण जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही.\nसत्य कायम टोचतं … कारण त्यामध्ये पॉईंट असतो.\n– पु. ल. देशपांडे 😊\nमनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती. त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही..🤕🤕\nश्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबर करत असणार.. त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं.. प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत.. प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत..\nपैशाच्या मागे धावू लागला की म्हणतात, पैशाची हाव सुटली आहे.. 💵💴🏃🏽\nपैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात काही महत्वाकांक्षाच नाही..\nनुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले, तर कवडी चुंबक म्हणतात.\nचैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच, उधळ्या म्हणतात.🤗🤗\nवाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा.. स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात.. स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात..\nआयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा.. नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं.. नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं..\nजास्त भाविक असला तर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..🙂🙂\nआणि मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.👺👺\nतारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. 🗣🗣\nदीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील, अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक..\nमनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ🕷 म्हणतात. जाड असला की हत्ती 🐘 म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.🙁🙁 जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो..\nसहज कोणाला मदत केली तर म्हणतात, यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार.\nनाही मदत केली तर म्हणणार, साधी माणूसकी नाही बघा..😱😱\nसरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात, अंगात थोडातरी स्वार्थ हवा.👨🏻👨🏻\nस्वार्थी असलाच तर म्हणतात, माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची..\nखेळकर स्वभाव असला तर म्हणतात, आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही. 😏😏\nआणि गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे याला. कोण जवळ येईल याच्या..\nतुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.💁🏼💁🏼\nअयशस्वी झालात तर म्हणणार, आमचं ऐकलं नाही. मग भोगा कर्माची फळं..\nलोकांचं काय घेऊन बसलात.. काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं.. काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं.. जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं.. जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं..\nमंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय..\nफिदीफिदी हसतील ते हसू देत की.. बोटं मोडीत बसतील ते बसू देत की..\nआपण का शरमून जायचं..\nकशासाठी भयाने ग्रासून जायचं..\nफुलायच्या प्रत्येक क्षणी कशाला नासून जायचं..\nआपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं..\nकण्हत-कण्हत कि गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं..\nअसा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा\n✍🏻आई झाल्यावर , मुली\nतुला आईपणाचे भान येऊ दे\nतुझ्या बाळांच्या मनावर होऊ\n✍🏻मतलबी जाळ्यात नवरा फसवून\nअलिप्त संसार थाटू नको\nसासरच्या नात्यास छाटू नको✍🏻\nबाळांना उगीच ओढू नको\nत्याचा राग काढू नको ✍🏻\nतुच आहे , विसरू नको ✍🏻\nदिराबरोबर तुझं भांडण होईल\nपण तुझ्या लाडक्याना खेळणीही\nतोच काका घेऊन येईल✍🏻\n✍🏻लहान असो नाहीतर मोठी\nनणंद तर चेष्टेने त्रास देणारच\nमांडीवर घेत तुझ्या पिलांना\nजावेच्या पोरांचा द्वेष करू नको\nवेळ प्रसंगी तीच्या लाडक्यांना\nदोन घास जास्त देण्यास मागे सरू नको✍🏻\nद्वेषपुर्ण उत्तर देऊन काय करशील \nअग, जशास तसे उत्तर देऊन\nएक दिवस घराचे घरपण मारशील ✍🏻\n✍🏻नातेवाईकाना धरुन राहिली तर\nसर्वांच्या मनात घर करुन रहाशील\nतुझ्या पाखरांची उंच भरारी\n✍🏻शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर\nमुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत\nआणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही\nवृध्दश्रमात कधीच जाणार नाहीत…..\nआनंदी राहा अणि आनंद वाटा\nविपरीत परिस्थितीतही स्वतःला आनंदी ठेवणे ही कला. ती कला अवगत करणं जमलं कि, जगणं सुखकर बनलंच म्हणून समजा. होतं काय, आपण आनंदाचा शोध व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीमध्ये शोधत असतो. आणि नंतर ती व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थिती बदलली की आपण व्यथित, निराश किंवा हतबल होतो.\nखरं तर आपल्या मर्जीशिवाय कोणीही आपल्याला कुणीही दुःखी बनवू शकत नाही. परंतु आपणच अनेकदा आपल्या आनंदाची चावी इतरांकडे सोपवून देतो. म्हणूनच आपल्या आयुष्यातील आनंद कायम ठेवण्यासाठी पुढील काही गोष्टी नक्कीच करा…\n👉 रिअॅक्ट करण्यापेक्षा रिस्पॉन्स करणे शिका.\n👉 भूतकाळ विसरा. भूतकाळ सोबत घेऊन चालू नका त्याने त्रासच होईल.\n👉 स्वतःच्या मनात अपराधी भावना ठेवू नका. भूतकाळात झालेल्या चुका परत करायच्या नाही असा निर्धार करून पुढे चालत रहा.\n👉 चांगली व वाईट वेळ येत राहील आणि जात राहील, हे सत्य स्वीकारा. यामुळे तुमच्या मनाची स्थिरता टिकून राहील.\n👉 आनंद आणि प्रेम हा तुमचा स्वभाव आहे. तुमचा आनंद हा तुमच्या अवती-भोवती असलेल्या लोकांशी निगडीत आहे.\n👉 विविधतेचा स्वीकार करायला शिका. विविधता ही सहन करण्याची नव्हे, साजरी करण्याची गोष्ट आहे. सगळे विश्व एक कुटुंब आहे या भावनेने जगाकडे पाहा.\n👉 प्रेमाचे पुरावे मागत फिरू नका. प्रेम सिद्ध करावे लागणे हे फार कठीण काम ठरते.\n👉 दररोज एक नवीन मित्र बनवा. फार गंभीर राहू नका. मनसोक्त हसा आणि जीवनाचा आनंद लुटा.\n👉 कोणीही वाईट नसतं. काही लोक दिशा चुकतात हे लक्षात घ्या.\n👉 कधीही हार मानू नका. प्रयत्न सुरूच ठेवा.\nआनंदी राहा अणि आनंद वाटा. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदी करा, एवढंच सांगणं…\nकुणीच कुणाच्या जवळ नाही\nकुणीच कुणाच्या जवळ नाही\nहीच खरी समस्या आहे\nम्हणून जगण्यात पौर्णिमा कमी\nआणि अमावस्या जास्त आहे .\nहल्ली माणसं पहिल्या सारखं\nदुःख कुणाला सांगत नाहीत\nम्हणून आनंदी दिसत नाहीत .\nएका छता खाली राहणारी तरी\nमाणसं जवळ राहिलीत का \nहसत खेळत गप्पा मारणारी\nकुटुंब तुम्ही पाहिलीत का \nअपवाद म्हणून असतील काही\nपण प्रमाण खूप कमी झालंय\nपैश्याच्या मागे धावता धावता\nदुःख खूप वाट्याला आलंय.\nएखाद दुसरा शब्द बोलतात\nपण काळजातलं दुःख दाबतात.\nजाणे येणे न ठेवणे , न भेटणे , न बोलणे\nया गोष्टी कॅज्युअली घेऊ नका\nगाठी उकलायचा प्रयत्न करा\nजास्त गच्च होऊ देऊ नका.\nधावपळ करून काय मिळवतो\nयाचा जरा विचार करा\nबँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा\nआपल्या माणसांची मनं भरा .\nएकमेका जवळ बसावं बोलावं\nथोडं सरळ रेषेत चालावं\nआणि पिण्याला थेंबही नाही\nअशी अवस्था झालीय माणसाची\nयातून लवकर बाहेर पडा.\nमाणसं अन माणुसकी नसलेली घरे\nअन देव नसलेले देव्हारे\nतरी त्याचा काय उपयोग ..\nमाना कि थोडी sayco होती है\nमाना कि थोडी sayco होती है \nलेकिन bayco तो bayco होती है \nबायको म्हणजे कोण असते \nबायको म्हणजे बायकोच असते .\nकधी ती पायात लुडबुडणारी\nकधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते , कधी ती अटीतटीने भांडणारी विरुध्द पार्टी असते .\nकधी ती समजून घेणारी मित्र असते,\nकधी त्रास देणारी डोकेदुखी असते ,\nकधी मस्का लावणारी असते .\nकधी ती जवळ असावी असे वाटतांना गैरहजर असते.\nकधी न सांगता समजून घेते,\nतर कधी गैरसमज करून घेते,\nकधी मूलांची काळजी करते,\nकधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते,\nकधी नव-याला नावं ठेवते,\nकधी नव-याचा पगार वाढवुन सांगते.\nकधी फिरायला नेल्यावर नखरे करते,\nकधी हट्टाने हौस पुरवून घेते,\nकधी हौसेने नवीन पदार्थ\nकधी शॉपिंगने बेजार करते,\nकधी कोणाची गुपितं सांगते ,\nकधी कोणाला कळु न देता\nकधी तंबी देऊन घराबाहेर सोडते,\nकधी घरी यायची वाट बघत बसते.\nकधी सरळ सुत असते ,\nतर कधी संशयाचे भूत असते ,\nकधी नव-याला लगाम घालु पाहते,\nकधी नव-यावर प्रेमाचा वर्षाव करते.\nकधी शेळी तर कधी वाघ असते, कधी आंबट तर कधी गोड असते .\nकधी न म्हणते—की आज\nमी दमले, दोन पेग मारते,\nकधी न संपणारी घराची ऊर्जा असते\nबायको कशीही असली तरी वरच्याने बरोबर शोधून best match\nलावून दिलेली असते .\nनल-दमयंती, रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनु आणि आर्ची-परश्या विसरून जा, आणि आपआपल्या बायकांना जीव लावा, काय करायचे तेवढे प्रेम बायकोवरच करा.\nमाना कि थोडी sayco होती है \nलेकिन bayco तो bayco होती है \nबायकाे नावाचं तुफान मोठं विचित्र असतं मित्रा, ते नवरा नावाच्या\nआपण आजारी पडलो तर या तुफानाला झोप लागत नाही.\nआपण बाहेरगावी जातो तेव्हा हे तुफान देहाने तर घरात असतं\nपण मनानं ते आपल्याभोवती फिरत असतं.\nआपण उदास असतो नां तेव्हा त्याच्या ओठावर हसु फुलत नाही आपण आनंदात असताना\nया तुफानाचं दु:ख चेह-यावर येत नाही.\nथोडक्यात काय तर या तुफानमुळेच\nकितीही फिरलो तरी संध्याकाळी घरी जाण्याची ओढ लागते नां\nत्याचं कारण हे तुफानच आहे.\nतुफानाचं खरं महत्व समजतं.\nसगळं गणगोत विरोधात गेलं\nतरी हे तुफान आपला हात सोडत नाही. आपल्या पोटात घास जाताे\nतेव्हा या तुफानाला ढेकर येतो.\nउतरत्या वयात आपल्याला जगायचं कारण फक्त आणि फक्त एकच असतं ते म्हणजे हेच ‘तुफान’…\nपाहीजे दोस्ता पाहीजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक तुफान पाहीजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/auswertung", "date_download": "2018-09-22T03:26:22Z", "digest": "sha1:UBM6OUQOP44X7CMNESI7CW52CON5TIJQ", "length": 6669, "nlines": 134, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Auswertung का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nAuswertung का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Auswertungशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n Auswertung कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nAuswertung के आस-पास के शब्द\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Auswertung का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Subordination' के बारे में अधिक पढ़ें\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6188", "date_download": "2018-09-22T04:03:28Z", "digest": "sha1:DX7JR4HXJQGZE64QEM3UWJ2ZFLKBVDRS", "length": 9107, "nlines": 168, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दुबई : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दुबई\nआयात - निर्यात व्यवसाय : सक्षम एंटरप्रायजेस\n\"सक्षम एंटरप्रायजेस\" या नावाने आयात-निर्यात परवाना प्राप्त करुन, अपेडा ची नोंदणी करुन आता व्यवसाय सुरु करण्यास सज्ज झालो आहे\nपहिला प्रयत्न हा फळे व भाजीपाला निर्यातीचा आहे. आखाती देश - प्रामुख्याने दुबई ला ताज्या फळांची (डाळींब व द्राक्ष) निर्यात करण्याचे ठरवले आहे.\nमायबोलीकरांकडुन, विशेषतः दुबई व आखाती देशात राहणार्यांकडुन तेथील मार्केट चे ट्रेंड, बाजारभाव (होलसेल व रिटेल ),व मार्केट मधील ठळक व्यावसायीक यांची महिती, संपर्क मिळविण्या च्या दृष्टीने मदतीची अपेक्षा आहे.\nRead more about आयात - निर्यात व्यवसाय : सक्षम एंटरप्रायजेस\nप्रेम, बीअर आणि मंगळ (भाग - २ दुसरा)\nपण हे सारे करताना मी एक गोष्ट विसरलो होतो...\nजन्मपत्रिकेनुसार माझ्या नावाचे आद्याक्षर ‘ड’ आले होते. पण त्यावरून चांगले नाव न सुचल्याने ‘ऋन्मेष’ हे पर्यायी नाव ठेवण्यात आले होते. त्यामुळे मी छापलेल्या \"आर-के\" या स्टॅंपला देवाने तथास्तु म्हटले असते तरी त्या ‘के’ चा ‘आर’ म्हणजे ‘राजकुमार’ कोणी दुसराच असणार होता...\nRead more about प्रेम, बीअर आणि मंगळ (भाग - २ दुसरा)\nआयुष्यातील पहिलेवहिले .. - प्रेम, बीअर आणि मंगळ \nहे दोन शब्द ऐकताच किमान अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना आपले पहिले प्रेमच आठवते\nमग मी तरी त्याला अपवाद कसा ठरू \nवधु वर सूचक मंडळ\nRead more about आयुष्यातील पहिलेवहिले .. - प्रेम, बीअर आणि मंगळ \n'गोल्ड सुक' - दुबई. [भाग २]\nRead more about तस्वीर्-ए-दुबई२\nतसे दुबईला माझे वारंवार जाणे होते, पण बहुतेकवेळा मी ट्रांझिटमधे असल्याने एअरपोर्टच्या बाहेर जाणे\nहोत नाही. यावेळेस मात्र मोठा हॉल्ट होता. तब्बल अकरा तासांचा, त्यामूळे व्हीसा वगैरे घेऊन, बाहेर\nमागच्या वेळी गेलो होतो तो डिसेंबर २००८ ला. त्यावेळी हवामानाचा त्रास झाला नव्हता. पण यावेळी\nभर उन्हाळ्यात गेलो होतो. शिवाय दिवसही चुकीचा निवडला गेला. माझी उतरायची वेळ, पहाटे साडेचार.\n(या कारणांसाठीच दुबईतल्या मित्रांना त्रास दिला नाही.)\nसाडेचारला उतरलो तरी बाहेर पडेस्तो ६ वाजले. दुबईमधे १० वर्षांपूर्वी मी महिनाभर राहिलो होतो, त्यामूळे\nRead more about तस्वीर्-ए-दुबई\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-saptrang/bad-smell-in-rainy-days-118083000012_1.html", "date_download": "2018-09-22T03:04:27Z", "digest": "sha1:RAH5U27IH6XZ3ZPZNB27LPPVPR6JVJCS", "length": 9825, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पावसाळ्यात घरातील दुर्गंधीपासून सुटका; 'ह्या' सोप्या उपायाने | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपावसाळ्यात घरातील दुर्गंधीपासून सुटका; 'ह्या' सोप्या उपायाने\nपावसाळ्यात हवेमध्ये दमटपणा असल्याने घर असो की परिसर लवकर कोरडा होत नाही. घरामध्ये ओलावा निर्माण झाल्याने दुर्गंध पसरतो. त्यामुळे घराच्या स्वच्छतेची पुरेपूर काळजी घ्यावी लागते. तुम्ही घरातील स्वच्छतेची काळजी सोबत आम्ही सांगितलेल्या टिप्सचा वापर केल्यास दुर्गंधीपासून मुक्ती मिळवाल.\nफ्रीजमध्ये खाण्यापिण्याचे साहित्य असल्याने दुर्गंधी येत असते. फ्रीजमध्ये लिंबू किंवा पुदीना ठेवल्याने दुर्गंधी येत नाही.\nकपडे ठेवलेल्या कपाटात दुर्गंधी येत असल्यास चुना ठेवा.\nभांड्याध्ये येणार्‍या अंड्याच्या वासापासून सुटका हवी असल्यास भांडे व्हिनेगरने धुवा.\nदूध ऊतू गेल्याने भांड्याचा वास येतो. इलायचीची पूड टाकल्याने कमी होतो.\nस्वयंपाकघरामधील मार्बलच्या प्लॅटफॉर्म काळजी कशी घ्याल\n'या' काही उपायांनी कपडे होतील लगेच प्रेस\nजीन्स धुताना घेण्यात येणारी काळजी\nकाश्मिरी फिरन ठरतोय बेस्ट फॅशन\nआपल्या देवघराला बनवा आकर्षक\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nसंधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.\nअल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय\nजसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...\nआरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा\nआवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...\nप्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-subsurface-irrigation-maintenance-4172", "date_download": "2018-09-22T04:18:26Z", "digest": "sha1:TSPKWXXKHKTZHBA4VTYG7FANSV6EMUHK", "length": 17630, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, SUBSURFACE IRRIGATION MAINTENANCE | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्यवस्थापन सबसरफेस ठिबक सिंचन यंत्रणेचे...\nव्यवस्थापन सबसरफेस ठिबक सिंचन यंत्रणेचे...\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nसबसरफेस ठिबक यंत्रणेने अगदी काळजीपूर्वक पाण्याचे व्यवस्थापन, नियोजन करावे लागते. उसाच्या जवळील जमिनीतील ओलावा सातत्याने तपासावा. जमीन वाफसा अवस्थेत राहील इतकाच वेळ ठिबक संच सुरू ठेवावा. मेनलाइन आणि सबमेन लाइन दर १५ दिवसांनी फ्लॅश व्हॉल्व्ह उघडून फ्लॅश करावी.\nसबसरफेस ठिबक यंत्रणेने अगदी काळजीपूर्वक पाण्याचे व्यवस्थापन, नियोजन करावे लागते. उसाच्या जवळील जमिनीतील ओलावा सातत्याने तपासावा. जमीन वाफसा अवस्थेत राहील इतकाच वेळ ठिबक संच सुरू ठेवावा. मेनलाइन आणि सबमेन लाइन दर १५ दिवसांनी फ्लॅश व्हॉल्व्ह उघडून फ्लॅश करावी.\nउसामध्ये जमिनीच्या खाली (सबसरफेस ड्रिप) ठिबक सिंचन वापरताना जमिनीच्या वर ज्या प्रमाणे काळजी घ्यावी लागते, तशीच जमिनीच्या खाली ठिबक वापरताना काळजी घ्यावी. जमिनीच्यावर ठिबक वापरापेक्षा अधिक काळजी सबसरफेसमध्ये घ्यावी लागते. कारण जमिनीवरील ठिबक चालविल्यानंतर जमिनीत ओल किती झाली ते दिसून येते. परंतु, सबसरफेसमध्ये ते लक्षात येत नाही. त्यामुळे यामध्ये ठिबक यंत्रणेने अगदी काळजीपूर्वक पाण्याचे व्यवस्थापन, नियोजन करावे लागते. उसाच्या जवळील जमिनीतील ओलावा सातत्याने तपासावा. जमीन वाफसा अवस्थेत राहील इतकाच वेळ ठिबक संच सुरू ठेवावा. ठिबकची इनलाइन नळी जमिनीत १५ सेंमी खोल आहे; आणि नळीच्या खाली ५ ते ७ सेंमी खोल उसाची लागवड केलेली असते हेसुद्धा लक्षात घ्यावे.\nऊस लागवडीवेळी मुख्य, दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा बेसल डोस देऊन तसेच जमिनीत पुरेशी ओल (लागवडी योग्य) आलेली बघूनच लागवडीस सुरवात करावी.\nऊस लागवडीसाठी उत्तम गुणवत्तेचे बेणे निवडावे. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया महत्त्वाची आहे.\nजमीन वाफसा अवस्थेत राहील, एवढाच वेळ ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. जमिनीत जास्त ओल होणार नाही याची काळजी घ्यावी.\nठिबक सिंचन वापरताना फिल्टरजवळ दीड ते दोन किलो आणि सबमेन जवळ १.०० किलो/ चौसेंमी दाब असावा.\nलागवडीनंतर एक महिन्याने उसाची मुळे ठिबक सिंचनाच्या नळीतील ड्रिपरमध्ये जाऊ नये याची काळजी घ्यावी. तज्ज्ञांच्या सल्यानुसार ठिबक सिंचन यंत्रणेचे व्यवस्थापन ठेवावे.\nऊस पिकास ठिबकने नियमित सिंचन करावे. पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. अन्यथा उसाची मुळे ड्रिपरमध्ये जाऊन ड्रिपरमधून पाणी येणे बंद होऊ शकते.\nमेनलाइन आणि सबमेन लाइन दर १५ दिवसांनी फ्लॅश व्हॉल्व्ह उघडून फ्लॅश करावा.\nठिबकच्या इनलाइन नळ्या जमिनीत १५ सेंमी आत आहेत, तसेच नळ्यांच्या शेवटच्या टोकांना एंड कॅप नसून, नळ्यांची टोके कलेक्‍टिव्ह सबमेनला जोडली असल्यामुळे नळ्यांची टोके उघडता येणार नाही. या नळ्या फ्लश करण्यासाठी कलेक्‍टिव्ह सबमेनवरील फ्लश व्हॉल्व्हद्वारे नळ्या पाण्याने फ्लश करून घ्याव्यात.\nतोडणीपूर्वी ऊस पिकास पाणी देणे बंद करावे.\nउसाची तोडणी करताना शेतात ट्रॅक्‍टर कसाही फिरवू नये. ऊस गोळा करण्यासाठी ट्रॅक्‍टर शेताच्या बांधाच्या बाजूनेच न्यावा. शेतामध्ये उसासाठी ठिबकच्या नळ्या फक्त १५ सेंमी खोल बसविल्या आहेत, हे लक्षात ठेवावे. ठिबकच्या नळ्यांवरून ट्रॅक्‍टर जाणार नाही याची काळजी घ्यावी.\nबी. डी. जडे ः ९४२२७७४९८१\n(लेखक जैन इरिगेशन सिस्टिम, जळगाव येथे कार्यरत आहेत)\nओला ठिबक सिंचन सिंचन ऊस जैन जळगाव\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nराज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...\nप्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...\nचीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...\nभाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...\nमिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...\nइजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...\nठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...\nकमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...\nपावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...\nसोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ganeshfestival2018-news/history-of-ganapati-celebration-ganapati-emmersion-visarjan-2018-in-maharashtra-marathi-1742083/", "date_download": "2018-09-22T03:41:46Z", "digest": "sha1:QWE7VKYZPG3NKM6IBO52EGGCAA4FPLXP", "length": 13681, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "History of Ganapati Celebration Ganapati Emmersion Visarjan 2018 In Maharashtra Marathi | दीड दिवसांनी का केलं जातं गणेश मूर्तीचं विसर्जन ? | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nदीड दिवसांनी का केलं जातं गणेश मूर्तीचं विसर्जन \nदीड दिवसांनी का केलं जातं गणेश मूर्तीचं विसर्जन \nधरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जायची.\n‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपण आवर्जून त्याला पुढल्या वर्षी लवकर यायला सांगतो. त्यानंतर पुढचे वर्षभर आपण बाप्पांची तितक्याच आतुरतेनं वाट पाहत असतो. मग आगमनाला काही दिवस उरले की घराघरांत बाप्पासाठी मखर, फुलांची आरास, नैवेद्य तयार करण्याची लगबग सुरू होते. देशभरात अकरा दिवस गणेशोत्सवाची धूम असते.\nमात्र अनेक घरघुती गणपतींचं विसर्जन हे दीड दिवसांनी होतं. आता दीड दिवसांनी बाप्पाचं विसर्जन करण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. अनेकांना वेळ नसतो, मुलं कामाला जाणारी असतात तेव्हा बाप्पांची दहा दिवस काही सेवा करता येत नाही. ही कारणं असली तरी दीड दिवसानं मूर्ती विसर्जन करण्यामागची परंपरा काही वेगळीच आहे.\nप्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी यामागची एक गोष्ट सांगितली. भारत हा कृषीप्रधान देश आहे. तेव्हा भाद्रपद महिन्यात साधारणं चतुर्थीच्यादरम्यान धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. चतुर्थीला धरणीमातेचे आभार मानले जातात. धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जायची.\nपूजा केल्यानंतर त्याचदिवशी या मूर्तीचं नदीत विसर्जन केलं जायचं. नंतर जस जशी वर्षे जाऊ लागली तसा या परंपरेत बदल होऊ लागला. अनेकजण सुबक मातीची मूर्ती तयार करून ती घरी आणू लागले. तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर त्या मूर्तीचं विसर्जन करू लागले आणि हळूहळू दीड दिवस गणपती पूजनाचा पायंडा पडू लागला. मात्र अनेक ठिकाणी चतुर्थीच्याच दिवशी मूर्तीपूजा करून तिचं विसर्जन करण्याची प्रथा आजतागत कायम ठेवण्यात आलीये. विशेष करून दक्षिणेकडील अनेक गावांत चतुर्थीच्या दिवशीचं मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आजही कायम आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVIDEO: त्यांच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला भारतीयांचे ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर\nविसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील सतरा प्रमुख रस्ते बंद\nएकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श\nगणपती मंडपाला लागूनच मोहरमनिमित्त मुस्लिम बांधवांनी केली पिण्याच्या पाण्याची सोय\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/need-sit-investigation-again-in-land-scam-1679770/", "date_download": "2018-09-22T03:40:39Z", "digest": "sha1:JLVFP77VDFCVE25L4POPCPUZCEMIOCYA", "length": 15955, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Need SIT Investigation again in land scam | भूखंड घोटाळ्यात पुन्हा एसआयटीची गरज! | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nभूखंड घोटाळ्यात पुन्हा एसआयटीची गरज\nभूखंड घोटाळ्यात पुन्हा एसआयटीची गरज\nकंत्राटदार भूपेश सोनटक्के यांच्या आत्महत्येनंतर भूमाफियांचे शहरातील नेटवर्क उघडकीस आले होते.\nपोलीस ठाण्यांमध्ये अनेक प्रकरणे प्रलंबित\nनागपूर : भूखंड घोटाळ्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येतात. मात्र, पोलीस ठाण्यातील कामाचा ताण आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्या प्रकरणांचा तपास रखडतो व वर्षांनुवष्रे प्रकरणे प्रलंबित राहतात. आता मात्र, भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची संकल्पना उपराजधानीच्या लोकांना आवडली असून लोकांना लवकर न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा नव्या एसआयटीचीच गरज असल्याची चर्चा तक्रारदार व्यक्त करीत आहेत.\nकंत्राटदार भूपेश सोनटक्के यांच्या आत्महत्येनंतर भूमाफियांचे शहरातील नेटवर्क उघडकीस आले होते. सोनटक्के यांच्या पत्रात भूमाफिया दिलीप ग्वालवंशीच्या नावाचा उल्लेख होता. त्यावरून मानकापूर पोलिसांनी १९ एप्रिल २०१७ ला ग्वालबंशी विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. त्यांनतर ग्वालवंशीसह इतरही भूमाफियांविरुद्ध पोलिसाकडे तक्रारींचा पाऊसच पडला. तपासाठी शहर पोलिसांनी २७ एप्रिल २०१७ रोजी एसआयटी स्थापन केली. या पथकात विविध पोलीस ठाण्यातील ८ अधिकाऱ्यांना घेऊन गुन्हे शाखेशी संलग्न केले गेले. विशेष तपास पथकाने गुन्हे दाखल करून कारवाई सुरू केल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले. त्याचाच परिणाम म्हणून नागपूर ग्रामीण, भंडारा, चंद्रपूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्य़ांसह परदेशातूनही भूमाफियांविरोधात तक्रारी यायला लागल्या. या तक्रारींचे अ, ब, क, ड अशा चार गटात वर्गीकरण करून चौकशी करण्यात आली.\n२३ ऑक्टोबपर्यंत पथकाकडे आलेल्या एक हजार ६७० तक्रारींपैकी ७०० चा तक्रारींचा निपटारा करण्यात आला. विविध भूमाफियांवर एकूण ३५ गुन्हे दाखल करण्यात आले. ४५ जणांना अटक करण्यात आली. त्यातील दिलीप ग्वालवंशी आणि जर्मन जपान टोळीवर मोक्काची कारवाई झाली. भूमाफियांनी बळकावलेले एकूण २०० एकर जागेवरील भुखंड मूळ मालकांना परत करण्यात आले. पीडितांना १ कोटी ९२ लाख ७९ हजार ७५० रुपये या कालावधीत परत मिळाले. एसआयटीच्या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर एसआयटी गुंडाळण्यात आली व अधिकाऱ्यांना परत पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. मात्र, त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तपास कायम ठेवला. मात्र, अधिकारी पोलीस ठाण्यात परतल्यानंतर त्यांच्यावर एसआयटीच्या तपासाव्यतिरिक्त पोलीस ठाण्यातील कामांचीही जबाबदारी आली व आता त्या प्रकरणांचा तपास अतिशय संथपणे सुरू आहे. शिवाय नवीन भूखंड घोटाळ्यांच्याही तक्रारी पोलीस ठाण्यांना प्राप्त होत आहेत. आता भूखंड घोटाळ्याच्या तपासावर कुणाचे नियंत्रण नाही. त्यामुळे तक्रारदारांना पुन्हा एसआयटीची आवश्यकता भासत आहे.\nपोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनात तपास\nएसआयटीने बहुतांश प्रकरणांचा निपटारा केला. काही प्रकरणे शिल्लक असून त्यांचा तपास पोलीस ठाण्यांच्या पातळीवर करण्यात येत आहे. त्या तपासावर संबंधित परिमंडळाचे उपायुक्त आणि गुन्हे शाखा उपायुक्तांची नजर आहे. प्रत्येक बैठकीत भूखंड घोटाळ्यांच्या प्रलंबित तपासाविषयी चर्चा करण्यात येते. त्यामुळे नागरिकांना चिंतेचे कारण नाही. नागरिकांची काही तक्रारी असल्यास त्यांनी संबंधित परिमंडळाचे उपायुक्त किंवा गुन्हे शाखा उपायुक्तांची भेट घ्यावी व त्यांना माहिती द्यावी.\n– डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/05/blog-post_29.html", "date_download": "2018-09-22T03:06:54Z", "digest": "sha1:IXSACMHEQAHWWY5SW2XH2TK5TNQBCFLJ", "length": 7124, "nlines": 53, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: हिरा नानी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\n...तर चांगलं तीन वर्षे धान्य चारून गुबगुबीत फुगलेला तुरेबाज कोंबडा म्हसोबाला कापल्यावर नाना मला म्हणाला, \"चांगलं दोन शेर मटण पडलंय बघ\" असलं आमंत्रण मिळाल्यावर आपुन दुपारपासून लई खुशीत होतो. उगीच इकडून तिकडून फिरत होतो. मला असं फिरताना बघून रस्त्यानं निघालेली हिरा नानी गडबडीनं माझ्याकडं आली अन \"कवा आलास\" असलं आमंत्रण मिळाल्यावर आपुन दुपारपासून लई खुशीत होतो. उगीच इकडून तिकडून फिरत होतो. मला असं फिरताना बघून रस्त्यानं निघालेली हिरा नानी गडबडीनं माझ्याकडं आली अन \"कवा आलास\" या तिच्या प्रश्नाचं उत्तर दयायच्या आधीच पुढं म्हणाली, \"आरं किलुभर गरा अन तांदूळ आणून शिराभात केलाय\" या तिच्या प्रश्नाचं उत्तर दयायच्या आधीच पुढं म्हणाली, \"आरं किलुभर गरा अन तांदूळ आणून शिराभात केलाय म्हाताऱ्याची आज पुण्यतिथी हाय म्हाताऱ्याची आज पुण्यतिथी हाय गरीबाच्यात कोण येतंय जेवायला गरीबाच्यात कोण येतंय जेवायला तू तरी ये सांच्याला, म्हातारा तुझं सारखं नाव काढायचा तू तरी ये सांच्याला, म्हातारा तुझं सारखं नाव काढायचा\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:01 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://m.divyamarathi.bhaskar.com/national/haryana-news/", "date_download": "2018-09-22T03:01:54Z", "digest": "sha1:YYTIK4JNIGLRBNXZSFI2273TLUT6HB6U", "length": 3490, "nlines": 38, "source_domain": "m.divyamarathi.bhaskar.com", "title": "Home", "raw_content": "\nनववीच्या विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत केला 11 वीच्या स्टूडेंटचा मर्डर, चाकूने केले वार\nFreezer मध्ये ठेवलेल्या आईच्या मृतदेहाजवळ रडत होती मुलगी, एका झटक्यात गेला जीव; माय-लेकीचा एकाच दिवशी अंत्यविधी\n६ वर्षांच्या मुलीला कमरेला बांधून शिक्षिकेने कॅनॉलमध्ये मारली उडी, हे होते कारण\nबलात्कारी राम रहिम सिंगला 10 वर्षांची शिक्षा, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम\nदैनिक भास्कर रोहतकचे संपादक श्रीवास्तवांचे निधन\nशासकीय इमारतीवर मोबाइल टॉवर बसवा, कॅशलेस व्यवहारासाठी हरियाणा सरकारचा निर्णय\nदोन अल्पवयीनांची लग्ने रोखण्यासाठी धावाधाव महिला संरक्षण अधिकाऱ्याकडे नव्हते वाहन\nआईसमोरच टॅक्सी ड्रायव्हरने मुलीला कारमध्ये केले लॉक, पेचकसचा धाक दाखवून केला रेप\nवडिलांच्या अंत्यदर्शनावेळी मुलाने सोडला प्राण, खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील घटना\nभास्कर समूहाचे इंग्रजी ‘डीबी पोस्ट’ दैनिक सुरू\nहरियाणा: कार लॉक झाली नसती तर अनर्थ झाला असता, महिलेची आपबिती\nFB वर मैत्री करुन गोऱ्या मेमशी लग्न करण्याची येथे आहे फॅशन, वाचा रंजक किस्से\nफेसबुकवर 3 वर्षांपूर्वी झाली मैत्री, US च्‍या वधूने भारतात येऊन केले लग्‍न\nहॉटेलमध्‍ये बॅचलर पार्टीसाठी बोलावल्‍या होत्‍या मुली, 50 हजारमध्‍ये ठरला सौदा\nनिवडणूक निकालाच्या 4 तासांपूर्वी झाली आई,'सरपंच'महिलेने पोराचे नाव ठेवले'सरपंच'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/former-prime-minister-atal-bihari-vajpayees-health-critel-aiimsnewupdate-300710.html", "date_download": "2018-09-22T03:05:16Z", "digest": "sha1:SWDHJUGMTQJZY2VTZCVR5TILHAT35DMV", "length": 1809, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटवर, 'एम्स' मध्ये सुरू आहेत उपचार, पंतप्रधान भेटीला–News18 Lokmat", "raw_content": "\nअटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटवर, 'एम्स' मध्ये सुरू आहेत उपचार, पंतप्रधान भेटीला\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nबाईक्सचंं शहर असलेलं पुणे गाड्या चोरण्यातही 'अव्वल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/somnath-chatterjee-condition-is-critical-put-on-ventilator-colkata-new-300220.html", "date_download": "2018-09-22T03:31:27Z", "digest": "sha1:HS42KZYCOKR5AQSSYBPRF434PFTU6LX7", "length": 16469, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोमनाथ चॅटर्जीं यांची प्रकृती नाजूक; ठेवलंय व्हेंटीलेटरवर", "raw_content": "\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nसोमनाथ चॅटर्जीं यांची प्रकृती नाजूक; ठेवलंय व्हेंटीलेटरवर\nज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती आणखी बिघडली असून त्यांना कोलकाता येथील बेले व्ह्यू रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nकोलकाता, 12 ऑगस्ट : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती आणखी बिघडली असून त्यांना कोलकाता येथील बेले व्ह्यू रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सध्या कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेण्यात आलंय. चॅटर्जी हे गेल्या काही दिवसांपासून मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना १० ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याच वर्षी जून महिन्यांत सोमनाथ चॅटर्जी यांना पक्षाघाताचा झटका (सेरेब्रल अटॅक) आल्यामुळे त्यांना कोलकातातील 'बेले व्ह्यू' रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. वर्ष २०१४ मध्येही त्यांना असाच त्रास जाणवला होता.\nसोमनाथ चॅटर्जी यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. संसदीय प्रणालीतील सर्वोच्च घटनात्मक पद असलेले लोकसभेचे अध्यक्षपद त्यांनी भुषवले आहे. १४ व्या लोकसभेत ते पश्चिम बंगालमधील बोलपूर मतदारसंघातून निवडून आले होते. सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील आणि हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे पुत्र आहेत. चॅटर्जी यांनी नुकतीच पंचायत निवडणुकांवरून राज्य निवडणूक आयोगावर टीका केली होती. आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत पश्चिम बंगालच्या निवडणुकीत इतका हिंसाचार पाहिला नसल्याचे त्यांनी म्हटले होते. दहा वेळा लोकसभेत प्रतिनिधीत्व केलेले चॅटर्जी यांनी १९६८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. १९७१ मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले होते.\nसोमनाथ चॅटर्जीं यांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास..\n- 25 जुलै 1929 साली जन्म\n- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी नेते\n- 1971 साली पश्चिम बंगालच्या बरद्वान मतदारसंघातून ते विजयी झाले\n- 1977, 1980 लोकसभा निवडणूकीत जादवपूर मतदारसंघातून ते विजयी झाले\n- 1984 लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींकडून त्यांचा पराभव झाला होता\n- 1985 बोलपूर लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले\n- 1989 पासून सलग सहा लोकसभा निवडणुकांमध्ये ते विजयी झाले\n- 2004 ते 2009 दरम्यान 14 व्या लोकसभेचे सभापती\n- जुलै 2008 - मनमोहन सिंह सरकार विश्वासदर्शक ठरावादरम्यान लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा\n- कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाल्यानं पक्षातून हकालपट्टी\n- 2009 मध्ये सक्रिय राजकारणातून निवृत्ती\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केली ३ पोलिसांची हत्या; आता पोलिसांमध्येच दहशत\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/videos/", "date_download": "2018-09-22T03:37:40Z", "digest": "sha1:GD32GRNVFEPEYGYOGGRT6RILJDBWSPKQ", "length": 12551, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंकजा मुंडे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : 'आरक्षणाची फाईल'वर पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या पहा हा पूर्ण व्हिडीओ\nबीड, 26 जुलै : मराठा समाजाला आरक्षण देण्याची फाईल माझ्या टेबलवर असती तर ती कधीच निकाली काढली असती असं वक्तव्य महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून नंतर चर्चा सुरू झाली. त्यांच्या वक्तव्याच्या फक्त पहिल्या वाक्यावरूनच अर्थ काढले गेले. आरक्षाणाची फाईल माझ्या टेबलवर असती तर ती केव्हाच निकाली काढली असती पण ती फाईल आज माझ्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर नाही. ती फाईल माननीय कोर्टासमोर आहे. आणि कोर्टाचा निकाल लवकर करण्याची भूमिका घेऊ शकतं हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्यामध्ये आली आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या भाषणाचा हा आहे व्हिडीओ.\n'निवडणुकीत स्वत:ही ताकदवर झालं पाहिजे'\n'त्या मुलीचा अधिकार आहे आईवडिलांच्या प्रेमावर'\n'फुंडकर काकांच्या जाण्याचं दु:ख मोठं आहे'\nपंकजा मुंडे प्रचारासाठी कर्नाटकात\n'समाजावर याचा फरक पडेल'\n'युती व्हावी ही आमची इच्छा'\n'अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य केल्यावरच मेस्मा लावला'\n' ग्रामीण महिलांना लवकरच मिळणार स्वस्त सॅनिटरी पॅड'\n'ज्या वेदना मला झाल्या,त्या त्यांना होऊ नये'\n'माझी प्रवृत्ती चांगली असेल तर मी बाहुबली\n\"अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य होणं अशक्य\"\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/win/videos/", "date_download": "2018-09-22T03:04:43Z", "digest": "sha1:7BBFGP3KDQ5NILZFFOIYTQ7V7H3DOQQY", "length": 10630, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Win- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : 48 वर्षानंतर भारताला 'ट्रिपल जंप'मध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा अरपिंदर सिंह\nमहाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा फटका\nभाजपचा विजय संशयाचा आहे\n'हे भाजपच्या कामगिरीचं यश आहे'\n'विजयाचं श्रेय प्रशिक्षकांचं '\nमणिपुरमध्ये 'मेरी कोम'वर बंदी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://nmm.co.in/price-year4.php", "date_download": "2018-09-22T04:05:57Z", "digest": "sha1:6CHLE7LESVSQD75NN5ZQC234FBD4PXOD", "length": 2590, "nlines": 67, "source_domain": "nmm.co.in", "title": "Naik Maratha Mandal Mumbai NMM", "raw_content": "स्नेहसम्मेलन २००७-०८ वैध्यकीय मदते\nअ. देणगीचा तपशील / स्मरणार्थ\nश्रीमती राव, सांखले, काकोडकर (आरोंदेकर) (भगिनी)\nडॉ. दिपक प. पाटकर\nश्री. अरविंद विष्णु नाईक\nश्री. सुभाष मोतीराम पेडणेकर\nश्री. सुभाष मोतीराम पेडणेकर\nश्रीमती मधुरा शैलेश देशपांडे\nपिताश्री स्व. मोतीराम का. पेडणेकर\nश्री. भरत गोपाळ हिंदळेकर\nश्री. प्रकाश बाळकृष्ण परुळेकर\nश्री. नवनाथ लक्ष्मण नाईक\nश्री. चंद्रशेखर गो. कनयाळकर\nश्री. हेमंत सुरेश आरोलेकर\nश्री. सचिन व्ही. आचरेकर\nश्री. मिलींद एम. नांदोसकरू\nडॉ. पराग सुभाष केरकर\nश्री. चंद्रकांत वसंत सांगेलकर\nपिताश्री स्व. वसंत रा.सांगेलकर\nमुखपृष्ठ|संस्थेविषयी|उपक्रम|आर्थिक उलाढाल|वधु वर सूचक|चित्रसज्जा|कार्यकारी मंडळ|वधु वर सूचक मंडळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2293", "date_download": "2018-09-22T03:26:49Z", "digest": "sha1:NQ3Z52IYOAHLHNJW44HZEAW6G5RA2ZWS", "length": 3963, "nlines": 62, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसरकारी शाळांमध्ये पिण्याचे पाणी आणि शौचालयांची सुविधा\nवर्ष 2017-18 मध्ये रामाशिअ अंतर्गत, 24546 पेयजल सुविधांना तर 65882 शौचालयांना मंजूरी\n2001 मध्ये सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात झाल्यापासून 30 सप्टेंबर 2017 पर्यंत प्राथमिक शाळांमध्ये 2 लाख 41 हजार पेयजल सुविधांना आणि 10 लाख 53 हजार शौचालयांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 2 लाख 32 हजार पेयजल सुविधांची पूर्तता झाली असून, 9 लाख 90 हजार शौचालये संबंधित राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी बांधली आहेत.\nराष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत वर्ष 2017-18 पर्यंत माध्यमिक शाळांमध्ये 24,546 पेयजल सुविधांना आणि 65,882 शौचालयांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 17,749 पेयजल सुविधांची पूर्तता झाली असून, 44,692 शौचालये बांधण्यात आली आहेत.\nस्वच्छ विद्यालय उपक्रमांतर्गत वर्षभरात 2 लाख 61 हजार सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मुलामुलींसाठी वेगवेगळी 4 लाख 17 हजार शौचालये बांधण्यात आली किंवा त्यांची पुनर्बांधणी करण्यात आली.\nमनुष्यबळ राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://khagolvishwa.com/category/%E0%A4%96%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%95/", "date_download": "2018-09-22T03:04:49Z", "digest": "sha1:MKVZGXSMV75ZIVLEXKDQ6C655N553UKQ", "length": 2920, "nlines": 75, "source_domain": "khagolvishwa.com", "title": "खगोलीय एकक | खगोलविश्व", "raw_content": "\nखगोलशास्त्रावर मराठीत माहिती देणारे संकेतस्थळ\nखगोलीय अंतरे मोजण्याची एकके\n• नोव्हेंबर 7, 2010 • टिपणी करा\nPosted in खगोलीय एकक\nजगभरातून भेट देणारे खगोलप्रेमी\nसंदीप कांबळे on सूर्यग्रहणांचे प्रकार\nपत्ता: पुणे , मुंबई आणि बंगळूर\nयोग्य वेळी सर्व माहिती जाहीर करु\nसध्या आम्ही ई-मेलवर उपलब्ध आहोत.\nसंपर्काची भाषा : मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://cipvl.org/214784-", "date_download": "2018-09-22T03:54:19Z", "digest": "sha1:WHWU2EAYN2JFGI5Z2CP2KTD4UIQ3TDHA", "length": 8505, "nlines": 22, "source_domain": "cipvl.org", "title": "डोमेन नाव आणि एसइओ मध्ये संयुक्त संबंध किती महत्त्वाचे आहेत?", "raw_content": "\nडोमेन नाव आणि एसइओ मध्ये संयुक्त संबंध किती महत्त्वाचे आहेत\nGoogle चे तीन प्रमुख रँकिंग घटकांनुसार, एखाद्या वेबसाइटची उपयुक्तता, सामग्री गुणवत्ता आणि बॅकलिंकींग पोर्टफोलिओ हे SERPs च्या वरच्या स्थानावर किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी सर्वाधिक प्रभावी गोष्टी आहेत. आणि हे खरे आहे, खासकरून आपल्या संभाव्य ग्राहकांच्या सिंहाचा वाटा लक्षात घेता सर्वात वरचे शोध परिणामांच्या सूचीतून येत असलेल्या आपल्या वेब पृष्ठांवर भेटण्याची सर्वात शक्यता आहे.\nम्हणून, एक चांगले डोमेन नाव आणि एसइओ देखरेखीपणा कदाचित प्रत्येक वेबसाइटचे ध्वजचिन्ह म्हणून ओळखले जाऊ शकते.प्रत्येक सामान्य डोमेन नाव स्वतंत्रपणे विचारात घेतल्यास, तो सहसा कंपनीच्या ब्रँड नावाचे बांधकाम केले जाते, सर्वात संबंधित आणि आकर्षक कीवर्ड आणि प्रमुख वाक्ये. पण Google च्या क्रमवारीत एक डोमेन नाव आणि एसइओ परिणाम यांच्यातील परस्परसंबंधांबद्दलचा प्रश्न नेहमीच वादविवाद विषय आहे. सर्व केल्यानंतर, डोमेन नाव आणि एसइओ दरम्यान पूर्णपणे थेट संबंध साठी पुरावा कोणत्याही तुकडा आहे म्हणूनच मी मुख्य तर्क समजावण्याचा निर्णय घेतला आणि खालील काही ठळक तथ्ये सहकारित केली - купить масло секрет пустыни купить.\nकोणतेही कठोर नियम नाहीत\nखरेतर, Google चे रँकिंग घटक कधीही कठोर मार्गदर्शक तत्त्वे किंवा आधिकारिक आवश्यकता नाहीत जे आपण चरण-दराने जाणू शकू. स्पष्टपणे, उद्योगातील जास्तीत जास्त कोणत्याही दुरुपयोग किंवा फसवेगिरीस फसवणूक टाळण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करत आहे, परंतु एक गोष्ट निश्चित असू शकते - बहुतेक सराव परीक्षणाच्या अनुसार, वेबसाइटच्या क्रमवारीत निर्धारित करण्यासाठी अंतिम अल्गोरिदममध्ये सुमारे दोनशे घटक असतात शोध इंजिन पृष्ठ परिणाम यादी. माजी कर्मचारी, तसेच बाकीचे सिद्धांत आणि वाजवी कल्पना यांचे काही महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी लक्षात घेता, डोमेन नाव आणि एसईओ मेन्टेनन्स घेण्यापासून काही संभाव्य निष्कर्ष आहेत.\nलाइव्ह वापरकर्ते विचार करा, शोध रोबोट्स नाही\nनिश्चितपणे, योग्य डोमेन निवड हा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे जो आपल्या ऑनलाइन यश मिळविण्याचे लांब पल्ल्यात आहे. आणि मी येथे शिफारस करतो एक वापरकर्ता अनुकूल डोमेन नाव मिळवण्यासाठी प्रथम आणि सर्वात महत्वाचे. शोध इंजिन प्राधान्ये सखोल स्वीकारणे प्रयत्न करण्याची गरज नाही. वास्तविक वापरकर्त्यांबद्दल विचार करणे अधिक उचित आहे, म्हणून मी सारांश, लक्षवेधी आणि संस्मरणीय नावाने असे सुचवितो जे संपूर्णत: संबंधित आणि ओळखण्यायोग्य असेल.आपल्या व्यवसाय ब्रँड नावासह ते तसेच योग्य कीवर्ड आणि त्यांचे जोडण्या एम्बेड करा.\nमागे वळून, योग्य कीवर्डसह ते डोमेन नावे उर्वरित Google शोध परिणामांमध्ये प्रतिस्पर्धी. त्या वेळेस बर्याच पूर्वी संपुष्टात आल्या आणि आता कीवर्ड डोमेनचे वर्चस्व कमी झाले आहे. आता शोध इंजिने वापरकर्त्यांना अधिक मूल्य प्रदान त्या वेबसाइट प्रशंसा कल, मी. ई. , अधिक संबंधित दर्जाची सामग्री असणे. पण कीवर्ड डोमेनचे पूर्वीचे तर्कशास्त्र अद्याप सुरू आहे, कारण डोमेन नावातील महत्त्वाचे वाक्यांश अधिक प्रयोक्त्यासाठी उपयुक्त असतात ज्यामुळे अभ्यागतांना वैयक्तिक शोध क्वेरी आणि वेब पृष्ठ सामग्रीमध्ये दुवा जोडणे शक्य होते.हे सांगण्यासाठी नाही की अशा URL सामायिकरणासाठी अधिक उपयुक्त असतील, यामुळे आपल्या क्लिक-थ्रू-रेट वर सकारात्मक परिणाम होईल. तसे केल्याने आपल्या वेबसाइटला उच्च श्रेणीसह पुरस्कृत करण्यासाठी Google ला प्रोत्साहित केले जाऊ शकते. म्हणून, आपले नवीन डोमेन नाव आकार घेताना सक्रिय कीवर्ड शोधण्यावर कधीही दुर्लक्ष करू नका. आपल्याला पस्तावा होणार नाही, मला खात्री आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6/", "date_download": "2018-09-22T03:31:33Z", "digest": "sha1:6IYCWM4V22TQUZED2WO3OQ5BN56U2NNL", "length": 10002, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-मुंबई महामार्गावर देहुरोड येथे तीन “सब वे’चा आराखडा प्रस्तावित | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे-मुंबई महामार्गावर देहुरोड येथे तीन “सब वे’चा आराखडा प्रस्तावित\nदेहुरोड (वार्ताहर) – पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर देहुरोड येथील संत तुकाराम महाराज प्रवेशद्वारासमोर दोन आणि केंद्रीय विद्यालय येथे एक “सब वे’ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यासाठी लष्कराची जागा लागणार असून, देहूरोड स्थानिक लष्करी मुख्यालयाकडे पाठविण्याचा निर्णय मुंबई येथे रस्ते विकास महामंडळाचे पदाधिकारी, लष्कर, कॅन्टोन्मेन्टचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या वतीने बैठकीत घेण्यात आला आहे. देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गावर देहूरोड पोलीस ठाणे चौकात उड्डाणपूल बांधण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.\nनिगडी ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर देहू, देहूरोड पालखी मार्गावरून देहूरोड येथील वीरस्थळासमोर महामार्ग ओलांडणे असुरक्षित, धोकादायक होणार असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग बांधण्याची मागणी होत होती. मावळचे आमदार बाळा भेगडे, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी रस्त्याची पाहणी केली. या वेळी लष्करी मुख्यालयाकडून सब वे व सेवा रस्ता बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यास वैष्णव यांनी तत्त्वता मान्यता दिली होती. त्यानंतर आठवड्यात मुंबई येथे संयुक्‍त बैठक घेण्याचा निर्णय झाला होता.\nमुंबई येथील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यलयात झालेल्या बैठकीत देहूरोड येथील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील प्रवेशद्वारासमोर बारा मीटर रुंदीचे दोन तसेच केंद्रीय विद्यालय येथे एक सब वे बांधण्याबाबतचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. सब वे बांधण्यासाठी लष्कराच्या ताब्यातील जागा लागणार असल्याने त्याकरिता किती जागा लागेल याबाबतचा आराखडा लष्करी मुख्यालयाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.\nसेंट्रल चौकात नियोजित उड्डाणपूल…\nदेहूरोड कात्रज बाह्यवळण मार्ग व मुंबई बंगळुरू मार्गावर देहूरोड पोलीस ठाण्याजवळ असलेल्या सेंट्रल चौकात (वाय जंक्‍शन) काळात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुंबई येथे झालेल्या बैठकीला मावळचे आमदार संजय भेगडे, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार, कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, लष्करी मुख्यालयाचे प्रमुख ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य ललित बालघरे, भाजपचे शहराध्यक्ष कैलास पानसरे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा: सराईत दुचाकी चोरटा एलसीबीच्या जाळ्यात\nNext articleदोन मुलींसह विवाहिता आंबळे येथून बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%8D%E0%A4%A1%E0%A4%AE/", "date_download": "2018-09-22T03:34:31Z", "digest": "sha1:MIG55RDUIBSR6SCIIJX3HJI6VPLQTYOI", "length": 7818, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : पॅट कमिन्सच्या जागी ऍडम मिल्ने सामील | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nIPL 2018 : पॅट कमिन्सच्या जागी ऍडम मिल्ने सामील\nमुंबई – आयपीएलच्या अकराव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे.आता त्याची जागा न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ऍडम मिल्ने याने घेतली आहे.पॅट कमिन्सच्या पाठीला फ्रॅक्‍चर झाले नसले, तरी त्याच्या कंबरेत सूज चढली असल्यामुळे त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.\nत्यामुळे कमिन्स संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर गेला आहे. याचा फटका मुंबईला आपल्या पहिल्या तीनही सामन्यांत बसला. आता त्याची जागा मिल्ने याने घेतली. त्यामुळे मुंबईच्या संघासमोरील अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. मिल्नेच्या रूपाने त्यांना आवश्‍यक असलेल्या जादा वेगवान गोलंदाजाची कमतरता भरून येणार आहे.\nतत्पूर्वी, आयपीएलला प्रारंभ होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना कमिन्सच्या कंबरेला त्रास होऊ लागला होता. तेव्हा सूज चढल्याचेही दिसले होते, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे फिजिओ डेव्हिड बॅकली यांनी दिली. कमिन्सची दुखापत आणखी बळावू नये यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. परिणामी कमिन्सने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयुकी भांब्रीची मानांकनात 83व्या स्थानावर झेप\nNext articleउदित गोगोई, क्रिश पटेल, अनंत मुनी, रोनिन लोटलीकर यांचे विजय\nभारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय\nआशिया चषक 2018 : नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nआशिया चषक 2018 : जाणून घ्या ‘सुपर फोर’ लढतीतील सामन्याच्या तारखा आणि वेळेविषयी\nआशिया चषक 2018 : केदार जाधवच्या नावावर अनोखा विक्रम\nआशिया चषक 2018 : नाणफेक जिंकून अफगानिस्तानचा फलंदाजीचा निर्णय, अफगानिस्तान 1 बाद 19\nआशिया चषक स्पर्धा 2018 : तीन भारतीय खेळाडू ‘या’ कारणामुळे स्पर्धेतून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/former-pakistan-prime-minister-nawaz-sharif-gets-10-years-imprisonment-corruption-case-128820", "date_download": "2018-09-22T03:30:35Z", "digest": "sha1:TSAELHG7S4GECMGKXZ6MAWNJTT5MD7LW", "length": 13631, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Former Pakistan Prime Minister Nawaz Sharif gets 10 years imprisonment in corruption case शरीफ यांना दहा वर्षांचा तुरुंगवास | eSakal", "raw_content": "\nशरीफ यांना दहा वर्षांचा तुरुंगवास\nशनिवार, 7 जुलै 2018\nशरीफ यांना एक कोटी डॉलरचा, तर त्यांची कन्या मरियम हिला 26 लाख डॉलरचा दंडही ठोठावला आहे. शरीफ यांची कन्या मरियम हिला सात वर्षांची, तर जावई निवृत्त कॅप्टन सफदर यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.\nइस्लामाबाद : \"पनामा पेपर्स'प्रकरणी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या तीनपैकी एका खटल्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आज ठोठावण्यात आली. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या भ्रष्टाचारविरोधी विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. शरीफ यांची कन्या आणि जावयालाही न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.\nलंडनमधील ऍव्हेनफिल्ड हाउसमधील चार सदनिकांची मालकी शरीफ कुटुंबीयांकडे आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप शरीफ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा निकाल चार वेळा पुढे ढकलण्यात आला होता. भ्रष्टाचारविरोधी विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आज निकाल जाहीर करताना 68 वर्षीय शरीफ यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.\nतसेच, शरीफ यांना एक कोटी डॉलरचा, तर त्यांची कन्या मरियम हिला 26 लाख डॉलरचा दंडही ठोठावला आहे. शरीफ यांची कन्या मरियम हिला सात वर्षांची, तर जावई निवृत्त कॅप्टन सफदर यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.\nविशेष न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद बशिर यांनी सुमारे शंभर पानांच्या निकालपत्राचे आज वाचन केले. पाकिस्तानात 25 जुलै रोजी सार्वत्रिक व प्रांतिक निवडणुका होत असून, त्या पार्श्वभूमीवर हा निकाल जाहीर झाल्यामुळे त्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पत्नी कुलसूम यांच्यावर लंडनमध्ये कर्करोगाचे उपचार सुरू असून, त्यामुळे शरीफ हे सध्या लंडनमध्ये आहेत.\n- \"पनामा पेपर्स'प्रकरणी शरीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात तीन खटले सुरू आहेत\n- पहिल्या खटल्याचा आज निकाल जाहीर करण्यात आला\n- नवाज शरीफ, त्यांची कन्या आणि जावयाला शिक्षा ठोठावली\n- शरीफ यांच्या मुलांना या पूर्वीच फरार घोषित करण्यात आले आहे\n- कुठलेही पद स्वीकारण्यास अपात्र ठरविल्यानंतर तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या शरीफ यांना पद सोडावे लागले होते\n- आगामी निवडणुकीच्या तोंडावर निकाल लागल्यामुळे शरीफ यांच्या अडचणी वाढणार\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nतीस आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी\nमुंबई - नाशिकमधील 30 आठवड्यांच्या गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. गर्भात विचित्र पद्धतीने व्यंग्य (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/goth-new-serial-esakal-news-55673", "date_download": "2018-09-22T03:44:55Z", "digest": "sha1:XPUV5XNUMH26GWOM22HLAIVAEAA7JXGE", "length": 12958, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Goth new serial esakal news 'गोठ' मालिकेत होणार बाबी मामाची एंट्री | eSakal", "raw_content": "\n'गोठ' मालिकेत होणार बाबी मामाची एंट्री\nमंगळवार, 27 जून 2017\nतमाशा या पारंपरिक लोककलेचा प्राण म्हणजे नाच्या. गणपत पाटील यांनी अनेक चित्रपटांतून किंवा अतुल कुलकर्णी यांनी नटरंग या चित्रपटातून नाच्याची व्यक्तिरेखा ठसठशीतपणे साकारली. हाच नाच्या आता छोट्या पडद्यावर येणार आहे. हरहुन्नरी अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके नाच्याच्या रुपात प्रेक्षकांपुढे येणार आहे. स्टार प्रवाहच्या गोठ या मालिकेत नाच्याची एंट्री होणार आहे. बयोआजीचा भाऊ असलेला हा नाच्या 'बाबी' म्हापसेकरांच्या घरात काय करामती करतो याची उत्सुकता निर्माण झाली आहे.\nमुंबई : तमाशा या पारंपरिक लोककलेचा प्राण म्हणजे नाच्या. गणपत पाटील यांनी अनेक चित्रपटांतून किंवा अतुल कुलकर्णी यांनी नटरंग या चित्रपटातून नाच्याची व्यक्तिरेखा ठसठशीतपणे साकारली. हाच नाच्या आता छोट्या पडद्यावर येणार आहे. हरहुन्नरी अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके नाच्याच्या रुपात प्रेक्षकांपुढे येणार आहे. स्टार प्रवाहच्या गोठ या मालिकेत नाच्याची एंट्री होणार आहे. बयोआजीचा भाऊ असलेला हा नाच्या 'बाबी' म्हापसेकरांच्या घरात काय करामती करतो याची उत्सुकता निर्माण झाली आहे.\nप्रेक्षकांनी अनेक चित्रपटांतून नाच्या पाहिला असला, तरी छोट्या पडद्यावर ही व्यक्तिरेखा कधी पहायला मिळाली नाही. ही उणीव आता गोठ मधील बाबीच्या रूपानं पूर्ण होणार आहे. बयोआजीचा भाऊ असलेला हा बाबी सिनेमा आणि तमाशाच्या वेडापायी लहानपणीच घरातून पळाला. काही वर्षं तमाशात नाच्या म्हणून तो वावरला. बायकी अंगानं वावरणारा हा बाबी भलताच बेरकी आहे. आपलं इप्सित साध्य करण्यासाठी विविध डाव खेळतो. आता तो बऱ्याच वर्षांनी पुन्हा बयोआजीकडे परतला आहे. तो स्वत:हून आला आहे, की त्या मागे काही वेगळा हेतू आहे हे कळायला काही मार्ग नाही. मात्र, त्याच्या येण्यानं म्हापसेकरांच्या घरात वादळ येणार हे नक्की आहे. त्याच्या कुरघोड्यांना कोण बळी पडणार हे फक्त त्यालाच माहीत आहे. एकीकडे, विलास आणि राधा यांच्यातलं पती-पत्नीचं नातं छान रंगत असताना बाबीचं परतून येणं हे धोकादायक ठरणार आहे. 'गोठ' सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर दिसते.\nअनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध\nसाने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...\nसरसंघचालकांनी स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसच्या कामगिरीचा आदराने उल्लेख करणे आणि सर्वसमावेशकतेची भाषा करणे, हे संघातील वैचारिक परिवर्तन आहे, की...\nसुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी बीडीडीएसकडून गणेश मंडळांची पाहणी\nनांदेड : शहरात देश- विदेशातून सचखंड गुरुद्वाराचे व रेणूका माताचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांच्या व शहराच्या सुरक्षेला काही...\nगणपती विसर्जनात घुमणार 'आराराsss राss राss'चा आवाज\nपुणे : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 'आराराsss राss राss' हे नवं गाणं येत आहे. हे गाणं 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटातील असून, प्रविण तरडे यांनी या...\nसत्याच्या बाजूने लढणार 'मंटो'; अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीशी खास बातचीत\n'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच 'मंटो' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-caterpillar-56025", "date_download": "2018-09-22T03:40:33Z", "digest": "sha1:MBGXPK5VQBV67OLIPNDWOJL2UJL2PJVV", "length": 14139, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Caterpillar सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी \"गरवारे'मध्ये अभ्यासक्रम | eSakal", "raw_content": "\nसरपटणाऱ्या प्राण्यांविषयी \"गरवारे'मध्ये अभ्यासक्रम\nगुरुवार, 29 जून 2017\nपुणे - \"पाल म्हटलं की ती विषारी असते...साप दिसला की पहिलं त्याला मारून टाका, आपल्या घराजवळ साप नको रे..., अशी वाक्‍य अनेक वेळा कानावर पडतात. खरंतर पाल, साप, बेडूक, सरडे हे प्राणिविश्‍वातील अत्यंत दुर्लक्षित प्राणी म्हणावे लागतील. अनेक वेळा अशा प्राण्यांची नावे घेतली की नागरिक \"आईऽऽ गं', \"ईईऽऽ', \"नको बाईऽऽ' अशी नकारात्मक प्रतिक्रिया देतात. त्याला कारणही अगदी तसेच असल्याचे म्हणता येईल. या प्राण्यांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत.\nपुणे - \"पाल म्हटलं की ती विषारी असते...साप दिसला की पहिलं त्याला मारून टाका, आपल्या घराजवळ साप नको रे..., अशी वाक्‍य अनेक वेळा कानावर पडतात. खरंतर पाल, साप, बेडूक, सरडे हे प्राणिविश्‍वातील अत्यंत दुर्लक्षित प्राणी म्हणावे लागतील. अनेक वेळा अशा प्राण्यांची नावे घेतली की नागरिक \"आईऽऽ गं', \"ईईऽऽ', \"नको बाईऽऽ' अशी नकारात्मक प्रतिक्रिया देतात. त्याला कारणही अगदी तसेच असल्याचे म्हणता येईल. या प्राण्यांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. परंतु खरंच पाल विषारी असते का, ती दुधात पडली की दूध विषारी होतं का, अशी वाक्‍य अनेक वेळा कानावर पडतात. खरंतर पाल, साप, बेडूक, सरडे हे प्राणिविश्‍वातील अत्यंत दुर्लक्षित प्राणी म्हणावे लागतील. अनेक वेळा अशा प्राण्यांची नावे घेतली की नागरिक \"आईऽऽ गं', \"ईईऽऽ', \"नको बाईऽऽ' अशी नकारात्मक प्रतिक्रिया देतात. त्याला कारणही अगदी तसेच असल्याचे म्हणता येईल. या प्राण्यांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. परंतु खरंच पाल विषारी असते का, ती दुधात पडली की दूध विषारी होतं का, साप विनाकारण हानी पोचवतो का, अशा असंख्य प्रश्‍नांची उकल करण्याच्या हेतूने \"उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विश्‍वाबद्दल माहिती देणारा आगळावेगळा अभ्यासक्रम आबासाहेब गरवारे महाविद्यालयात सुरू होत आहे.\nआबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा प्राणिशास्त्र विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्टरी एज्युकेशन ऍण्ड रिसर्च (इनहर) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. बेडूक, देव गांडूळ, साप, सरडे, पाली, मगर, घोरपड, कासव अशा प्राण्यांच्या विश्‍वाची ओळख व्हावी, यासाठी हा अभ्यासक्रम या वर्षीपासून सुरू केला आहे. महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आनंद पाध्ये म्हणाले, \"\"उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. रंगीत किंवा उडते सरडे असतात, या प्रकारची जैवविविधता आपल्या आजूबाजूला असते. त्याची माहिती लोकांना मिळावी आणि त्या माध्यमातून या प्राण्यांचे संवर्धन व्हावे, हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे.''\nया अभ्यासक्रमात प्राणिशास्त्रासंदर्भातील किचकट माहिती देण्याऐवजी या प्राण्यांचा अधिवास, प्रजनन काळ, जीवनमान अशी सर्वसामान्यांना समजेल, अशा भाषेत माहिती देण्यात येणार असल्याचे डॉ. पाध्ये यांनी नमूद केले. जुलैमध्ये सुरवातीपासून अवघे दोन आठवडे हा अभ्यासक्रम चालणार असून, त्यासाठी किमान दहावी पास अशी शैक्षणिक पात्रता आवश्‍यक आहे. दहावी पास असलेल्या कोणत्याही वयोगटातील विद्यार्थी आणि नागरिकांना या अभ्यासक्रमात सहभागी होता येणार आहे.\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...\nयोग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर कारवाई होणार\nमुंबई - उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पुढे योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/wari/pandharpur-wari-2017-wari-suresh-wadkar-56802", "date_download": "2018-09-22T03:43:26Z", "digest": "sha1:EATLXUGUXAAFJOF5HH2THXSZWAMKYGAM", "length": 13945, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pandharpur Wari 2017 wari suresh wadkar अभंग गाताना विठ्ठलाची अनुभूती | eSakal", "raw_content": "\nअभंग गाताना विठ्ठलाची अनुभूती\n(शब्दांकन - शंकर टेमघरे)\nरविवार, 2 जुलै 2017\nविठ्ठल नामात किती ताकद आहे. तेथे आले की मनुष्य सर्व काही विसरतो. त्याच्या अस्तित्वात एकरूप होतो. अभंगातून विठुरायाला आळविताना किती मानसिक आनंद मिळतो, याची कल्पना केवळ सांगून किंवा लिहून व्यक्त करता येणार नाही. ती प्रत्येकाने अनुभवयाची बाब आहे. त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. भजनातून अभंग गाताना मन आणि भाव एकरूप होतो. त्याचे रूपच इतके प्रभावी आहे की, कोणीही त्याच्या मोहात पडतो.\nविठ्ठल नामात किती ताकद आहे. तेथे आले की मनुष्य सर्व काही विसरतो. त्याच्या अस्तित्वात एकरूप होतो. अभंगातून विठुरायाला आळविताना किती मानसिक आनंद मिळतो, याची कल्पना केवळ सांगून किंवा लिहून व्यक्त करता येणार नाही. ती प्रत्येकाने अनुभवयाची बाब आहे. त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. भजनातून अभंग गाताना मन आणि भाव एकरूप होतो. त्याचे रूपच इतके प्रभावी आहे की, कोणीही त्याच्या मोहात पडतो.\nलाखो भाविक आषाढी वारीत एका मार्गाने अठरा दिवस चालत जातात. त्याच्या पायी आपली वारी समर्पित करतात. त्या देवाचे महात्म्य सांगता येणे शक्‍य नाही. विठ्ठल कोणाला कशात दिसतो, हे सांगता येत नाही. वारीत चालताना वारकऱ्यांना पावलोपावली विठ्ठलाची अनुभूती होते हे नक्की. गेली अनेक वर्ष वारी अव्याहतपणे सुरू आहे. वारीत येत असलेल्या अनुभवातून वारकऱ्यांना विठ्ठलाची प्रचिती होते. विठ्ठलाच्या अस्तित्वाची जाणीव होत असणार यात शंका नाही. विठ्ठलावर असलेल्या अतूट श्रद्धेमुळेच घरातून वीस-वीस दिवस वारकरी मंडळी वारीत सहभागी होतात आणि विठ्ठलाशी एकरूप होऊन त्यांच्यातील आनंद अनुभवतात. त्यामुळेच वारीच्या काळात प्रत्येकाला जीवनाचा विसर पडतो. हाही एक चमत्कार म्हणावा लागेल किंवा त्यांच्या नावाचे महात्म्य म्हणावे लागेल. विठ्ठलाबद्दल बोलण्याइतका मी मोठा नाही. एक पामर आहे. मी स्वतःला विठ्ठलाचा साधा भक्त समजतो. जेव्हा जेव्हा भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात विठ्ठलाचा अभंग गातो तेव्हा त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत राहते. तर कधी कधी तो प्रेक्षकांमध्ये भरून राहिल्याची प्रचिती येते. अशावेळी मी रसिकांच्या चेहऱ्यावरील आनंदातच विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद उपभोगतो. विठ्ठलनाम घेताना माझ्या गाण्यात उतरणाऱ्या भावामुळे रसिकांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या छटा ही भक्तिमय अवस्थाच विठ्ठलाचे निरनिराळी रूपे दाखवून देते. तेव्हा मनात कृतार्थची अनुभूती येऊन जाते. आपल्या गाण्यातून समोरच्या रसिकांना एकाग्र होण्याची साधना म्हणजे मला विठ्ठल दर्शनाचा अनुभवच असल्याचे मला वाटते.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nगणपती व पंजांची एकत्र पूजा (व्हिडिओ)\nवडगाव निंबाळकर येथील घोडके कुटुंबाचा अनोखा उपक्रम वडगाव निंबाळकर (पुणे): गणेशोत्सव आणि मोहरम सण एकाच सप्ताहात आल्यामुळे येथील महादेव घोडके यांनी...\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nबेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयॅम बॅक मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/postal-stamp-of-siddhivinayak-temple-is-available-now-publish-by-devendra-fadnavis-1747706/", "date_download": "2018-09-22T03:43:30Z", "digest": "sha1:OM3NN3K5LVDFZP7IQ4TVFSKBXECIOJIJ", "length": 12172, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "postal stamp of siddhivinayak temple is available now publish by Devendra fadnavis | सिद्धिविनायक गणपती मंदिराचा पोस्टल स्टँप आता उपलब्ध | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nसिद्धिविनायक गणपती मंदिराच्या पोस्टल स्टँपचे प्रकाशन\nसिद्धिविनायक गणपती मंदिराच्या पोस्टल स्टँपचे प्रकाशन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्टँपचे सोमवारी प्रकाशन करण्यात आले. मंदिराच्या गाभाऱ्यात झालेल्या या प्रकाशनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.\nछायाचित्र - निर्मल हरिंद्रन\nभारतीय डाक विभागातर्फे माय स्टँप योजनेंतर्गत एक नवीन स्टँप बनविण्यात आला आहे. मुंबईकतील प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिराला हा मान मिळाला आहे. केवळ मुंबईतीलच नाही तर देशातील भक्तांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या देवस्थानाला अशाप्रकारे मान मिळणे ही अतिशय आनंदाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्टँपचे सोमवारी प्रकाशन करण्यात आले. मंदिराच्या गाभाऱ्यात झालेल्या या प्रकाशनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंदिर न्यासाचे आदेश बांदेकर, कोशाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त एन.जे.जमादार आणि महाराष्ट्र सर्कलचे पोस्टमास्टर जनरल हरिशचंद्र अग्रवाल उपस्थित होते.\nया योजनेंतर्गत सिद्धिविनायक भक्तांनाही अनोखी संधी मिळणार आहे. या स्टँपवर भक्तांना आपला, आपल्या परिवाराचा, मित्रमंडळींचा आणि नातेवाईकांचा फोटो देऊन त्याचाही विशेष स्टँप बनविता येणार आहे. यामध्ये अर्ध्या भागात मंदिराचे छायाचित्र आणि अर्ध्या भागात आपण दिलेला फोटो असेल. आज भारतभर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढीविरोधात विरोधी पक्षांनी बंद पुकारला आहे. त्याचे पडसाद या कार्यक्रमादरम्यानही पाहायला मिळाले. मुख्यमंत्री या स्टँपच्या प्रकाशनाच्यावेळी उपस्थित असताना त्यांच्याविरोधात मंदिराबाहेर घोषणाबाजी करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/aaiche-dudh-balasathi-naisargik-tonik-aste", "date_download": "2018-09-22T04:15:40Z", "digest": "sha1:ZSKR6YNMSXZXNK3YQLGNMB4WO5CNEOWW", "length": 12824, "nlines": 241, "source_domain": "www.tinystep.in", "title": "जाणून घ्या आईचे दूध कश्याप्रकारे बाळासाठी अमृत असते : आईच्या दुधातील पोषकतत्वे - Tinystep", "raw_content": "\nजाणून घ्या आईचे दूध कश्याप्रकारे बाळासाठी अमृत असते : आईच्या दुधातील पोषकतत्वे\nबाळाच्या सकस पोषणासाठी व त्याच्या मानसिक वाढीसाठी सुद्धा स्तनपान खूप महत्वाचे आहे तरीही बऱ्याच माता बाळाला स्तनपान करत नाही. युनिसेफ, जी माता व बाळाच्या आरोग्यावर काम करणारी जागतिक संघटना व जागतिक आरोग्य संघटना यांच्या अहवालानुसार, सहा महिन्यापर्यंत फक्त ४० टक्के मुलांना स्तनपान मिळते. आणि फक्त २३ देशांमध्ये स्तनपान करण्याचा दर ६० टक्क्यापेक्षा अधिक आहे. जन्मापासून पुढील दोन वर्षापर्यंत स्तनपान करणे आवश्यक असताना बऱ्याच माता स्तनपान मध्येच बंद करतात. असे करू नये.\nजागतिक स्तरावरच्या संशोधनानुसार, अनुभव असलेली जुनी लोकही, आणि आयुर्वेदाचार्य यांनीही स्तनपान बाळाला खूप महत्वाचे आहे असेच सांगितले आहे. आणि जर तुम्हाला अंगावरचे दूध येतच नसेल तर तुम्ही इतर पर्याय स्वीकारू शकता. वाटल्यास त्यासाठी दूध वाढवण्यासाठीचा आहार घ्या. आणि जर तुम्ही जॉब, नोकरी, यामुळे स्तनपान राहत असेल तर लक्षात घ्या आईच्या दुधाशिवाय बाळाचे संपूर्ण पोषण होणार नाही. त्यामुळे स्तनपान नियमित करावे.\nआईच्या दुधात, बाळाच्या वेगवान वाढीसाठी उच्च दर्जाची प्रथिनं, अमिनो अ‍ॅसिड्स असतात, तशीच बाळाची मज्जासंस्था आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक ओमेगा-३ अ‍ॅसिड्स ‘आणि कोलेस्टेरॉलपण असतं. बाळाला कार्यशक्ती पुरवण्यासाठी आहे लॅक्टोज आणि गॅलॅक्टोज प्रकारची साखर. व्हिटॅमिन्स ए, डी, ई, सी आणि क्षारसुद्धा आवश्यक प्रमाणात असतातच.\nआईचं दूध पिणाऱ्या बाळाला पाणी पिण्याची जरूर नसते. या सगळ्याव्यतिरिक्त आई बाळाला देते एक महत्त्वाची देणगी- अ‍ॅलर्जी आणि जंतुसंसर्ग यांपासून संरक्षण. बाळाच्या जन्मानंतर जे पहिलं दाट पिवळसर दूध येतं त्याला चीक किंवा कोलोस्ट्रम म्हणतात. त्यात संरक्षक पांढऱ्या पेशी भरपूर असतात. तसंच आय. जी. ए. नावाचं प्रथिनं- ज्याचा थर बाळाच्या आतडय़ांवर बसला की बाळाचं पोट आपोआप साफ होतं आणि आतडी विकसित-परिपक्व व्हायला मोलाची मदत होते. पुढच्या ३ ते ६ महिन्यांपर्यंत आई बाळाला ही संरक्षक प्रथिनं देत राहते.\nसर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ‘ब्रेस्ट क्रॉल’. जन्मानंतर काही मिनिटांतच (नाळ कापल्याबरोबर) बाळाला आईच्या छातीवर ठेवलं जातं. त्वचेचा त्वचेशी संपर्क होताच बाळाला प्रेरणा मिळते आणि काही मिनिटांचं ते बाळ कोलोस्ट्रम मिळवण्याचा प्रयत्न करू लागतं. बाळाच्या ओठांचा, जिभेचा स्पर्श होताच आईच्या शरीरात संप्रेरकं स्रवू लागतात आणि आईला ‘पान्हा’ फुटतो. नुकतंच जन्मलेलं वासरू किंवा पाडस झिडपिडत उठून उभं राहतं आणि थेट आईला लुचू लागतं तसाच हा प्रकार.\nस्तनपानामुळे बाळ सशक्त तर होतेच पण ते बाळ इतर मुलांपेक्षा बुद्धिमान व तंदुरुस्त राहते. कारण आईचे दूध हे बाळाला मिळणारे नैसर्गिक टॉनिक आहे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2297", "date_download": "2018-09-22T03:26:32Z", "digest": "sha1:G5FZ5U6AWJZT2ZBOMRHS4V2N6XJPHXZB", "length": 4581, "nlines": 62, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nएफएम वाहिन्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या तुकडीतील ई-लिलावांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 236 शहरांमध्ये 683 वाहिन्यांच्या लिलाव पद्धतीला मंजुरी दिली आहे. यामुळे अधिकाधिक शहरांमध्ये एफएम रेडिओचा नवीन अनुभव घेता येईल.\nमंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या एफएम धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तिसऱ्या टप्प्यांतर्गत खासगी एफएम रेडिओ केंद्राच्या पहिल्या आणि दुसऱ्या तुकडीतील लिलाव अनुक्रमे 2015 आणि 2016 मध्ये पार पडला. पहिल्या तुकडीत 56 शहरांमध्ये 97 वाहिन्या विकण्यात आल्या तर दुसऱ्या तुकडीत 48 शहरांमध्ये 66 वाहिन्या विकण्यात आल्या.\nतिसऱ्या तुकडीतील लिलावामुळे जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्य राज्यांसह सीमा भागातील अनेक शहरे जिथे एफएम वाहिन्या नाहीत अशांना लाभ होईल.\nतिसऱ्या टप्प्यातील एफएम वाहिन्यांच्या लिलावासह सर्व 29 राज्ये आणि 7 पैकी 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये (दादरा आणि नगर हवेली) वगळता खासगी एफएम वाहिन्यांचे प्रसारण होईल. यामुळे देशभरात 10 हजारांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या लिलावांमुळे अंदाजे 1100 कोटींहून अधिक रुपयांचा महसूल मिळेल.\nसंपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी एसएमआरए प्रक्रियेचा अवलंब केला जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%96/", "date_download": "2018-09-22T02:51:37Z", "digest": "sha1:HYRTVUNV72ALJ7G5NOPONPMQ32WYXIV7", "length": 7448, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सेल्फी घेण्यास सारा अली खानचा विरोध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसेल्फी घेण्यास सारा अली खानचा विरोध\nसैफ अली खानची मुलगी सारा अली खानचा पदार्पणाचा सिनेमा “केदारनाथ’ येण्यापूर्वीपासूनच सारा खूप चर्चेमध्ये आहे. मात्र यावेळी चर्चेत राहण्याचे कारण वेगळेच आहे. तिने तिच्या एका फॅनला सेल्फी घेण्यास विरोध केला आहे. या फॅनने ट्विटरवर केलेल्या एका पोस्टमध्ये याबाबत सारावरचा आपला सगळा राग व्यक्‍त केला आहे. “रुबी जैन’ नावाच्या अकाउंट होल्डरने याबाबतची हकिगत लिहीताना म्हटले आहे, की साराची मार्केटमध्ये भेट झाल्यावर सेल्फी घेण्यास साराला सुचवले होते.\nमात्र साराने त्यास साफ नकार दिला. हा विषय तिथेच संपला असता. मात्र या ट्विटला अनेकांनी रिट्विट करायला सुरूवात केली. साराने यापूर्वीही अनेकांना सेल्फी घेण्यास नकार दिला होता. त्याबाबतचे अनुभव अनेकजण ट्विटरवर पोस्ट करायला लागले. “केदारनाथ’ अजून रिलीजपण झालेला नाही, तर सारा एवढा माज करते आहे, असे एकाने कॉमेंटही केले आहे. सारा सध्या “केदारनाथ’च्या अर्धवट राहिलेल्या शुटिंगच्या बरोबर “सिंबा’मध्येही काम करते आहे. “केदारनाथ’मध्ये तिच्या बरोबर सुशांत सिंह राजपूतही असणार आहे. साराचे हे नखरे असेच सुरू राहिले, तर तिचे पहिले सिनेमे रिलीज होण्यापूर्वीच तिला ट्रोल करायला सुरूवात होईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफाशीची शिक्षा देण्यात संपूर्ण जगात चीन अव्वल\nNext articleकंगना राहते सोशल मीडियापासून चार हात लांब\nअन्‌ प्रिया प्रकाशने लगावली कानाखाली\n“ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये कतरिनाचा नवा ग्लॅमरस लुक\nVideo: अभिनेता आयुषमान खुराणा आणि नीना गुप्ता यांच्याशी खास चर्चा\nपहा व्हिडिओ : प्रिया प्रकाशने लगावली सह कलाकाराच्या कानाखाली\n“हेलिकॉप्टर ईला’मध्ये अजयच्या गाण्यावर काजोलाचा तडका\n“ठग्ज…’मध्ये फातिमा चालवणार धनुष्यबाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/asage-Proposal-of-new-ITI-courses-stopped/", "date_download": "2018-09-22T03:25:37Z", "digest": "sha1:BPPHFZTFOFZADI2I66H2AWGWAZB2CQSQ", "length": 5675, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आयटीआय’च्या नव्या अभ्यासक्रमांचा प्रस्ताव पुढे सरकेच ना! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘आयटीआय’च्या नव्या अभ्यासक्रमांचा प्रस्ताव पुढे सरकेच ना\n‘आयटीआय’च्या नव्या अभ्यासक्रमांचा प्रस्ताव पुढे सरकेच ना\nआसगे : प्रकाश हर्चेकर\nविद्यार्थ्यांना कौशल्याधारित अभ्यासक्रम निवडून स्वयंरोजगार करता यावा, यासाठी शासनातर्फे तालुकास्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना परवानगी देऊन सुसज्ज इमारती उभारण्यात आल्या. त्याद्वारे मूलभूत सोयीसुविधा देण्यात आल्या. परंतु, काही ठिकाणी साधनसामुग्री व यंत्रसामुग्री यांची पूर्तता करण्यात आली नाही. सुरुवातीला सुरु असलेले ट्रेडच पुढे चालू ठेवण्यात आले. ट्रेडचा फेरआढावा घेऊन व सर्वेक्षण करून स्थानिकांची गरज व मागणीनुसार नव्याने अभ्यासक्रम गेल्या अनेक वर्षांत अद्याप सुरु करण्यात आलेले नाहीत.\nसध्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. राज्यभरात शासकीय व खासगी दोन्ही मिळून सुमारे 1 लाख 36 हजार 193 जागा उपलब्ध आहेत.\nया अभ्यासक्रमांना आवश्यकतेपेक्षा अधिक हजारो विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्सुक दिसतात. तालुकास्तरावर कौशल्याधिष्टीत अभ्यासक्रमांना पसंती मिळत असताना दहा ते पंधरा वर्षांपासून सुरु असलेल्या ट्रेडमध्ये वाढ करण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अधिकचे पर्याय उपलब्ध नसल्याने आहेत तेच पर्याय ना इलाजास्तव स्वीकारावे लागत आहेत.\nइमारतींवर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले इन्फ्रास्ट्रक्चर नवीन ट्रेड चालू केले नसल्याने कुचकामी ठरत आहे. शासनाने एका बाजूला विद्यार्थ्यांना उच्च अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी परवानगी देऊन औद्योगिक शिक्षणाकडे ओढा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसर्‍या बाजूला सुयोग्य प्रसिद्धी व नव नवीन ट्रेड सुरु करण्यात उदासीनता दाखवत समाजात संभ्रमावस्था निर्माण केली आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Offline-for-admission-in-HSC/", "date_download": "2018-09-22T03:59:37Z", "digest": "sha1:AOKI66O2ZDU5V5O5RR44YNLCTY2YOYOE", "length": 4892, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारावीचे प्रवेश यंदा ऑफलाईन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बारावीचे प्रवेश यंदा ऑफलाईन\nबारावीचे प्रवेश यंदा ऑफलाईन\nबारावीच्या ऑनलाइन प्रवेशाची तयारी नसल्याने शालेय शिक्षण विभागाने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही माघार घेत यंदा बारावीचे प्रवेश ऑफलाइन प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होतात अकरावीला नामांकित आणि आवडीच्या महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग बंद झाला होता. अकरावीत ऑनलाइन प्रवेश घेऊन बारावीला महाविद्यालय बदलणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. कॉलेजबदलणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. याला चाप लावण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून अकरावी प्रवेशांबरोबरच बारावीचे प्रवेशही ऑनलाइन पद्धतीने करण्याचे विचार चालू होता. मात्र यंदाही हा निर्णय बारगळा आहे. यंदाही पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन प्रवेश होणार आहेत. तशा सूचना 3 मे 2018 च्या पत्राने शिक्षण विभागाने सूचना शिक्षण संचालकांना दिल्या आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांनी डाटाबेसमध्ये तशा प्रकारे बदल करणे आवश्यक असणार आहेत.\nकेवळ अशा विद्यार्थ्यांनाच प्रवेश\nसद्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय घरापासून लांब असणे\nवैद्यकीय कारणास्तव परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे\nविद्यार्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलणे\nबारावीमध्ये विद्यार्थ्यांचा बोर्ड बदलण्याचा असल्यास\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Action-of-PMRDA/", "date_download": "2018-09-22T03:20:30Z", "digest": "sha1:TUVDBFKHM4UTEGRUGZUDP2W2OMHPQGBO", "length": 5905, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पीएमआरडीए’चा हातोडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘पीएमआरडीए’चा हातोडा\nधायरी : सिंहगडरोड परिसरातील न-हे गावात अनधिकृत बांधकामावर पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या वतीने कारवाई करण्यात आली. या वेळी सर्व्हे नं 45/9 बँक ऑफ महाराष्ट्र समोरील पाच मजली इमारत जॅक कटरच्या मोठ्या मशिनच्या साह्याने भुईसपाट करण्यात आली.\nनर्‍हे गावात प्रथमच पीएमआरडीएची एवढी मोठी कारवाई झाल्याने अनधिकृत बांधकाम व्यावसायिकात घबराट निर्माण झाली आहे. या वेळी परिसरात तणावग्रस्त शांतता होती. प्रचंड मोठ्या प्रमाणात कारवाईच्या वेळी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. परिसरातील सर्व अनधिकृत इमारत बांधकामांच्या व्यवसायिकांना तीन वेळेस नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र मेदनकर यांनी दिली.\nही कारवाई पी.एम.आर.डी.ए चे आयुक्त किरण गित्ते , पोलिस अधीक्षक व नियंत्रक सारंग आव्हाड व अतिरिक्त जिल्हाधिकारी मिलिंद पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजेंद्र मेदनकर , शेरे, कापसे यांच्या पथकाने केलीही कारवाई एक मशीन जॅक कटर, चाळीस कामगार, चाळीस पोलीस अधिकारी व कर्मचारी इत्यादींच्या सहाय्याने करण्यात आली.\nकारवाईच्या वेळी येथील बांधकाम व्यवसायिक व नागरिकांनी आमच्या बांधकामांवर कारवाई करू नका आम्ही घर दुरुस्तीसाठी ग्रा. प. परवानगी घेऊन इमारत बांधत आहे. आपल्या सर्व नियमानुसार कायदेशीरपणे मान्यता घेऊन दंड भरण्याची आमची तयारी आहे. सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्णता करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन लोकप्रतिनिधी यांच्या समवेत तहसीलदार राजेंद्र मेदनकर यांना देण्यात आले. या वेळी पुणे महानगरपालिका स्थायी समिती मा. सदस्य नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, पं. स. सदस्य ललिता कुटे, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे , मा. उपसरपंच राजाभाऊ वाडेकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Lohegaon-Airport-Extension-issues-Completed-in-pune/", "date_download": "2018-09-22T03:16:27Z", "digest": "sha1:VPPB5RVMJSMGUXABSARJ3VPH7NTHAT2T", "length": 5343, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा’\n‘लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा’\nलोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादन करण्याच्या जागेच्या मोबदल्यात संबंधित जागामालकांना टीडीआर देण्याच्या निर्णयावर शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.\nपालिकेमध्ये लोहगाव विमानतळाशेजारील जागेच्या भूसंपादनाबाबत सोमवारी बैठक झाली. या बैठकीला खा. शिरोळे, आयुक्त कुणाल कुमार आदींसह जागा मालक उपस्थित होते. भूसंपादनापोटी देण्यात येणार्‍या टीडीआर स्वीकारण्यास जागा मालकांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.\nलोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी 15 एकर जागेची आवश्यकता आहे. ही जागा हस्तांतरीत करण्यासाठी राज्य शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. पुढील कार्यवाही करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागांची बैठक आयोजित करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठ मंत्री व केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिले होते. सर्व्हे नंबर 248 व 253 चे जागामालक यांनी योग्य टीडीआर पोटी ही जागा हस्तांतरित करण्यास तयार असल्याचे सांगितले.\nलोहगाव येथील सर्व्हे नंबर 237 व 248 व 253 या मिळकतींवर पार्किंग व ऑफिस कॉम्प्लेक्स व स्टोअरेज यार्डाचे आरक्षण दर्शविण्याची प्रक्रिया नगर विकासकडून सुरू करण्यात आली आहे. याकरिता नगर विकासने कार्यवाही सुरू केली आहे. खा. शिरोळे यांनी प्रस्तावाबाबतची पुढील बैठक वायू सेनेचे संबंधित अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/State-Governments-new-fund-for-financial-savings/", "date_download": "2018-09-22T03:14:46Z", "digest": "sha1:MFLIMOJVATVKD5VPAJSD6CNSMJ3PLK6U", "length": 5263, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आर्थिक बचतीसाठी राज्य शासनाचा नवा फंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › आर्थिक बचतीसाठी राज्य शासनाचा नवा फंडा\nआर्थिक बचतीसाठी राज्य शासनाचा नवा फंडा\nसोलापूर : रणजित वाघमारे\nशासकीय कार्यालयांत वातानुकूलित यंत्रणेचा अनावश्यक वापर होतो, हे नेहमीच निदर्शनास येते. परंतु आता या अनावश्यक वापरावर शासनाकडून निर्बंध आणण्यात आले आहेत. आर्थिक व वीज बचतीसाठी शासनाने नवा फंडा आणला असून प्रत्येक शासकीय कार्यालयांतील वातानुकूलित यंत्राचे तापमान 24 डिग्री से. ठेवण्याचा फतवा काढला आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय कार्यालयांत मोठ्या प्रमाणात वातानुकूलित यंत्राचा वापर होत आहे. येथे बर्‍याचठिकाणी 18 ते 20 डिग्री से. असे तापमान ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अनावश्यक विजेचा वापर होऊन शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. ऊर्जा निर्माण करणार्‍या करणार्‍या स्त्रोतांचा वापर अधिक प्रमाणात होतो आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व शासनाचे आर्थिक नुकसाण टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी ईफिशियन्सी (बीईई) व्दारे ही सूचना करण्यात आली आहे.\nवातानुकूलित यंत्रणा 24 डिग्री से. तापमानावर वापरले असता विजेची बचत होते. हे तापमान मानवी शरीराला आवश्यक आर्द्रता आणि योग्य हवेचे अभिसरणाकरिता सर्वोत्तम आहे. यामुळे बाहेरून येणार्‍या व्यक्तींना तापमानातील विषम बदलाला सामोरे जावे लागत नाही. हे तापमान वातावरणास पोषक व ग्रीन बिल्डिंग संकल्पनेस पूरक राहील. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून शासनाने सर्व संबंधित शासकीय कार्यालये, इमारती आणि विश्रामगृहे येथे 24 डिग्री से. तापमान ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/petrol-diesel-price-today-cheapest-in-andaman-nicobar-expensive-in-parbani/articleshow/65805886.cms", "date_download": "2018-09-22T04:23:35Z", "digest": "sha1:YGEZR45K5XPAUYURQYEKNT62F4VIOTRK", "length": 12424, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Fuel price: petrol diesel price today cheapest in andaman nicobar, expensive in parbani - देशात 'या' तीन ठिकाणी मिळतं स्वस्त पेट्रोल | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nदेशात 'या' तीन ठिकाणी मिळतं स्वस्त पेट्रोल\nदेशात 'या' तीन ठिकाणी मिळतं स्वस्त पेट्रोल\nदेशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे लोकांमध्ये संतापाची भावना असली तरी देशातील तीन शहरे अशी आहेत की जिथे सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल मिळतं. देशात पोर्ट ब्लेअर, पणजी आणि आगरतळा येथे पेट्रोल तर पोर्ट ब्लेअर, इटानगर आणि आयझोल येथे सर्वात स्वस्त डिझेल मिळतंय.\nभारतात सर्वात स्वस्त पेट्रोल अंदमान निकोबारच्या पोर्ट ब्लेअरमध्ये मिळत आहे. अंदमानमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट सर्वात कमी आकारला जातो. या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलवर फक्त ६ टक्के व्हॅट आकारला जातो, त्यामुळेच या दोन्ही ठिकाणी इंधन स्वस्त असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर परभणीत सर्वात महाग पेट्रोल मिळतंय. परभणीत प्रति लिटर पेट्रोलसाठी ९०.४५ रुपये मोजावे लागत आहेत. त्यापाठोपाठ मुंबईतही एक लिटर पेट्रोलसाठी ८८.६७ रुपये मोजावे लागत आहेत. तर पटनामध्ये ८७.४६ रुपये आणि भोपाळमध्ये ८७.०३ रुपये प्रति लिटर पेट्रोलमागे मोजावे लागत आहेत.\nया ठिकाणी मिळतं स्वस्त पेट्रोल\n>> पोर्ट ब्लेअर- ६९.९७ रुपये (प्रति लिटर)\n>> पणजी- ७४.९७ रुपये (प्रति लिटर)\n>> आगरतळा- ७९.७१ रुपये (प्रति लिटर)\nया ठिकाणी मिळतं स्वस्त डिझेल\n>> पोर्ट ब्लेअर- ६८.५८ रुपये (प्रति लिटर)\n>> इटानगर- ७०.४४ रुपये (प्रति लिटर)\n>> आयझोल- ७०.५३ रुपये (प्रति लिटर)\nहैदराबादमध्ये डिझेल सर्वाधिक महाग मिळत आहे. हैदराबादमध्ये प्रति लिटर डिझेलसाठी ७९.७३ पैसे मोजावे लागत आहेत. इथे डिझेलवर सर्वाधिक व्हॅट लागत असल्याने डिझेलच्या किंमती वाढल्याचं सांगण्यात येतं. याशिवाय छत्तीसगड, गुजरात, तेलंगणा आणि केरळमध्येही डिझेल सर्वाधिक महाग विकलं जातंय. महाराष्ट्रात अमरावतीत एक लिटर डिझेलसाठी ७८.८१ रुपये मोजावे लागत आहेत. तर तिरुवनंतपूरममध्ये ७८.४७ रुपये, रायपूरमध्ये ७९.१२ रुपये आणि अहमदाबादमध्ये ७८.६६ रुपये मोजावे लागत आहेत.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nPPF, NSC, KVPच्या व्याजदरांत वाढ\nभारतीय अर्थव्यवस्था अमेरिकेला टाकणार मागे\nCNG Prices: आता सीएनजीही महागणार\n'फ्लिपकार्ट'चे कर्मचारी होणार रातोरात कोट्यधीश\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1देशात 'या' तीन ठिकाणी मिळतं स्वस्त पेट्रोल...\n3इंधनाचे दर आणखी वाढणार\n4इंधनच्या दरात पुन्हा वाढ; परभणीत सर्वाधिक महाग...\n7महागड्या इंधनामुळे २२ हजार कोटींचा महसूल...\n9उद्योगांत महिला टक्का वाढवणार...\n10जनधन खात्यांतीलआकडेवारी जाहीर करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/golden-girl-rahi-sarnobat", "date_download": "2018-09-22T04:22:24Z", "digest": "sha1:OGOWIHPYB4CQPD3NZHXKAOT67SE2HTDB", "length": 15788, "nlines": 253, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "golden girl rahi sarnobat Marathi News, golden girl rahi sarnobat Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\n‘कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी’\nतालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक\nपूरग्रस्त केरळसाठी अतिरिक्त सेस\nSurgical Strike: सरकारकडून वादाचा स्ट्राइक...\nनन बलात्कार: अखेर बिशप मुलक्कल अटकेत\n'राफेल'साठी भारताकडून रिलायन्सचे नाव दिले\nरशियावरील निर्बंधांची व्याप्ती वाढवली\nमहिलेच्या गोळीबारात तिघे ठार\nइराणबाबतच्या दबावाला भारत विरोध करेल\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही:...\nदहशतवादाविरोधात भारताकडून प्रभावी उपाय\nआशियाई देशांमध्ये ५९ टक्के दहशतवादी हल्ले\nजागतिक बँकेकडून भारताला मोठे अर्थसाह्य\nरोकडतुटीच्या भीतीने निर्देशांकाची पडझड\nपेट्रोल, डिझेलनंतर सीएनजीही महागणार\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nAsia Cup: भारताचा बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय\nइंग्लंड दौऱ्याची पूर्वतयारी चोख हवी\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\nटीम इंडियात २४ तासांत सुधारणा\nभारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत\n'मंटो'च्या प्रदर्शनात तांत्रिक विघ्न\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\n'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला दम्याचा आजा...\nचीनची लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत...\n'लवरात्रि': सलमान खानविरोधात होणार तक्रार ...\n...तर '३७७' वरील सिनेमात काम करेन: आयुषमान...\nसोशल मीडिया: फायद्याची गोष्ट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nअंतर्गत तक्रार निवारण समिती\nएलिपथयम् : नियतीचा सापळा\nवसुधा, मृणाल आणि देवकी\nकर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओ..\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर..\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर..\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार प..\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे..\nसर्जिक स्ट्राइक दिन साजरा करण्याच..\nLIVE एशियाड: Day 5: अंकिता रैनाला टेनिसमध्ये कांस्य\nआशियाई खेळांमध्ये सलग चौथ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी चमकदार कामगिरी केली. भारताच्या राही सरनोबतने आशियाई क्रीडा स्पर्धेतील २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारातील अंतिम फेरीत दोन शूट-ऑफनंतर सुवर्णपदक मिळवले. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती भारताची पहिलीच नेमबाज ठरली. भारतीय पुरुष संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकीमध्ये हाँगकाँगवर २६-० असा दणदणीत विजय मिळवला. आज पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे\nasian games 2018: विजेत्यांना महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस जाहीर\nआशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय खेळाडूंवर महाराष्ट्र सरकार बक्षिसांची बरसात करणार आहे. या खेळाडूंना २० लाखांपासून ते ५० लाखांपर्यंतचे बक्षीस देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये नेमबाजीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरलेल्या महाराष्ट्र कन्या राही सरनोबत हिलाही ५० लाखाचं बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.\nतालिबाननंतर 'CPI-माओवादी' सर्वात खतरनाक: अमेरिका\nनव्या विस्तारात शेलारांवर कृपा, खडसेंचे कमबॅक\n'सर्जिकल स्ट्राइक दिना'वरून वादाचा स्ट्राइक\nमुलासोबत US दौरा, महापौर म्हणाल्या चूक काय\nसिनेरिव्ह्यू: 'मंटो'चा संघर्ष तुम्हाला छळत राहील\nएटीएसला भटकळ कुठे आहे याची माहितीच नाही\nबजरंगचे गुण जास्त असूनही 'खेलरत्न' विराटला\nमुंबईत रेल्वे रुळांवरून तब्बल १०० टन कचरा जमा\n'राफेल'ची किंमत का जाहीर करत नाही: सिन्हा\n अर्धे नाशिक शहर अनधिकृत\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/supriya-sule-appreciates-water-conservation-128844", "date_download": "2018-09-22T04:05:50Z", "digest": "sha1:BUOIDQDCTRGUEXAIPTZAJ5H7RMPPLWDV", "length": 14415, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Supriya Sule appreciates water conservation जलसंधारणा कामात सामाजिक संस्थांचा सहभाग कौतुकास्पद : सुप्रिया सुळे | eSakal", "raw_content": "\nजलसंधारणा कामात सामाजिक संस्थांचा सहभाग कौतुकास्पद : सुप्रिया सुळे\nशनिवार, 7 जुलै 2018\n''खाजगी कंपन्यांनी आपल्या नफ्यातुन दोन टक्के निधी हा सामाजिक विकासकामांसाठी राबविण्याचा निर्णय हा आघाडी\nसरकारच्या कालखंडात घेतलेला निर्णय आहे. यामाध्यमातुन सर्वत्र विविध कंपन्यांच्या माध्यामातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत.\nशिर्सुफळ : बारामती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारणांची कामे झाले आहेत. यासाठी प्रशासनासह विविध खाजगी कंपन्यांचा सहभाग कौतुकास्पद आहे. या कामांमुळे उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या कायमची सुटेल असा विश्वास बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.\nबारामती मधील गाडीखेल येथे सकाळ रिलीफ फंड, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व मगरपट्टा सिटी यांच्या माध्यमातुन ओढा खोलीकरण करण्यात आले. या ठिकाणी पियाजिओ व्हेईकल्स कंपनीच्या सीएसआर निधीतुन बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचे पुजन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, व गावभेट दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर, सरपंच बाळासाहेब आटोळे, उपसरपंच नानासाहेब जगताप, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी बोलताना सुळे म्हणाल्या ''खाजगी कंपन्यांनी आपल्या नफ्यातुन दोन टक्के निधी हा सामाजिक विकासकामांसाठी राबविण्याचा निर्णय हा आघाडी\nसरकारच्या कालखंडात घेतलेला निर्णय आहे. यामाध्यमातुन सर्वत्र विविध कंपन्यांच्या माध्यामातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. यामध्ये बारामती तालुक्यात सकाळ रिलीफ फंड, भारत फोर्ज, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, मगरपट्टा सिटी, शरयू फाउंडेशन यांच्या सारख्या संस्थाच्या माध्यमातुन होत असलेली जलसंधारण, शैक्षणिक कामे समाधानकारक आहेत. याचे सुखद परिणाम भविष्यात दिसतील.'' यावेळी खा.सुळे यांच्या हस्ते दहावी व बारावीच्या परिक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुळे यांनी गाडीखेल अंर्तगत येणाऱ्या धायतोंडेवस्ती येथील आयएसओ मानांकन ठरलेल्या अंगणवाडीची पाहणी केली व अंगणवाडीच्या रंगरंगोटी व इतर सुविधा पाहुन समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल दळवी, शरद शेंडे, राणी गाढवे, संगिता धायतोंडे, लिलाबाई दळवी, माजी सरपंच दिलीप आटोळे, रायचंद आवदे, दादा आटोळे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सरपंच अनिल आटोळे यांनी केले.\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\n#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...\nसमाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर\nमुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2299", "date_download": "2018-09-22T03:26:20Z", "digest": "sha1:DEMUJTEZH4LQGH24XMSXU62KJPVOZYCS", "length": 3257, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nअत्यावश्यक औषधांच्या किमतीवर जीएसटीचा फारसा परिणाम नाही – मन्सुख एल.मांडवीय\nवस्तू आणि सेवा कराच्या अत्यावश्यक औषधांच्या किमतीवर होणारा परिणाम सरकारने अभ्यासला असून, अत्यावश्यक औषधांच्या किमतीवर वस्तू आणि सेवा कराचा फारसा परिणाम होणार नसल्याचे यात आढळून आले, अशी माहिती खते आणि औषध राज्यमंत्री मन्सुख एल मांडवीय यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.\nनागरिकांना अत्यावश्यक औषधे कमी किमतीत मिळावीत, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. औषधांवर जास्तीची किंमत आकारली जाऊ नये यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरण प्रभावीरित्या देखरेख ठेवत आहे, असे त्यांनी सांगितले.\nऔषधांची निर्मिती आणि उपलब्धता यावर प्राधिकरण देखरेख ठेवून आहे, असे मांडवीय यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/prakash-ambedkar-fires-away/", "date_download": "2018-09-22T03:19:42Z", "digest": "sha1:BIJMSBI2J6YQV42V624BPJUED6RVRHGY", "length": 7215, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "आधी स्वतःचे चारित्र्य निरखून पहा | Prakash Ambedkar Fires Away", "raw_content": "\nआधी स्वतःचे चारित्र्य निरखून पहा\nप्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे\nभारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्यावर आरोप केला की, ‘राज ठाकरे यांचा इंदू मिलच्या वक्तव्यावरुन बाबा आंबेडकरांविषयीचा कडवा द्वेष प्रकट झाला आहे.’ ‘राज ठाकरे यांनी स्वतःचे चारित्र्य आधी निरखून पहावे नाहीतर त्यांची पोलखोल करायला फारसा वेळ लागणार नाही,’ असा इशाराही त्यांनी बुधवारी केला.\n‘मनसेने काढलेल्या मोर्चात राज यांचा बौद्ध व मुस्लिम यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशातल्या तीन शहरांत कुठेही बुद्ध मूर्तीची विटंबना झाल्याची माहिती आमच्याकडे नाही. त्यामुळे कशाच्या आधारावर राज यांनी माहिती दिली,’ अशा आरोपाबरोबर आंबेडकर यांनी सवालही केला आहे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nराज ठाकरे यांचे एक पाऊल पुढे\nराज यांनी फोडली महाराष्ट्र धर्माची डरकाळी\nमुख्यमंत्री यांचा नितीशकुमारांना सणसणीत टोला\nमनसेने घातली सूरक्षेत्रवर झडप\nराज ठाकरे भेटले पोलिस आयुक्तांना\nअरुप पटनाईक यांना प्रमोशन\nराज यांनी काढली नगरसेवकांची खरडपट्टी\nगृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा\nमनसे घेणार ठोस भूमिका\nThis entry was posted in घडामोडी and tagged प्रकाश आंबेडकर, बुद्ध, भारिप बहुजन महासंघ, मनसे, राज ठाकरे on ऑगस्ट 23, 2012 by संपादक.\n← अबू आझमींचे राज ठाकरे यांना आव्हान कुटुंब ३१ ऑगस्टला चित्रपटगृहात →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-22T03:34:01Z", "digest": "sha1:LUMCS4RUC6ZXXPBTNFVALGZ6LHYZUP42", "length": 5687, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.net", "title": "तात्यासाहेब केळकर | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: तात्यासाहेब केळकर\n१९५६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर (भीमराव रामजी आंबेडकर) यांचा तीन लक्ष अनुयायांसह बौध्द धर्मात प्रवेश.\n१९८४ : पुण्यात दुसरी मॅरेथॉन स्पर्धा सुरु झाली.\n१९८९ : शिवसेना पक्षाला राजकीय पक्ष म्हणून भारतीय आयोगाने मान्यता दिली.\n१६४३ : बहादुरशाह पहिला, मोगल सम्राट.\n१९४७ : साहित्य सम्राट कवी तात्यासाहेब केळकर यांचे निधन.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तात्यासाहेब केळकर, दिनविशेष, नेहरू तारांगण, बहादुरशाह पहिला, बौद्ध धर्म, भारतीय आयोग, मृत्यू, मॅरेथॉन स्पर्धा, मोगल सम्राट, शिवसेना, १४ ऑक्टोबर on ऑक्टोंबर 14, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sawantwadi-konkan-news-tahsil-building-water-leakage-56192", "date_download": "2018-09-22T04:07:47Z", "digest": "sha1:43SHV62MQ77M4YD2A6UJQROOJPG6IJDK", "length": 15533, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sawantwadi konkan news tahsil building water leakage सावंतवाडी तहसीलच्या इमारतीस उद्‌घाटनाआधीच गळती | eSakal", "raw_content": "\nसावंतवाडी तहसीलच्या इमारतीस उद्‌घाटनाआधीच गळती\nगुरुवार, 29 जून 2017\nअडीच कोटी खर्चून बांधकाम - चौकशीच्या मागणीसाठी भाजप करणार सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार\nसावंतवाडी - सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या येथील तहसीलदार कार्यालयाला वापरापूर्वीच गळती लागली आहे. आज हा प्रकार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला. करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सार्व. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करणार आहे, असा इशारा माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी दिला.\nअडीच कोटी खर्चून बांधकाम - चौकशीच्या मागणीसाठी भाजप करणार सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार\nसावंतवाडी - सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या येथील तहसीलदार कार्यालयाला वापरापूर्वीच गळती लागली आहे. आज हा प्रकार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला. करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सार्व. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करणार आहे, असा इशारा माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी दिला.\nयेथील तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचे काम गेली चार वर्षे सुरू आहे. सद्य:स्थितीत हे काम अंतिम टप्प्यात आल्याचा दावा बांधकाम विभागातर्फे करण्यात आला. हे काम पूर्ण होण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत काही लोकांनी श्री. तेली यांच्याकडे वापरापूर्वीच या इमारतीला गळती लागली आहे, अशा तक्रार केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर श्री. तेली यांनी नगरसेवक आनंद नेवगी आणि पंचायत समितीची माजी उपसभापती महेश सारंग यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या वेळी त्या ठिकाणी इमारतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही ठिकाणावरून गळती सुरू आहे. त्याचबरोबर भिंतीतून पाणी गळत असल्याची परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आली.\nयाबाबत श्री. तेली यांनी नाराजी व्यक्त केली. झालेल्या प्रकाराबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांचे लक्ष वेधले आणि याबाबत आपण उद्या (ता. २९) बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी असणार आहे, असे श्री. तेली यांनी सांगितले.\nयाबाबत श्री. तेली यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बच्चे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता संबंधित ठेकेदाराकडून हा ठेका काढून घेण्यात येणार आहे. तशी प्रक्रिया सुरू केली असून नवीन ठेकेदार नेमून त्याच्या माध्यमातून येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे श्री. बच्चे यांच्याकडून सांगण्यात आले. बांधकामच्या एकूणच दुर्लक्षाबाबत श्री. तेली यांनी नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी करण्यात येणारे वायरिंगही निकृष्ट दर्जाचे आहे, असे श्री. सारंग यांचे म्हणणे आहे.\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/conch-is-the-main-symbol-of-trivikram/", "date_download": "2018-09-22T03:42:06Z", "digest": "sha1:VIRQTFTDVKGEIQVIRWPLJROCVLGQ27ZP", "length": 5822, "nlines": 86, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "शंख हे त्रिविक्रमाचे प्रमुख चिन्ह आहे (Conch is the main symbol of Trivikram) - Aniruddha Bapu‬", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nपरमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २५ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘शंख हे जातवेदाचे (त्रिविक्रमाचे) प्रमुख चिह्न आहे’ याबाबत सांगितले.\nजातवेदाचे शंख हे प्रमुख चिन्ह आहे. त्रिविक्रम हा हरिहर असल्यामुळे हा शंख फुकल्यावर डमरूचा आवाज उत्पन्न होतो. म्हणजेच विकास करणार्‍या शंखामधून आवाज लयाचा (डमरूचा) येतो म्हणजेच हा शंख १०० टक्के यशाची खात्री देतो. त्रिविक्रमाच्या आणि त्याच्या मातेच्या म्हणजेच आदिमातेच्या श्रद्धावानाला १०० टक्के यश मिळणारच आहे, पण त्यासाठी तो त्रिविक्रम सर्वकाही जाणतोच हे समझून त्याच्याशी बोलायचे, असे आपल्या लाडक्या अनिरुद्ध बापूंनी प्रवचनात सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Ha...\n‘न्हाऊ तुझिया प्रेमे – २’ बाबत सूचना...\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Bhil-Samaj-Akroch-Morcha/", "date_download": "2018-09-22T03:14:40Z", "digest": "sha1:7PTBBXAMJ3JCO72QC6YD55H333BR2IIL", "length": 5216, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिल्ल समाजाचा आक्रोश मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › भिल्ल समाजाचा आक्रोश मोर्चा\nभिल्ल समाजाचा आक्रोश मोर्चा\nजाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. 7) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणाची कार्यवाही जलदगती न्यायालयात चालवावी आणि त्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्‍ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.\nविष्णू वाघ, जितेंद्र चव्हाण, गुलाब मोरे, प्रल्हाद मोरे, अंकुश वेताळ, शिवाजी गांभुर्डेे, दीपक पवार, वसंत पवार, मंगल पवार, द्वारकाबाई मोरे, छाया बरडे, नंदाबाई माळी, नीता गायकवाड, गजानन माळी आदींची उपस्थिती होती.\nया आहेत भिल्ल समाजाच्या मागण्या\nसातेफळ येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 31 मार्च रोजी अ‍ॅड. रामकिसन जिजा बनकर याने बलत्कार केलेला आहे. आरोपी विधितज्ज्ञ तसेच गुंड प्रवृत्तीचा आहे. आरोपीस राजकीय पाठबळ असल्याने आर्थिक देवाण-घेवाणीतून या केसमधून सुटण्याची भीती निर्माण झाली आहे.\nफिर्यादी हा गरीब असल्याने त्यांच्या जीवितास धोका आहे. या प्रकरणाची केस जलदगती न्यायालयात चालवावी, शासनाकडून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्‍ती करण्यात यावी. आरोपी यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासह निकाल लागेपर्यत आरोपीस जामीन देण्यात येऊ नये. पंच साक्षीदार यांना संरक्षण देण्यात यावे यासह आदी मागण्या करण्यात आल्या. जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथे गेल्या महिन्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Atal-Football-Tournament-Kolhapur-Match-Between-khandoba-talim-sangh-and-dilbahar-talim-mandal-Shahu-Stadium-Kolhapur/", "date_download": "2018-09-22T03:11:12Z", "digest": "sha1:OXAWZEQV33PRA3NGCPKFENDKUII2XXND", "length": 5646, "nlines": 57, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अटल फुटबॉल चषक : खंडोबाची दिलबहारवर मात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अटल फुटबॉल चषक : खंडोबाची दिलबहारवर मात\nअटल फुटबॉल चषक : खंडोबाची दिलबहारवर मात\nकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन\nकोल्हापूर येथील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ (ब) विरुध्द दिलबहार तालीम मंडळ (ब) यांच्यातील सामन्यात कपिल शिंदेच्या गोलच्या जोरावर खंडोबाने दिलबहारवर १-० ने मात केली. पुढारी वृत्तसमूहाचे टोमॅटो एफएम या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे.\nदोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात केली. त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टमध्ये जोरदार चढाया केल्या. हाफ टाईमोपर्यंत खंडोबा आणि दिलबहार यांनी आक्रमक खेळ केला. यात खंडोबाच्या कपिल शिंदेने गोल करत खंडोबाचे खाते उघडले. त्यानंतर दिलबहारने गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार चढाया सुरु केल्या. पण, त्यांना गोल करण्यात अपयश आले. सामना संपताना खेलाडूंनी पंचांचा निर्णय पटला नाही त्यामुळे हुज्जत घातली त्यामुळे सामना काहीकाळ थांबला होता.\nसामनावीराचा पुरस्कार खंडोबाच्या कपिल शिंदेला देण्यात आला.\n*खंडोबाचे आक्रमण, गोल करण्यात अपयश\n*खेळाडूंची पंचांच्या निर्णयावरुन हुज्जत, खेळ थांबवण्यात आला\n*हाफटाईमला खंडोबाची १-० ने आघाडीवर\n*दोन्ही संघांकडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन\n* खंडोबाच्या कपिल शिंदेचा गोल, खंडोबा १-० ने आघाडीवर\n*खंडोबा तालीम मंडळ विरुध्द दिलबहार तालीम मंडळ सामन्यास सुरुवात\nकृषिमूल्य आयोग शिफारशीप्रमाणे साखरेचा दर ठरवा : साखर संघ\nशिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू\nकोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/death-man-wakes-up-before-police-fiend-his-body-in-kolhapur-city/", "date_download": "2018-09-22T04:12:41Z", "digest": "sha1:DPDO7MMQITMMZUMWDBD3PZS5VEKIEVTM", "length": 7149, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": "", "raw_content": "पळा... पळा... बापड्या पुन्हा जीता झाला\nपळा... पळा... बापड्या पुन्हा जीता झाला\nपळा... पळा... बापड्या पुन्हा जीता झाला\nबुधवारी दुपारी साडेतीनची वेळ... कमालीचा उष्मा... सूर्य आग ओकत होता. प्रमुख रस्त्यांसह चौक ओस पडले होते. बसस्थानक आवारात सन्नाटा होता. नेमके याचवेळी बसस्थानक पिछाडीस परीख पुलाजवळ रणरणत्या उन्ह्यात एका व्यक्तीचा मृतदेह बेवारस स्थितीत पडल्याची बातमी पसरली. त्यात खुनाची आवई उठली. त्यानंतर पुन्हा गर्दीत भर पडली. पोलिस आले. शववाहिका दाखल झाली. पंचनाम्याची तयारी सुरू झाली. बापड्याच्या मृत्यूची सार्‍यांची खात्री झाली. कागदोपत्री सोपस्कार सुरू असताना चमत्कार घडला... बापड्या एकदम उठला अन् साईक्स एक्स्टेंशनच्या दिशेने पळत सुटला...\nबापड्या पुढं अन् पोलिस मागं... त्यांच्या मागं बघ्यांची झुंबड... शंभर फूट अंतर पाठशिवणीचा खेळ रंगला. पोलिसांनी बापड्याला धरलं...त्याला पाणी पाजलं... बापड्यानं भरदिवसा कडकडीत उन्ह्यातही मर्यादेपेक्षा जादा ढोसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्यासाठी खास मागविलेल्या शववाहिकेतूनच त्याला त्याच्या घरी सहिसलामत सोडलं...\nघडलं ते असं... दुपारी साडेतीनच्या सुमाराला शाहूपुरी पोलिसांना वर्दी मिळाली, परीख पुलाजवळ मोकळ्या जागेत चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पडला आहे. कदाचित खुनाची घटना असावी, अशी शक्यता वर्तविण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय मोरे अधिकारी, कर्मचार्‍यांसह स्वत: घटनास्थळी दाखल झाले. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, अशी त्यांची खात्री झाली. काही मिनिटांत शववाहिकाही दाखल झाली. खुनाच्या चर्चेने परिसरात बघ्यांच्या गर्दीत वाढ झाली.\nघटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हलविण्याची पोलिसांनी तयारी सुरू केली. कर्मचार्‍यांची धावपळ सुरू असतानाच संजय मोरे यांना संशय आला. त्यांनी हाताची नाडी पाहिली; पण कडक उन्ह्यातही सर्वांग थंडगार... शेवटचा उपाय म्हणून मोरे यांनी तांब्यातून पाणी आणण्यास सांगितले. तोंडावर पाण्याचा शिडकावा करताच बापड्या क्षणार्धात उठला आणि रस्त्याने पळतच सुटला... अगदी शंभरच्या स्पीडने... पळा... पळा... बापड्या पुन्हा जीता झाला... असा कल्लोळ सुरू झाला. बापड्या पुढं तर पोलिस त्याच्या मागं... तर जमावाची झुंबड दोघांच्या मागं.... काही अंतरावर बापड्याला पोलिसांनी धरलं... तोंडाचा वास घेतला असता भरउन्ह्यात त्यानं किमान तीन, चार क्वॉटर्स मारल्याचं निदर्शनास आलं... पोलिसांनी त्याला शववाहिकेत घातलं अन् सरळ घराकडं त्याची पाठवण केली.\nपुणे : कंटेनर नदीपात्रात कोसळला; चालक बचावला\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Additional-Commissioner-Sanjay-Gharat-bribe-case/", "date_download": "2018-09-22T03:56:54Z", "digest": "sha1:LZOMFAYNSMW4L6543QOYKW64H2CQOQKF", "length": 4139, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घरतच्या जामीन अर्जावर तारीख पे तारीख सुरूच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › घरतच्या जामीन अर्जावर तारीख पे तारीख सुरूच\nघरतच्या जामीन अर्जावर तारीख पे तारीख सुरूच\nकल्याण-डोंबिवली महापालिकेचा लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत व त्याच्या दोन साथीदारांच्या जामीन अर्जावरील निर्णय कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने पुन्हा प्रलंबित ठेवला. त्यावर आता शुक्रवारी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती न्यायालयातील सूत्रांनी दिली.\nगत आठवड्यात बुधवारी 8 लाखांची लाच स्वीकारताना केडीएमसी अतिरिक्त आयुक्त संजय घरत, स्वीय सचिव ललित आमरे आणि वरिष्ठ लिपिक भूषण पाटील यांना ठाणे लाचलुचपत एसीबीने रंगेहात अटक केली होती. या सर्वांना गुरुवारी न्यायालयाने 2 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याचवेळी जामिनासाठी या तिघांनी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, वेळ नसल्याने कारण देत न्यायालयाने बुधवारप्रमाणे गुरुवारीही निकाल प्रलंबित ठेवला. त्यामुळे लाचखोर घरत व त्याच्या दोघा सहकार्‍यांना जामिनासाठी न्यायालयाकडून तारीख पे तारीख मिळत असल्याने घरतचा मार्ग अधिकच खडतर बनत चालला आहे.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbra-Bypass-shut-down-for-two-months-from-April-24/", "date_download": "2018-09-22T03:16:02Z", "digest": "sha1:N6FTPIE4KJESBOF7EAO5NEQE6Q3R6MHM", "length": 16551, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " २४ एप्रिलपासून मुंब्रा बायपास दोन महिने बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › २४ एप्रिलपासून मुंब्रा बायपास दोन महिने बंद\n२४ एप्रिलपासून मुंब्रा बायपास दोन महिने बंद\n16 एप्रिलला सुरू होणारे मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम अखेर 24 एप्रिलपासून सुरू होणार असून यासाठी ठाणे आणि नवी मुंबई वाहतूक शाखेने पूर्ण तयारी केली आहे. या कामामुळे ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने जेएनपीटीकडून येणारी 80 टक्के वाहतूक ही त्याच ठिकाणी थांबवली जाणार असून केवळ 20 टक्के वाहतूक सोडली जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे. दुरुस्तीच्या वेळी वाहतूक मार्गात केलेल्या बदलांमुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ होऊ नये यासाठी जेएनपीटीकडून वाहनचालकांना टोकन देण्यात येणार असून यामध्ये वाहतुकीचा मार्ग, वाहतूक करण्याची वेळ आणि माहितीपत्रक देण्यात येणार आहे. देण्यात आलेल्या टोकननुसार वाहतूक न केल्यास मोटार व्हेईकल कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे . शहरात वाहतूक होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले आहे.\nमुंब्रा बायपासच्या काळात शहरात वाहतूककोंडी होऊ नये यासाठी या दुरुस्तीच्या कामाला वाहतूक शाखेकडून परवानगी देण्यात येत नव्हती. मात्र आता वाहतूक शाखेच्या वतीने सर्व पर्यायी मार्गाचा अभ्यास केला गेला असून आता येत्या 24 एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. तब्बल 2 महिने हे काम सुरू राहणार असून त्यासाठी पूर्णतः वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचे बांधकाम, बेअरिंग मजबूत करणे आणि बदलणे, काही डेस्कलॅब तोडून नवीन बांधणे ही कामे करण्यात येणार आहेत. हा रास्ता मुख्यतः जेएनपीटीकडून येणार्‍या आणि जाणार्‍या अवजड वाहतुकीसाठी वापरला जातो.\nसोबत ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मुंबईला जाण्यासाठीदेखील चारचाकी आणि दुचाकी वाहनचालक याचा वापर करतात. या सर्वांना 2 महिने याचा फटका बसणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने वेगवेगळ्या मार्गावरून ही वाहने वळवली आहेत. जंक्शन ते रेतीबंदर असे हे काम करण्यात येणार आहे.\nकेवळ लहान वाहनांना मुंब्रा शहरातून प्रवेश दिला जाणार असून मुंब्रा बायपासवर केवळ बायपासच्या कामाच्या संदर्भातील गाड्यांना सोडले जाणार आहे . या गाड्यांना विशेष मार्किंग केले जाणार आहे, याशिवाय जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणार्‍या अवजड वाहनांना शहरातून सोडले जाणार आहे. ठाणे आणि नवीन मुंबईचा वाहतुकीचा भार कसा कमी होईल यादृष्टीने विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले.\n1.जेएनपीटी- नवी मंबई- दक्षिण भारतात पुणेमार्गे-कळंबोली सर्कल- नवी मुंबई - तळोजामार्गे येथून नाशिक, गुजरात भिवंडी येथून उत्तर भारतात जाणार्‍या अवजड वाहनांना कल्याण फाटा आणि शिळफाटामार्गे मुंब्रा बायपासमार्गे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.\nजेएनपीटीकडून - नवी मुंबईकडून नाशिक दिशेने जाणारी जड आणि अवजड वाहने जेएनपीटी पॉईंट, पळसपाडा, डावीकडे वळण घेऊन जुन्या मुंबई रोडने चौकगांव, चौकफाटा, त्यानंतर डावीकडे वळण घेऊन कर्जत मुरबाड, डावीकडे वळण घेऊन सरळगाव, डावीकडे वळण घेऊन किन्हवलीमार्गे शहापूरवरून राष्ट्रीय महामार्ग 3 वरून नाशिक किंवा नाशिकच्या दिशेने इच्छित मार्गे जाऊ शकतात, ही वाहतूक 24 तासांसाठी खुली राहणार आहे.\nजेएनपीटी - नवी मुंबई येथून भिवंडीकडे जाणारी अवजड वाहने रात्री 11 ते 5 या कालावधीत जेएनपीटी, कळंबोली सर्कल, तळोजा, कल्याण फाटा, या ठिकाणी उजवीकडे वळण घेऊन कल्याण शीळ रोडने कटाई, पत्रीपूल, कल्याण दुर्गाडी सर्कल पूल, कोणगाव, रांजणोली नाक्यावरून राष्ट्रीय महामार्ग 3 वरून भिवंडीकडे जातील.\n2.नवी मुंबईकडून उरण फाटामार्गे महापे सर्कलकडून शिळफाटामार्गे गुजरातकडे जाणार्‍या वाहनांना उजवीकडे वळण घेऊन शिळफाट्याकडे येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.\nरात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत महापे सर्कल येथून डावीकडे वळण घेऊन हॉटेल्स पोर्टिका सरोवर समोरून उजवे वळण घेऊन रबाळे एमआयडीसीमार्गे रबाळे नाका, ऐरोली पटनी सर्कल, डावीकडे वळून ऐरोली सर्कल, उजवीकडे वळण घेऊन मुलुंड ऐरोली पुलावरून ऐरोली टोल नाकामार्गे उजवीकडे वळण घेऊन पूर्व द्रुतगती मार्ग मुलुंड आनंदनगर टोल नाक्यावरून घोडबंदर रोडने गुजरातच्या दिशेने जातील.\n3.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8- अहमदबाद गुजरातकडून जेएनपीटी नवी मुंबईकडे व पुणे मार्गे दक्षिण भारतात जाणारी अवजड वाहनांसाठी मुंब्रा बायपास वापरणे 24 तास बंद करण्यात येणार आहे.\nटेंननाका वसईमार्गे वाकोडा टोल प्लाझा, वाडा गाव या ठिकाणी उजवीकडे वळण घेऊन, कवाड टोल नाका- नदी नाका पुलावावरून डावीकडे वळण घेऊन चवींद्रा, वडापा, मुंबई नाशिक हायवेवरून उजवीकडे वळण घेऊन पुढे येवाई नाका या ठिकाणी डावीकडे वळण घेऊन- पाईप लाईनमार्गे, सावध चौक - उजवीकडे वळण घेऊन गांधारी पुलावरून - आधारवाडी सर्कल-उजवीकडे वळण घेऊन दुर्गाडी पत्रीपूलमार्गे टाटा हाऊस - बदलापूर चौक येथून डावीकडे वळण घेऊन खोली सर्कलमार्गे उजवीकडे वळण घेऊन तळोजामार्गे एमआयडीसी नावडा फाटाकडून डावीकडे वळण घेऊन कळंबोली सर्कलवरून रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत इच्छास्थळी पोहोचतील.\nचिंचोटी येथून जेएनपीटी येथे भिवंडी नारपोलीमार्गे जाणार्‍या वाहनांना पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंद करण्यात आला आहे. परंतु चिंचोटीवरून नारपोली भिवंडी परिसरात येणा़र्‍या अवजड वाहनांना मालोडी टोलनाकामार्गे पूर्णवेळ अंजूरफाटा येथे प्रवेश देण्यात येत आहे.\nवर्सोव्याकडून जेएनपीटी नवी मुंबई व दक्षिण भारतात जाणार्‍या अवजड वाहनांना रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत प्रवेश देण्यात येत असून ती वाघोड बंदर रोडने कापूरबावडी-कोपरी पूल - मुलुंड चेकनाका- ऐरोली टोलनाकामार्गे-ऐरोली टोल नाकामार्गे ऐरोली सर्कल-डावीकडे वळण घेऊन पटनी जंक्शन- उजवीकडे वळण घेऊन रबाळे नाका, महापे सर्कल- उरण फाटा येथून इच्छित स्थळी जातील.\nघोडबंदर रोडने गुजरातकडून नवीन मुंबई जेएनपीटीकडे येणारी व नवीन मुंबई जेएनपी टी घोडबंदर रोड मुरबाडकडे जाणारी अवजड वाहने दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत आनंदनगर चेक नाकामार्गे जेएनपीटी गुजरातकडे ये-जा करतील.\n4. भिवंडीकडून जेएनपीटी नवी मुंबईकडे जाणार्‍या अवजड वाहनांना मुंब्रा बायपासमार्गे जाण्यास बंदी करण्यात आली आहे.\nभिवंडीकडून जेएनपीटी किंवा पुणेमार्गे जाणार्‍या जड अवजड वाहनांना माणकोली जंक्शन - नाशिक मुंबई हायवे-रांजणोली नाका, किन्हवली, सरळगाव वरून उजवीकडे\nरात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत भिवंडीवरून माणकोली नाका, डावीकडे वळून मुंबई नाशिक हायवे- रांजणोली नाका- येवाई नाका उजवीकडे वळून - सावध चौक - गांधारी पूल - आधारवाडी- दुर्गाडी सर्कल- पत्री पूल- बदलापूर चौक- कटाई चौक- उजवीकडे वळून कळंबोली सर्कल मार्गे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Parel-Cristal-tower-fire-case/", "date_download": "2018-09-22T03:15:14Z", "digest": "sha1:YSTHYYA2S4YKW2MBLG4LUVUNKCFTMSWI", "length": 7415, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अग्निसुरक्षेची जबाबदारी रहिवाशांची! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अग्निसुरक्षेची जबाबदारी रहिवाशांची\nपरळच्या क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीप्रकरणी विकासक अब्दुल रझ्झाक इस्माईल सुपारीवाला याला भोईवाडा पोलिसांनी बुधवारी रात्री अटक करून गुरुवारी कोर्टात हजर केले. इमारतीच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी इमारतीत राहणार्‍या रहिवाशांची आहे, असा अजब दावा आगीप्रकरणी अटकेत असलेला सुपारीवाला याने कोर्टात केला. मात्र भोईवाडा न्यायालयाने त्याला 27 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nक्रिस्टल टॉवर बांधून झाल्यानंतर 2012 सालापासून आम्ही इमारतीमधील रहिवाशांना सोसायटी स्थापन करण्यास सांगत आहे. तरीही त्यांनी सोसायटी स्थापन का केली नाही, सोसायटी स्थापन करुन लोकांनी अग्निसुरक्षीततेचा प्रश्‍न सोडविणे गरजेचे होते, त्यामुळे सर्व जबाबदारी नागरिकांची असल्याचे सांगून विकासकाने आपली जबाबदारी झटकली. 2012 पासून आम्ही ओसी आणि अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करत आहोत. मात्र तरी देखील आम्हाला महापालिका ओसी का देत नाही, असेही विकासकाकडून कोर्टात सांगण्यात आले.\nया प्रकरणी अग्निशमन दलाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसतानाही हे फ्लॅट विकल्याचा आरोप केला आहे. तसेच या इमारतीत आग विझवण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना कार्यान्वित नव्हती, असेही सरकारी वकिलांकडून कोर्टाला सांगण्यात आले. या इमारतीच्या आठव्या मजल्यावर एक अनधिकृत बांधकाम होते. एका अनधिकृत बांधकामावर बीएमसीने हातोडा चालवला होता, अशीही माहिती यावेळी कोर्टाला देण्यात आली. बेकायदा बांधकामामुळे इमारत राहण्यासाठी धोकादायक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तसंच याप्रकरणी सुपारीवाला याचे इतर सहकारी यात सहभागी होते का याचा तपास करून जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली.\nमृतांना न्याय मिळायला हवा. तसेच डीसी रेग्युलेशनखाली गुन्हेगारी अ‍ॅक्टनुसार त्याच्या आधारे कारवाई करण्यात यावी. तसेच आमच्या येथे अनधिकृत बांधकाम नाही. विकासकाची कसून चौकशी करण्यात यावी. तसेच इमारतीचे पाणी ,वीज तोडण्यात आली नसल्याची माहिती अनिल काळे या स्थानिक नागरिकाने दिली.\nपरळ-हिंदमाता परिसरातील 17 मजली क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली होती. या आगीमध्ये चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर 23 रहिवाशी जखमी झाले होते. अग्निशमन दलाचे 5 जवान जखमी झाले. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/shivsrushti-and-politics/", "date_download": "2018-09-22T04:05:11Z", "digest": "sha1:YVMLVXKW6EAH7HMU26325I22DUOFPBCL", "length": 13558, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसृष्टी.. अन्..राजकारण.. | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शिवसृष्टी.. अन्..राजकारण..\nपुणे : पांडुरंग सांडभोर\nछत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगराच्या फळाने नांगरलेली पुणे ही भुमी... मात्र, याच भुमीत शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीवरून चांगलेच राजकारण रंगले आहे. गेली कित्येक वर्ष पुण्यातील कोथरूड येथील नियोजीत शिवसृष्टीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत होता. मात्र, कचरा डेपोच्या जागेवर तिढा सोडविताना मुख्यमंत्र्यांनी कोथरूडला बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टीचा शिक्का मोर्तब केला. मात्र, अवघ्या दोन दिवसातच मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याने कोथरूडपासून पाच ते सहा किमी अंतरावर आणखी एक भव्य शिवसृष्टी उभारण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे पुण्यात एकाचवेळी दोन शिवसृष्ट्या उभ्या राहणार का सभ्रंम निर्माण झाला आहे.\nमहापालिकेची कोथरूड येथील कचरा डेपोची 28 एकर जागा आहे. 1992 येथील कचरा डेपो बंद झाल्यानंतर ही जागा पडून आहे. त्यावर 2009 मध्ये शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या मुख्यसभेत मंजुर करण्यात आला. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता महापालिकेत होती. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. यावेळी राज्यातही याच पक्षाचे सरकार होते. मात्र, राज्य शासनाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी लटकला. दरम्यानच्या काळात पुणे मेट्रो प्रकल्प पुढे आला. त्यात वनाज कोथरूड ते रामवाडी या मार्गाचा समावेश होता. त्यामुळे या मार्गावर मेट्रोच्या डेपोसाठी कोथरूड कचरा डेपोच्या जागेचा पर्याय पुढे आला. मेट्रोच्या आराखड्यातही याच जागेचा समावेश करण्यात आला. त्यामुळे या जागेवर शिवसृष्टी की मेट्रोचा डेपो असा तिढा निर्माण झाला. त्यामुळे त्याबाबत निर्णय घेण्याचे तत्कालीन राज्य सरकारनेही टाळले. गेली पाच ते सहा वर्ष या विषयाचे घोंगडे असेच भिजत पडले होते. मात्र, पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यावर हा विषय पुन्हा ऐरणीवर आला.\nमहामेट्रोकडून कचरा डेपोच्या जागेची मागणी वारंवार होऊ लागली, मात्र, त्यावर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मुख्यसभेने मंजुर केला असल्याने ही जागा मेट्रोला द्यायची कशी पेच निर्माण झाला. त्यामुळे त्यावर निर्णय घेण्यास टाळाटाळ सुरू झाली. मात्र, कोथरूड येथे शिवसृष्टीसाठी आग्रही असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दिपक मानकर यांनी शिवसृष्टीस मंजुरी न दिल्यास मेट्रोचे काम बंद पाडू असा इशारा दिला आणि त्यानंतर खर्‍या अर्थाने सुत्रे फिरली. हा तिढा सोडविण्यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांची गत आठवड्यात मुंबईत बैठक घेतली. त्यात कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोचा डेपो करून या जागेपासून जवळच असलेल्या चांदणी चौकातील बीडीपीच्या 50 एकर जागेत शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिली. सर्वपक्षीय उपस्थितांनी त्यास मंजुरी दिली.\nमुख्यमंत्र्यांनी शिवसृष्टी उभारण्यास मंजुरी दिल्यानंतर सत्ताधारी भाजपसह सर्वांचीच जल्लोष व्यक्त केला. मात्र, या जल्लोषाचा धुराळा खाली उतरण्याआधीच नगरविकास खात्याने शहरात आंबेगाव, येथे आणखी एक शिवसृष्टी उभारण्यास मंजुरी दिला. इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे ही शिवसृष्टी साकारणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन धोरणातंर्गत शिवसृष्टीचा हा मेगा प्रकल्प उभा राहणार आहे. खरतर पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बाब आहे.\nमात्र, शासनाच्या या निर्णयामुळे एक मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आठवडाभरापुर्वी मुख्यमंत्र्यांनी मंजुुरी दिलेली शिवसृष्टी राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकात उभी राहणार आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याने ज्या शिवसृष्टीस मंजुरी दिली, ती याच महामार्गावर पुढे पाच ते सात किमी अंतरावर असलेल्या आंबेगाव येथे होणार आहे. त्यामुळे एकाच शहरात एकाच महामार्गावर शिवसृष्टीचे दोन प्रकल्प कसे होऊ शकतात असे प्रश्‍न निश्‍चितपणे निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे शिवसृष्टीचे केवळ राजकारण होतोय का सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.\nमुळातच ज्या बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्या जागेसंदर्भात आधीच न्यायालयात अनेक दावे सुरू आहेत. तसेच संबधित 50 एकर जागेचे एक दोन नव्हे तर तब्बल 176 मालक आहेत. त्यामुळे या जागेचे भूसंपादन हा मोठा प्रश्‍न आहे. त्यानंतर मोबदला कसा आणि कोण देणार हा सुध्दा मोठा पेच आहे. त्याबाबत काही राजकिय पक्षांनी प्रश्‍न उपस्थित केलेच आहेत. त्यामुळे याठिकाणी शिवसृष्टी उभारणे मोठे आव्हानच असणार आहे. अशातच राज्य शासनाने इतिहासकार पुरंदरेंच्या शिवसृष्टीला प्रोत्साहन दिले आहे. पुंरदरे आणि संभाजी ब्रिगेड यांचे संबध सर्वश्रुत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे हा तिढा आणखीच वाढला आहे.\nनुकत्याच झालेल्या मुख्यसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी शासनाने अशा पध्दतीने घेतलेल्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे शहरातील दोन शिवसृष्ट्यांचे दोन वेगवेगळे समर्थक गट आणि राजकिय पक्ष असेही चित्र निर्माण होण्याची भिती आहे. एकंदरीतच राज्य शासनाने शिवसृष्टीचा तिढा सोडविताना तो अधिकच गुंतागुंतीचा करून ठेवला आहे. यातून आगामी काळात केवळ राजकारणाच होणार आहे. विधानसभेची आगामी निवडणूक पुण्यात तरी याच मुद्याभोवती फिरणार असल्याचे स्पष्ट आहे.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/cotton-mill-prices-issue-in-solapur/", "date_download": "2018-09-22T03:27:22Z", "digest": "sha1:5QK5EIARVV2HXHO6FVFZYVKAOIOQGI3Y", "length": 7531, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सूत दरात १० रुपयांपर्यंत वाढ; यंत्रमागधारक हवालदिल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सूत दरात १० रुपयांपर्यंत वाढ; यंत्रमागधारक हवालदिल\nसूत दरात १० रुपयांपर्यंत वाढ; यंत्रमागधारक हवालदिल\nसोलापूर : वेणुगोपाळ गाडी\nसोलापूरच्या यंत्रमाग उद्योगावरील संकटात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या उद्योगातील प्रमुख कच्चा माल समजल्या जाणार्‍या सूत दरात प्रतनिहाय 5 ते 10 रुपयांची वाढ झाल्याने नुकसानीत धंदा करण्याची वेळ यंत्रमागधारकांवर आली आहे. यासहन अनेक अडचणींमुळे यंत्रमाग चक्क भंगारात विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.\nउद्योगातील मंदी, नोटाबंदी, जी.एस.टी. आदींचा फटका यंत्रमाग उद्योगाला बसल्याची यंत्रमागधारकांची ओरड आहे. अशातच गेल्या काही महिन्यांपासून पी.एफ.चा तगादा लागल्यामुळे हवालदिल झालेल्या यंत्रमागधारकांनी वेगळा पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक पद्धतीने चालणारा हा उद्योग चालविणे कठीण बनल्याने काही महिन्यांपासून यंत्रमाग भंगारात विकण्यास सुरूवात झाली.समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या यंत्रमाग उद्योगाला गेल्या काही दिवसांपासून सूत दरवाढीलाही सामोरे जावे लागत आहे. सूत दरात प्रतनिहाय 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र या वाढीच्या तुलनेत पक्क्या मालाला दर मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पक्का माल चक्क नुकसानीत विकण्याची नामुष्की यंत्रमागधारकांवर आली आहे.\nसूत दरवाढीविषयी जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांच्याशी दै. ‘पुढारी’ने संवाद साधला असता ते म्हणाले, कुठल्याही उद्योगाच्या कच्च्या मालाच्या दरात दोन-पाच टक्क्यांची दरवाढ ही नैसर्गिक असते. तेजीचा फायदा घेऊन कच्च्या मालाच्या दरात कृत्रिम वाढ केली जातो, हा सर्वसाधारण अनुभव आहे. सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगाचा विचार करता उत्पादन व विक्री मूल्यात फार अंतर नाही, असे दिसून येते. याला स्पर्धा कारणीभूत आहे. वाजवी नफा घेऊनच यंत्रमागधारकांनी आपली उत्पादने विकणे अपेक्षित आहे. एकंदर यंत्रमागला ‘बुरे दिन’ आले आहेत. अनेक अडचणींतून मार्गक्रमण करणार्‍या या उद्योगाला कोणी वाली नाही, अशी स्थिती आहे. वाढत्या समस्यांचा विचार करता या उद्योगासमोरील पेच कायम आहे. भंगारात होत असलेली विक्री पाहता नजिकच्या काळात या उद्योगाच्या दुरवस्थेत वाढ होणार, हे मात्र निश्‍चित.\nव्हिसा मुदत संपल्याने मलेशियात अडकला माढा तालुक्यातील युवक\n‘वैद्यनाथ’प्रकरणी गुन्हा दाखल करा\nसंवादातून विद्यापीठ विकास : करमाळकर\n‘ते’ झाड अजूनही ठरतेय मृत्यूचा सापळा\nऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा\nजिल्ह्यात नव्याने ६० हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/escaped-theft-will-be-arrested-soon-Nangre-Patil/", "date_download": "2018-09-22T03:12:36Z", "digest": "sha1:H3E7BTDR5P3NUYQXFUA2KFDLMV2NHFI2", "length": 9342, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फरार दरोडेखोरांना लवकरच पकडणार : नांगरे-पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › फरार दरोडेखोरांना लवकरच पकडणार : नांगरे-पाटील\nफरार दरोडेखोरांना लवकरच पकडणार : नांगरे-पाटील\nउर्वरित दरोडेखोरांना पकडून लवकरच गजाआड करणार आहोत. गृह राज्यमंत्री यांच्या माध्यमातून अबू कुरेशी यांच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यासाठी व शौर्य पुरस्कारासाठी शिफारस केलेली आहे. अबू कुरेशी हे मोहोळवासीयांसाठी आदर्श आहेत, असे गौरवोद‍्गार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.\nमंगळवारी रात्री दरोडेखोरांनी पोलिस पथकावर हल्ला केल्यानंतर पोलिसांच्या मदतीला गेलेले अबू कुरेशी हे दरोडेखोरांशी लढताना गंभीर जखमी होऊन मृत झाले. या पार्श्‍वभूमीवर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील हे बुधवारी मोहोळ येथे आले होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंह डोंगरे आदी अधिकारी उपस्थित होते.\nमंगळवारी रात्री झटापटीत वैजीनाथ रामा भोसले (रा. जामगाव, ता. मोहोळ) यास जेरबंद करण्यात यश आले असून उर्वरित दरोडेखोर फरार आहेत. दरोडेखोरांनी पोलिस कर्मचारी सचिन मागाडे, सचिन गायकवाड, रामनाथ बोंबीलवार, समीर खैरे यांच्यावर चाकूने सपासप वार केले. जखमींवर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. मोहोळचे पोलिस सचिन गलांडे, विजय जाधव हे दोन पोलिस कर्मचारीही किरकोळ जखमी झाले आहेत.\nयावेळी नांगरे-पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकार्‍यांची एक गोपनीय बैठक घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यानंतर दरोडेखोरांनी ज्याठिकाणी गुन्हे शाखेच्या पोलिस पथकावर हल्ला केला, त्याठिकाणाला भेट दिली. स्वतःचा प्राण देऊन दरोडेखोराला पकडून देणार्‍या अबू कुरेशी यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन करून त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, सपोनि निलेश बडाख, सपोनि विक्रांत बोधे, सपोनि दत्तात्रय निकम, पो. उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव आदींसह मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.\nयावेळी पुढे बोलताना नांगरे-पाटील म्हणाले की, अबू कुरेशी हे आपल्या सर्वांसाठी दि रियल हिरो होते. त्यांनी पोलिसांचा जीव वाचविण्यासाठी केलेले धाडस अतुलनीय आहे. त्यांचे बलिदान वाया जाणार नाही. यापुढे अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्याच्या कारवाया करताना सशस्त्र करण्याच्या सूचना सर्व अधिकार्‍यांना दिल्या आहेत. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोड्यांसारखे गुन्हे घडतील. त्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा खणखणीत इशारादेखील यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.\nतत्पूर्वी दुपारी 12 वाजता मृत अबू कुरेशी यांचे पार्थिव शरीर मोहोळ येथे आणण्यात आले. यावेळी कुरेशी जमातच्या पदाधिकार्‍यांनी या घटनेबाबत पोलिस प्रशासनाला धारेवर धरत सोलापूर येथील पोलिसांनी प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिल्याबद्दल नांगरे-पाटील यांच्यासमोर संताप व्यक्‍त केला.\nयावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी अबू कुरेशी यांचे बलिदान वाया जाणार नाही. शासनस्तरावरुन योग्य कारवाई पोलिस प्रशासन करत असल्याचे सांगून जमावाला शांततेचे आवाहन केले. त्यानंतर शासकीय इतमामात अबू कुरेशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी कर्मचारी व मोहोळवासीय उपस्थित होते.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/12th-anniversary-of-pudhari-in-Ahmednagar/", "date_download": "2018-09-22T03:16:08Z", "digest": "sha1:RMH6OZFJR427RBWUHQMR5YRFCLJ7KEX4", "length": 23512, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पुढारी’ वर शुभेच्छांचा वर्षाव! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ‘पुढारी’ वर शुभेच्छांचा वर्षाव\n‘पुढारी’ वर शुभेच्छांचा वर्षाव\nनि:पक्ष व निर्भीड पत्रकारितेचा वसा आणि वारसा जपत पत्रकारितेत नवा मानदंड निर्माण करणार्‍या दैनिक ‘पुढारी’चा 12 वा वर्धापन दिन अलोट जनसागराच्या साक्षीने शनिवारी साजरा झाला. टिळक रस्त्यावरील तुषार गार्डन येथे अपूर्व उत्साहात आणि वाचकांच्या गर्दीत स्नेहमेळावा झाला.\nकौटुंबिक आणि आपुलकीच्या वातावरणात रंगलेल्या या शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, सर्वसामान्य वाचकांनी ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव करत ‘पुढारी’शी असलेले अतूट नाते आणखी दृढ केले. या सोहळ्याला प्रचंड उपस्थिती दर्शवत वाचकांनी आपल्या मातीशी नाते असलेला आपला ‘पुढारी’ म्हणजे अहमदनगर आणि अहमदनगर म्हणजे ‘पुढारी’, याचीच पुन्हा एकदा साक्ष दिली. ‘पुढारी’चे संपादक (कार्पोरेट) अनिल टाकळकर, महाव्यवस्थापक दिलीप उरकुडे, ब्युरो चिफ अनिरुद्ध देवचक्के, वृत्तसंपादक गोरख शिंदे, जाहिरात व्यवस्थापक अविनाश कराळे, मुकुंद देशपांडे, श्रीरामपूर कार्यालय अधीक्षक विष्णू वाघ यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.\nजिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, आ. राहुल जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, उज्ज्वला गाडेकर, गोविंद दाणेज, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भास्कर मोरे, आजीनाथ हजारे, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदी प्रमुख उपस्थित होते.\nसमाजहिताचे व्रत घेऊन पत्रकारितेचा वसा आणि वारसा जपणार्‍या, इतिहासाचा भागीदार आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या ‘पुढारी’ने गेली 12 वर्षे वाचकांशी अतूट नाते जपले. नगरच्या वैभवशाली इतिहासात ‘पुढारी’चे स्थान नेहमीच अढळ राहिले आहे. याची प्रचिती शनिवारी (दि.7) आली. गेली 12 वर्षे वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या ‘पुढारी’चा बारावा वर्धापन दिन अपूर्व उत्साहात आणि थाटात साजरा झाला.\nशनिवारी सायंकाळी मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला. काही वेळातच कार्यक्रमस्थळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रचंड गर्दी झाली. सर्वसामान्य वाचकांपासून ते लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, खेळाडू, पत्रकार आदींच्या प्रचंड गर्दीने तुषार गार्डनचा परिसर अक्षरश: फुलून गेला.‘पुढारी’ला शुभेच्छा देण्यासाठी आबालवृद्धांची अक्षरश: रीघ लागली होती. प्रत्येकजण ‘पुढारी’ची भरभराट होवो, नगरच्या मातीत रूजलेला ‘पुढारी’ सार्‍या दिशा पादाक्रांत करो, अशा शुभेच्छा देत होते.\nसायंकाळी साडेसहा नंतर तर तुषार गार्डन केवळ आणि केवळ गर्दीने फुलले होते. एकमेकांना भेटत व्यासपीठाकडे जाणार्‍यांची गर्दी वाढतच होती. दैनिक ‘पुढारी’ हा सर्वसामान्यांचा खरा ‘पुढारी’ असल्याच्या भावना वाचक यावेळी व्यक्‍त करत होते. रात्री दहा वाजेपर्यंत नागरिक तुषार गार्डनमध्ये येत होते. अनेकांनी सकाळी ‘पुढारी’ कार्यालयात येऊन तर सोशल मीडियावरही शुभेच्छा दिल्या.\nजिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, माजी मंत्री बबनराव पाचपुते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, मनपा विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव, दीप चव्हाण, सुरेश तिवारी, निखिल वारे, कॉ. बहिरनाथ वाकळे, मधुकर राळेभात, नगरसेवक अमित जाधव, संजय चोपडा, रोहिदास कर्डिले, अशोक झरेकर, अशोक बेरड, प्रवीण कोकाटे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, संपत नलवडे, नगरसेवक संपत बारस्कर, नगरसेविका विणा बोज्जा, श्रीनिवास बोज्जा, संदीप नागवडे, विशाल सकट, अविनाश दरेकर, दीपक शिरसाठ, बहिरनाथ वाकळे, काका शेळके, नगरसेवक दत्ता कावरे, नगरसेवक मुदस्सर शेख, नगरसेवक किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी, सभापती विलास शिंदे, सुनिल रामदासी, राजेंद्र गांधी, उबेद शेख,अ‍ॅड. राहुल रासकर, सुभाष केकाण, देविदास पासलकर,\nजिल्हाधिकारी अभय महाजन, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, गोविंद दाणेज, मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव, उपायुक्त एस.बी. तडवी, दिगंबर कोंडा, तहसिलदार अप्पासाहेब शिंदे, जयसिंग भैसाडे, गटविकास अधिकारी वसंत गारुडकर, मनपा आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण बांबरसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक किर्ती पाटील, गजानन करेवाड, नेहा थावरे, नायब तहसीलदार उमाप, सुनील कुलकर्णी, सुरेश आघाव, जालिंदर बोरुडे, सखाराम मोटे, मुकेश कुलथे, अक्षय फलके, अनिल गुगळे,शिवाजी शिंदे,\nप्राचार्य एम. एम. तांबे, प्रा. सुनील जाधव, प्रा. सुनील पंडीत, प्रा. मेधाताई काळे, मंगेश वाघमारे, सतीश जगताप, प्रवीण ठुबे, सूर्यकांत काळे, मच्छिंद्र कोल्हे, सचिन गाडीलकर, प्रा. सीताराम काकडे, बाळासाहेब सालके, संतोष कानडे, प्रकाश खंडागळे, संजय शिंदे, बाळासाहेब वाकचौरे, प्रा.अनुराधा मिसाळ प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले, रावसाहेब सुंबे, आबासाहेब जगताप, बापूसाहेब तांबे, संजय शिंदे, बाबा खरात, शरद दळवी, साहेबराव आनप, प्रवीण ठुबे, सूर्यकांत काळे, सचिन गाडीलकर, बाळासाहेब सालके, सुनील गायकवाड, अमोल साळवे, अनिल शिंदे, दि.ना. जोशी, सुनीलकुमार रुग्णवाल, विजयाताई रेखे, अशोक लोखंडे, मारुती कुलट, भारत वाबळे, प्रा. नारायण मिसाळ, प्रा. अमोल खाडे, अंजली देवकर-वल्लाकट्टी, बाबासाहेब शेलार,\nडॉ. भास्करराव मोरे, डॉ. महेश वीर, डॉ. संजय आसनानी, डॉ. मानसी आसनानी, डॉ. सुदर्शन गोरे, अ‍ॅड. अनंत फडणीस, अ‍ॅड. प्रसन्ना जोशी, अ‍ॅड. राहुल रासकर, अ‍ॅड. श्यामराव केकाण, अ‍ॅड. श्याम आसावा, अ‍ॅड. विनायक सांगळे,अ‍ॅड.भिष्मराज होन,अ‍ॅड. सुधीर टोकेकर, इंजि. राजेश उपाध्ये,\nरामशेठ मेघानी, शांतिलाल भळगट, सुभाष तळेकर, आर्शद शेख, संजय वाघमारे, केशव चेमटे, संपत कपाळे, सखाराम तांबे, महावीर पोखरणा, बापू बाचकर, शहाजीराजे भोसले, लियाकत शेख, सुदाम वराट, प्रकाश खंडागळे, यासिन शेख, सत्तार शेख, मनोज कोळपकर, अशोक निमोणकर, विक्र म थोरात, दत्‍ता गाडगे, नीलेश पानसरे, मनोज कोळपकर, विक्रम थोरात (चित्रपट निर्माता), दत्ता गाडगे, अमित जाधव, मधुकर राळेभात, अशोक ईश्‍वरी, भाऊसाहेब वाघ,विनोद गांधी, रामदास शिंदे, बाळासाहेब गायकवाड, उल्हास नांगरे, बापू भर्‍हाटे, संध्या मेढे, अलका मुंदडा, मिनाताई मुनोत, राजश्री मांढरे, मंगल भुजबळ, कल्याणी लोखंडे, बाळासाहेब लांडे, सुनील कांबळे, विना बोज्जा, मालन ढोणे,दयानंद यादव, कांतिलाल पुरोहित, राजेंद्र पालवे, हरिभाऊ डोळसे, जितेंद्र आढाव, सुदाम लगड, नारायण नरवडे, शाकीर शेख, सुभाष तळेकर, विलास पेद्राम, डी.एस. दंडवते,तुकाराम कातोरे, सुखदेव ढवळे, बाळासाहेब आंधळे, सुखदेव वेताळ, शिवाजी जाधव, अशोकराव कातोरे, विठ्ठल गुंजाळ, आबीद खान, आसिफखान दुलेखान, अभिजित वाघ, रामदास वाघ्कर, अविनाश दरेकर, महेबूब सय्यद, विजय केदारी, अमोल चेमटे, संदीप थोरात, तुषार दरेकर, सुहास रायकर, संतोष कानडे, सुनील गोसावी, अनिल दौंड, सतीश पवार, कैलास दळवी, दरशथ खोसे, देविदास आंधळे, शेखर भिंगारे, राजेंद्र दरंदले, सुदाम दरंदले, जितेंद्र वल्लाकट्टी, शाम देडगावकर, अजिनाथ हजारे, प्रशांत शिंदे, अशोक बकोरे, हबीब शेख, शरद हजारे, महेंद्र छाजेड, सागर घोरपडे, यशवंत तोरडमल, शुभम पांडुळे, सतीश लोटके, किसनराव खेमनर, राजू रहाणे, बाळासाहेब मुखेकर, अशोकराव ढगे, श्रीकांत ढगे, संजय कडूस, राकेश लयचेट्टी, किशोर कानडे, अजित दळवी, जितेंद्र सारसर, सुहास मुळे, रिजवान शेख, कैलास भोसले, बाबा गोसावी, जयराम सातपुते, टी.एन. घुगरकर, शंतनूू संत, पुजा देशपांडे, प्रशांत शिंदे,\nरमेशचंद्र बाफना, श्रीकांत मांढरे, प्रसाद मांढरे, प्रफुल्ल मुथा, किशोर गांधी, सुरेंद्र मुथा, जयंत देशपांडे, संदीप दिवटे,\nमहादेव कुलकर्णी, सुधीर मेहता, अनंत पाटील, संदीप रोडे, अशोक निंबाळकर, सतीश कुलकर्णी, सचिन फाटक, महेश महाराज देशपांडे, राजेंद्र कुलकर्णी, संतोष गायकवाड, ज्ञानेश दुधाडे, रमेश देशपांडे, श्रीराम जोशी, बाबा जाधव, मिलिंद देखणे, अभय ललवानी, दीपक मेढे, सचिन शिंदे, बलदेव भिंगारदिवे, अजय भालेराव, बाळासाहेब काकडे, रावसाहेब मरकड, गणेश जेवरे, अमोल गव्हाणे, सुनील कांबळे, राजेश सटाणकर, प्रमोद कुंभकर्ण, गणेश कुंभकर्ण, गुरुप्रसाद देशपांडे, धनेश कटारिया, ज्ञानेश्‍वर लोंढे, नवाब शेख, अमित भांड, विनय भांड, शंकर पानसरे, मिठूलाल नवलाखा, संजय वाघमारे, रियाज देशमुख, दत्ता भिंगारे, विलास रासकर, प्रभंजन कलिंध्वज, भरत वेदपाठक, विनायक लांडे, नीलेश अनारसे, विजय नवले, नितीन देशमुख, जितेंद्र निकम, नागेश सोनवणे, सुनील चोभे, जितेंद्र आढाव, अजिनाथ शिंदे, सतीश नवघरे, दीपक वाघमारे, अशोक बेरड, सुधाकर जाधव, ज्ञानदेव गोरे, वहाब सय्यद, बल्लू शेख, सोमनाथ मैड, प्रकाश कुलट, जितेंद्र अग्रवाल, निशांत दातीर, भाऊ होळकर, शंकर भरमगुंडे, ज्ञानेश्‍वर लोंढे, सागर शिंदे, श्रीकांत वंगारी, जी. एन.शेख, भगवान राऊत, नीलेश सोनवणे, समीर दाणी, उद‍्य जोशी, विठ्ठल शिंदे, बाबा ढाकणे, गोरक्ष नेहे, विलास ढुमणे, रवींद्र ढुमणे, बाळासाहेब भुजबळ, नागेश शिंदे, अशोक झोटिंग, दीपक देवमाने, बाळासाहेब धस, सुदाम देशमुख, अण्णासाहेब नवथर, नाना चेडे, सुनील वाघमारे, अशोक परुडे, सुभाष चिंधे, अतुल लहारे, देविदास चौरे, किशोर बोरा, नितीन डुबल, मच्छिंद्र नलगे, विश्‍वास थोरात, खंडू पवार, विलास ढुमणे, रवींद्र ढुमणे, सचिन नामदे, महेश भोसले, विश्‍वनाथ हापसे, केदार रासने, जुनेद मन्सूर शेख, गोरख देवकर, प्रवीण सुरवसे, अर्जुन राजापुरे, संदीप जाधव, सत्तार शेख, प्रकाश खंडागळे, यासिन शेख, सुदाम वराट, मनोज कोळपकर, नीलेश वनारसे, लियाकत शेख, सचिन ढिल्लोड.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Mapusa-Tourists-Hitting-Kalangut/", "date_download": "2018-09-22T03:41:17Z", "digest": "sha1:H2IWCBOGMFK6LHWQ7HAA5BWQAN47ZHLP", "length": 7176, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कळंगुटमध्ये पर्यटकांच्या मारहाणीत चौघे जखमी | पुढारी\t Top", "raw_content": "\nहोमपेज › Goa › कळंगुटमध्ये पर्यटकांच्या मारहाणीत चौघे जखमी\nकळंगुटमध्ये पर्यटकांच्या मारहाणीत चौघे जखमी\nकळंगुट तिवायवाडा येथे पर्यटकांचे आपसातील भांडण सोडवण्यासाठी गेलेले चार स्थानिक पर्यटकांच्या मारहाणीत जखमी झाले. यातील दोघे गंभीर जखमी असून त्यांना गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मारहाण केल्याप्रकरणी 15 संशयित पर्यटकांना पोलिसांनी अटक केली आहे. राजू भेडीकर (कळंगुट), रेमी रिबेलो (केपे), जयेश भंडारी (सांगे), अभिलाष पाटील अशी पर्यटकांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे असून राजू भेडीकर व जयेश भंडारी गंभीर जखमी आहेत. अन्य दोघे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संशयितांची मिनीबस पोलिसांनी जप्त केली आहे.\nहा प्रकार सोमवार दि.1 रोजी रात्री घडला. फिर्यादी रेमी रिबेलो (रूम बॉय) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भा.दं.सं.च्या 143, 147, 148, 323 व 307 कलमान्वये संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्यांमध्ये के. दर्शन, ए. श्रीनिवास, प्रशांत रेड्डी, सय्यद उस्मान, सय्यद बदरूद्दीन, पुरुषोत्तम रेड्डी, नरसिंहा रेड्डी, एस. अजय, डी. श्रीनिवास, सी. कृष्णा, एम. किरण, बी. अंजनीयेलू, के. भोपाल, देवानंद अंजया व अंजनाह बलीह यांचा समावेश आहे. संशयित तेलंगणमधून आलेले पर्यटक आहेत. गेस्ट हाऊसच्या बाहेर त्यांच्यात आपापसात भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी गेस्ट हाऊसचे व्यवस्थापक अभिलाष पाटील गेले असता त्यांना संशयितांनी मारहाण केल्याने ते पुन्हा गेस्ट हाऊसमध्ये गेले.पर्यटकांमधील वाद पाहून शेजारील हॉटेलचा रूमबॉय फिर्यादी रेमी रिबेलो भांडण सोडवायला गेला. त्यालाही संशयितांनी\nमारहाण करण्यास सुरुवात केली. त्याबरोबर त्याने आपल्या राजू भेडीकर (कळंगुट) व जयेश भंडारी (सांगे) या दोघा मित्रांना मदतीसाठी बोलावून घेतले. दोघेही मदतीसाठी आले असता संशयितांनी या तिघांनाही मारहाण केली. या मारहाणीत राजू आणि जयेश जबर जखमी झाले. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.\nकळंगुटमध्ये पर्यटकांच्या मारहाणीत चौघे जखमी\nम्हादईप्रश्‍नी सर्वच राजकीय पक्षांनी धोरण जाहीर करावे\n‘गोमेकॉ’त पहिल्याच दिवशी २.७० लाखांचा महसूल जमा\nसहा खाणींच्या परवाने नूतनीकरणाला मान्यता\nआगोंद किनारी पोलिसांवर हल्ला; तिघांना अटक\nबोडगेश्‍वराच्या दर्शनासाठी अलोट गर्दी\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/demand-to-give-freedom-fighters-status-to-activist-in-emergency-period-1745773/", "date_download": "2018-09-22T04:04:47Z", "digest": "sha1:J6EXJDOGWLAXSK6ZPRMFJ4HIAPGIM53L", "length": 11725, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Demand to give freedom fighters status to Activist in Emergency period | ‘आणीबाणीतील कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसेनानीचा दर्जा द्या’ | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\n‘आणीबाणीतील कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसेनानीचा दर्जा द्या’\n‘आणीबाणीतील कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसेनानीचा दर्जा द्या’\nआणीबाणीत मिसा कायद्यांतर्गत अटक झालेल्या कार्यकर्त्यांंच्या मेळाव्यास दोनशेवर कार्यकर्ते उपस्थित होते.\nकोल्हापूर :आणीबाणीच्या विरोधात उतरून व्यक्तिस्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना मिसा कायद्यांतर्गत अटक झाली होती. अशा कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळावा, अशी मागणी येथील भाजप कार्यालयात झालेल्या लोकतंत्र सेनानी संघ व भाजपच्या संयुक्त मेळाव्यात करण्यात आली.\nआणीबाणीत मिसा कायद्यांतर्गत अटक झालेल्या कार्यकर्त्यांंच्या मेळाव्यास दोनशेवर कार्यकर्ते उपस्थित होते.\nप्रास्ताविक दीपक मराठे यांनी केले. लोकतंत्र सेनानी संघाचे सचिव श्रीकांत शिंदे यांनी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतील ठरावांचा आढावा घेतला. २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या कालावधीत आणीबाणीत मीसा कायद्यांतर्गत तुरुंगवास भोगलेले व्यक्ती, त्यांच्या वारसांना ‘जयप्रकाश नारायण सन्मानधन’ योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. प्र. द. गुणपुले यांनी मार्गदर्शन केले.\nमेळाव्यास जिल्ह्य़ातील राशिवडे, राधानगरी, इचलकरंजी, परिते, जयसिंगपूर, कसबा तारळे, नृसिंहवाडी आदी भागातील कार्यकर्त्यांचा सहभाग होता. या वेळी प्रमोद जोशी, विश्वनाथ भुर्के, भगवान मेस्त्री, विजया शिंदे, अशोक फडणीस, स्वाती सुखदेव उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसत्ता, सरकार आणि सत्य..\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/punjabi-dishes-marathi/chole-109062700032_1.html", "date_download": "2018-09-22T03:43:29Z", "digest": "sha1:2G6JPSJFFIYQ5RHQ5FXPDC6FSRUYUGMQ", "length": 8879, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चविष्ट छोले | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : 250 ग्रॅम काबुली चणे, 1/2 चमचा खायचा सोडा, मीठ चवीनुसार, चिंचेचा गर 1 चमचा.\nछोल्यासाठी साहित्य : तिखट, जिरे, काळे मिरे पूड, सुंठ-ओव्याची पूड, धने पूड, दालचिनी पूड, लवंगांची पूड, मोठी वेलची पावडर, या सर्वांना 1/2-1/2 चमचा घेऊन एकत्र करावे.\nकृती : काबुली चण्यात खाण्याचा सोडा घालून 8 तास भिजत ठेवावे. नंतर कुकरामध्ये गळेपर्यंत शिजवावे. शिजल्यावर त्यात मीठ, चिंचेका कोळ, पाणी व छोल्याचा मसाला घालून 5 मिनिट शिजवून घ्यावे. छोले तयार आहे, या छोल्यांना पोळी किंवा ब्रेड सोबत सर्व्ह करावे.\nयावर अधिक वाचा :\nचविष्ट छोले पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nसंधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.\nअल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय\nजसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...\nआरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा\nआवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...\nप्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/reply/reply-reply-tothe-incidents-and-stories-in-the-saisachcharit-relating-to-lord-shiva-kedarnath/", "date_download": "2018-09-22T03:34:33Z", "digest": "sha1:GN7MNORLZSI3I7Y7IWDQFW7U33JZSQ2L", "length": 7010, "nlines": 86, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Reply To:The incidents and stories in the Saisachcharit relating to Lord Shiva Kedarnath.", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nहरि ओम. रेशमावीरा, अगदी बरोबर. साई आणि शंकर वेगळे नाहीत हे हेमाडपंत अगदी पहिल्या अध्यायांत ही सांगतात “साईनाथ स्वप्रकाश आम्हां तुम्हीच गणाधीक्ष माझा साई हाच माझ्यासाठी गणाधीक्ष ,सावित्रीश (ब्रम्हा), रमेश (विष्णु) आणि उमेश (शिव) आहे.\nह्याच विषयाशी निगडीत चर्चेदरम्यान, आशावीरा कुळ्कर्णीनी मला हे ध्यानात आणुन दिले की हेमाडपंत पुढे जाउन स्वत:च्या घराण्यात शिव-भक्तिची बीजे कशी रुजविली गेली होती ते सांगतात की –\n कंठी रुद्राक्ष धारण करिता आराध्यदेवता शिव जया \nहेमाडपंताच्या घरी त्यांचेच आजोबा हे शिवभक्तीत तल्लीन होउन, संसारातुन अलिप्त होउन बदरीकेदारी ठाव देउन होते, एवढेच नव्हे तर हेमाड्पंताचे वडिलांचीही आराध्यदेवता शिवच होती, जे सदा सदाशिवाची आराधना करत आणि गळ्यात, कंठी रुद्राक्षही धारण करीत.\nम्हणजेच आजोबांसाठी महाविष्णू आणि परम शिव हे गुरुतत्व एकच होते आणि तीच भक्ती वडिलांकडे प्रवाहित झाली होती.\nमेघाच्याच कथेत पुढे बाबा त्याची मकरसंक्रातीच्या दिवशी शंकराला आवडते म्हणुन साईंना गंगोदकाने स्नान घालण्याची इच्छाही पुरवितात, पण त्यात ही स्वत:ची अंतरीची खुण पटवुनच ना – फक्त शिरावरच इवलेंसे जळ घालीं हे साईंचे बोल अमोघ ठरतात, जरी मेघा अत्यानंदाने, प्रेमाने अख्खा कलश\nहर गंगे म्हणुन सबंध अंगावर ओततो… किती अगाध लीला आहे ना माझ्या साईमाउलीची \nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-09-22T03:10:54Z", "digest": "sha1:33TAQBWE3JIAHNIMNQLYFQU2GOG5Y3E6", "length": 7689, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट\nमुंबई : न्यू साऊथ वेल्स (ऑस्ट्रेलिया) प्रांताच्या प्रमुख ग्लाडीज बेरजीक्लिअन यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा केली.\nग्लाडीज बेरजीक्लिअन यांनी सांगितले की, न्यू साऊथ वेल्स (NSW) ने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. विशेषत: आर्थिक सेवा, ऊर्जा, खाण, शेती व्यवसाय, शहरी पायाभूत सुविधा आणि पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, सार्वजनिक आरोग्य, औषधे, खेळ, कला आणि संस्कृती या क्षेत्रात एनएसडब्ल्यूने महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला आहे. यापुढे शाळा, दवाखाने, रस्ते आदी पायाभूत सोयीसुविधांमध्ये गुंतवणूक करायची असून महाराष्ट्राशी आम्हाला मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. गुंतवणुकीसाठी अनेक उद्योजकांची महाराष्ट्राला पसंती असून 50 टक्क्यांपेक्षा जास्त थेट विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. राज्यात मोठ्या शहरांच्या ठिकाणी विमानतळांना मान्यता मिळाली आहे. रेल्वे, मेट्रो यांचे जाळे तयार करणे सुरू आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचेही काम प्रगतीपथावर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेशातील माओवादी हिंसाचारात घट\nNext articleव्होडाफोन-आयडियामधील ५ हजार कर्मचाऱ्यांना गमवावी लागणार नोकरी\nसमतोल विकासासाठी विशेष अर्थसहाय्य द्या\nइंधन दरवाढीचे सत्र कायम; मुंबईत पेट्रोल नव्वदीजवळ\nव्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द\nजलसंधारण मंत्र्याच्या तालुक्यात टँकर सुरु करण्याची मागणी\nनिरुपम-फडणवीस भेटीने राजकीय चर्चांना उधाण\nमहाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना 10 “राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nashik-pune-raod-atm-rupees-theft-news/", "date_download": "2018-09-22T03:19:12Z", "digest": "sha1:A2227RKLMXA4O66DH33674ZFWVDQR22E", "length": 4353, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एटीएम फोडून २२ लाखांची रक्‍कम लंपास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › एटीएम फोडून २२ लाखांची रक्‍कम लंपास\nएटीएम फोडून २२ लाखांची रक्‍कम लंपास\nनाशिक-पुणे रस्त्यावरील ऑरेंज कॉर्नर व मालदाड रस्ता या दोन ठिकाणचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. त्यामधील सुमारे २२ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला असल्याची घटना बुधवारी मध्यरात्री २ वाजता घडली.\nऑरेंज कॉर्नर येथील भारतीय स्टेट बँकेचे तसेच मालदाड रस्त्यावरील कॅनरा बँकेचे एटीएम फोडण्‍यात आले. ही घटना बुधवारच्या मध्यरात्री २ वाजण्‍याच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले.\nनाशिक रोडवरील स्टेट बँकेच्या एटीएममधून १९ लाख ४२ हजार ३०० रुपये आणि मालदाड रस्त्यावरील कॅनरा बँकेचे एटीएममधून २ लाख ६५ हजार असे या दोन्ही एटीएम सेंटरमधील कॅश बॉक्समधील २२ लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले.\nऑरेंज कॉर्नर येथील स्टेट बँकेचे एटीएम सेंटर ८ महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी फोडले होते. त्या चोरीचा अद्याप तपास न लागल्यामुळे पुन्हा स्टेट बँकेत चोरीची घटना घडली. त्‍यामुळे पोलिस प्रशासनावर संगमनेरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून श्वानपथक व ठसे तज्‍ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Car-accident-in-aurangabad-two-death/", "date_download": "2018-09-22T03:13:59Z", "digest": "sha1:VJ7DICULAWAXCHKJC2QP47SKWMRGD7EY", "length": 4215, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबादमध्ये कार झाडाला धडकून दोन डॉक्‍टर ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये कार झाडाला धडकून दोन डॉक्‍टर ठार\nऔरंगाबादमध्ये कार झाडाला धडकून दोन डॉक्‍टर ठार\nस्विफ्ट कार झाडाला धडकून झालेल्‍या अपघातात दोन डॉक्टर ठार झाल्‍याची घटना घडली. तिसरे डॉक्टर गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबादमधील रामनगर कमानीजवळ पहाटे अडीच ते तीन च्या दरम्यान घडली. गोविंदकुमार सतनामसिंग (वय 25, रा. मूळ हरियाणा) लक्ष्मीकांत दगडीया (वय 25, रा. रामनगर) अशी मृत डॉक्टरांची नावे आहेत. तर कारमधील अरविंद पवार (रा. म्हाडा कॉलनी) हे डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत.\nतीन डॉक्‍टर पहाटे कारने जाताना रामनगर येथील कमानीजवळ त्यांची कार एका झाडाला धडकली. धडक एवढी जोरात होती की गोविंदकुमार व लक्ष्मीकांत हे ठार झालेत. या घटनेनंतर मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड, पोलिस शिपाई मुंढे, ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नोंद झाली. अरविंद पवार अपेक्स हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतात; मृत गोविंदकुमार आणि लक्ष्मीकांत सावंगीकर रूग्णालयात प्रॅक्टिस करीत होते अशी माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिली.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Ajay-Gujjar-for-B-Y-Dada-Kesari/", "date_download": "2018-09-22T03:12:57Z", "digest": "sha1:AXB5G5A7IYTTZIBIDUJ3JU5O37BUYEVA", "length": 12333, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘बी.वाय. दादा केसरी’चा अजय गुज्जर मानकरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘बी.वाय. दादा केसरी’चा अजय गुज्जर मानकरी\n‘बी.वाय. दादा केसरी’चा अजय गुज्जर मानकरी\nशाहूवाडी-पन्हाळा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार बाबासाहेब यशवंत पाटील - सरूडकर (दादा) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त दादाप्रेमी जनता, अमृतमहोत्सव गौरव समिती व कुस्ती संयोजन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या अव्वल दर्जाच्या कुस्ती मेदानात ‘बी. वाय. दादा केसरी’चा किताब दिल्लीचा मल्ल अजय गुज्जर याने पटकावला तर आमदार सत्यजित पाटील चषक श्रीकृष्ण आखाड्याचा मल्ल योगेश पवार याने पटकावला.\nआखाड्याचे पूजन माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सत्यजित पाटील, युवा नेते युवराज पाटील, जि.प. सदस्य हंबीरराव पाटील, विजय बोरगे, उपसभापती दिलीप पाटील, माजी जि. प. सदस्य नामदेव पाटील-सावेकर, ‘उदय’चे संचालक प्रकाश पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील-मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nप्रथम क्रमांकाची कुस्ती पै. मारुती जमदाडे (गंगावेश) विरुद्ध अजय गुज्जर (दिल्ली) यांच्यात प्रारंभी दोघांच्यात झटापट झाली. अवघ्या एका मिनिटातच अजय गुज्जरने माऊलीला समोरून लफेट डावावर पराभूत करून विजय मिळवला तर द्वितीय क्रमांकाची लढत पै. बाला रफिक (न्यू मोतीबाग) विरुद्ध योगेश पवार यांच्यात झाली. रफीक व पवार हे दोघेही मल्ल डाव-प्रतिडाव करत अखेर योगेश पवारने समोरून आखाडी डावावर बाला रफिकला आस्मान दाखवले. प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या कुस्त्या चटकदार झाल्याने कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.\nतिसर्‍या क्रमांकाची लढत पै. विलास डोईफोडे (सह्याद्री कुस्ती संकुल, पुणे) व योगेश बोंबाळे यांच्यात सुमारे दहा मिनिटे सुरू होती. अखेर विलास डोईफोडेला पोकळ घिस्सा डावावर योगेश बोंबाळेने धोबीपछाड केले. चौथ्या क्रमांकाची कुस्ती पै. सोनुकुमार (हरियाणा) व गणेश जगताप (सह्याद्री कुस्ती संकुल, पुणे) यांच्यात सुरू झाली. दोघांच्यात सुमारे पंचवीस मिनिटे झटापट सुरू होती. अखेर पंचांनी ही कुस्ती बरोबरीने सोडविली. पाचव्या क्रमांकाची कुस्ती मनिषकुमार (दिल्ली) विरुद्ध विष्णू खोसे (सह्याद्री कुस्ती संकुल, पुणे) यांच्यात रंगली. सुमारे दहा मिनिटे चाललेली कुस्ती विष्णू खोसे याने गुणावर जिंकली.\nसहाव्या क्रमांकासाठी पै. कार्तिक काटे (कर्नाटक केसरी) व पै. आतिष मोरे (सह्याद्री कुस्ती संकुल, पुणे) यांच्यात झाली. प्रारंभी दोघांनी आपल्या ताकदीचा अंदाज घेत कार्तिक काटेने समोरून ढाक डावावर तिसर्‍या मिनिटातच आतिष मोरेला आस्मान दाखवले. सातव्या क्रमांकाची लढत पै. विजय धुमाळ (मोतीबाग) व संग्राम पाटील (शाहू कुस्ती केंद्र) यांच्यात सुमारे 12 मिनिटांच्या झटापटीनंतर अखेर विजय धुमाळने विजयी मिळवला. आठव्या क्रमांकासाठी पै. राजेंद्र राजमाने (सह्याद्री कुस्ती संकुल, पुणे) विरुद्ध पै. शिवाजी पाटील (वारणा कापशी) यांच्यात झाली. तिसर्‍या मिनिटाला शिवाजी पाटील यास पोकळ घिस्सा डावावर राजमानेनी चितपट केले. या अव्वल दर्जाच्या कुस्त्यांसाठी संयोजकांनी लाखोचा इनाम विजय मल्लांना दिला.\nअन्य विजयी मल्ल असे ः प्रथमेश पाटील (कोपार्डे), ओम भोपळे (मलकापूर), नीलेश कणदूरकर (बांधेवाडी), बाजीराव माने (वाकुर्डे), संदेश मगदूम (शित्तूर वारुण), विशाल काटे (पुणे), बाबुराव कोलते (पेरीड), धीरज पवार (शिवारे), अमर पाटील (कापशी), समीर शेख (न्यू मोतीबाग), सौरभ खामकर (सरूड), नवनाथ इंगळे (न्यू मोतीबाग), सिद्धनाथ ओमणे (न्यू मोतीबाग), विकास पाटील (मांगरूळ), तानाजी विणकर (आटपाडी), आदिनाथ पाटील (न्यू मोतीबाग), दत्ता नरळे (गंगावेश), रवी शेंडगे (टेंबुर्णी), सूरज यादव (पेरीड), अक्षय पाटील (म्हाळसवडे), चंद्रकांत रोडे (पाटणे), शरद साळुंखे (शिंपे) आदी सुमारे 75 हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या.\nपंच म्हणून पोलिस उपअधीक्षक संभाजी मगदूम, दादा आळवेकर, रामचंद्र साळुंखे, समिंधर जाधव, वसंत पाटील, संपत पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश काळे, भीमराव यांनी कामकाज पाहिले. समालोचन शंकर पुजारी, संतोष कुंभार व आनंदा केसरे यांनी केले.\nउद्योगपती महादेवराव महाडिक, आमदार शंभुराजे देसाई (पाटण), वैभव नाईक (कणकवली), प्रकाश आबिटकर (भुदरगड), उल्हास पाटील (शिरोळ), रमेश लटके (मुंबई), उदय साखरचे चेअरमन मानसिंगराव गायकवाड, युवा नेते रणवीरसिंह गायकवाड, युवा नेते युवराज पाटील, जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, विजय बोरगे, उपसभापती दिलीप पाटील यांच्यासह राजकीय, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nअपघातग्रस्त मल्लांच्या कुटुंबीयांना मदत\nवांगी येथे झालेल्या अपघातातील मृत्यू झालेल्या मल्लांच्या कुटुंबीयांना कुस्ती संयोजन समितीने दहा हजार रुपयांची मदत केली.मैदान यशस्वीतेसाठी बाजीराव कळंत्रे, विजय कारंडे, सर्जेराव पाटील-मानकर, सुधाकर पाटील, ‘उदय’चे संचालक प्रकाश पाटील, नामदेव पाटील, आनंदराव भेंडसे आदींनी परिश्रम घेतले.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/actor-sridevi-lifestyle-fitness-beauty-products-tmov/", "date_download": "2018-09-22T03:25:39Z", "digest": "sha1:OW33SVETEYI4SHODUMT7XJU6Y62J42ZG", "length": 5673, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " श्रीदेवीच्या सौंदर्याचे रहस्‍य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्रीदेवीच्या सौंदर्याचे रहस्‍य\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nबॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मोहक सौंदर्याचा मोठा चाहतावर्ग होता. वयाची ५४ वर्ष झाली तरी त्‍यांच्या सौंदर्याच्या जादूने प्रत्‍येकाला कायम भूरळ घातली होती. मोहक र्सांदर्य आणि अनोख्या फॅशनमुळे बॉलीवूडमध्ये त्‍यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. एका मुलाखतीमध्ये त्‍यांनी आपल्‍या फिटनेस आणि सौंदर्याचे रहस्‍य उलगडले होते.\nयावेळी त्‍यांनी सांगितले होते की, ‘‘माझे सौंदर्य आणि फिटनेस मेंन्टेंन ठेवण्यासाठी मी काही काटेकोर नियमांचे पालन करते, असे नियम मी स्‍वत:च माझ्यावर घालून घेतले आहेत आणि ते तेवढ्याच काटेकोरपणे पाळतेही. चांगल्‍या बल्ड सर्कुलेशनसाठी रोज डोक्‍याला मालिश करते तसेच जास्‍त केमिकल असणाऱ्या सौंदर्य प्रसादणांचा वापर करत नाही.’’\nरात्री झोपताना मेकअप करून झोपणे त्‍यांना आवडत नव्हते. त्‍यांचे म्‍हणणे होते की, झोपताना मेकअप केले तर त्‍याचा त्‍वचेवर वाईट परिणाम होतो.\nश्रीदेवी दिवसातून पाच वेळा थोडे-थोडे जेवण करत असत. फिटनेससाठी त्‍या रोज योगा करत, तसेच त्‍या पाणीही खूप पित असत. त्‍याबरोरच त्‍यांचे असे म्‍हणणे होते की, आपण आतून खुश असलो तर ते आपल्‍या चेहऱ्यावरही दिसते. त्‍यासाठी त्‍या नेहमी सकारात्मक विचार करत असत आणि स्‍वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्‍न करत. आपल्‍या कुटुंबियांसमवेत वेळ घालवणे आणि टेनिस खेळणे त्‍यांना आवडत असे.\nश्रीदेवी आपल्‍या दिवसाची सुरुवात गरम पाणी, मध आणि लिंबूपाणी पिऊन करत. नाष्‍ट्याआधी त्‍या भाजीपाल्‍यांचा ज्‍यूस पित असत. जास्‍त मेकअप करणे आवडत नसे कारण त्यांना नैंसर्गिक सौदर्यच जास्‍त आवडत होती.\nआज शरीराने श्रीदेवी जरी गेल्या असल्या तरी त्यांच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे त्यांना कुणी कधीच विसरणार नाहीत.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Six-percolation-ponds-Water-contaminated-in-Chandwad/", "date_download": "2018-09-22T03:22:31Z", "digest": "sha1:WLKLS7A3KMZPQPJEAFPM6K5OLEOJR2OT", "length": 6776, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चांदवडच्या सहा पाझर तलावातील पाणी दूषित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › चांदवडच्या सहा पाझर तलावातील पाणी दूषित\nचांदवडच्या सहा पाझर तलावातील पाणी दूषित\nजैतापूर (ता. चांदवड) येथील गोंगलू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फूड प्रोसेसिंग कंपनीतील खराब पाणी कंपनीच्या परिसरात सोडले जात असल्याने छोट्या-मोठ्या तब्बल सहा तलावातील पाणी पूर्णतः दूषित होऊन काळवटले आहे. हे काळवटलेले पाणी नागरिकांनी सेवन केल्यास आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत दह्याणेच्या सरपंच व ग्रामस्थांनी संबंधित कंपनी, शासकीय अधिकार्‍यांना निवेदने देऊनदेखील अद्याप संबंधित कंपनीवर कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे.\nतालुक्यातील जैतापूर येथे गोंगलू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फूड प्रोसेसिंग कंपनीत विविध फळांवर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेदरम्यान निघणारे खराब पाणी कंपनीने बाहेर काढून दिले आहे. हे पाणी वाहत छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना मिळते. सध्या, पाऊस सुरू असल्याने हे पाणी वाहत वाहत जांबुटके धरणापर्यंत जात आहे. जांबूटके धरणातून परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणातील खराब पाणी सेवन करून नागरिकांना काही त्रास झाला तर त्यास जबाबदार कोण हा मुद्दा हेरून दह्याणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती भवर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य अ‍ॅड. शांताराम भवर, उपसरपंच मंदाकिनी केदारे, मुकुंद भवर, उमेश नागरे, अंबादास इंमले, संपत सोनवणे यांनी संबंधित कंपनीने खराब पाणी बाहेर सोडू नये, याबाबत कंपनी, चांदवडचे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकार्‍यांना दहा दिवसांपूर्वी निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, विस्तार अधिकारी सुनील पाटील, ज्ञानेश्‍वर सपकाळे यांनी कंपनीच्या परिसराची पाहणी केली. मात्र, अद्यापही कंपनीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे संबंधित गोंगलू कंपनीतून खराब पाण्याचा सुरू असलेला विसर्ग अद्यापही सुरूच आहे. यामुळे कंपनीच्या परिसरातील तब्बल छोट्या-मोठ्या सहा पाझर तलावातील पाणी हे खराब झाले असून, ते पूर्णतः काळवटले आहे. या खराब पाण्यामुळे समजा कोणालाही दुखापत झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/bighadlele-garbhashay-mhanje", "date_download": "2018-09-22T04:12:59Z", "digest": "sha1:T22H7ZKROVB6QVNPWMZI52HXRJJDDRAA", "length": 10086, "nlines": 244, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बिघडलेले गर्भाशय (irritable uterus) म्हणजे काय ? - Tinystep", "raw_content": "\nबिघडलेले गर्भाशय (irritable uterus) म्हणजे काय \nगरोदर स्त्रीला खूप गोष्टीची तयारी करावी लागते. आणि त्यात सर्वात महत्वाची वेळ ही डिलिव्हरीची असते. जशी- जशी डिलिव्हरीची वेळ जवळ येते. आईला मानसिक आणि शारीरिक तयार व्हावे लागते. बाळाचा जन्म जवळ येण्याचा संकेत आहे गर्भाशयाचे आखडणे. पण ज्या वेळेस सर्व काही नॉर्मल( सामान्य) असेल आणि बाळाच्या जन्माची तारीख जवळ आलेली नाही आणि एकदम गर्भाशय संकुचन ( आखडत ) असेल तर ह्या स्थितीला तुम्ही काय म्हणणार तर ह्याला बिघडलेले गर्भाशय (irritable uterus) म्हणतात.\nबिघडलेल्या गर्भाविषयी (irritable uterus) काही माहिती\n१) खोट्या प्रसूती कळा (false labour)\nह्यावेळी तुमच्या गर्भाशयात तुम्हाला खूप त्रास होतो पण बाळ बाहेर येत नाही. आणि ह्या गर्भाशयाच्या आखडल्यामुळे तुम्हाला पाठीचा किंवा कंबर दुखण्याचा त्रास होत असतो. आणि यावेळी जर तुम्ही चालाल तर आणखी खूप त्रास होईल.\n२) असे बिघडलेले गर्भाशय का होते \nयाविषयी खूप काही संशोधन झालेले नाही की, एकदम कसे गर्भाशय आखडायला लागते यावर काही तज्ज्ञाचे म्हणणे आहे की, काही वेळा चुकीचा किंवा जास्त व्यायाम, समागमाचा परिणाम, मलावरोध व गॅसची समस्या, किंवा खूप कमी पाणी पिणे.\n३) बिघडलेले गर्भाशय धोकादायक नसते\nह्या समस्येमुळे स्त्रीला अस्वस्थ वाटते. त्यामुळे त्यामुळे खूप घाबरण्याची गोष्ट नसते. आणि बाळही सुरक्षित असते. ह्याला\nआपण pre -term labour म्हणू शकतो. म्हणून खूप घाबरून जाऊ नका.\n४) बिघडलेली गर्भाशय कसे समजेल \nयाच्या तपासण्यासाठी पोटावर एक दाब पडणारी -पेटी लावतात (pressure sensitive belt )आणि याच्याबरोबर अल्ट्रासाउंड आणि रक्ताची चाचणी घेतली जाते.\n५) बिघडलेल्या गर्भाशयावर उपचार\nगरोदर स्त्रीने खूप पाणी प्यावे. डाव्या बाजूला झोपावे त्यामुळे झोपण्याच्या समस्येवर आणि दुखण्यावर आराम मिळेल. काही वेळा मानसिक ताण- तणावामुळेही अशा गोष्टी घडतात तेव्हा आनंदी आणि सकारात्मक राहण्याचा रहा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://raviacademy.org/", "date_download": "2018-09-22T04:14:12Z", "digest": "sha1:UPK3ALZSPRBK4LS77YPSFQGWPTLF3OX4", "length": 5117, "nlines": 141, "source_domain": "raviacademy.org", "title": "Ravi Academy", "raw_content": "आमच्या युट्युब चॅनेलला व्हिजिट द्या\n१ ते १०० ओळख\n१ ते १०० उंदीर\n१ ते १०० अंक\n१ ते ९ ओळख\n१ ते ९ ओळख भाग १\n१ ते ९ ओळख\n१ ते ९ ओळख\n१ ते ९ लेखन\n१ ते १०० अंकओळख\n१ ते १०० अंक\n१ ते १०० अंक\n१ ते १०० अंक\n१ ते १०० अंक\n१ ते १०० अंक\nवाचन गंमत भाग १\n१ ते १०० अंक\nवाचन गंमत भाग २\n१ ते १०० अंक\nवाचन गंमत भाग ३\n१ ते १०० अंक\nवाचन गंमत भाग ४\n१ ते १०० अंक\n१ ते १०० आडवे वाचन\n१ ते ९ अंकांची बेरीज\n१ ते ९ अंकांची वजाबाकी\nदोन चलांतील रेषीय समीकरणे\nएकसामायिक समीकरण, उदाहरण १\nदोन चलांतील रेषीय समीकरणे\nएकसामायिक समीकरण, उदाहरण २\nदोन चलांतील रेषीय समीकरणे\nएकसामायिक समीकरण, उदाहरण ३\nदोन चलांतील रेषीय समीकरणे\nएकसामायिक समीकरण, उदाहरण ४\nदोन चलांतील रेषीय समीकरणे\nचित्र व शब्दवाचन भाग ४\nचित्र व शब्दवाचन भाग ५\nही वेबसाईट महाराष्ट्रातील मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार केली आहे. शिक्षक व पालकांनाही यामधील व्हिडीओजचा उपयोग होईल.\nमुखपृष्ठ | आमच्या बद्धल | शिका | संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/bapu-at-shree-hanuman-chalisa-pathan/", "date_download": "2018-09-22T03:58:31Z", "digest": "sha1:YVXM5HC2S7P6Z4G3T5KPXT2ZUX7HMSTC", "length": 22306, "nlines": 129, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Bapu at Shree Hanuman Chalisa Pathan (Blog >> Samirsinh Dattopadhye)", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्रध्दावानांकडून ’प्रेमयात्रा – न्हाऊ तुझिया प्रेमे’ संबंधी आलेल्या प्रतिक्रीया ( Responses on NTP )\n२८.०५.२०१३चा दिवस खूप खूप आनंददायी होता माझ्यासाठी कारण श्रीगुरुक्षेत्रम येथे हनुमान चलिसा पठणात मला सहभागी होण्याची सुवर्ण संधी माझ्या लाडक्या देवाने , बापूरायाने दिली होती जिची मी खुपच आतुरतेने वाट पहात होते. शेवटी तो भाग्याचा क्षण आला आणि मग सुरु झाले माझ्या लाडक्या आईचे वाट पहाणे. साक्षात समोर माझी आई येऊन बसल्यावर तर त्या आनंदाची गोडी अजुनच अवर्णनीय, अवीट होईल ह्या भावनांच्या हिंदोळ्यावर मन झुलत होते …ये ना ग आई म्हणुउन नंदाईला सद घालीत होते – आई तुझ्या येण्याने हा दुग्ध शर्करा योगच जुळुन येणार होता – भक्तिशीलच्या क्लास मध्ये योगिंद्र सिंहानी नंदाईची चिदानंदा उपासना शिकवताना, नंदाईच्या प्रेमाने भावविभोर होऊन, आईचे गुणसंकीर्तन करताना, एकदा सांगितले होते की साक्षात नंदाईला घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणताना अनुभवणे ,बघणे म्हणजे किती काय , काय दान देणारे असते ते आईच्या वेग-वेगळ्या भावमुद्रा बघताना खरया अर्थाने घोरकष्टोद्धरण स्तोत्र अनुभवणे, त्याचा अर्थ उलगडणे, मनात खोल , खोल त्या अर्थाला जाणुन घेणे आणि त्या परमात्म्याच्या अकारण कारुण्याला अंत:रंगात धारण करणे. त्याच क्षणा पासून ध्यानी- मनी आस लागली होती त्या माझ्या आईची ती भावमुद्रा पहाण्याची – सुरुवातीलाच अजितसिंह कर्णिक ह्यांनी आई येउन सुरुवात करुन देणार असे सांगताच ही मनिषा जास्तच जोर धरु लागली होती. नंदाईने माझ्या दोन्ही मुलांना भीमरूपी मारुती स्तोत्र अगदी खड्या पहाडी आवाजात म्हणायला शिकवले होते त्यांच्या धांगडधिंगा शिबीराच्या वेळेस, तेव्हा ते साईनिवासमध्ये वरती खोलीत बसुन ऐकले होते (अर्थात आई तेव्हा शिबिर खाली म्हणजे आता जेथे मीनाईचे तुळसीवृदांवन आहे तेथे, खाली पडद्यांनी झाकलेल्या मंडपात घेत होती आणि जेथे आम्हां पालकांना प्रवेशास मज्जाव होता ) त्याही आठवणी होत्याच मन:चक्षुं समोर रेंगाळत असायच्याच आणि माझी मुले मला नेहमी चिडवायची की आईने त्यांना खूप खूप सहवास दिला , आनंद लुटवला म्हणुन आईच्या वेग-वेगळ्या भावमुद्रा बघताना खरया अर्थाने घोरकष्टोद्धरण स्तोत्र अनुभवणे, त्याचा अर्थ उलगडणे, मनात खोल , खोल त्या अर्थाला जाणुन घेणे आणि त्या परमात्म्याच्या अकारण कारुण्याला अंत:रंगात धारण करणे. त्याच क्षणा पासून ध्यानी- मनी आस लागली होती त्या माझ्या आईची ती भावमुद्रा पहाण्याची – सुरुवातीलाच अजितसिंह कर्णिक ह्यांनी आई येउन सुरुवात करुन देणार असे सांगताच ही मनिषा जास्तच जोर धरु लागली होती. नंदाईने माझ्या दोन्ही मुलांना भीमरूपी मारुती स्तोत्र अगदी खड्या पहाडी आवाजात म्हणायला शिकवले होते त्यांच्या धांगडधिंगा शिबीराच्या वेळेस, तेव्हा ते साईनिवासमध्ये वरती खोलीत बसुन ऐकले होते (अर्थात आई तेव्हा शिबिर खाली म्हणजे आता जेथे मीनाईचे तुळसीवृदांवन आहे तेथे, खाली पडद्यांनी झाकलेल्या मंडपात घेत होती आणि जेथे आम्हां पालकांना प्रवेशास मज्जाव होता ) त्याही आठवणी होत्याच मन:चक्षुं समोर रेंगाळत असायच्याच आणि माझी मुले मला नेहमी चिडवायची की आईने त्यांना खूप खूप सहवास दिला , आनंद लुटवला म्हणुन मलाही आईने तसे आत्मबल आणि आताचा आत्मबल महोत्सव ह्यातुन खुप सहवास दिलाय, पण हा हावरट पणा कधीच संपत नाही, माझ्या आईचे रुप कितीही पाहिले तरी कमीच, तिचे रूप कितीही डोळ्यात साठवले तरीही कमीच वाटते….. आई काही दिवस संपत आला तरी येत नव्हती , मन अगदी व्याकुळ झाले होते आणि शेवटी आईच ती लेकीच्या मनातले ओळखणार नाही असे कधी झालेच नाही. आई चक्क आली होती आणि दर्शन घेत गाभार्‍यात उभी होती…. तिचे ते लोभसरूप न्याहाळणे, जणु काही अमृत-पानच \nमध्यंतरीच्या काळात पूज्य समीर-दादाही आले होते आणि हनुमान चलिसाच्या काही आवर्तनांसाठी बसले होते . खरेच किती शिकता येते माझ्या दादांच्या आचरणातून… भक्ती-सेवेला नुसता वाहिलेला नव्हे अवघे जीवन बापूंच्याच चरणी समर्पित केलेला- हा आपल्या सर्व श्रद्धावानांचा आधारवड दादांना शीलावीरा चौबळ खुर्ची देत असताना त्यांनी “त्या” देवाच्या पायारीवर, “त्या” च्या चरणांशी बसणेच निवडले – दादा इतक्या तन्मयतेने हनुमान चलिसा म्हणण्यात दंग झाले होते की त्यांना पाहताना स्वत:च्या आळशीपणाची लाज वाटली. बापू ठाय़ी-ठाय़ी कसा भेटायला येतो ह्या ना त्या रूपात …भाव शिकावा तो खरेच दादांकडूनच आणि आठवले की अरे”न्हाऊ तुझिया प्रेमे” च्या प्रत्येक अभंगाचा भावार्थ खर्‍या अर्थाने फुलवायला ह्याच दादांनी आम्हांला शिकविले आणि खूप आनंद झाला.\nखरेच माझे बापू, आई आणि दादा जे काही अमूल्य दान देतात तो अक्षय ठेवाच,चिरंतन भांडारच असते, जन्मोजन्मीची कधीही कितीही वापरली तरी न संपणारी शिदोरी\n२८ मे हा माझ्या बाप्पाचा साई-निवासमधील प्रगट- दिन , त्याच दिवशी ह्या वर्षी अंगारकी संकष्टी होती मंगळवारची म्हणजे गणपती बाप्पा, हनुमंत बाप्पा आणि सर्वात लाडका प्राणप्रिय बापूराया … मी खूप खूप आनंद लुटला …..\nअसे हे हनुमान चलिसा पठण श्री गुरुक्षेत्रम मधील ,खूप काही देणारे, शिकविणारे. सर्वांनाच ह्याचा लाभ घेता येवो हीच बापूंचरणी प्रार्थना\nकालचा दिवस खरच अविस्मरणीय होता. इतके वर्ष गुरुक्षेत्रमला हनुमान चालीसा पठणाच्या वेळेस दर्शन घेवून जात होतो. या वर्षी पहिल्यांदा देवाने संधी दिली आणि जपक म्हणून बसायला मिळाले. सकाळी ८ वाजता पठणाला सुरुवात झाली आणि म्हणता म्हणता वेळ कसा जात होता ते कळतही नव्हते. साधारण १० च्या सुमारास एक सुखद धक्का बसला आणि साक्षात नंदाई आम्हा सर्वांबरोबर पठणाला येवून बसली. खरच आईचे ते हाव भाव पाहून हनुमान चालीसा काय असते याची जाणीव झाली.इतके वर्ष आयुष्यामद्धे हनुमान चालीसा म्हणायचे मी फक्त नाटक करीत होतो आणि ती mechanically म्हणत होतो याची जाणीव प्रत्यक्ष आईने करून दिली. छुटही बंदी महा सुख होई हे जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा आई “छुटही बंदी” ला असे काही हातवारे करायची कि जणू सर्वांनी या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडावे सुख – दुखाच्या फेरयातून बाहेर पडून सामिप्य प्राप्त करावे यासाठी परमत्रयी जीवापाड कष्ट करीत आहेत. साधारण ४ -५ आवर्तन झाल्यावर परत चालीसा चालू होण्यास काही क्षण असतात त्या पंधरा वीस सेकंदात आई बोलली ” अरे जरा मोठ्याने बोला ना काय असे फार हळू आवाजात बोलता तुम्ही” मग सार्वजण एकदम जोशाने बोलू लागले. खरच प्रमाने कान कसा पिर्गळायचा याची जाणीव त्या वेळेस झाली. आपण सामान्य मानव जो देव आपली क्षणोक्षणी आठवण काढतो त्या देवासाठी आपण एक दिवस पण मोठ्या जोशात म्हणू शकत नाही हि अपराधी पणाची भावना निर्माण झाली, पण आई ने परत मोठ्या जोशाने सर्वांकडून सुरुवात करून घेतली आणि ती हि जवळ जवळ पावूण तास आनंदाने आम्हा सर्वांबरोबर म्हणू लागली. सूचीत दादा साधारण 12 वाजता आले व अर्धा तास बसले दादांचे ते रमणे, एक प्रेमळ धाक जणू काही आईच्या वाक्यांची आठवण करून देत होता. आईचे ते शब्द परत परत आठवत दादांच्या प्रेमळ धाकात हनुमान चालीसा प्रत्तेक वेळेस एक नव्या जोशात म्हणायचे प्रयास चालू होते. सायंकाळ होता होता पावसाच्या सरी आल्या आणि हवेत गारवा आला. शाळीग्राम चे पूजन चालू झाले, त्याला सोबत होती दर सोमवारी चालणारया रुद्राची. असे करत करत आता हनुमान चालीसा संपन्न होणार असे असताना साक्षात बापू आले आणि ते जवळ जवळ अर्धा तास सर्वांबरोबर बसले. त्या सुमारास फार गर्दी झाली, गुरुक्षेत्रममद्धे बसायला पण जागा नव्हती. बाहेरही भक्तांची गर्दी झाली. त्या वेळेस जाणीव झाली कि एवढी गर्दी असताना आज देवाच्या अकारण कारुण्यामुळे आपल्याला जपक म्हणून बसायला संधी मिळाली. आपण काय असे मोठे केले होते, काय मोठे तीर मारले होते काय असे फार हळू आवाजात बोलता तुम्ही” मग सार्वजण एकदम जोशाने बोलू लागले. खरच प्रमाने कान कसा पिर्गळायचा याची जाणीव त्या वेळेस झाली. आपण सामान्य मानव जो देव आपली क्षणोक्षणी आठवण काढतो त्या देवासाठी आपण एक दिवस पण मोठ्या जोशात म्हणू शकत नाही हि अपराधी पणाची भावना निर्माण झाली, पण आई ने परत मोठ्या जोशाने सर्वांकडून सुरुवात करून घेतली आणि ती हि जवळ जवळ पावूण तास आनंदाने आम्हा सर्वांबरोबर म्हणू लागली. सूचीत दादा साधारण 12 वाजता आले व अर्धा तास बसले दादांचे ते रमणे, एक प्रेमळ धाक जणू काही आईच्या वाक्यांची आठवण करून देत होता. आईचे ते शब्द परत परत आठवत दादांच्या प्रेमळ धाकात हनुमान चालीसा प्रत्तेक वेळेस एक नव्या जोशात म्हणायचे प्रयास चालू होते. सायंकाळ होता होता पावसाच्या सरी आल्या आणि हवेत गारवा आला. शाळीग्राम चे पूजन चालू झाले, त्याला सोबत होती दर सोमवारी चालणारया रुद्राची. असे करत करत आता हनुमान चालीसा संपन्न होणार असे असताना साक्षात बापू आले आणि ते जवळ जवळ अर्धा तास सर्वांबरोबर बसले. त्या सुमारास फार गर्दी झाली, गुरुक्षेत्रममद्धे बसायला पण जागा नव्हती. बाहेरही भक्तांची गर्दी झाली. त्या वेळेस जाणीव झाली कि एवढी गर्दी असताना आज देवाच्या अकारण कारुण्यामुळे आपल्याला जपक म्हणून बसायला संधी मिळाली. आपण काय असे मोठे केले होते, काय मोठे तीर मारले होते तरी लायकी नसतानाही देवाने हि संधी आज आपल्याला दिली. लाय सजिवन लखन जीयाये, श्री रघुबीर हरशी उर लाये जेव्हा आले, तेव्हा बापूंनी त्यांच्या हृदयाशी हात नेला, जणू खरच “त्या” ला ते सर्व दिवस आठवत असणार, त्याचा उर खरच किती हर्षित झाला असेल हे त्याच्या मुखावरील हसण्याने जाणवले. प्रत्तेक ओळीला डोळे बंद करून बापू अगदी त्या चालीसेमद्धे हरपले होते. नंतर शाळीग्रामचे केलेले पूजन, बिल्वपत्र अर्पण, रुद्राचे दर्शन सर्व सर्व काही पाहून मन पूर्णपणे तृप्त झाले, आई, बापू आणि दादा तिघांचे चरण पाहून पूर्णपणे त्यात न्हावून निघता आले. एवढा वेळ देवाच्या बाजूला बसून पठण करण्याने एवढे समाधान मिळाले आत परत जपक म्हणून संधी मिळावी अशी अपेक्षाही नाही आणि मनापासून इच्छाही नाही. जे काही माझ्या देवाने या दिवशी मला दिले ते जन्मोजन्म पुरून उरणार आहे.\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-22T03:25:23Z", "digest": "sha1:EKRRQSFTTMMYPCFQBS5ZMCPRAKC34RJU", "length": 17771, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : ब्रिटिशकालीन जुन्या कोयना पुलाचे मजबूतीकरण प्रगतीपथावर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा : ब्रिटिशकालीन जुन्या कोयना पुलाचे मजबूतीकरण प्रगतीपथावर\nदुचाकी वाहतुकीसाठी जुलैची डेडलाईन तर वर्षभरात हलक्‍या चारचाकी वाहनांसाठीही होणार खुला\nकऱ्हाड : येथील ऐतिहासिक ब्रिटीशकालीन राजवटीचा साक्षीदार असलेल्या जुन्या कोयना पुलाच्या मजबूतीकरणाचे हाती घेण्यात आलेले काम सध्या प्रगतीपथावर असून पुलाच्या कामासाठी बांधकाम विभागाला 30 जुन पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यासाठी पुलावरून सध्या चालू असलेली दुचाकी वाहनांच्या वर्दळीमुळे कामात अडथळा निर्माण होत असल्या कारणाने कामाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 30 जून पर्यंत या पुलावरील वाहतुक पुर्णपणे ठप्प करण्यात आली आहे.\nजुन्या कोयना पुलाच्या दुरूस्तीसाठी पावसाळ्यात अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता वर्तवत बांधकाम विभागाकडून पावसाळ्यापूर्वी या पुलाच्या आवश्‍यक भागाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून या कामासाठी बांधकाम विभागाला 30 जुन पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे पुलावरून सध्या चालू असलेल्या दुचाकी वाहनांच्या रहदारीमुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी हा पुल 30 जुन पर्यंत वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आला असून सध्या या पुलावरील पुर्वीच्या डांबरीकरणाचा थर जेसीबीच्या साह्याने काढून पुलावरील बोजा कमी करण्यात येत आहे.\nतसेच नदीपात्रातील पाणी एका बाजूला वळवून पुलाच्या खांबांच्या दरजा भरण्याचे कामही पावसाळ्यापूर्वी पुर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. पुलाचे काम पुर्ण झाल्यानंतर जुलैपासून हा पुल नव्याने कऱ्हाडकरांच्या सेवेत रुजू होणार असून हलक्‍या चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी मात्र पुलाचे काम पुर्ण होण्याची वाट पहावी लागणार आहे. त्यासाठी कऱ्हाडकरांना आणखी वर्षभराची प्रतिक्षा करावी लागणार आहे.\nहा ब्रिटीशकालीन पूल गेल्या शंभर वर्षापासून कोयना नदीवर डौलात उभा असून या पुलाचे वाहतुक वाहून नेण्याचे आयुर्मान संपले असल्याचे इंग्लंड सरकारने पत्रव्यवहाराव्दारे संबंधित विभागाला या पुलावरील संपूर्ण वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी या अर्थाचे पत्र पाठविले होते. तेव्हापासून काही काळ जुन्या पुलावरील पूर्ण वाहतुक बंद करण्यात आली होती. त्यानंतर बांधकाम विभागाकडून पुलाच्या दोन्ही बाजूला लोंखडी खांब रोवण्यात आले होते.\nमात्र, काही कालावधीनंतर हा पुल फक्त दुचाकी वाहनांच्या वाहतूकसाठी खुला करण्यात आला होता. त्यानुसार सध्या या पुलावरुन केवळ दुचाकींची वाहतुक सुरु होती. परंतु, हा पूल वाहतुकीस बंद केल्यापासून कोल्हापूर नाक्‍यावरील वाहतुक कोंडी मध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे.\nजुन्या कोयना पुलाची दुरूस्ती करून तो पूल वाहतुकीस खुला करण्यात यावा अशी कराड व परिसरातील लोकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. याबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी कराड शहरातील विविध विकासकामांबरोबरच लोकांच्या मागणीचा विचार करून या पुलाच्या दुरूस्तीस मान्यता दिली होती. मात्र, नंतर सत्तांतर झाल्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले नव्हते.\nत्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठपुरावा सुरु होता. दरम्यानच्या काळात या पुलाच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला असल्याने नुकतेच बांधकाम विभागाकडून या पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार या पुलाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये दाखवलेले पुलातील दोष व दुरुस्त्या करण्यासाठी व पुलाचे मजबुतीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी चव्हाण यांनी केली होती.\nपुलाच्या मजबूतीकरणाचे कामामुळे जुक्‌या कोयना पुलावरील पादचारी व दुचाकी 25 मार्चपासुन 30 जुनपर्यंत बंद करण्यात येणार आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पुणे-बेंगळुरु महामार्गावरील नवीन कोयना पुलाचा कराड शहरात येण्यासाठी वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प उपविभागामार्फत करण्यात आले आहे.\nदगड आणि लाल मातीपासून कोयना पुलाची निर्मिती\nकराड येथील कोयना नदीवर गेल्या शंभर पेक्षा जास्त वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या ब्रिटीशकालीन जुन्या कोयना पुलाचे बांधकाम हे त्याकाळी फक्त दगड आणि लाल मातीपासून करण्यात आले असून इंग्लंड सरकारने संबंधित विभागाला सदर पुलाचे वाहतुक वाहून नेण्याचे आयुर्मान संपले असल्याचे पत्र पाठविले असले तरीही ते आजमितीसही अगदी भक्कम आहे.\nलाल चिकन माती आणि काळ्या दगडांची आडत करून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे ऐतिहासिक ब्रिटीशकालीन जुना कोयना पुल हा उत्कृष्ट स्थापण्याचा नमूना आहे. दुसरीकडे मात्र सध्याचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारण्यात येणाऱ्या पुलांपैकी काही पुल उद्घाटना अगोदरच कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या जुनी स्थापत्य कलाच श्रेष्ठ ठरल्याचे अनेकदा दिसून येते.\nमा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर\nमाजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना येथील ब्रिटीशकालीन जुन्या कोयना पुलाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे या कामासाठी शासनाकडून सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या पुलाच्या मजबुतीकरण सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी कऱ्हाड शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा मंजूर करण्यात आला.\nमात्र त्यानंतर झालेल्या सत्ताबदलामुळे राज्य शासनाकडून त्यातील बर्याच विकासकामांचा निधी गोठवण्यात आला होता. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी या कामासाठीच्या निवडीबाबत सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असल्याने शासनाने येथील जुन्या कोयना पुलासाठी 4 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाचगणीत ध्वनी प्रदूषणांतर्गत सात जणांवर गुन्हा\nNext articleनाणार प्रकल्प म्हणजे मुख्यमंत्र्यांना अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन वाटली काय\nभरत फडतरे व त्याच्या टोळीवर मोक्कयाची कारवाईस मंजुरी\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्‍सिंग स्पर्धेत सातारा ऍकॅडमीचा दबदबा\nसातारच्या बालसुधारगृहात साकारले शेकडो गणेशमुर्ती\nरात्री उशिरापर्यंत देखावे पहाण्यासाठी गर्दी\n‘किसन वीर-प्रतापगड’ पूर्ण क्षमतेने चालविणार\nलोकसभेसाठी मी इच्छूक नाही : नितिन बानुगडे पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-income-tax-54329", "date_download": "2018-09-22T03:56:55Z", "digest": "sha1:KQQV5DT7BMCDAJST4EHXATSFVABWZK3B", "length": 16121, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Income tax शहीद जवानांच्या नावावरील मिळकतींना करातून सूट | eSakal", "raw_content": "\nशहीद जवानांच्या नावावरील मिळकतींना करातून सूट\nगुरुवार, 22 जून 2017\nपुणे - माजी सैनिकांच्या विधवा पत्नी आणि शहीद जवानांच्या नावे असलेल्या मिळकतींना करातून वगळण्याचा निर्णय स्थायी समितीने बुधवारी घेतला. त्यानुसार सर्वसाधारण करासह, पाणीपट्टी, सफाई, अग्निशामक, वृक्षसंवर्धन, विशेष सफाई आणि मनपा शिक्षण उपकरातून वगळले आहे.\nमाजी सैनिकांच्या विविध संघटनांनी राज्य सरकार आणि संबंधित महापालिकांकडे तशी मागणी केली होती. त्या संदर्भातील प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास खात्याने मंजुरी देऊन त्याची अंमलबजवणी करण्याचा आदेश महापालिकांना दिला. त्यानुसार महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवलेल्या प्रस्तावाला बुधवारी एकमताने मंजुरी देण्यात आली.\nपुणे - माजी सैनिकांच्या विधवा पत्नी आणि शहीद जवानांच्या नावे असलेल्या मिळकतींना करातून वगळण्याचा निर्णय स्थायी समितीने बुधवारी घेतला. त्यानुसार सर्वसाधारण करासह, पाणीपट्टी, सफाई, अग्निशामक, वृक्षसंवर्धन, विशेष सफाई आणि मनपा शिक्षण उपकरातून वगळले आहे.\nमाजी सैनिकांच्या विविध संघटनांनी राज्य सरकार आणि संबंधित महापालिकांकडे तशी मागणी केली होती. त्या संदर्भातील प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास खात्याने मंजुरी देऊन त्याची अंमलबजवणी करण्याचा आदेश महापालिकांना दिला. त्यानुसार महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवलेल्या प्रस्तावाला बुधवारी एकमताने मंजुरी देण्यात आली.\nमहापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याला मंजुरी दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.\nअजिंक्‍य प्रकल्प कार्यान्वित होणार\nहडपसर येथील अजिंक्‍य कचरा प्रकल्प दहा वर्षांकरिता, भूमीग्रीन एनर्जी या कंपनीला चालविण्यास देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रतिटन कचऱ्यासाठी 340 रुपये कंपनीला देण्यात येणार आहेत. त्यामुळे अजिंक्‍य प्रकल्प कार्यान्वित होणार असून, त्यातून, रोज दोनशे टन मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया होईल. या प्रकल्पावर पुढील दहा वर्षात सुमारे 44 कोटी रुपये खर्च होणार आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या महापालिकेच्या इमारतीत राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसचिव कार्यालयासाठी फर्निचर तयार करण्यात येणार असून, त्यासाठी 1 कोटी 34 लाख रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली.\nदीड कोटीची \"क्‍लोरिन' खरेदी\nशहरातील विविध जलकेंद्रासाठी सुमारे दीड कोटी रुपयांची \"क्‍लोरिन' खरेदी करण्यात येईल. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर (सीओईपी) पादचाऱ्यांच्या सोयीसाठी सुमारे 34 लाख रुपये खर्च करून जिना बांधण्यात येणार आहे. येथील उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, जिन्याचे कामही लगेचच हाती घेण्यात येईल, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.\nशहरातील मोकाट डुकरांवर नियंत्रण ठेवण्याकरिता खासगी संस्थेची नेमणूक केली असून, त्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यानुसार एका डुकरासाठी 913 रुपये संबंधित संस्थेला देण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 48 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. उपनगरांमध्ये मोकाट डुकरांमुळे रहिवाशांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यानुसार डुक्करपालन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रशासनाने दिला होता. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने डुकरांवर खासगी संस्थेमार्फत नियंत्रण ठेवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. त्याला मंजुरी देण्यात आली.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nशरीफ यांच्या मुक्ततेसाठी सौदीबरोबर करार नाही ; पाकचे मंत्री फवाद चौधरींचा दावा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/tungsten-chemical-element-1747548/", "date_download": "2018-09-22T03:41:06Z", "digest": "sha1:2NG2YNSA3M2YMKBEDPXOCGJFWK6PTZRN", "length": 13574, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tungsten Chemical element | टंगस्टनसारखा कोणी नाही..! | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nटंगस्टन. पांढऱ्या करडय़ा रंगाचं एक धातुरूप मूलद्रव्य.\nटंगस्टन. पांढऱ्या करडय़ा रंगाचं एक धातुरूप मूलद्रव्य. कोणत्याही धातूपेक्षा त्याचा वितलनांक जास्त आहे, हे त्याचं प्रमुख वैशिष्टय़. जास्त म्हणजे किती तर ३४०० अंश सेल्सिअस. आणि वितळलेलं टंगस्टन सूर्याच्या जवळसुद्धा टिकेल कारण त्याचा उत्कलनांक ५५०० अंश सेल्सिअस आहे. आपला विजेचा दिवा, त्यात तंतूसारखी असणारी तार टंगस्टनची असते, हे तर तुम्हाला माहीत आहेच. टंगस्टन विजेच्या दिव्यात वापरतात, ते त्याच्या उच्च वितलन बिंदूमुळेच. ज्वालाविरोधी द्रव्यं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, एक्स रे उपकरणं, उच्च तापमानाच्या भट्टय़ा, वेल्डिंगचे इलेक्ट्रोड्स, इतकंच नव्हे तर रॉकेटच्या किंवा क्षेपणास्त्रांच्या काही भागातून अत्युष्ण जळालेले इंधन वायू बाहेर पडतात, तेथील भाग तयार करण्यासाठी टंगस्टन विविध रूपांत वापरतात. थोडक्यात सांगायचं तर जिथं-जिथं अतिशय उच्च तापमानाला तोंड द्यावयाचं असेल त्यावेळी टंगस्टनचा वापर स्वाभाविक आहे.\nटंगस्टनचा वितलनबिंदू खूप जास्त आहेच, पण शुद्ध स्थितीत त्याची ताणशक्तीही अत्युच्च आहे. दर चौरस सेंटिमीटरला ४० टन उत्तम प्रतीच्या पोलादापेक्षा ही ताकद कितीतरी जास्त आहे. अगदी ८०० अंश सेल्सिअस तापमानालादेखील ही ताकद टिकून राहाते.\nया धातूचा अजून एक गुणधर्म म्हणजे तन्यता. या क्षेत्रातही टंगस्टन मागे नाही. फक्त २५० ग्रॅम टंगस्टनची अगदी बारीक अशी तार काढायची ठरवली तर तिची लांबी शंभर किलोमीटर भरेल.\nजडपणाच्या बाबतीतही टंगस्टन मागे नाही. त्याची घनता २० अंश सेल्सिअसला १९.३ ग्रॅम प्रति घनसेंमी इतकी आहे. म्हणजे जवळपास सोन्याइतकी. काहीवेळा घनतेच्या दृष्टीने सोन्याऐवजी टंगस्टन वापरलं जातं. दागदागिने बनवतानाही टंगस्टनचा वापर केला जातो.\n१७ व्या शतकापासून चिनीमातीच्या वस्तू रंगवण्याची कला चालत आलेली आहे. त्यांचं रंगसौंदर्य प्रसिद्ध आहे. पिवळ्या, निळ्या, पांढऱ्या, जांभळ्या, हिरव्या रंगांचे असलेले ते नाजूक रंग टंगस्टनयुक्त रंग आहेत. टंगस्टनमुळेच त्यांना चमक आली आहे. सापेक्षत: टंगस्टन निष्क्रिय आहे. त्यावर सामान्य आम्ले, अल्कली किंवा आम्लराज यांचा परिणाम होत नाही. या गुणधर्माचा उपयोग विविध उद्योगांमध्ये केला जातो. टंगस्टन सर्वात जास्त वापरलं जातं ते पोलादाबरोबर मिसळण्यासाठी.\nवि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-package-fraud-says-anil-deshmukh-4357", "date_download": "2018-09-22T04:16:36Z", "digest": "sha1:N6XBXDSWWJOHJAV756T5HQN3K4PNLRPQ", "length": 15414, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Cotton package fraud says Anil Deshmukh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस, धानाचे पॅकेज फसवे : अनिल देशमुख\nकापूस, धानाचे पॅकेज फसवे : अनिल देशमुख\nमंगळवार, 26 डिसेंबर 2017\nमुंबई : राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी धान आणि कापूस उत्पादकांना जाहीर केलेल्या मदतीतून शेतकऱ्यांच्या हातात काहीच येणार नाही. त्यामुळे कापूस व धान उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजप सरकारने केले असून, हे पॅकेज फसवे असल्याची टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी (ता. २५) सरकारवर केली.\nमुंबई : राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी धान आणि कापूस उत्पादकांना जाहीर केलेल्या मदतीतून शेतकऱ्यांच्या हातात काहीच येणार नाही. त्यामुळे कापूस व धान उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजप सरकारने केले असून, हे पॅकेज फसवे असल्याची टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी (ता. २५) सरकारवर केली.\nते पुढे म्हणाले, कापूस व धान उत्पादकांना पॅकेज देताना राज्य सरकारकडून थेट एकही रुपयाची मदत शेतकऱ्यांना होणार नाही. राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून एकही रुपये न देता हे फसवे पॅकेज जाहीर केले आहे. ''एनडीआरएफ''च्या माध्यमातून केंद्र सरकारने काही मदत केली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल; पण केंद्र सरकारने मदत देण्याबाबतचा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. उलटपक्षी ही मदत राज्य सरकारने करणे अपेक्षित, असे श्री. देशमुख यांनी नमूद केले.\nदुसरे म्हणजे, सरकारने पीक विम्यातून मदत देणार असे सांगितले आहे; मात्र ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नाही त्यांचे काय हा प्रश्न आहे. तसेच ज्या कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी पेरले त्या बियाणे कंपन्यांनी बोंड अळीसाठी नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश राज्य सरकार काढणार आहे; पण सुरवातीपासूनच बियाणे कंपन्यांनी भरपाई देण्यासाठी हात वर केले आहेत. सरकारने कंपन्यांवर दबाव टाकून आदेश काढले; पण कंपन्या त्याविरोधात न्यायालयात गेल्यास शेतकऱ्यांच्या हाती काहीच येणार नाही, असे देशमुख म्हणाले.\nदरम्यान, सरकारच्या पॅकेजमध्ये सोयाबीन उत्पादकांचा कोणताच विचार करण्यात आलेला नाही. चांगले उत्पादन होऊनसुद्धा या वर्षी सोयाबीनला भाव मिळाला नाही. यामुळे त्यांना बोनस जाहीर करावे, अशी अपेक्षा होती; पण राज्य सरकारने याकडेही दुर्लक्ष केल्याचे श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.\nसरकार government हिवाळी अधिवेशन कापूस भाजप बोंड अळी bollworm सोयाबीन\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nखानदेेशातील शेतकऱ्यांना कांद्याच्या...जळगाव : मागील २० ते २२ दिवसांपासून कांद्याचे दर...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी...सिन्नर, जि. नाशिक : पावसाळा सपंत आला तरी...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nफळबागेसाठी दर्जेदार रोपांची निवड...औरंगाबाद : मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nभीमा कारखान्याकडून थकीत ‘एफआरपी' जमा मोहोळ, जि. सोलापूर : टाकळी सिकंदर येथील भीमा...\nकोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरीकोल्हापूर ः कोल्हापूर शहरासह परिसराला शुक्रवारी...\nप्रलंबित कृषिपंपांच्या वीजजोडणीचा मार्ग...सोलापूर : मार्च २०१८ अखेर प्रलंबित असलेल्या...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nसांगलीत पावसाळ्यातही तलाव कोरडेसांगली ः ऐन पावसाळ्यात तालुक्‍यातील बहुतांश...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/shree-panchamukh-hanumat-kavach-marathi/", "date_download": "2018-09-22T04:11:16Z", "digest": "sha1:GHGO5OBM3CEGBPYEDZ4ILRIYOPWQ5K5F", "length": 22125, "nlines": 159, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "श्री पंचमुख-हनुमत्-कवच - मराठी अर्थ", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्री पंचमुख-हनुमत्-कवच – मराठी अर्थ\nश्री पंचमुख-हनुमत्-कवच – मराठी अर्थ\n(संस्कृत आणि मराठी अर्थ)\nश्रीगणेशाय नम:| ॐ अस्य श्रीपञ्चमुखहनुमत्कवचमन्त्रस्य ब्रह्मा ऋषि:| गायत्री छंद:| पञ्चमुख-विराट् हनुमान् देवता| ह्रीम् बीजम्| श्रीम् शक्ति:| क्रौम् कीलकम्| क्रूम् कवचम्| क्रैम् अस्त्राय फट् | इति दिग्बन्ध:|\nया स्तोत्राचा ऋषि ब्रह्मा असून छंद गायत्री, ह्या स्तोत्राची देवता पंचमुख-विराट-हनुमान आहे, ह्रीम् बीज आहे, श्रीम् शक्ति आहे, क्रौम् कीलक आहे, क्रूम् कवच आहे आणि ‘क्रैम् अस्त्राय फट्’ हा दिग्बन्ध आहे.\n॥श्री गरुड उवाच ॥\nअथ ध्यानं प्रवक्ष्यामि शृणु सर्वांगसुंदर|\nयत्कृतं देवदेवेन ध्यानं हनुमत: प्रियम् ॥१॥\nगरुड म्हणाला – हे सर्वांगसुंदर, देवांचाही देव असणार्‍या देवाधिदेवाने हनुमंताचे, त्याला प्रिय असणारे जे ध्यान केले ते मी तुला आता सांगतो.\nपाच मुखे असलेला, प्रचंड विशालकाय असा, तीन गुणिले पाच म्हणजे पंधरा नयन (त्रिपञ्चनयन) असणारा असा हा पंचमुख-हनुमन्त आहे. दहा हातांनी युक्त असा, सकल काम आणि अर्थ हे पुरुषार्थ सिद्ध करून देणारा असा तो आहे.\nपूर्वं तु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम्|\nह्याचं पूर्वदिशेचं जे मुख आहे किंवा पूर्वदिशेला बघणारे जे मुख आहे, ते वानरमुख आहे, ज्याची प्रभा (तेज) कोटिसूर्यांइतकी आहे.\nत्याचं हे मुख कराल (कराल = भयकारक) दाढा (दंष्ट्रा) असणारे असे मुख आहे. भ्रुकुटि म्हणजे भुवई आणि कुटिल म्हणजे वाकडी. भुवई वाकडी करून बघणारे असे हे मुख आहे.\nअस्यैव दक्षिणं वक्त्रं नारसिंहं महाद्भुतम्|\nअत्युग्रतेजोवपुषं भीषणं भयनाशनम् ॥४॥\nवक्त्र म्हणजे चेहरा, मुख, वदन. ह्याचं दक्षिणदिशेचे किंवा दक्षिण दिशेस पाहणारे जे मुख आहे, ते नारसिंहमुख आहे आणि ते अत्यंत अद्भुत असे आहे.\nअत्यंत उग्र असं तेज असलेले वपु (वपु = शरीर) ज्याचं आहे असा हनुमंत (अत्युग्रतेजोवपुषं), त्याचे हे मुख भय उत्पन्न करणारे (भीषणं) आणि भय नष्ट करणारे असे मुख आहे. (हनुमंताचे मुख एकाच वेळी वाईट माणसांसाठी भीषण आणि भक्तांसाठी भयनाशक आहे.)\nपश्चिमं गारुडं वक्त्रं वक्रतुण्डं महाबलम् |\nपश्चिम दिशेचे किंवा पश्‍चिमेला बघणारे जे मुख आहे ते गरुडमुख आहे. ते गरुडमुख वक्रतुण्ड आहे. त्याचप्रमाणे ते मुख महाबल आहे, अत्यंत सामर्थ्यवान आहे.\nसर्व नागांचे प्रशमन करणारे, विष आणि भूत इत्यादिकांचे (विषबाधा, भूतबाधा आदि बाधांचे) कृंतन करणारे (पूर्णपणे नायनाट करणारे) असे हे (पंचमुखहनुमंताचे) गरुडानन आहे.\nउत्तरं सौकरं वक्त्रं कृष्णं दीप्तं नभोपमम्|\nउत्तर दिशेचे किंवा उत्तरेस पाहणारे मुख हे वराहमुख आहे. ते कृष्ण वर्णाचे (काळ्या रंगाचे) आहे, तेजस्वी आहे, ज्याची उपमा आकाशाची करता येईल असे आहे.\nपातालात राहणाऱ्यांचा प्रमुख वेताळ आणि भूलोकी त्रास देणार्‍या व्याधिंचा प्रमुख ज्वर ह्यांचे कृंतन करणारे, त्यांना समूळ नष्ट करणारे असे हे उत्तर दिशेचे वराहमुख आहे.\nऊर्ध्वं हयाननं घोरं दानवान्तकरं परम्|\nयेन वक्त्रेण विप्रेन्द्र तारकाख्यं महासुरम् ॥७॥\nजघान शरणं तत्स्यात्सर्वशत्रुहरं परम्|\nध्यात्वा पञ्चमुखं रुद्रं हनुमन्तं दयानिधिम् ॥८॥\nऊर्ध्व दिशेला जे आहे किंवा ऊर्ध्व दिशेला बघणारे जे आहे, ते अश्वमुख आहे. हय म्हणजे घोडा = अश्व. हे दानवांचा नाश करणारे असे श्रेष्ठ मुख आहे.\nहे विप्रेन्द्रा (श्रेष्ठ गायत्री उपासका), तारकाख्य नामक प्रचंड असुराला ज्याने नष्ट केले असे हे अश्वमुख आहे. सर्व शत्रुंचे हरण करणाऱ्या अशा श्रेष्ठ पंचमुख-हनुमंताच्या चरणी तू शरण रहा.\nरुद्र आणि दयानिधी अशा दोन्ही रूपांत असणार्‍या हनुमंताचे ध्यान करावे व (आता तो पंचमुख-हनुमंताच्या दहा आयुधांबद्दल सांगत आहे.)\nखड़्गं त्रिशूलं खट्वाङ्गं पाशमङ्कुशपर्वतम् |\nमुष्टिं कौमोदकीं वृक्षं धारयन्तं कमण्डलुम् ॥९॥\n(पंचमुख-हनुमंताच्या हातांमध्ये) तलवार, त्रिशूल, खट्वाङ्ग नावाचे आयुध, पाश, अंकुश, पर्वत आहे.\nत्याचप्रमाणे मुष्टि नावाचे आयुध, कौमोदकी गदा. पंचमुख-हनुमंताने एका हातात वृक्ष धारण केला आहे. तसेच त्याच्या एका हातात कमंडलु आहे.\nपंचमुख-हनुमंताने भिंदिपाल धारण केले आहे. भिंदीपाल हे लोहाने बनलेले विलक्षण अस्त्र आहे. हे फेकून मारले जाते, तसेच यातून बाणही मारता येतात. पंचमुख-हनुमंताचे दहावे आयुध आहे ‘ज्ञानमुद्रा’. अशी दहा आयुधे आणि ह्या आयुधांची जाळी त्याने धारण केली आहेत. अशा ह्या मुनिपुंगव (मुनिश्रेष्ठ) पंचमुख-हनुमंताची मी (गरुड) स्वतः भक्ती करतो.\nहा प्रेतासनावर बसलेला (प्रेतासनोपविष्ट) (उपविष्ट म्हणजे बसलेला) आहे, हा सर्व- आभरणांनी भूषित (आभरण म्हणजे अलंकार, दागिने ) सर्व अलंकारानी शोभून दिसणारा असा (सर्व अलंकार = सकल ऐश्वर्यांनी विभूषित असा) आहे.\nदिव्य माला आणि दिव्य वस्त्र (अंबर) त्याने धारण केले आहे. तसेच दिव्यगंधाचा लेप त्याने अंगाला लावलेला आहे.\nसर्वाश्‍चर्यमयं देवं हनुमद्विश्‍वतो मुखम् ॥\nसकल आश्चर्यांनी भरलेला, आश्चर्यमय असा तो आमचा देव आहे. विश्‍वात सर्वत्र ज्याने मुख केले आहे असा हा पंचमुख-हनुमंत आहे. असा हा पाच मुखे असणारा (पञ्चास्य), अच्युत आणि अनेक अद्भुत वर्णयुक्त (रंगयुक्त) मुखे असणारा आहे.\nशश म्हणजे ससा. शश ज्याच्या अंकावर आहे असा चंद्र म्हणजे शशांक. अशा शशांकास म्हणजे चन्द्रास ज्याने माथ्यावर (शिखर) धारण केले आहे असा तो (शशांकशिखर) हनुमंत आहे. कपिंमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारा असा हा हनुमंत आहे. पीतांबर आदि, मुकुट अशा गोष्टींनी सुशोभित ज्याचे अंग आहे असा हा आहे.\nपिङ्गाक्षं, आद्यम् आणि अनिशं असे तीन शब्द येथे आहेत. गुलाबी आभायुक्त पीत वर्णाचे अक्ष (इंद्रिये/डोळे) असलेला असा हा आहे. हा आद्य म्हणजे पहिला आहे. हा अनिश आहे म्हणजे निरंतर आहे म्हणजे शाश्‍वत आहे. अशा या पंचमुख-हनुमंताचे आम्ही मनःपूर्वक स्मरण करतो.\nमर्कटेशं महोत्साहं सर्वशत्रुहरं परम्|\nशत्रुं संहर मां रक्ष श्रीमन्नापदमुद्धर॥\nवानरश्रेष्ठ असा हा प्रचंड उत्साही हनुमंत सर्व शत्रुंचा नि:पात करणारा आहे. हे श्रीमन् पंचमुख-हनुमंता, माझ्या शत्रुंचा संहार कर. माझं रक्षण कर. संकटामधून माझा उध्दार कर.\nॐ हरिमर्कट मर्कट मन्त्रमिदं परिलिख्यति लिख्यति वामतले|\nयदि नश्यति नश्यति शत्रुकुलं यदि मुञ्चति मुञ्चति वामलता॥\nमहाप्राण हनुमंताच्या डाव्या पायाच्या तळव्याखाली ‘ॐ हरिमर्कटाय स्वाहा’ हे जो लिहील, त्याच्या फक्त शत्रुचाच नाहीतर शत्रुकुळाचा नाश होईल. वाम शब्द येथे वाममार्गाचे म्हणजेच कुमार्गाचे प्रतिनिधित्व करतो. वाममार्गावर जाण्याची वृत्ती, ओढ म्हणजे वामलता. (जसे कोमल-कोमलता तसे वामल-वामलता.) या वामलतेला म्हणजे दुरिततेला, तिमिरवृत्तीला हनुमंत समूळ नष्ट करून टाकतो.\nआता प्रत्येक वदनाला स्वाहा म्हणून नमस्कार केला आहे.\nॐ नमो भगवते पञ्चवदनाय पूर्वकपिमुखाय सकलशत्रुसंहारकाय स्वाहा|\nसकल शत्रुंचा संहार करणार्‍या पूर्वमुखास, कपिमुखास, भगवान श्री पंचमुख-हनुमंतास नमस्कार असो.\nॐ नमो भगवते पञ्चवदनाय दक्षिणमुखाय करालवदनाय नरसिंहाय सकलभूतप्रमथनाय स्वाहा|\nदुष्प्रवृत्तींसाठी भयंकर मुख असणार्‍या (करालवदनाय), सर्व भूतांचा उच्छेद करणार्‍या, दक्षिणमुखास, नरसिंहमुखास भगवान श्री पंचमुख-हनुमंतास नमस्कार असो.\nॐ नमो भगवते पञ्चवदनाय पश्चिममुखाय गरुडाननाय सकलविषहराय स्वाहा|\nसकल विषांचे हरण करणार्‍या पश्‍चिममुखास, गरुडमुखास, भगवान श्री पंचमुख-हनुमंतास नमस्कार असो.\nॐ नमो भगवते पञ्चवदनाय उत्तरमुखाय आदिवराहाय सकलसंपत्कराय स्वाहा|\nसकल संपदा देणार्‍या उत्तरमुखास, आदिवराहमुखास, भगवान श्री पंचमुख-हनुमंतास नमस्कार असो.\nॐ नमो भगवते पञ्चवदनाय ऊर्ध्वमुखाय हयग्रीवाय सकलजनवशकराय स्वाहा|\nसकल जनांना वश करणाऱ्या, ऊर्ध्वमुखास, अश्‍वमुखास भगवान श्री पंचमुख-हनुमंतास नमस्कार असो.\nॐ श्रीपञ्चमुखहनुमन्ताय आञ्जनेयाय नमो नम:॥\nआञ्जनेय श्री पञ्चमुख-हनुमन्तास पुन: पुन: नमस्कार असो.\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत...\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा...\nत्रिविक्रम मठ स्थापना – पुणे व वडोदरा...\nश्री पंचमुख-हनुमत्-कवच – हिन्दी अर्थ\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/shridevi-chyd-56212", "date_download": "2018-09-22T03:42:20Z", "digest": "sha1:24W2WBNNT3G7PWPMD7VDD54JXNBJ7TA3", "length": 13824, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "shridevi in CHYD श्रीदेवीसमोर भरणार इंग्लिश विंग्लिशचा अवखळ क्लास | eSakal", "raw_content": "\nश्रीदेवीसमोर भरणार इंग्लिश विंग्लिशचा अवखळ क्लास\nगुरुवार, 29 जून 2017\nझी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या मंचावर बॉलीवुडची हवा हवाई गर्ल अवतरणार आहे. आपल्या आगामी मॉम चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी श्रीदेवीने थुकरटवाडीची वाट धरली होती. यावेळी तिच्या सोबत तिचे पती आणि या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर आणि सहअभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकी हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्रीदेवी खास मराठमोळ्या अवतरात म्हणजे नऊवारी साडीत आली होती. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ३ आणि ४ जुलैला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.\nमुंबई : झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या मंचावर बॉलीवुडची हवा हवाई गर्ल अवतरणार आहे. आपल्या आगामी मॉम चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी श्रीदेवीने थुकरटवाडीची वाट धरली होती. यावेळी तिच्या सोबत तिचे पती आणि या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर आणि सहअभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्रीदेवी खास मराठमोळ्या अवतरात म्हणजे नऊवारी साडीत आली होती. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ३ आणि ४ जुलैला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.\nऐंशी आणि नव्वदचं दशक ज्या अभिनेत्रींनी गाजवलं त्यात अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे श्रीदेवी. सदमा, चांदनीमधील संवेदनशील भूमिका असो की चालबाजमधील बिनधास्त भूमिका या तेवढ्याच सक्षमपणे सांभाळणारी अभिनेत्री अशी तिची ओळख. लग्नानंतर काही काळ अभिनयापासून दुर गेलेल्या श्रीदेवीने दोन वर्षांपूर्वी आलेल्या इंग्लीश विंग्लीश चित्रपटातून सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आणि आता मॉम या चित्रपटातून ती परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने श्रीदेवी चला हवा येऊ द्या च्या मंचावर आली होती. यावेळी थुकरटवाडीच्या मंडळीने सादर केलेल्या नागिन चित्रपटाच्या स्किटवर श्रीदेवीने खळखळून हसत दाद दिली. याशिवाय इंग्लीश विंग्लीश सारखा मराठी बिराठीचा क्लासही या मंचावर भरविण्यात आला आणि त्यानेही उपस्थितांना खळखळून हसविले.\nयावेळी नवाझुद्दीन सिद्दीकीचा मराठीचा आगळा वेगळा वर्ग घेण्यात आला ज्यात त्यानेही धम्माल उडवून दिली. याशिवाय पोस्टमन काकाने एका पत्रातून एका मुलीच्या आपल्या आईप्रतीच्या भावना वाचून दाखवल्या आणि ते ऐकून श्रीदेवीही हळवी झाली. प्रेक्षकांना ही सगळी धमाल येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणा-या भागांत बघायला मिळणार आहे.\nअनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध\nसाने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...\nशहरी नक्षलवाद्यांचे राहुल समर्थन करताहेत: अमित शहा\nरायपूर (छत्तीसगड): \"पंतप्रधानांच्या हत्येचा कट करणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी समर्थन करत आहेत. त्यांनी जनतेसमोर भूमिका...\nऔरंगाबादेत कुलर बनविण्याऱ्या आनंद इंडस्ट्रीजला आग ; कोट्यवधींचे नुकसान\nऔरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीतील एअर कुलर बनविणाऱ्या आनंद इंडस्ट्रीज कंपनीला शुक्रवारी (ता. 21) दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. आगीत सुमारे...\nभाताला तीन हजार रुपये हमीभाव मिळण्यासाठी गणरायाला घातले साकडे\nपाली - रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाताला तीन हजार रूपये हमीभाव मिळावा यासाठी सुधागड तालुक्यातील ह.भ.प महेश पोंगडे महाराजांनी चक्क गणरायाला साकडे...\nटाकवे बुद्रुक - एसटी बस नेहमी बंद पडत असल्याने नागरिकांची गैरसोय\nटाकवे बुद्रुक - राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस रस्त्यात बंद पडून पुढचा प्रवास प्रवाशांनी पायपीट करीत करायचा असा जणू अलिखित नियमच झाला आहे. दिवस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z160409100838/view", "date_download": "2018-09-22T04:01:03Z", "digest": "sha1:5ZBHQLBCEVHCPRVH5NG6UODBOP3LORR5", "length": 8951, "nlines": 131, "source_domain": "www.transliteral.org", "title": "योगनक्षत्रांचे तीन प्रकार", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|\nमूत्र व रेत यांवरून पुरुषत्वपरीक्षा\n‘ सीमान्तपूजन ’ विधीवरून प्राचीन रीतीचे ज्ञान\nब्रह्मचर्यसमाप्तीनंतर वधूशोधार्थ वराचा प्रवास\nविवाहकालाच्या कमीत कमी मर्यादा\nस्त्रीजातीचे सोमादी पती, व कन्यादानाचे वय\nस्त्रीपुरुषांच्या वैवाहिक वयांमधील अंतर\nव्यावहारिक व कौटुंबिक वर्तन\nवराची गृहस्थिती व कुटुंबीयांचे पाठबळ\nजावयास मदत, व घरजावई करणे\nवराची बुद्धिमत्ता व विद्वत्ता\nवराच्या पातित्यादी दोषांबद्दल खबरदारी\nदूर ठिकाणच्या वराचा निषेध\nपुरुषाची शुभाशुभ सामुद्रिक लक्षणे\nसामुद्रिकशास्त्राचा दुरुपयोग व सदुपयोग\nकामशास्त्र, ज्योतिषशास्त्र आधारे पाहावयाच्या गोष्टी\nजन्ममासादी दोषाचा निषेध व व्याप्ती\n‘ ज्येष्ठ ’ शब्दावर कोटिक्रम\nवधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे\nअष्टम व द्वादश लग्नांचे दोष\nक्रूरक्रान्तादी दोष व त्याचा अपवाद\nशकुनांचे प्रकार व फ़लांवरून वर्गीकरण\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nज्योतिषग्रंथांत योगनक्षत्रांचे ( १ ) पूर्वभागयोगी, ( २ ) मध्यभागयोगी, व ( ३ ) अपरभागयोगी ” असे तीन प्रकार वर्णिले आहेत. पहिल्या प्रकारात रेवती व अश्विन्यादी पाच नक्षत्रे येतात; दुसर्‍या आर्द्रा नक्षत्रापासूनच्या बारा नक्षत्रांची गणना होते, व तिसर्‍यात ज्येष्ठेपासून बाकीच्या नऊ नक्षत्रांचा समावेश होतो. स्त्रियांना पती प्रिय असणे हे पहिल्या प्रकाराचे फ़ळ होय; दुसर्‍या प्रकारांत स्त्रीपुरुषांची एकमेकांवर प्रीती असते; व तिसर्‍यांत स्त्रीवर अनेक पुरुष आसक्त होतात. या प्रकारांपैकी स्त्रीचे जन्मनक्षत्र एक व त्याच्याच पुढचे नक्षत्र ते वराचे जन्मनक्षत्र असा प्रकार झाला असता तो पतिप्राणहानी करणारा होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/author/madhu-kamble/", "date_download": "2018-09-22T04:09:46Z", "digest": "sha1:UZ4MPKXNAJS3AMOPVEN4GKO3XJ6CQTXK", "length": 15657, "nlines": 285, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मधू कांबळे, | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nराज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपता संपता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त जागांपकी ३६ हजार पदे भरण्याची घोषणा केली.\nबढत्या रोखल्याने विधिमंडळाचा भार उपसचिवांच्या खांद्यावर\nविधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nमहसूल जमीन संहितेत देवस्थान जमिनीचा वर्ग-तीनमध्ये समावेश आहे.\nगुडेवार यांना एका आमदाराच्या हक्कभंगाबद्दल विधानसभेत पाचारण करून समज देण्यात आली.\nमंडळ अध्यक्ष नेमणुकीत मनमानी\nकृषी विभागांतर्गत महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषद आहे.\nराज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाकडे आणि शरद पवार यांनी त्याला दिलेल्या उत्तराकडे याच नजरेतून बघावे लागेल.\nसातव्या वेतन आयोगामुळे ३० हजार कोटींचा बोजा\nसाधारणत: सातव्या वेतन आयोगाचा वर्षांला २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल, असा अंदाज आहे.\n‘मॅग्नेटिक’ महाराष्ट्र परिषदेसाठी अधिकाऱ्यांची गुंतवणूक मोहीम\nउद्योग विभाग स्वत: पाच लाख कोटी गुंतवणूक करार करणार आहे.\nआजी-माजी आमदार ‘मानसिक तणावा’ने त्रस्त\nकाही आजी-माजी आमदारांचा वैद्यकीय खर्च पाच लाखांपासून ४० लाखांपर्यंत गेला आहे.\nभीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दर वर्षी लाखाच्या संख्येने आंबेडकर अनुयायी जातात.\nगृहरक्षक दलाने या जमिनीच्या वापराच्या बदल्यात एमएमआरडीएकडे व्याजासह ३४ कोटी रुपयांची मागणी केली आहे.\nही दरवाढ सोमवारपासून काही रुग्णालयांमध्ये लागू करण्यात आली.\nपोलीस गणवेशातील राजकीय कार्यकर्त्यांच्या मिरासदारीवर अंकुश\nगृहरक्षकांना वर्षांतून साधारणत तीन महिने काम मिळते.\nआमदारांच्या गैरवर्तनावर जनतेचा अंकुश\nसध्या विधानसभा सदस्यांसाठी नीतिमूल्य समिती व तिचे नियम ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nदलित, ओबीसी विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी\nकाही संस्थांनी शिष्यवृत्ती अर्जच न पाठविल्याने विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे.\nखालचा थर हलतो आहे..\nगेल्या २५-३० वर्षांत जागतिकीकरणाने आर्थिक व्यवस्थेत बरीच उलथापालथ घडविली.\nखासगी इंग्रजी शाळांत आदिवासी मुला-मुलींचा छळ\nराज्य सरकार या संस्थांना वर्षांला २८० ते ३०० कोटी रुपये अनुदान देत आहे.\nशासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे\nसमितीला अहवाल सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.\n९ हजार इमारतींचा पुनर्विकास आवश्यक\nबहुतांश इमारती जुन्या व मोडकळीस आलेल्या आहेत.\nपाचपट पैसे मोजून जमीन संपादनात महाराष्ट्र आघाडीवर\nविदर्भ-मराठवाडा मागास राहण्यात सिंचन सुविधांचा अभाव हे एक प्रमुख कारण मानले जाते.\nजात पडताळणीअभावी प्रवेश टांगणीला\nमनुष्यबळ अपुरे असल्यामुळे समित्यांचीही दमछाक होत आहे, याकडे अधिकारी लक्ष वेधत आहेत.\n९ हजार अप्रशिक्षित शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा\nशिक्षणशास्त्र पदविका (डी.एड) धारण करणारे शिक्षकच टीईटीसाठी पात्र ठरतात\nशिक्षक भरती, शाळा-महाविद्यालयांच्या मान्यतेवर निर्बंध\nराज्यावर पावणे चार लाख कोटींचा कर्जाचा बोजा आहे.\n‘टाटा’ संस्थेतून ओबीसी विद्यार्थ्यांची गळती\nटाटा विज्ञान संस्थेत एम.ए, एम.फिल व पी.एच.डीसाठी दर वर्षी साधारणत: १६०० विद्यार्थी प्रवेश घेतात.\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/gadkari-made-an-estimate-of-the-sarsanghchalak/articleshow/65773062.cms", "date_download": "2018-09-22T04:23:27Z", "digest": "sha1:BPN7Q7LSJEJCAOOL3REVQ2SZBAIGMEMF", "length": 9355, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: gadkari made an estimate of the sarsanghchalak - गडकरींनी केले सरसंघचालकांचे अभिष्टचिंतन | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nगडकरींनी केले सरसंघचालकांचे अभिष्टचिंतन\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी संघ मुख्यालयात भेट घेऊन अभिष्टचिंतन केले. अमेरिकेत शिकागो येथे झालेल्या विश्व हिंदू संमेलनात सहभागी होऊन सरसंघचालक सोमवारी परतले. हिंदू संमेलन आणि भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर सरसंघचालकांची भेट घेणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये गडकरी पहिले नेते आहेत. उभय नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'हे' बेडरूम पाहून तुम्हालाही हेवा वाटेल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nजवान धोपे मृत्यूप्रकरणी ५ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल\nगोळवलकरांचे कालबाह्य विचार हटविले\nयुती नव्हे, सत्ता वंचितांची आघाडी\nकोरडा दुष्काळ जाहीर करा\nराष्ट्रवादी तेलंगणामध्ये निवडणुका लढविणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1गडकरींनी केले सरसंघचालकांचे अभिष्टचिंतन...\n2'जनता दुसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करेल का\n3अकोटमध्ये भरला गाढवांचा पोळा \n4प्रथमोपचाराअभावी दगावतात दोन लाख जीव...\n5‘डॉ. आंबेडकर’ मुळे आंतरराष्ट्रीय झालो\n6स्क्रब टायफसचा विळखा सुरूच...\n7दत्ता मेघे यांना हायकोर्टाची अवमान नोटीस...\n8बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/world-badminton-championships-2018-pv-sindhu-reach-quarter-finals-1723713/", "date_download": "2018-09-22T03:38:39Z", "digest": "sha1:2CDN3NHKEIMEUDYDMYNHYOD4Q3L3X5E2", "length": 11653, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "World Badminton Championships 2018 PV Sindhu reach Quarter finals | World Badminton Championships 2018 : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nWorld Badminton Championships 2018 : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nWorld Badminton Championships 2018 : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nWorld Badminton Championships 2018 : इंडोनेशियाच्या फित्रीयानी हीचा २१-१४, २१-९ असा पराभव\nWorld Badminton Championships 2018 : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बँडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने आज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिने इंडोनेशियाच्या फित्रीयानी हीचा उपउपांत्यपूर्व फेरीत २१-१४, २१-९ असा पराभव केला.\nएका मोठ्या विश्रांतीनंतर कोर्टवर उतरलेल्या सिंधूने स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड सुरु आहे. आज तिची गाठ इंडोनेशियाच्या फित्रीयानी हिच्याशी पडली. या सामन्यातील पहिल्या गेममध्ये सिंधूला विजयासाठी काही काळ झुंजावे लागले. अखेर २१-१४ अशा फरकाने सिंधूने तो गेम आपलूया खिशात घातला. त्यानंतर दुसरा गेमही संघर्षपूर्ण होईल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण ती अपेक्षा फोल ठरली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने पूर्ण वर्चस्व राखले आणि दुसरा गेम २१-९ असा अगदी सहज जिंकला.\nया विजयामुळे सिंधूने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. या फेरीत तिचा सामना जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या संग जी ह्युंग हिच्याशी होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nAsian Games 2018 Badminton : भारतीय महिलांसमोर खडतर आव्हान, पुरुषांना सोपा ड्रॉ\nभारताच्या ‘फुलराणी’ची क्रमवारीत घसरण; सिंधू तिसऱ्या स्थानी कायम\nChina Open 2018 : पी व्ही सिंधू विजयी, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश\nChina Open Badminton 2018 : सिंधू उप-उपांत्यपूर्व फेरीत दाखल, सायना नेहवालचं आव्हान संपुष्टात\nJapan Open 2018 : श्रीकांत, प्रणॉय, सिंधूची विजयी सलामी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/05/blog-post_17.html", "date_download": "2018-09-22T03:46:11Z", "digest": "sha1:YTAWMIUYMT32EBXX57DCESNQZ6WMWUT3", "length": 7467, "nlines": 81, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: पावसा पावसा...", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nयेणारच असशील तर पूर्वीसारखा आरडत ये\nविजांचा कडकडाट करीत ये\nउडवून टाक घरावरचा पत्रा\nविजा पाडून म्हसरं मार\nभिताडाना बंदिस्त ठेवू नकोस आता\nतुझ्या मुताच्या प्रचंड धारा सोडून दे\nकरून टाक भिंतींची डिलिव्हरी\nहोऊदे एखादाचं मोकळं त्यांना\nओली बाळंतीण गाडून टाक\nतिच्या तान्हुल्याला पुरून जा\nपावसा पावसा... नुसताच गरजू नकोस\nविजांचा कडकडाट करीत ये\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 3:44 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune-wari/saathchal-sant-dnyaneshwar-maharaj-palkhi-128610", "date_download": "2018-09-22T02:50:34Z", "digest": "sha1:O7WJSFGFRIZFYZIQEJQTJQSSXOA7LMS7", "length": 12334, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi #SaathChal माउलींच्या पालखीचे आज प्रस्थान | eSakal", "raw_content": "\n#SaathChal माउलींच्या पालखीचे आज प्रस्थान\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nआळंदी - गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून आलेल्या साडेचारशेहून अधिक दिंड्यांतील लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरीच्या दिशेने उद्या शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी होणार आहे.\nआळंदी - गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून आलेल्या साडेचारशेहून अधिक दिंड्यांतील लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरीच्या दिशेने उद्या शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी होणार आहे.\nमाउलींच्या समाधी मंदिरात पहाटे सव्वादोनला काकडा आरती, पवमान अभिषेक झाल्यानंतर पहाटे चार ते बारापर्यंत माउलींचे समाधी दर्शन भाविकांना खुले ठेवण्यात येईल. नऊ ते अकरा वीणा मंडपात कीर्तन होईल. दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत माउलींच्या नैवेद्यासाठी दर्शनबारी बंद ठेवून समाधी मंदिराचा गाभारा स्वच्छ करून महानैवेद्य दाखविला जाईल. दुपारी अडीच ते साडेतीनच्या सुमारास रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश दिला जाईल. या वेळी एकेक करून चोपदार पोलिसांच्या मदतीने दिंड्या देऊळवाड्यात आत घेतील दरम्यानच्या काळात माउलींच्या समाधीवर ब्रह्मवृंदाच्या वतीने पोशाख चढविण्यात येणार आहे. पोशाखानंतर गुरू हैबतबाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची आरती, त्यानंतर संस्थानच्या वतीने आरती होईल. त्यानंतर माउलींच्या पादुका प्रस्थानासाठी वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीत स्थानापन्न करण्यात येतील. या वेळी संस्थानतर्फे मानकऱ्यांना पागोटेवाटप, गुरू हैबतबाबांच्या वतीने दिंडीप्रमुखांना नारळ प्रसाद, माउलींच्या समाधीजवळ संस्थानतर्फे नारळ प्रसाद दिला जाणार आहे. त्यानंतर माउलींच्या पालखीचे वीणा मंडपातून सायंकाळी सहाच्या दरम्यान देऊळवाड्यातून पंढरीकडे प्रस्थान होईल.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nयोगींनी मोदींची तुलना केली शिवाजी महाराजांशी\nलखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. काही आठवडयांपूर्वी...\nइंदापूरमध्ये मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरा\nइंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला....\nतुळजाभवानी मातेची पलंगावर स्थापना\nजुन्नर - येथील तिळवण तेली समाज कार्यालयात परंपरेने दहा दिवसांच्या वास्तव्यासाठी आलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगावर मंगळवारी (ता. १८) मातेची...\n#BappaMorya जिवंत देखावे बनले गणेशोत्सवाचा नवा ट्रेंड\nपुणे - गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी गर्दी जमते अन्‌ सुरू होतो नाट्याविष्कार...कलाकार जिवंत देखाव्यातून आपले अभिनय कौशल्य सादर करतात अन्‌ या थेट...\nवर्ष दिड, प्रश्‍न फक्त तीन\nपुणे - महापालिकेत सत्ताबदल होऊन दीड वर्ष उलटले आहे, या अठरा महिन्यांच्या कालावधीत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत निम्म्याहून अधिक नगरसेवकांनी लेखी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-09-22T03:06:45Z", "digest": "sha1:3IARK7AJGPBIGFSDAWGRVZGPUFMPQWXO", "length": 10553, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ईडी कोठडी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nअटक ते जामीन, भुजबळांच्या तुरुंगवारीचा प्रवास\nछगन भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला\n'हा माझ्यावर अन्याय आहे'\nछगन भुजबळांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी\nLIVE : समीर आणि छगन भुजबळ यांची समोरासमोर चौकशी\nछगन भुजबळ यांची तब्येत बिघडली\nभुजबळ कोठडीत, कोर्टात काय घडलं \nभुजबळांना जामीन नाही, 2 दिवस ईडीच्या कोठडीत मुक्काम\nसमीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ\nभुजबळ कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ, चौकशीसाठी ईडीचं पथक नाशकात\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/big-boss/videos/", "date_download": "2018-09-22T04:10:44Z", "digest": "sha1:Y7ETJ2U54NWP4D5EITL7FJFSSRL7CRDN", "length": 10859, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Big Boss- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nBigg Boss : माजी विजेती शिल्पा शिंदे काय म्हणाली अनुप जलोटांच्या नात्याबद्दल\n'बिग बाॅस'चा नवा सीझन अगदी दणक्यात सुरू झालाय. कधी नव्हे ते 'बिग बाॅस12'ची इतकी प्रसिद्धी झाली ती अनुप जलोटा आणि जसलीनमुळे. 65 वर्षांचे जलोटा आणि 28 वर्षांची जसलीन सध्या टाॅक आॅफ द टाऊन आहेत. 'बिग बाॅस 11'ची विजेती शिल्पा शिंदेनंही आता यावर आपलं मत व्यक्त केलंय. काय म्हणालीय शिल्पा या दोघांबद्दल... बघा व्हिडिओ.\nआता माझ्या आयुष्यात येणार आहे तुफान - सलमान खान\nपुष्करचं लग्न झालं नसतं तर...\nबिग बाॅस मराठीत मेघा का वागते आक्रमक\nVIDEO : ग्रॅण्ड फिनालेच्या आधी बिग बॉस मराठीच्या फायनलिस्टची 'दिल की बात'\n'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/hc/", "date_download": "2018-09-22T03:08:26Z", "digest": "sha1:4TKKMBM5I2SHYUSPIYOHRC6YRRNL34LF", "length": 12096, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Hc- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nबेकायदेशीर प्रार्थनास्थळांवर कारवाईला टाळाटाळ का\nबेकायदा प्रार्थनास्थळांवर कारवाई करावी त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं आदेश दिले असतानाही राज्यात मात्र या बेकायदा प्रार्थनास्थळांवर सरकारकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत आहे.\n9 ऑगस्टच्या मराठा आंदोलनातून नवी मुंबई बाहेर\nमराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सरकारकडे \n'ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर बेकायदेशीर नाही', केरळ उच्च न्यायालयाचा निर्वाळा\nअक्षयच्या 'पॅडमॅन'चं पोस्टर रिलीज\n'पद्मावती'चा अल्लाऊद्दीन खिलजी हाजीर\nम्हणे, मंजुळा चक्कर येऊन कोसळली, हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं\nमुंबई उपनगरं, ठाणे आणि नवी मुंबईत क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा\nसंपूर्ण मुंबईत बेकायदेशीर पशू-पक्षांची विक्री बंद करा - हायकोर्ट\nमराठा आरक्षणाचा चेंडू हायकोर्टाने पुन्हा सरकारकडेच टोलवला\nप्रकाश मेहता यांच्याबाबत महापालिकेचा हायकोर्टात आक्षेप\nनागपूर सेंट्रल जेलमध्ये दहशतवादी हिमायत बेगचा राजेश दवारेवर हल्ला\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/bharat-band-118091000001_1.html", "date_download": "2018-09-22T03:15:37Z", "digest": "sha1:SL3LSQT5ZC4HNW2MOCTBDP4OHR4DTT4W", "length": 14405, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काँग्रेसकडून आज भारत बंद | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाँग्रेसकडून आज भारत बंद\nपेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने सोमवारी ‘भारत बंद’पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असून, जनतेने मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मुंबई येथे, साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अहमदनगरमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, नागपूरमध्ये सरचिटणीस मुकुल वासनिक आंदोलनात सहभागी होणार आहेत. या ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.या आंदोलनात जनतेचे, व्यापाऱ्यांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.\nचव्हाण म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे ८० डॉलर प्रति बॅरल म्हणजेच २०१४च्या तुलनेत ३० डॉलरने कमी आहे. तरीही आज मुंबईत पेट्रोलचे दर ८७.८९ रुपये आणि डिझेलचे दर ७७.०९ रुपये एवढे आहेत. सरकार इंधनावर कर आणि अधिभार लावून सर्वसामान्य जनतेची लूट करीत आहे. इंधनदरवाढीमुळे वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने तात्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.\nपुण्यात ढोल ताशा पथकासाठी नवीन नियमावली लागू\nआमदार हेमंत टकले बनले राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस\nराम कदम यांची पुन्हा एक चूक, अभिनेत्री सोनालीच्या निधनाचं केलं ट्विट\nयेत्या १० सप्टेंबरला काँग्रेसकडून भारत बंदचे आवाहन\nशिर्डी : साईबाबा मंदिर परिसरात प्लॅस्टिकच्या बाटल्याचे रिसायकलिंग\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nगीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची ...\nगुजरातमधील गीर जंगल सिंहांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असून इथे गेल्या ११ दिवसांमध्ये ११ ...\nब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर ...\nरशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन हे नेहमीचचर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी असे ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nविराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार\nक्रिकेटपटू विराट कोहली लवकरच एका फील्डमध्ये डेब्यू करणार आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला ...\nअन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र\nकेंद्र सरकारमध्ये लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करणार असून त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/pune-news/10", "date_download": "2018-09-22T03:34:00Z", "digest": "sha1:2TN6MLG2FEXZ3GPTYKO2IVWRHGUYC2JJ", "length": 34020, "nlines": 227, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pune News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nपुण्याचे माजी उपमहापाैर मानकरविरोधात मोक्का; दोन महिन्यानंतर पाेलिसांना शरण\nपुणे- पुणे पाेलिस दलातील कर्मचारी शैलेश जगताप यांचा भाऊ जितेंद्र जगताप यास अात्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक अाणि माजी उपमहापाैर दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने बुधवारी मानकर पोलिसांसमोर दोन महिन्यांनंतर शरण आले. दरम्यान, पोलिसांनी मानकरविरोधात मोक्का कलम लावल्याने मानकर यांना पुढे ९० दिवस जामीन मिळणे अवघड असल्याचे सांगण्यात येत आहे. सत्र न्यायालयाने मानकरला सहा ऑगस्टपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली...\nआत्महत्येस प्रवृत्त केले..राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांना 5 दिवस पोलिस कोठडी\nपुणे- पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर अखेर बुधवारी पुणे पोलिसांना शरण आले. त्यांना कोर्टासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसानी मोक्का कलम लावल्याने मानकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुप्रीम कोर्टाने मानकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना दहा दिवसांच्या आत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेशही दिले होते. मानकर यांनी आपली अटक टाळण्यासाठी सुरुवातीला...\nथांबलेल्या बसखाली रांगत रांगत गेली सव्वा वर्षाची चिमुरडी..मागील चाकाखाली चिरडून मृत्यू\nपुणे- शिक्रापूर येथे बुधवारी सकाळी हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने सव्वा वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. बेल्हे गावात सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. श्रद्धा एकनाथ बिरगंटी (कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेल्हे येथील एका खासगी विद्यालयाची बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आली होती. श्रद्धाची आई श्रुती या मोठी मुलगी स्वराली हिला बसमध्ये बसविण्यासाठी आल्या होत्या. स्वराली बसमध्ये...\nमराठा आरक्षणासाठी शिवरायांच्या जन्मभूमीत कडकडीत बंद..बेल्हे गावात आंदोलक इलेक्ट्रीक टॉवरवर चढले\nपुणे- छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दुसरीकडे, बेल्हे गावात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. दोन तरूण थेट इलेक्ट्रीक टॉवरवर चढले आहेत. कैलास औटी आणि शरद औटी असे टॉवरवर चढलेल्या आंदोलकांची नावे आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तरुणांना खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, बुधवारी मराठा आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलनाची हाक...\n'या धमण्यांत शिवरायांचे रक्त आहे'.. नांगरे पाटलांची चाकणमध्ये मराठा आंदोलकांना भावनिक साद\nपुणे - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये सोमवारचा दिवस सर्वाधिक हिंसक ठरला. पुण्यामध्ये आणि प्रामुख्याने चाकणमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. याठिकाणी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. बराच वेळ याठिकाणी राडा सुरू होता. पोलिसांना हे आंदोलन शांत करणे अत्यंत कठीण जात होते. पण राज्यात एक खास ओळख असलेले आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील याठिकाणी आले आणि त्यांनी अगदी सूज्ञपणे आंदोलकांना भावनिक साद घालत शांत केले. चाकणमध्ये सुरू...\nखंडाळा घाटात रुळ तुटला..रेल्वे कर्मचार्‍याच्या सतर्कतेमुळे मुंबई-पुणे इंटरसिटीचा अपघात टळला\nपुणे- रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवल्याने मुंबईहून पुण्याला येणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात मंगळवारी टळला. खंडाळा घाटात ठाकूरवाडी-मंकी हिल स्थानकादरम्यान लाेणावळ्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाला तडा गेल्याचे रेल्वे कर्मचारी सुनील कुमार बिहारी यांच्या लक्षात आले. दाेन रुळामध्ये सुमारे तीन ते चार इंचाचे अंतर पडले हाेते. त्यामुळे बिहारी यांनी लगेच रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधत इंटरसिटी थांबवण्यास सांगितली. त्यामुळे पुढील अनर्थ...\nराजकीय ताकद वाढण्याच्या भीतीनेच धनगरांच्या 'एसटी' समावेशाला विरोध; धनगर नेत्यांचा आरोप\nपुणे- धनगरांचा समावेश अनुसूचित जमात (एसटी) प्रवर्गात केल्यास राज्यात लोकसभेच्या ४ ते ५ आणि विधानसभेच्या १५ ते २० जागा एसटींसाठी आरक्षित होतील. याच कारणामुळे आजवरच्या सर्व सरकारांनी धनगरांच्या एसटीतील समावेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. एसटीतील समावेशासाठी धनगर आता मात्र थांबणार नाहीत. सरकारने धनगरांचा अंत पाहू नये, असा इशारा धनगरांच्या राज्यस्तरीय बैठकीत देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतच धनगरांचा समावेश एसटी प्रवर्गात करून त्यांच्या आरक्षणाची तरतूद केली. मात्र,...\nचाकण हिंसाचारात अाठ ते दहा कोटींचे नुकसान, ५ हजार समाजकंटकांवर गुन्हे\nपुणे- सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी साेमवारी खेड तालुका बंदचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या वेळी चाकण येथे अांदाेलन संपल्यानंतर काही जणांनी महामार्गावरील बस, ट्रक यांना अाग लावली. तसेच शेकडो गाड्यांची तोडफोड केली. मंगळवारी पाेलिसांनी मोर्चादरम्यान नुकसान झालेल्या गाड्यांचे पंचनामे केले असता २६ वाहनांची ताेडफाेड करण्यात अाली, तर २१ वाहने जाळण्यात अाली असून त्यात एसटीची संख्या अधिक अाहे. यादरम्यान सुमारे अाठ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच सुमारे पाच...\nअंगारकीनिमित्त दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ, मंदिराची नयनरम्‍य सजावट\nपुणे- अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटे 3 वाजेपासून भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. फुलांची नयनरम्य अशी सजावट मंदिरात करण्यात आली आहे. या सजावटीत सर्व मंगल कलश वापरण्यात आले आहेत. गणरायाचा अशीर्वादाचा वर्षाव सर्व भक्तांवर व्हावा, या कल्पनेतून या सजावटीचा संकल्प करण्यात आला आहे. आज अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरात गायक प्रथमेश लगाटे याने स्वराभिषेक सादर केला. अतिशय सुंदर अशी स्वरपूजा प्रथमेश लगाटे यांनी बाप्पाच्या चरणी सादर केली....\nगरम दुधात पडल्‍याने 1 वर्षाच्‍या चिमुरडीचा होरपळून मृत्‍यू, पुण्‍यातील ह्रदयद्रावक घटना\nपुणे- शहरातीलअभिरूची परिसर येथे खेळत असताना गरम दुधात पडल्याने एका चिमुरडीचा होरपळून मृत्यू झाला आहे. भार्गवी अक्षय कुलकर्णी असे चिमुरडीचे नाव अाहे. ती 1 वर्षाची होती. 26 जुलैरोजी ही घटना घडली. त्यानंतर चिमुरडीला ताबडतोब रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. दुर्लक्ष केल्याने मृत्यू मिळालेल्या माहितीनूसार, रविवारी, 26 जुलै रोजी भार्गवीच्या आईने गरम केलेले दुध थंड करण्यासाठी किचनमध्ये खाली ठेवले होते. यादरम्यान भार्गवीही तेथे खेळत होती. मात्र दुध खाली...\nपुणे-चाकणमध्ये जाळपोळ करणाऱ्या 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा, आंदोलनात समाजकंटकांचा शिरकाव\nपुणे-चाकण व खेड येथे सोमवारी हिंसक आंदोलन झाले. यात आंदोलकांनी सुमारे 10 ते 15 वाहने जाळली तर दगडफेक करून 50 वाहनांचे नुकसान केले. या हल्ल्यात काही पोलिसही जखमी झाले. आंदोलनात समाजकंटकांचा शिरकाव झाल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान जाळपोळप्रकरणी पोलिसांनी 4 ते 5 हजार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमाव जमवणे, दंगल घडवणे आणि पोलिसांवर हल्ला केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवला आहे. आंदोलनात समाजकंटकांचा शिरकाव झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. आज...\nसायकल चोरीला गेल्याच्या रागातून पुण्यात अल्पवयीन मुलाने पेटवल्या पाच दुचाकी\nपुणे- पिंपरी-चिंचवड परीसरात तोडफडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या एका अल्पवयीन मुलाने भर घातली आहे. सायकल चोरीला गेल्याच्या रागातून त्याने पाच दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीच्या लिंक रोडवरील भाटनगर पत्राशेड भागात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. मिळालेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी आरोपी मुलाची सायकल चोरीला गेली होती. या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. पिंपरी परिसरातील...\nचाकण, खेड परिसरात अांदाेलकांची दगडफेक; ५० गाड्या फाेडल्या, १५ वाहनांची जाळपाेळ\nपुणे- मराठा अारक्षण मागणीसाठी पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण अाणि खेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साेमवारी शांततेत बंद पाळण्याचे अावाहन करण्यात अाले हाेते. मात्र ते अावाहन धुडकावून सकाळपासून चाकण-तळेगाव चाैकात सुरू असलेले अांदाेलन काही वेळातच हिंसक बनले. महामार्गावर ४ किलाेमीटर परिसरात एसटी, पीएमपीएमएल बसेस तसेच खासगी अशा सुमारे ४० ते ५० वाहनांवर तुफान दगडफेक केली. शिवाय, जमावाने एसटी बससह १० ते १५ वाहनांना अाग लावली. तर, खेड येथेही जमावाने महामार्गावरील ८ वाहनांच्या काचा फाेडून...\nचाकणमध्ये जमावबंदी, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांकडून कलम 144 लागू\nपुणे- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने चाकणमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. चाकणमध्ये आंदोलकांनी अातापर्यंत 25 ते 30 वाहने जाळली असून 4 शिवशाही बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत एक डीवायएसपी अधिकारी व अनेक पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. पुण्यात चक्का जाम आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाने पुण्यात प्रचंड मोर्चा काढला. त्यामुळे पुण्यात चक्काजाम झाला होता....\nलष्करी जवानाची चिठ्ठी लिहून पुण्यात आत्महत्या\nपुणे- हेडक्वार्टर ३ सिग्नल ग्रुपमधून बेपत्ता झालेल्या लष्करी जवानाचा मृतदेह रविवारी सकाळी घोरपडी रेल्वे रुळाच्या कडेला झुडपात आढळून आला. रमेश (२८, रा. घोरपडी) असे या लष्करी जवानाचे नाव आहे. रमेश हे २७ जुलै २०१८ पासून बेपत्ता होते. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी आत्महत्या करत असल्याबाबतची चिठ्ठी लिहिली होती. यापूर्वीच मुंढवा पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, मी मेल्यानंतर मला मिळणाऱ्या पैशातील ४० टक्के रक्कम ही छोटी...\nसहाशे फूट खोल दरीतून वर काढले ३० मृतदेह, आंबेनळी घाटातील शोधकार्य थांबवले\nपुणे: महाबळेश्वर - पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात दरीत विखुरलेले ३० मृतदेह वर काढण्यात शोधपथकांना यश मिळाले आहे. अपघातस्थळाचा संपूर्ण शोध घेतल्यानंतर अखेर शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून ओळख पटवण्याचे कामही पूर्ण झाले आहे. मृतदेह नातेवाइकांकडे सोपवण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता दापोली कृषी विद्यापीठाचे ३१ कर्मचारी पावसाळी सहलीसाठी...\nमराठा आरक्षण : पुण्यात ठोक मोर्चा, राज्यभरातील आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी\nपुणे - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या राज्यभरातील विविध आंदोलनांतर्गत आज पुण्यात ठोक मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून मोर्चाची सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांची मोर्चामध्ये उपस्थितीती होती. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने उभारलेली आहेत. त्याठिकाणी केलेल्या आंदोलनांनंतर अनेक ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर...\nएका जोकवर चालक हसला, त्याने क्षणभर मागे वळून पाहिले, इतक्यात चिखलात चाक घसरले... बस दरीत\nपुणे - जोडून आलेल्या सुट्या घालवण्यासाठी महाबळेश्वरला जाणाऱ्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या ३३ कर्मचाऱ्यांसाठी शनिवारची सकाळ शेवटची ठरली. पोलादपूर गावाजवळ आंबेनळी घाटात सकाळी १०.३० वाजता वळणावर बस दरीत कोसळली. यात बसमधील ३४ पैकी ३३ कर्मचारी जागीच ठार झाले. १ हजार फूट खोल दरीत बस कोसळून ५०० फुटांवर अडकली. यामुळे काही मृतदेह थेट दरीत खाली फेकले गेले. भीषण अपघातात कृषी विद्यापीठातील सहायक अधीक्षक प्रकाश सावंत-देसाई हे एकमेव बचावले. बस दरीत कोसळण्यापूर्वी दरवाजाजवळ बसलेले...\nआंबेनळी घाटात दरीत बस कोसळून 33 ठार, कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांवर काळाचा घाला\nपुणे - जोडून आलेल्या सुट्या आनंदात घालवण्यासाठी दापोलीहून महाबळेश्वरला निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या ३३ कर्मचाऱ्यांसाठी शनिवारची सकाळ काळरात्र ठरली. आंबेनळी घाटात सकाळी साडेदहाला एका वळणावर बस सुमारे पाचशे फूट दरीत कोसळली. यात एका अधिकाऱ्याचा अपवाद वगळता, चालकासह बसमधील सर्व ३३ कर्मचारी जागीच ठार झाले. पावसाची संततधार धुके, निसरडे रस्ते आणि खोल दरीत उतरण्यास येणाऱ्या अडचणींमुळे मदतकार्यातही अडथळे येत असले तरी दोर लावून ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे आणि वर...\nआंबेनळी घाट 'मृत्यूची' दरी..बायकोचे ऐकले म्हणूनच वाचला जीव, अन्यथा 33 जणांमध्ये मीही असतो\nमुंबई- दापोलीहून महाबळेश्वरला जाणारी मिनी बस शनिवारी सकाळी पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात 500 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात बसचालकासह 33 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. आश्चर्य म्हणजे या भीषण अपघातात एक कर्मचारी थोडक्यात बचावला. प्रकाश सावंत-देसाई असे या कर्मचार्याचे नाव आहे. बस दरी कोसळत असताना देसाई बाहेर फेकले गेले. दरीत एका झाडाची फांदी त्यांच्या हाताला लागली. नंतर ते खोल दरीतून वर आल्यानंतर या भीषण अपघाताची माहिती त्यांनी पोलिसांना दिली....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-09-22T03:49:29Z", "digest": "sha1:RVIRVX3UBBSZNMWMAZF4AVFQSBULX2V7", "length": 11744, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोनाली बेंद्रे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nन्यूयाॅर्कमध्ये सोनालीला आठवतोय घरचा गणपती, फोटो शेअर करताना झाली इमोशनल\nदरवर्षी प्रमाणे सोनालीच्या घरी गणपती आलाय. तिचा मुलगा रणवीर गणेशाची पूजा करतोय.\nराम कदमांच्या 'त्या' ट्विटनं संतापला सोनाली बेंद्रेचा पती, सुनावले चार शब्द\nहे 'राम' कदमांनी सोनाली बेंद्रेला केलं मृत घोषित\nकिमोथेरपीनंतर बदललेला सोनाली बेंद्रेचा लूक पहा\n'ती माझी खरी हीरो', सोनालीला भेटून भावूक झाले अनुपम खेर\nसोनाली बेंद्रेचं मुलाला वाढदिवसानिमित्त इमोशनल पत्र\nही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश\nसोनाली बेंद्रेच्या प्रकृतीबद्दल तिच्या नवऱ्यानं दिली पहिली प्रतिक्रिया\nकशी आहे सोनाली बेंद्रेची तब्येत, सांगतेय तिची नणंद\nसोनालीनं केलं अक्षयच्या 'चुंबक'चं कौतुक\nसोनाली बेंद्रेनं लिहिलं मुलाला भावनिक पत्र\n...आणि म्हणून सोनाली बेंद्रेला झाला हाय ग्रेड कॅन्सर \nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (10 जुलै)\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/china/news/page-6/", "date_download": "2018-09-22T03:06:58Z", "digest": "sha1:FBSIRCNKQM26AGMX226P2UUX5MS2VP73", "length": 11325, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "China- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nएफडीआयमध्ये भारत नंबर 1, चीनलाही टाकलं मागे\nशेअर बाजार अजूनही अस्थिर, चढउतार सुरूच\nशेअर बाजार गडगडला, सेंसेक्समध्ये एक हजारांनी घसरण\nचिनी शेअर बाजाराचे पडसाद, सेन्सेक्स 485 अंकांनी घसरला\nब्लॉग स्पेस Jun 6, 2015\nबांगलादेश दौरा का महत्त्वाचा\n'पीके'चीनला भावला, 11 दिवसांत 83 कोटींची कमाई\nमोदींवर टीकेमुळे IIT मद्रासमध्ये दलित विद्यार्थी संघटनेवर बंदी\nपंतप्रधान मोदी भारतात परतले, ट्विटरवर टीकेचा मारा सुरूच\n21 वे शतक आशियाई देशांचे -मोदी\nमोदींचा 'मेक इन इंडिया'चा नारा, भारत-चीनमध्ये 2200 कोटी डॉलर्सचा करार\nLIVE : दोन्ही देशांमध्ये 100 कोटी डॉलर्सच्या 24 करारांवर स्वाक्षरी\nचीनचा खोडसाळपणा, नकाशातून काश्मीर-अरूणाचलप्रदेश वगळला\nपंतप्रधान मोदींच्या चीन दौर्‍याचा अजेंडा काय \nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/about-islam-marathi", "date_download": "2018-09-22T04:00:22Z", "digest": "sha1:4MHGWM2763N4YKNIFEUHQJYZG2NJD2MT", "length": 10518, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुस्लिम | मुस्लीम | ईद | ईदी | रमजान | ईद उल फ़ित्र | हाज | Muslim Dharma | Eid", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजाणून घ्या बकरी ईदच्या दिवशी का दिली जाते कुर्बानी\nमुस्लिम समुदायाचे लोक रमजान संपल्यावर किमान 70 दिवसांनंतर बकरी ईदचा सण साजरा करतात. याला ईद-उल-जुहा देखील म्हणतात.\nईद-उल्-जहा' परमेश्वरासाठी असिम बलिदान\nवेबदुनिया| गुरूवार,ऑगस्ट 16, 2018\nबकरी ईद. यालाच 'ईद-उल्-जुहा' म्हटले जाते. परमश्रेष्ठ परमेश्वराच्या भक्तीमार्गात केल्या गेलेल्या अस्सीम त्यागाचे ...\nकुर्बानीचा खरा हेतू : ईद उल अजहा विशेष\nवेबदुनिया| गुरूवार,ऑगस्ट 16, 2018\nईद उल अजहाच्या दिवशी कुर्बानी दिली जाते. अल्लाहची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी कुर्बानी हा त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा ...\nईद-ए-मिलाद : हजरत मोहम्मद पैंगबरांचा जन्मदिन\nपैगंबर इस्लामी हजरत मोहम्मद यांचा जन्म हिजरी रबीउल अव्वल महीनयाच्या 12 तारीखेला साजरा करण्यात येतो. सन 571 ला\nवेबदुनिया| शनिवार,जून 16, 2018\nमुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली ...\nवेबदुनिया| शुक्रवार,ऑक्टोबर 23, 2015\nइराकची राजधानी बगदादपासून 100 किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे तारीख-ए-इस्लामचे एक ...\nदेव एकच आहे हे सांगणारा मुस्लिम धर्म\nवेबदुनिया| गुरूवार,जुलै 16, 2015\nजगात ख्रिच्चन धर्मानंतर सर्वात जास्त अनुयायी मुस्लिम धर्माचे आहेत. मुस्लिम धर्माच्या\nवेबदुनिया| गुरूवार,फेब्रुवारी 5, 2009\nइस्लाममध्ये महिलांच्या अधिकारांविषयी काय म्हटले आहे हे जाणून घेणे जरूरीचे आहे. इस्लाममध्ये महिलांना फारसे स्थान नाही ...\nवेबदुनिया| सोमवार,फेब्रुवारी 2, 2009\nइस्लाम धर्माच्या बाबतीत अनेक गैरसमजूती आहेत. बहूपत्नीकत्वाला इस्लाममध्ये मान्यता आहे, ही गैरसमजूत त्यातलीच एक. स्वतः ...\nवेबदुनिया| शुक्रवार,जानेवारी 9, 2009\nप्रत्येक धर्मात सणाचे महत्त्व असते. त्या त्या धर्माप्रमाणे सण साजरे करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. मुस्लिम धर्मात ...\nवेबदुनिया| गुरूवार,जानेवारी 8, 2009\nइराकची राजधानी बगदादपासून 100 किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे तारीख-ए-इस्लामचे एक ...\nवेबदुनिया| गुरूवार,जुलै 24, 2008\nआशुतोष गोवारीकरच्या 'जोधा अकबर' या चित्रपटातील 'ख्वाजा मेरे ख्वाजा' हे गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. या गाण्याच्या ...\nवेबदुनिया| शुक्रवार,डिसेंबर 21, 2007\nसच्च्या मुसलमानाने रोजे ठेवणे, पाच वेळा नमाज पढणे, जकात देणे (दानधर्म करणे) आणि आयुष्यात कधीही एकदा तरी हज यात्रा करणे ...\nमानवतेचा संदेश देणारा रमजान महिना\nवेबदुनिया| गुरूवार,सप्टेंबर 20, 2007\nमुस्लिम दिनदर्शिकेनुसार रमजान-उल मुबारकचा मुकद्दस महिना नववा असतो. प्रत्येक वर्षाच्या या महिन्यात रोजा ठेवला जातो. एक ...\nवेबदुनिया| गुरूवार,जून 28, 2007\nकुराण वाचले जात असेल तेव्हा शांतपणे ऐका. गडबड, गोंधळ करू नका. जगात\nमुस्लिम धर्मातील प्रमुख पंथ\nएएनआय| शनिवार,जून 2, 2007\nमुस्लिम धर्मातील प्रमुख पंथापैकी शिया व सुन्नी पंथ आहेत. मोहमद पैगंबर\nवेबदुनिया| शनिवार,जून 2, 2007\nमुस्लिम दिनदर्शिके नुसार नववा महिना रमझानचा असतो. याच महिन्यात\nवेबदुनिया| शनिवार,जून 2, 2007\nहाज यात्रेला मुस्लिम धर्मात मोठे महत्त्व आहे. या धर्माचा पाचवा पाया हाज यात्रा\nवेबदुनिया| शनिवार,जून 2, 2007\nसर्वक्तीमान अल्लाची प्रार्थना करणे म्हणजे नमाज. नमाज हा शब्द पर्शियन भाषेतील आहे. मुस्लिम\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/the-universal-truth/", "date_download": "2018-09-22T03:34:38Z", "digest": "sha1:SPIIW5RECROUJTXXA5ZPR5OXIY72JMJA", "length": 21580, "nlines": 187, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "वैश्विक वास्तव (The Universal Truth)", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nफोरमवर पोस्ट लिहिण्यासाठी येथे क्लिक करावे –\n`सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या (Shree Aniruddha) ‘तुलसीपत्र’ ह्या अग्रलेखमालिकेत आतापर्यंत बापूंनी (Bapu) अनेक विषयांचे विवेचन केलेले आहे. तुलसीपत्र-९९७ पासून एक वेगळ्याच आणि अद्भुत वाटाव्या अशा विषयाची सुरुवात झाली आहे. तुलसीपत्र-९९६ मध्ये मूषक हा श्रीगणपतीचे वाहन म्हणून अनसूयामातेच्या आश्रमात सिद्ध होतो आणि देवीसिंह असणाऱ्या परमशिव, चण्डिकाकुल वाहने आणि नारदांसह कैलास शिखरावर जातो. त्रिपुरासुराशी होणाऱ्या युद्धाची तयारी म्हणून आदिमाता (Aadimata) महालक्ष्मी (Mahalaxmi) एक अत्यंत विलक्षण असा नकाशा कैलासाच्या भिंतीवर काढते व त्याविषयी परमशिव आणि त्याच्या पुत्रांस समजावून सांगते. त्यावेळी किशोरावस्थेतील श्रीगणपति म्हणतो की ‘ह्या विश्वातील प्रत्येक ज्ञान हे शिव-पार्वती संवादातूनच मानवांसाठी प्रगट होत असतं. पण माता पार्वतीचे प्रश्न व परमशिवाने दिलेली त्यांची उत्तरे यामुळे मानव चण्डिकाकुल सदस्यांना स्वत:च्या पातळीवर आणून ठेवतो व कथांचे चुकीचे अर्थ लावून अधिक अज्ञानात पडतो’ आणि म्हणूनच मानवांच्या अज्ञानाचे निराकरण माता पार्वतीने करावे अशी प्रार्थना करतो व परमशिवही त्यास अनुमोदन देतात. ….आणि तिथूनच माता पार्वती ‘मानवांचे अज्ञान नष्ट करण्याचे’ कार्य सुरू करते. कैलासाच्या शिखरावर सर्व ब्रह्मर्षि, ऋषि व शिवात्मे ह्यांना बोलावून घेतले जाते आणि गणपतिने विचारलेल्या ‘कैलास पर्वताच्या चार विचित्र व विलक्षण बाजूंचे रहस्य काय’ या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्यासाठी माता पार्वती कैलासच्या उत्पत्तीची कथा सांगण्यास सुरुवात करते. त्याच क्षणी तेथे उपस्थित असणाऱ्या ब्रह्मर्षि कश्यपांना जाणीव होते की ‘आता सृष्टीतील एक खूपच विशाल व व्यापक असे सत्य विशद केले जाणार आहे’ व हा इतिहास शब्दबद्ध करून ठेवण्याची अनुज्ञा मागितली जाते. त्यावेळी आदिमाता आपले ‘श्रीविद्या’स्वरूप धारण करून नित्यगुरु याज्ञवल्क्यांना हा इतिहास मन:पटलावर कोरण्याची आज्ञा करते आणि इथूनच सुरुवात होते त्या इतिहासाची….खरं तर वसुंधरा पृथ्वीवर प्रजापती ब्रह्माने मानवी जीवन निर्माण केल्यापासूनच्या इतिहासाची. आतापर्यंत म्हणजे दिनांक २०-११-२०१४ पर्यंत प्रकाशित झालेल्या तुलसीपत्रांतून सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्यासमोर हा इतिहास उलगडला आहे. हा इतिहास अतिशय विलक्षण, विस्मयचकित करणारा, रोचक आणि उत्कंठावर्धक आहेच, पण त्याचबरोबर आपल्या विचारांना चालना देणारा आहे. ह्या इतिहासाचे वाचक असणाऱ्या श्रद्धावानांची वैचारिक देवाणघेवाण व्हावी म्हणून आज ह्या फोरमची (forum) सुरुवात होत आहे. हा इतिहास समजून घेताना त्यात उलगडत जाणारी कथा, त्यात असणाऱ्या पात्रांच्या परिचयाने अधिक सोपी होते. म्हणूनच आज आपण ह्या फोरमची सुरुवात निंबुरा नामक पृथ्वीचा(earth) सम्राट असणाऱ्या झियोनॉदसच्या वंशाची (फॅमिली-ट्री) ओळख करून घेऊया. फोरमच्या पुढील पोस्टमध्ये सम्राट झियोनॉदस व त्याची सम्राज्ञी बिजॉयमलानाच्या वंशाची (फॅमिली-ट्री) ओळख करून घेऊया.\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत...\nत्रिविक्रम मठ स्थापना – पुणे व वडोदरा...\nत्रिविक्रम मठ के लिए दी गई वस्तुओंकी तस्वीरें...\nहरि ॐ श्री राम अम्बज्ञ\nआपण ही ट्री share केल्याबद्दल.\nज्या प्रमाणे आपल्या भारतामध्ये देवदेवतांमध्ये गैरसमज पसरले आहेत तसेच इतरत्रही. याला ग्रीक संस्कृतीही अपवाद नाही. आपल्या बापूंनी त्याला तुलसीपत्रातून छेद दिला. हीच ट्री नेटवर चुकीच्या रीतीने पसरवली गेली आहे.\nतुलसीपत्र ९९७ पासून आम्हाला ‘अगाध’ मिळालं.\nआपल्याला मन:पूर्वक अंबज्ञ. बापूंची हि सद्य तुलसीपत्रामधील लेखमाला अतिशय रोमांचक आणि उत्कंठावर्धक आहे. प्रत्येक गोष्ट, शिकू इच्छीणार्याला प्रत्येक व्यक्तीला, मग ती कितीही कठीण असो, ती सहजतने शिकविण्याची कला यात बापूंचा हातखंडा, ह्या बापूंच्या गुणधर्माचे सर्वात सोपे उदाहरण म्हणजे सद्य लेखमाला. या लेखमालेविषयी आपण हे चालू केलेले फोरम माझ्यासारख्या असंख्य श्रद्धावांनाना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. हि लेखमाला अतिशय चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी झियोनॉदसच्या वंशाची (फॅमिली-ट्री) ओळख करून घेणे आवशक होते. आपण झियोनॉदसच्या वंशाची (फॅमिली-ट्री) हि ओळख करून आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून करून दिल्यामुळे हि लेखमाला समजणे अजूनच सोपे झाले आहे. आपल्याला पुन्हा एकदा अंबज्ञ आणि आपल्या या फोरम मधील संवादात भाग घेण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त श्रद्धावान प्रयास करू.\nहरि ॐ पूज्य दादा,\nपरम पूज्य बापू ‘तुलसीपत्र’ ह्या अग्रलेखामार्फत वेळोवेळी अनेक विषयांबाबत आम्हा श्रद्धावानांचे अज्ञान दूर करत आले आहेत. आता जे अग्रलेख चालू आहेत ते तर अक्षरश: अप्रूप असेच वाटतात… त्यात जो काही इतिहास बापू आमच्यासमोर मांडत आहेत तो वाचून असे वाटते आपण सर्व ह्या आधी किती अज्ञानात होतो. त्यातील प्रत्येक अग्रलेखाने आम्ही भारावूनच जातो… परंतू अग्रलेख पूर्ण आकलन व्हायला वेळ लागतो एकदा वाचल्याने समाधानही होत नाही… जेव्हा दोन वेळा वाचू तेव्हा कुठे थोडेफार समाधान झाल्यासारखे वाटते. त्यातील सर्व नावे आणि नाती समझून घ्यायला जड जाते….. काहीवेळा गोंधळ झाल्यासारखे वाटते… पण तुम्ही ब्लॉगवर वंशावळ द्यायला सुरूवात केली त्यामुळे आम्हाला हे अग्रलेख समझून घ्यायला फार मदत होईल… आणि फोरम बनविल्याने आम्हा श्रद्धावानांना या अग्रलेखांबाबत एकमेकांशी वैचारिक देवाण घेवाण करून अग्रलेख समझावून घेण्यास खूप मदत होईल…\nश्रीत्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य का सहज, सुंदर और उत्स्फूर्त आविष्कार\nहमारी हर एक की अपनी अपनी क्षमता होती है (We All Have Our Own Abilities)\nत्रिविक्रम मठ – पुणे एवं वडोदरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cooperation-dept-start-issuing-license-crushing-sugarcane-factories-3217", "date_download": "2018-09-22T04:19:36Z", "digest": "sha1:POZVU7BCBIGDHXVHKX53VEPGXAK5FRJT", "length": 18024, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, cooperation dept start issuing license for crushing sugarcane for factories, Maharashtra sugar factories | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशासकीय देणी थकविणाऱ्या कारखान्यांना अखेर परवाने\nशासकीय देणी थकविणाऱ्या कारखान्यांना अखेर परवाने\nबुधवार, 22 नोव्हेंबर 2017\nपुणे : राज्य शासनाची देणी थकविणाऱ्या साखर कारखान्यांना सहकार विभागाने अखेर ऊस गाळप परवाने देणे सुरू केले आहे. गाळप हंगामात तयार होणारी साखर विकून देणी चुकती करू, असे हमीपत्र या कारखान्यांनी दिल्यानंतरच परवाने दिले जात आहेत.\nयंदा राज्यात जास्त ऊस आहे. त्यामुळे गाळप परवाने लवकर घेऊन कारखान्यांनी धुराडी पेटवावीत, असा प्रयत्न सहकार विभागाचा होता. परवाने घेण्यासाठी १९१ कारखान्यांनी अर्ज केले होते. मात्र, सरकारी देणी थकीत असल्यास परवाना नाकारला जातो. परिणामी, हंगामास उशीर होत कारखान्याचा आर्थिक तोटा वाढण्याची शक्यता होती.\nपुणे : राज्य शासनाची देणी थकविणाऱ्या साखर कारखान्यांना सहकार विभागाने अखेर ऊस गाळप परवाने देणे सुरू केले आहे. गाळप हंगामात तयार होणारी साखर विकून देणी चुकती करू, असे हमीपत्र या कारखान्यांनी दिल्यानंतरच परवाने दिले जात आहेत.\nयंदा राज्यात जास्त ऊस आहे. त्यामुळे गाळप परवाने लवकर घेऊन कारखान्यांनी धुराडी पेटवावीत, असा प्रयत्न सहकार विभागाचा होता. परवाने घेण्यासाठी १९१ कारखान्यांनी अर्ज केले होते. मात्र, सरकारी देणी थकीत असल्यास परवाना नाकारला जातो. परिणामी, हंगामास उशीर होत कारखान्याचा आर्थिक तोटा वाढण्याची शक्यता होती.\nराज्यात गेल्या वर्षी ६.३३ लाख हेक्टरवर ऊस गाळपासाठी मिळाला. मात्र, यंदा तीन लाख हेक्टरने ऊस लागवड वाढली आहे. एकूण पेरा ९.०२ लाख हेक्टरपर्यंत गेला. त्यामुळे यंदा सरकारी देणी भरली नसल्याच्या सबबीखाली परवाने न देण्याचा मुद्दा जास्त ताणून धरू नये, अशा सूचना सहकार विभागाने दिल्या होत्या.\nसरकारी देणी भरली नाहीत म्हणून परवाने नाकारल्यास कारखान्यांचे हंगाम वाया जातील. त्यातून शिल्लक उसाची समस्या तयार होऊन शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही काही अधिकाऱ्यांनी दिला होता. अर्थात, एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांना नियम मोडून परवानगी देण्याचा आग्रह अधिकाऱ्यांनी धरला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nराज्यातील साखर कारखान्यांना १२९९ कोटी रुपयांचे भागभांडवल राज्य शासनाने दिलेले आहे. यात गेल्या हंगामात ३९ कोटी रुपयेच कारखान्यांनी दिले असून अजून १०२१ कोटी रुपये थकबाकी आहे. शासनाने दिलेले कर्जदेखील अनेक कारखान्यांनी थकविले आहे.\nकारखान्यांकडून शासनाला कर्जापोटी १२१८ कोटी रुपये दिले आहेत. परतफेड वेळीच न केल्यामुळे हा आकडा १७३५ कोटी रुपयांपर्यंत गेला. त्यातील अजून १२१८ कोटी रुपये कारखान्यांकडे येणे बाकी आहे. ही सर्व रक्कम साखर विक्रीतूनच द्यावी लागेल, असे सहकार विभागाचे म्हणणे आहे.\nराज्यात २६ कारखान्यांनी सरकारची देणी चुकती केली नव्हती. त्यामुळे परवाने अडवून ठेवण्यात आले होते. आता मात्र हमीपत्र देणाऱ्या कारखान्यांना त्वरित परवानगी दिली जात आहे. त्यामुळेच आतापर्यंत राज्यात १४४ कारखाने सुरू झाले असून, गाळप ७१ लाख टनाच्या पुढे गेले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nसरकारी देणी थकविणाऱ्या या २६ साखर कारखान्यांना परवाना मिळाला असला, तरी एफआरपी आणि सरकारी देणी अशा दोन्ही आघाड्यांवर आपला ताळेबंद यंदा सांभाळावा लागणार आहे. एफआरपी थकविणाऱ्या २१ साखर कारखान्यांना मात्र साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी अजूनही गाळप परवाना दिलेला नाही.\nसाखर ऊस गाळप हंगाम सरकार\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nउसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...\nकोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...\nबंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...\nनांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...\nअंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...\nसोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/sri-lankan-team-deserves-better/", "date_download": "2018-09-22T04:19:48Z", "digest": "sha1:VTWAIA3VYE5GSFFJCDVHG2LVTUXEXGWF", "length": 31921, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Sri Lankan Team Deserves Better Than Before | भारताविरुद्ध दडपण घेणार नाही, श्रीलंका संघ पूर्वीपेक्षा सरस | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nभारताविरुद्ध दडपण घेणार नाही, श्रीलंका संघ पूर्वीपेक्षा सरस\nभारताविरुद्ध मागील दौ-यातील खराब कामगिरीतून मोठा बोध घेतला आहे. मात्र आता आमचा संघ पूर्वीच्या तुलनेत सरस असल्याने यजमान संघाविरुद्ध दडपण घेणार नाही\nकोलकाता : भारताविरुद्ध मागील दौ-यातील खराब कामगिरीतून मोठा बोध घेतला आहे. मात्र आता आमचा संघ पूर्वीच्या तुलनेत सरस असल्याने यजमान संघाविरुद्ध दडपण घेणार नाही, असे श्रीलंका संघाचे मुख्य कोच नीक पोथास यांनी म्हटले आहे.\nभारताने लंका दौ-यात यजमान संघाचा तीन कसोटी, पाच वन डे आणि एका टी-२० सामन्यात यजमान संघाला धूळ चारीत सलग नऊ विजयांची नोंद केली होती. द. आफ्रिकेचे असलेले पोथास म्हणाले, ‘तो पराभव न आठवलेला बरा. भारताविरुद्ध भारतात खेळायचे म्हटले तर दडपण जाणवणारच. भारताविरुद्ध पराभवानंतर लंकेने यूएईत पाकला कसोटी मालिकेत २-० ने पराभूत केले. भारताविरुद्ध काय चुका झाल्या आणि त्या कशा सुधारायच्या, यावर मंथन केल्यानंतर पाकविरुद्ध विजय मिळविण्यात यश आले होते.’\nदोन महिन्यांत काय बदल झाले, असे विचारताच पोथास म्हणाले, ‘संघात शिस्त आणि एकोपा आला आहे. दोन महिन्यांआधी सहयोगी स्टाफ आणि खेळाडू नवीन होते. भारताच्या आधीच्या कामगिरीकडे फारसे लक्ष देऊ नका, असे मी खेळाडूंना बजावले आहे. भारतीय संघाच्या कामगिरीखाली दबून जाण्यापेक्षा त्यांच्या तुलनेत कसे सरस खेळता येईल याचा विचार करा, असेही सांगितले आहे.’\n४ गोलंदाजांचा वापर करणार\nकोलकाता : यूएईच्या उकाड्यात पाकविरुद्ध\nपाच गोलंदाजांचा उपयोग करीत सकारात्मक निकाल देणारा श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांदीमल याने भारताविरुद्ध मात्र चार गोलंदाज वापरण्याचे\nमाध्यमांशी बोलताना चांदीमलने पाकविरुद्ध सहा फलंदाज आणि पाच गोलंदाज असे समीकरण अवलंबले होते. यूएईच्या गरमीत चार गोलंदाजांसह जिंकणे अवघड होते; पण भारतात खेळपट्टी आणि डावपेच यांचा विचार करून चारच गोलंदाजांचा वापर करणार, असे स्पष्ट केले.\nगुरुसिंघाने केला चांदीमलचा बचाव\nकोलकाता : गेल्या महिन्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करण्याआधी मी ‘मेयनी’चा (तंत्रमंत्र करणारा) आशीर्वाद घेतला होता, असे वक्तव्य करुन श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांदीमल याने एकच खळबळ माजवली होती. आता भारत दौºयावर आल्यानंतर चांदीमलला याविषयी प्रश्नही विचारण्यात आला. तेव्हा श्रीलंका संघाचा व्यवस्थापक असांका गुरुसिंघा याने लगेच चांदीमलचा बचाव करताना सारवासारव केली.\nसंघ व्यवस्थापक आणि माजी फलंदाज गुरुसिंघा याने या प्रश्नाला जास्त महत्त्व न देता स्पष्ट केले की, ‘संघ मैदानावरील कामगिरीला अधिक महत्त्व देत असून आम्ही भारताविरुद्ध १६ नोव्हेंबरपासून सुरु होत असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहोत.’ गुरुसिंघा याने पुढे म्हटले की, ‘चांदीमलने श्रीलंकेत या विषयावरील प्रश्नांचे उत्तरे दिलेली आहेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला मैदानावर प्रदर्शन करावेच लागते.\nप्रत्येक खेळाडू असेच करतो. श्रीलंकन संघही मैदानावरील कामगिरीवर अधिक विश्वास ठेवतो.’\nभारताने लंका दौºयात सर्व प्रकारांत क्लीन स्वीप केले. त्यानंतर लंकेने यूएईत कसोटी मालिकेत पाकवर विजय नोंदविला खरा; पण वन डे मालिका मात्र पाकला ०-५ ने गमावली. यावर चांदीमल म्हणाला, ‘भारत नंबर वन असून, गेल्या दोन वर्षांत भारताची कामगिरी उंचावली आहे. माझे खेळाडू मात्र भारताचे आव्हान पेलण्यास सज्ज आहेत. भारताला भारतात नमविणे कठीण असल्याची आम्हाला जाणीव आहे; पण याबाबत विचार करण्यापेक्षा पुढचा विचार करणे योग्य राहील. ही मालिका आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. येथील प्रेक्षकांपुढे खेळणे नेहमी आवडते. पाकिस्तानविरुद्ध देखणी कामगिरी करणारे आमचे खेळाडू फॉर्ममध्ये असल्यामुळे भारताचे आव्हान परतविण्यास आम्ही सज्ज आहोत.’\nरवींद्र जडेजा आणि आश्विन यांच्याविरुद्ध खेळण्याचे डावपेच आखले आहेत. पण याचा खुलासा करणार नसल्याचे चांदीमलने एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. जे डावपेच आखले आहेत ते मैदानावरच दिसतील, इतकेच तो म्हणाला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n‘खडूस’ क्रिकेटपटूंचा ऐतिहासिक क्षण\nलोढा शिफारशींमुळे क्रिकेटचे नुकसान : शरद पवार\nईडन गार्डनवर श्रीलंकन संघाचा कसून सराव\n500 व्या रणजी सामन्यात मुंबईने केली निराशा, उदयोन्मुख स्टार पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे शुन्यावर बाद\nबॅटिंग आणि शालेय क्रिकेट मुंबईचे बलस्थान आहे - अयाझ मेमन\nबॅटिंग आणि शालेय क्रिकेट मुंबईचे बलस्थान आहे - अयाझ मेमन\nपराभवातून टीम इंडियाने धडा घ्यायला हवा - राहुल द्रविड\nभारत वि. श्रीलंका महिला टी२० सामना पावसामुळे रद्द\nविंडीजविरुद्ध सराव सामन्यासाठी नायर कर्णधार\nAsia Cup 2018- पाकिस्तानची विजयी सलामी; अफगाणिस्तानची उल्लेखनीय कामगिरी\nAsia Cup 2018- भारताने बांगलादेशला 7 गड्यांनी लोळवले; रोहितचे सलग दुसरे अर्धशतक\nAsia Cup 2018 updates : भारताचा बांगलादेशवर दिमाखदार विजय, रोहित शर्माच्या नाबाद 83 धावा\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/bhausaheb-phundkar-scheme-cultivation-horticulture-128761", "date_download": "2018-09-22T04:07:20Z", "digest": "sha1:JMD3IUXGUQO4Z42XGFJOW2HV7JU3VU7K", "length": 14663, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhausaheb Phundkar scheme for cultivation of Horticulture फळबाग लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर योजना | eSakal", "raw_content": "\nफळबाग लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर योजना\nशुक्रवार, 6 जुलै 2018\n'रोहयो'ची जागा यंदाच्या वर्षीपासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेने घेतली आहे. त्यासाठी यंदाच्या वर्षी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\nसोलापूर - राज्यात 1990 पासून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड योजना राबविली होती. या माध्यमातून जवळपास 16 लाख हेक्‍टरवर फळबागेची लागवड झाली आहे. मात्र, 2005 पासून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची (एमआरईजीएस) अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर 'रोहयो'ची योजना शासनाने टप्या-टप्याने बंद केली. त्याच 'रोहयो'ची जागा यंदाच्या वर्षीपासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेने घेतली आहे. त्यासाठी यंदाच्या वर्षी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\nराज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी नव्याने सुरु केलेल्या या फळबाग लागवड योजनेला (कै.) फुंडकर यांचे नाव दिले आहे. त्यामुळे ते सतत शेतकऱ्यांच्या आठवणीत राहतील. जे शेतकरी 'एमआरईजीएस'च्या निकषामध्ये बसत नाहीत, त्यांच्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी 160 तर तिसऱ्या वर्षी 200 कोटी तर पुढील प्रत्येक वर्षी 200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.\nया योजनेमध्ये फळबाग लागवड करताना कोकणात कमाल 10 हेक्‍टर व उर्वरित महाराष्ट्रात कमाल सहा हेक्‍टरपर्यंत लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तीन वर्षात टप्या-टप्याने हे अनुदान दिले जाईल. त्यामध्ये पहिल्या वर्षी 50, दुसऱ्या वर्षी 30 तर तिसऱ्या वर्षी 20 टक्के अनुदान मिळेल. लाभार्थ्यांनी फळबाग लावल्यानंतर पहिल्या वर्षी 80 तर दुसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जगविणे आवश्‍यक असेल. यानुसार फळझाडे जगविण्याचे प्रमाण न राखल्यास दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीचे अनुदान दिले जाणार नाही. या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे लक्षांक जिल्हा व तालुक्‍यांना न देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या फळबागेची लागवड शेतकऱ्यांना करता येईल.\nयंदाच्या वर्षी ऑनलाइन नाही\nया योजनेमध्ये लागवडीसाठी मे ते नोव्हेंबर हा कालावधी निश्‍चित केला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. मात्र, पहिल्या वर्षी ही सुविधा उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांकडून प्रत्यक्षात अर्ज घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.\nफळपिकनिहाय प्रति हेक्‍टर मिळणारे अनुदान\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mati-mansa-aani-maya-news/farmers-continue-to-keep-away-from-agricultural-innovation-1711140/", "date_download": "2018-09-22T03:40:04Z", "digest": "sha1:IHDWTHBCHSTMU65BUXVXRHX7EHA27DPO", "length": 27794, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "farmers continue to keep away from Agricultural innovation | | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nमाती, माणसं आणि माया.. »\nकसे रुजावे बियाणे.. विनासंघर्षांचे\nकसे रुजावे बियाणे.. विनासंघर्षांचे\n२००२ साली आलेल्या या बियाणांनी केवळ दहा वर्षांत देशातील कापसाचे ९० टक्के क्षेत्र व्यापले.\nशेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा बोलणारे, ‘उत्पादन’ वाढवणाऱ्या आधुनिक बियाणांबद्दल मात्र विरोधी भूमिका घेतात. ‘जीएम’ मोहरी, बीटी वांगे शेतकऱ्यांपासून दूरच ठेवले जाते. त्याहून शोचनीय म्हणजे, शेतीतील नवतंत्रज्ञानाची ही लढाई शेतकऱ्यांना दूर ठेवूनच सुरू राहते..\nजे गेल्या चार वर्षांत घडले नाही ते शेवटच्या, निवडणूकपूर्व वर्षांत घडण्याची शक्यता खूपच कमी आहे. निवडणूकपूर्व वर्षांत सवंग निर्णय घेतले जातात; धाडसी निर्णय नाहीत आणि शेतकऱ्यांची गरज धाडसी निर्णयाची आहे.\nभारतीय शेती ही अत्यंत कमी उत्पादकतेत रखडलेली आहे. उत्पादकता हा ग्रामीण दारिद्रय़निर्मूलन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक आहे. १९७०च्या दशकातील हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाने काही पिकांत आणि विशिष्ट भागांत उत्पादकतेत मोठी वाढ झाली; पण त्यानंतर हे घडण्यासाठी जवळपास पाव शतकाची वाट भारतीय शेतकऱ्यांना पाहावी लागली. ‘जीएम’ (जेनेटिक मॉडिफिकेशन) तंत्रज्ञानाचा जगाच्या क्षितिजावर उदय झाला आणि बऱ्याच काळाने- २००२ साली- ‘बीटी’ कापसाच्या बियाण्याच्या रूपाने हे तंत्रज्ञान भारतीय भूमीत रुजले आणि कापसाच्या उत्पादकतेत लक्षणीय वाढ झाली; पण तरीसुद्धा या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळणे तर दूरच, पण शासकीय विरोधाचाच सामना करावा लागला आणि परिणामी बीटी कापसानंतर ‘जीएम’ तंत्रज्ञानाचे दुसरे कोणतेही पीक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले नाही. बीटी कापसाचे तंत्रज्ञान मोन्सॅन्टो या बहुराष्ट्रीय कंपनीने आणले; पण ‘जीएम’ मोहरी तर पूर्णत: स्वदेशी बनावटीची. परंतु शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत मोठी वाढ करण्याची क्षमता असलेली ‘जीएम’ मोहरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला केंद्र सरकारचा विरोध आहे.\nशेतकऱ्यांच्या हिताची मोठी क्षमता असणाऱ्या या तंत्रज्ञानाची वाट किती बिकट आहे हे लक्षात घेण्यासाठी ‘जीएम’ मोहरीचा प्रवास बघू. ‘जीएम’ मोहरी ही पूर्णत: सार्वजनिक पशाच्या मदतीने दिल्ली विद्यापीठातील वैज्ञानिकांनी तयार केली. हे बियाणे २००३ साली तयार झाले आणि त्यानंतर ते सर्व प्रकारच्या परीक्षणांनंतर (ज्यामध्ये फिल्ड ट्रायल्सचादेखील समावेश होतो.) २०१० साली व्यापक पातळीवरील चाचणी परीक्षणाच्या टप्प्यावर पोहोचले. २०१७ च्या मे महिन्यात या पिकाने देशातील नियामक मंडळाच्या सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण केल्या; पण तरीदेखील सरकारने या पिकाला लागवडीसाठी परवानगी दिलेली नाही आणि यासाठी सरकारकडे कोणतेही कारण नाही. ‘जीएम’ पिकाबाबत आपल्या देशात आवश्यक मानलेल्या सर्व चाचण्या पार केल्यावरही सरकार जर या पिकाला परवानगी देत नसेल, तर मग या नियामक व्यवस्थांना काहीच स्वायत्तता नाही असे म्हणावे लागेल आणि आता अगदी तांत्रिक स्वरूपाचे निर्णयदेखील राजकीय किंवा सद्धांतिक भूमिकेच्या आधारे होणार, असे म्हणावे लागेल. जर नियामक व्यवस्थेच्या परीक्षण पद्धतीत सुधारणा आवश्यक आहे, असे सरकारचे म्हणणे असेल, तर तसे त्यांनी म्हटले पाहिजे आणि तात्काळ सुधारणा केली पाहिजे; पण तसे न करता आणि कोणतेही कारण न देता हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापासून सरकारने रोखणे हा शेतकऱ्यांवरील मोठा अन्याय आहे. २०१० साली ‘बीटी’ वांग्याच्या बाबतीतदेखील हेच घडले होते.\nपण २०१४ च्या मे महिन्यानंतर, नवीन आलेले मोदी सरकार शेतकऱ्यांच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेईल अशी काही जणांची अपेक्षा होती. अर्थात या आशावादाला आधार नव्हता. कारण भाजपने लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दिलेल्या जाहीरनाम्यात असे म्हटले होते की, ‘‘वैज्ञानिक निकषाच्या आधारे जमीन आणि मानवी आरोग्यावर ‘जीएम’ पिकाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत याची खात्री झाल्याखेरीज या पिकांना मान्यता देण्यात येणार नाही.’’ यावर कोणी म्हणेल की, यात आक्षेपार्ह काय आहे आक्षेपार्ह हे आहे की, २००२ साली पहिले ‘जीएम’ पीक भारतात आले आणि २०१४ च्या या जाहीरनाम्यापर्यंत या गोष्टीला बारा वर्षे झाली होती आणि एवढय़ा काळात, पिकाचे कोणतेही दुष्परिणाम समोर आलेले नाहीत. (सरकीचे तेल मानवी आहारातदेखील वापरले जाते.) त्यामुळे या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन अनावश्यक होते. यात असे सूचित होत होते की, आजवरच्या ‘जीएम’ पिकांचे काही दुष्परिणाम खरोखरच समोर आले आहेत आणि यापुढे या पिकांना परवानगी देण्यात काळजी घेण्यात येईल. आश्वासन असे हवे होते की, ‘जीएम’ पिकांबाबत जे गैरसमज पसरले आहेत ते दूर करण्यात सरकार पुढाकार घेईल आक्षेपार्ह हे आहे की, २००२ साली पहिले ‘जीएम’ पीक भारतात आले आणि २०१४ च्या या जाहीरनाम्यापर्यंत या गोष्टीला बारा वर्षे झाली होती आणि एवढय़ा काळात, पिकाचे कोणतेही दुष्परिणाम समोर आलेले नाहीत. (सरकीचे तेल मानवी आहारातदेखील वापरले जाते.) त्यामुळे या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन अनावश्यक होते. यात असे सूचित होत होते की, आजवरच्या ‘जीएम’ पिकांचे काही दुष्परिणाम खरोखरच समोर आले आहेत आणि यापुढे या पिकांना परवानगी देण्यात काळजी घेण्यात येईल. आश्वासन असे हवे होते की, ‘जीएम’ पिकांबाबत जे गैरसमज पसरले आहेत ते दूर करण्यात सरकार पुढाकार घेईल खरे तर आपण सर्व जण ‘जीएम’ खाद्यपदार्थाचे सेवन फार मोठा काळ करतो आहोत. कारण परदेशातून येणाऱ्या अनेक खाद्यपदार्थात ‘जीएम’ पीक आहे. आपण आयात करत असलेल्या खाद्यतेलात आहे. अमेरिकेत तर दोन दशकांहून अधिक काळ ‘जीएम’ पिकांचा आहारात समावेश आहे. या कारणासाठी कोणी अमेरिकेत जाणे थांबवलेले नाही.\nदुसरीकडे, बीटी कापसाचा फायदा झालेल्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. २००२ साली आलेल्या या बियाणांनी केवळ दहा वर्षांत देशातील कापसाचे ९० टक्के क्षेत्र व्यापले. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरले याचा यापेक्षा अधिक सज्जड पुरावा तो काय असू शकतो पण तरीदेखील इतर ‘जीएम’ पिकांचा मार्ग सुकर का नाही झालेला पण तरीदेखील इतर ‘जीएम’ पिकांचा मार्ग सुकर का नाही झालेला शेतीतील बायोटेक्नोलॉजीच्या राजकीय अर्थशास्त्राबद्दल (पॉलिटिकल इकॉनॉमी) ही गोष्ट आपल्याला काय सांगते\nएका वेगळ्या संदर्भात मायरन वीनर या समाजवैज्ञानिकाने १९६२ मध्ये भारतीय शेतकऱ्यांच्या संदर्भात नोंदवलेले एक निरीक्षण येथे चपखलपणे लागू पडते. ते म्हणतात की, भारतीय शेतकऱ्यांची राजकीय ताकद ही क्रियाशील (प्रोअ‍ॅक्टिव्ह) नसते, ती प्रतिक्रियापर (रिअ‍ॅक्टिव्ह) असते. आपल्या हिताचे धोरण लागू करण्यासाठी त्यांचा राजकीय प्रभाव कमी असतो; पण आपल्या हिताचे धोरण बदलण्याचा प्रयत्न झाला तर मात्र त्याविरुद्ध ते प्रभावी ठरतात.\nबीटी बियाण्यास अधिकृत मान्यता मिळायच्या आधीच त्याची गुजरातमध्ये लागवड सुरू झाली. हे अर्थातच बेकायदा होते. भारतातील पहिले ‘जीएम’ पीक कायदे धाब्यावर बसवून भारतीय भूमीत रुजते आहे याची दखल साऱ्या जगाने घेतली. त्या वेळेस अगदी लागवडीखाली असलेला बीटी कापूस जाळून टाकण्याचा प्रयत्न गुजरातमधील त्या वेळच्या मोदी सरकारने केला होता; पण शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा फायदा अनुभवला होता. त्यांनी सरकारच्या या कृतीला जोरदार विरोध केला आणि सरकार त्यांच्यापुढे नमले. ‘जीएम’विरोधक असलेल्या संस्थांचा विरोध शेतकऱ्यांच्या राजकीय शक्तीसमोर निष्फळ ठरला. म्हणजे अद्याप अधिकृत मान्यता न मिळालेल्या ‘जीएम’ पिकांच्या बचावासाठी शेतकऱ्यांची ताकद प्रभावी ठरली; पण सर्व चाचण्या पूर्ण केलेल्या मोहरी आणि वांग्याच्या पिकाच्या समर्थनार्थ मात्र शेतकऱ्यांची ताकद नगण्य ठरते आहे. म्हणून ‘जीएम’ तंत्रज्ञानाचे विरोधक ‘बीटी’ कापसाविरुद्धची लढाई जरी हरले असले तरी ‘जीएम’ पिकाविरुद्धचे युद्ध मात्र ते जिंकत आहेत. याचे आणखी एक कारण म्हणजे हे युद्ध ज्या रणभूमीवर होते आहे तेथे शेतकरी अस्तित्वातच नाहीत.\nही रणभूमी म्हणजे नियामक मंडळाच्या बठका, न्यायालयीन युक्तिवाद, माध्यमांतील चर्चा, मंत्रालयात होणारे लॉबिंग इत्यादी. या सर्वात अर्थातच ‘जीएम’समर्थक असलेले बियाणे उत्पादक आणि शासकीय संस्थेतील शास्त्रज्ञ आपली बाजू मांडतात; पण तेदेखील शहरी असतात. ते शेतकऱ्यांच्या हितसंबंधांचे थेट प्रतिनिधित्व नाही करत. म्हणून ‘जीएम’विरोधक आणि ‘जीएम’समर्थक यांच्यातील संघर्ष हा अभिजनवादी राजकारणाच्या चौकटीत होतो. त्याला रस्त्यावरच्या राजकारणाचे (मास पॉलिटिक्स)चे स्वरूप नाही मिळत.\nसमजा, जर ‘जीएम’ तंत्रज्ञानाविरुद्ध असलेल्या संस्थांनी सध्या शेतकरी वापरत असलेल्या बीटी बियाणांवर बंदी घालावी या मागणीसाठी आंदोलन केले, त्यासाठी शेतकऱ्यांचे समर्थन मिळावे यासाठी प्रयत्न केला; तर त्यांना शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागेल आणि शेतकऱ्यांची ‘जीएम’ समर्थनार्थ राजकीय ताकद पहिल्यांदा समोर येईल किंवा जर ‘जीएम’विरोधकांनी शहरात रस्त्यावर येऊन ग्राहकांना त्यांची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला, तर या ‘जीएम’विरोधकांचे अनेक दावे निकालात निघतील. आपण सर्वच जण अनेक वर्षे ‘जीएम’ पदार्थ खात आहोत हेदेखील लोकांपर्यंत पोहोचेल आणि या विषयाभोवती असलेले भीतीचे अशास्त्रीय सावट दूर होईल; पण अर्थातच ‘जीएम’विरोधक असे काही थेट ग्राहकांपर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाहीत. त्यामुळे हा संघर्ष रस्त्यावरच्या राजकारणाचे स्वरूप घेणारच नाही.\n‘जीएम’ तंत्रज्ञानाभोवती पडलेला हा शहरी, अभिजनवादी राजकारणाचा विळखा दूर कसा करायचा हे ‘जीएम’समर्थकांसमोरील आणि अर्थातच भारतीय शेतकऱ्यांसमोरील मोठे आव्हान आहे.\nलेखक आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर लेखन करतात. ईमेल : milind.murugkar@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/reviews/bollywood/manmarziyan-movie-review/", "date_download": "2018-09-22T04:17:41Z", "digest": "sha1:HW6TPIXIIUL7EXE2KZGBTEU6X5O7DU5O", "length": 31295, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Manmarziyan Movie Review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां? | Manmarziyan Movie Review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां? | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nManmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां\nManmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां\nअभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘मनमर्जियां’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला.\nManmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां\nCast: अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल\nProducer: अनुराग कश्यप, आनंद एल राय, विकास बहल, विक्रमादित्य मोटवानी Director: अनुराग कश्यप\nअभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘मनमर्जियां’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे अनुराग कश्यपला आपला सूर गवसला असेच, म्हणावे लागेल. मनाला थेट भेदणारे संगीत व कडक संवादांनी सजलेली अतिशय गुंतागुंतीच्या नात्यांची ही कथा आपला वेग आणि मार्ग शोधत मनोरंजन करते त्रूटी फक्त एकच, ती म्हणजे, कथा आणि त्यातली पात्रे इतकी क्लिष्ट आणि काही प्रमाणात गोंधळलेली आहेत की, सरतेशेवटी कुणाबद्दल सहानुभूती बाळगावी, हेच कळत नाही.\n‘मनमर्जियां’ ही रूमी (तापसी पन्नू) या मध्यवर्ती व्यक्तिरेखेभोवती फिरणारी कथा. अतिशय उत्साही, तेवढीच धीट, बिनधास्त स्वभावाची रूमी आपल्या काकांच्या दुकानात त्यांच्यासोबत काम करत असते. डीजे सँड विकी संधूवर तिचा जीव जडतो. विकीही रूबीच्या प्रेमात आकंठ बुडतो. दोघेही अगदी बेभान होऊन प्रेम करायला लागतात. इतके की, अख्ख्या गावात त्यांच्या चोरून-लपून भेटण्याच्याचं चर्चा असतात. पण रूमी आणि विकी बेफिकिर असतात. एकदा रूमीचे आजोबा दोघांनाही रंगेहात पकडतात आणि इतके प्रेम आहेचं तर आपल्या आई-वडिलांना घेऊन लग्नाची बोलणी करायला ये, असे विकीला बजावतात. पण इतके निर्वाणीचे बजावूनही लग्नासाठी प्रयत्न करण्याऐवजी विकी लग्नाचा विषय टाळताना दिसतो आणि अखेर रूमी तिच्या कुटुंबाने निवडलेल्या मुलाशी लग्न करायला तयार होते. हा मुलगा म्हणजे रॉबी(अभिषेक बच्चन). दोघांचे लग्नही होते. पण रूमीच्या मनातला विकी निघता निघत नाही. तिकडे विकी सुद्धा लग्नालाही तयार नसतो आणि रूमीला सोडायलाही तयार नसतो. लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत रूमी विकीसोबत पळून जाण्यास तयार असते. पण विकी वेळेवर माघार घेतो आणि रूमी लग्नासाठी उभी राहते. रॉबीला सुरूवातीपासूनचं रूमी आणि विकीच्या प्रेमप्रकरणाची कल्पना असते.\nलग्नानंतर रॉबी आणि रूमी यांच्यात जवळीक निर्माण व्हायला बराच वेळ लागतो. विकीला विसरणे रूमीला कठीण जाते आणि रॉबीला सगळे माहिती असूनही तो अगतिक असतो. या तिघांचा प्रवास कुठल्या वळणावर जातो, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटचं बघावा लागेल.\n‘मनमर्जियां’मधील प्रेमत्रिकोण बराच अपारंपरिक आहे. चित्रपटाचा पहिला भागाची कथा अतिशय वेगाने पुढे सरकते. रूमी व विकीचा प्रेमातील पोरकटपणा आणि त्यांची भांडण मनोरंजक वाटतात. पण दुस-या भागात या चित्रपटाची लय काहीशी बिघडते. तो काहीसा बोजड वाटतो. लग्नानंतरचे रूमी, रॉबी व विकीच्या नात्याची कुठल्याच पद्धतीने उकल करता येत नाही. साहजिकचं चित्रपटाच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखचे वागणे अनेकदा खटकते. तिच्या मनातील संभ्रम पचवणे कठीण जाते. तापसी आणि विकीने आपआपल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला आहे. अभिषेक बच्चनही आपल्या संयत भूमिकेने मन जिंकतो. पण कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन भरीव असले तरी कथेचा पोकळपणा जाणवतोच. पण तरिही एकदा पाहायला हरकत नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nManmarziyaanAbhishek BacchanTaapsee PannuVicky Kaushalमनमर्जियांअभिषेक बच्चनतापसी पन्नूविकी कौशल\n‘मनमर्जियां’ पाहून अमिताभ बच्चन यांनी विकी-तापसीला दिली शाब्बासकी अभिषेकला मात्र ठेवले ताटकळत\nआता ‘चुपके-चुपके’ नाही ‘खुल्लम खुल्ला’ विकी कौशल व हरलीन सेठी ‘सैराट’\nअभिषेक बच्चनला ही व्यक्ती देते अभिनयाचे सल्ले\nअनुराग कश्यपला आवडले नव्हते ‘युवा’मधील अभिषेक बच्चनचे काम अनेक वर्षे होता अबोला\n'बंटी और बबली'चा सिक्वल सध्या तरी नाही - अभिषेक बच्चन\n'लाइफ इन मेट्रो'च्या सिक्वलमध्ये असणार ही स्टारकास्ट\nSacred Games 2 : पुन्हा परततोय गणेश गायतोंडे ‘सेक्रेड गेम्स2’चा टीजर रिलीज\nया भीतीपोटी नेहा धूपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nस्टारडम एन्जॉय करतेय-अभिनेत्री वरिना हुसैन\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करून फसली रिया चक्रवर्ती नेटकऱ्यांनी केली अनूप-जसलीनसोबत तुलना\nHappy Birthday Kareena: असा साजरा झाला करिना कपूरचा बर्थ डे पाहा, मिडनाईट पार्टीचे फोटो\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nMitron Movie Review : मांडणी चुकलेली कथा\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/cbi/photos/", "date_download": "2018-09-22T04:18:14Z", "digest": "sha1:XW7C36YT4TEF74OWTAPSEO76SGMPKOLW", "length": 20104, "nlines": 363, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CBI Photos| Latest CBI Pictures | Popular & Viral Photos of सीबीआय | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1882", "date_download": "2018-09-22T03:28:46Z", "digest": "sha1:BLWMD6NEPPSMWL5AZ6IJ6YCKP6D6EQZC", "length": 5331, "nlines": 62, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपंतप्रधान गुजरातला भेट देणार, घोघा आणि दहेज दरम्यान रोरो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन करणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २२ ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत.\nघोघा येथे एका सभेत पंतप्रधान घोघा आणि दहेज दरम्यान रो-रो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन करतील. या फेरी सेवेमुळे सौराष्ट्रमधील घोघा आणि दक्षिण गुजरातमधील दहेज दरम्यान प्रवासाचा वेळ सात ते आठ तासांवरून केवळ एका तासापर्यंत इतका कमी होणार आहे. पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर यातून वाहनांचीही वाहतूक करता येईल. रविवारी पंतप्रधान पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन करतील जो प्रवासी वाहतुकीसाठी आहे. पंतप्रधान घोघा ते दहेज दरम्यान पहिल्या फेरीसेवेतून प्रवास करतील. त्यांनतर दहेज येथे एका जनसभेला संबोधित करतील.\nतसेच घोघा येथे एका जनसभेत पंतप्रधान श्री भावनगर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या सर्वोत्तम पशु आहार संयंत्रचा शुभारंभ करतील.\nदहेज इथून पंतप्रधान वडोदऱ्याला जातील. तिथे एका जनसभेत ते वडोदरा सिटी कमांड नियंत्रण केंद्र, वाघोडीया प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि बँक ऑफ बडोद्याची नवी मुख्यालय इमारत राष्ट्राला समर्पित करतील.\nप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी आणि ग्रामीण) लाभार्थ्यांना पंतप्रधान घरांच्या चाव्या सुपूर्द करतील. एकात्मिक वाहतूक केंद्र, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, गृहनिर्माण प्रकल्प आणि उड्डाणपुलासह अनेक पायाभूत आणि विकास प्रकल्पांचे भूमिपूजन ते करतील. तसेच वडोदरा येथे मुंद्रा-दिल्ली पेट्रोलियम उत्पादन पाईपलाइनच्या क्षमता विस्ताराचे आणि एचपीसीएलच्या ग्रीनफिल्ड मार्केटिंग टर्मिनल प्रकल्पाचे भूमिपूजनही ते करतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.gangadharmute.com/home?order=created&sort=desc", "date_download": "2018-09-22T03:32:48Z", "digest": "sha1:5EL2KICM6IH75ZU6FWGKKBOYV6GWHOMT", "length": 18212, "nlines": 311, "source_domain": "www.gangadharmute.com", "title": " मुखपृष्ठ | माझी वाङ्मयशेती", "raw_content": "माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n१) स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\n२) ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा\n४) कांदा आंदोलन - आयबीएन लोकमत चर्चा\n५) शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा\n६) ईटीव्ही मराठी - संवाद - शरद जोशी\n७) अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा\n९) केंद्र सरकारचे दहन\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन,गडचिरोली\nस्व. शरद जोशी यांना \"युगात्मा\" ही उपाधी बहाल\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nदुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नागपूर\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\nपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, वर्धा\n* ताजे लेखन *\nत्रैमासिक अंगारमळा : अंक - ४ अंगारमळा 262 09-12-2017 0\nशेतकरी चळवळीसाठी समाज माध्यमांची उपयोगिता चित्रफ़ित Vdo 206 08-12-2017 0\nकवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी साहित्य संमेलन 327 29-11-2017 0\nऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी साहित्य संमेलन 805 21-11-2017 0\nलोकशाहीचे दोहे ||१|| काव्यधारा 243 15-11-2017 0\nयुगात्मा शरद जोशी यांचा आजच्या दिवशी दि.10... 128 10-11-2017 0\nशेतकरी सोशल फोरम शेतकरी सोशल फोरम 181 12-10-2017 0\nशेतकरी आंदोलकांची शीरगणती आंदोलन 438 11-10-2017 0\nविनोदी मिर्चीमसाला विनोदी लेखन 512 07-10-2017 12\nये तू मैदानात : शेतकरी गीत 1,250 14-11-2016\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 915 28-08-2016\nपरतून ये तू घरी 912 31-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ 1,126 17-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ 1,094 16-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ 1,086 15-07-2016\nसामान्य चायवाला 613 13-02-2017\nप्रकाशात शिरायासाठी 500 10-02-2017\nसोज्वळ मदिरा 450 10-02-2017\nखट्याळ रसातली आध्यात्मिक गझल 679 06-07-2016\nचुलीमध्ये घाल 773 22-09-2015\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका 756 09-07-2016\nस्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका 1,316 04-01-2016\nनाच्याले नोट : नागपुरी तडका 940 09-12-2015\nनागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते\n'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका 1,004 29-05-2015\nलेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका 668 26-04-2015\nअंगाईगीत, लावणी, पोवाडा, बडबडगीत, गौळण\nझाडावर पाखरू बसलं : लावणी 915 28-08-2016\nनिसर्गकन्या : लावणी 1,026 23-07-2014\nभ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा 1,872 23-08-2011\nगवसला एक पाहुणा 1,036 15-07-2011\nरंगताना रंगामध्ये 1,717 15-07-2011\nचिडवितो गोपिकांना 990 15-07-2011\nश्याम सावळासा :अंगाईगीत 2,143 15-06-2011\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥ 695 18-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ 1,126 17-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ 1,094 16-07-2016\n॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ 1,086 15-07-2016\nलोकशाहीचा सांगावा 976 28-03-2014\nरानमेवा अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे 1,794 30-12-2011\n‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 4,032 02-07-2011\nरानमेवाची दखल 1,341 24-06-2011\nरानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 3,846 23-06-2011\nभावात्म काव्यात्मकतेचा 'गोडवा’ 1,277 23-06-2011\nगंगाधर मुटेंचा काव्यमेवा - कवितेचा परिचय 1,857 23-06-2011\nशेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा 1,363 24-05-2014\nगरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच 1,869 29-02-2012\nभारतीय सणांचे अनर्थशास्त्र 1,957 29-02-2012\nअसा आहे आमचा शेतकरी 3,296 14-02-2012\nगाय,वाघ आणि स्त्री 1,796 31-01-2012\nकापसाचा उत्पादन खर्च. 15,460 18-11-2011\nप्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 3,815 26-09-2011\nभाषेच्या गमती-जमती : भाग-२ 551 10-11-2016\nभाषेच्या गमती-जमती : भाग-१ 644 25-07-2016\nमामाच्या पोरींना शिमग्याची भेट\nपलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 3,119 15-02-2013\nशेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 2,031 14-01-2013\nउद्दामपणाचा कळस - हझल 1,763 24-05-2012\n’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार 1,340 14-09-2014\n\"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा 1,495 24-06-2014\nश्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह, आर्वी (छोटी) 798 19-04-2014\nअंकुर साहित्य संघ, वर्धा - साहित्य संमेलन 1,038 09-10-2013\n'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ 5,253 25-07-2012\n‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 4,032 02-07-2011\nशहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... 973 16-03-2016\nशेती, शेतकरी आणि गझल - अ‍ॅग्रोवन 1,580 12-05-2015\nअविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४ 701 30-11-2014\nसमकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल 863 24-06-2014\nशेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा 1,363 24-05-2014\nविद्यापिठाच्या Thesis मध्ये माझी वाङ्मयशेती 1,079 16-04-2013\nसह्यांद्रीच्या कुशीत 1,094 11-09-2015\nपाऊले चालली पंढरीची वाट 636 12-07-2015\nश्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२ 731 29-04-2015\nऔन्ढा, विजापूर, गोलघुमट, शनीशिंगनापूर : देशाटन 637 14-04-2015\nदौलताबाद, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, वेरुळ लेण्या 794 02-01-2015\nचंद्रभागेच्या तिरी : पंढरपूर 551 28-06-2014\nहिमालय की गोद में : उत्तरार्ध 751 20-05-2014\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nतुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल\nकाव्यवाचन - राजीव खांडेकर\nकविता - गंगाधर मुटे\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nस्टार माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nदिनांक - २७ मार्च २०११\nABP माझा TV - प्रसारण Vdo\nब्लॉग माझा - 4 स्पर्धा विजेता\nदिनांक - ३ फेब्रुवारी २०१३\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nमुख्यमंत्र्यांशी भेट - IBN लोकमत\nदि. २३ नोव्हें २०११\nगजल सागर प्रतिष्ठान तर्फे आयोजित सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्‍यात सादर केलेली गझल.\nशेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्‍या आर्थिक क्रांतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, दिवंगत माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेणारे संकेतस्थळ. शरद जोशी डॉट इन www.sharadjoshi.in\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nयुगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.\nवेळ : ३२ सेकंद Format-Mp3\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेतकरी संघटनेच्या ३ तपाचा सविस्तर चित्रवृत्तांत येथे बघा\n\"माझी वाङ्मयशेती\" शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1883", "date_download": "2018-09-22T04:15:10Z", "digest": "sha1:DIWJKFE4JOWFK5J2FPSFCEYWS47FPAIB", "length": 2843, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nडेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रिमियर 2017 च्या अजिंक्य पदाबद्दल किंदाबी श्रीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन\nडेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रिमियर 2017 चे अजिंक्य पद पटकावल्याबद्दल भारतीय बँडमिंटनपटू किंदाबी श्रीकांत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.\n“डेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रिमियर 2017 मध्ये मिळविलेल्या लक्षणीय विजयाबद्दल किंदाबी श्रीकांत यांचे अभिनंदन. आपल्या खेळीने आपण प्रत्येक भारतीयाला आनंददायी आणि अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी केली आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2018-09-22T03:15:11Z", "digest": "sha1:3BNM7IQW4JYVUGWKKH5ETNB7NOI7A2H3", "length": 6880, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अपघातातील मृत मुलाच्या अपंग पालकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअपघातातील मृत मुलाच्या अपंग पालकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे अपघातात मृत्यू झालेल्या 10 वर्षीय मुलाच्या अपंग पालकांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने केली आहे. मागच्या आठवड्यात नाशिक फाटा उड्डाण पुलावर प्रतिक सावंत याचा मिनी बसने धडक दिल्याने मृत्यू झाला.\nहा अपघात येवढा भयानक होता की, प्रतिकचे शीर शरीरापासून वेगळे होवून दूर पडले. त्याचे आई-वडील अपंग असून बांधकाम मजूर आहेत. ते भाड्याने पिंपळे-गुरव येथे राहतात. त्यांची एक मुलगी शाळेत शिकते. आई-वडिलांना मुलाकडून खुप अपेक्षा होत्या; परंतु महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे व कर्तव्यातील कसूरतेमुळे प्रतिकचा मृत्यू झाला व त्याच्या आई-वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. अती वेगामुळे येथे अनेक अपघात होत असल्याचे स्थानिकांनी महापालिकेला अनेकदा लेखी कळवले, तरीही उपाय-योजना न केल्याने आज हे अपंग दाम्पत्य निराधार व पोरके झाले. आयुक्‍तांनी जबाबदारीचे व मानवतेचे भान ठेवावे व विशेष बाब म्हणून तातडीने संबंधित पालकांना एक कोटी रुपयांचे अर्थसहाय्य द्यावे, अन्यथा तर महापालिकेच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून मानवी हक्‍क आयोग व न्यायालयात दाद मागू, असे नागरी हक्क सुरक्षा समितीने म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश; विद्यार्थ्यावर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/footbridge-savordem-curchorem-collapses-over-50-people-falls-river-46090", "date_download": "2018-09-22T03:53:28Z", "digest": "sha1:J3EQXLOECHTJ6CJGUYPR6XWMQCOAMSKT", "length": 10529, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Footbridge at Savordem-Curchorem collapses; over 50 people falls in river गोव्यात जीर्ण पोलादी पदपूल कोसळून पन्नास जण बुडाल्याची भीती | eSakal", "raw_content": "\nगोव्यात जीर्ण पोलादी पदपूल कोसळून पन्नास जण बुडाल्याची भीती\nगुरुवार, 18 मे 2017\nकुडचडे - सावर्डे गावांना जोडणारा हा पोलादी पदपूल जीर्ण झाल्याने बंद होता. आज (गुरुवारी) सायंकाळी 7 वा.च्या सुमारास एका युवकाने आत्महत्या करण्यासाठी या पुलावरून नदीत उडी घेतली\nसावर्डे : दक्षिण गोव्यातील सावर्डे - तिस्क येथील जीर्ण पोलादी पदपूल कोसळून सुमारे पन्नासहून अधिक लोक बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.\nकुडचडे - सावर्डे गावांना जोडणारा हा पोलादी पदपूल जीर्ण झाल्याने बंद होता. आज (गुरुवारी) सायंकाळी 7 वा.च्या सुमारास एका युवकाने आत्महत्या करण्यासाठी या पुलावरून नदीत उडी घेतली.\nत्याला कुणीतरी पाहिले आणि वाचवण्यासाठी म्हणून काहीजणांनी तिथे धाव घेतली. त्यानंतर पुलावर सुमारे पन्नासहून अधिक लोक त्याला पाहण्यासाठी जमा झाले.\nमात्र, मोडकळीस आलेला जुनाट पूल लोकांच्या भारामुळे कोसळला आणि त्यावरील लोकही नदीत पडून बुडाले. त्यापैकी काहीजणांना वाचवण्यात यश आले तर अनेकजण हाती लागलेले नाहीत. युध्दपातळीवर बचावकार्य सुरू आहे.\nपिंपरी - पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी (ता. २१) चिंचवडगावातील चापेकर चौक, पिंपरीच्या रिव्हर रोड परिसरात कारवाई केली. यात चार टपऱ्या...\nरेल्वेगाड्यांचे डबे आजपासून बदलणार\nनाशिक - पंचवटी एक्‍स्प्रेसच्या धर्तीवर लोकमान्य टिळक टर्मिनस-निझामाबाद अजनी एक्‍स्प्रेससह आणखी इतरही अनेक दूर पल्ल्याच्या सहा रेल्वेगाड्यांच्या...\nतुमचा हेतू चांगला असेल तर चंबळचे डाकूही तुम्हाला मदत करतात, असा अनुभव आहे. लहानमोठ्या अनेक सायकलसफरी केल्यानंतर आम्ही मित्रांनी सायकलवरून थेट...\nटेमघर नाल्यात मासे मृत्युमुखी\nमहाड - महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे सांडपाणी येथील टेमघर नाल्यात मिसळल्याने हा नाला प्रदुषित झाला असुन मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले...\nमांजरी - रेल्वेगेट क्रमांक तीनवर उड्डाणपूल उभारणीचे काम बंद\nमांजरी - येथील रेल्वेगेट क्रमांक तीनवर महिनाभरापूर्वी सुरू झालेले उड्डाणपूल उभारणीचे काम येथील काही स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने बंद पडले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/photography-editing-career-issue/", "date_download": "2018-09-22T04:01:21Z", "digest": "sha1:DOE7GYQBOYALO5ZC7X6XPYKGL5XP3KUH", "length": 7017, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फोटोग्राफी, एडिटिंगची तरुणाईला भुरळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › फोटोग्राफी, एडिटिंगची तरुणाईला भुरळ\nफोटोग्राफी, एडिटिंगची तरुणाईला भुरळ\nबेळगाव : सतीश जाधव\nस्मार्टफोन इतके अद्ययावत झालेत की, डिजीटल कॅमेर्‍यासारखे फोटो काढता येतात. यामुळे मोबाईलवर काढलेल्या फोटोचे चांगले एडिटिंग करून प्रसिध्दीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप व इंस्टाग्रामवर चांगले फोटो काढून शेअर करणार्‍यांची संख्या वाढली असून सध्या फोटो एडिटिंगची चलती आहे. फोटो एडिटिंग करून घेण्यासाठी 100 ते 2 हजार रुपयांपर्यंतची मागणी केली जात आहे. यामुळे हादेखील व्यवसाय बनला आहे.\nफोटो काढणे, हावभाव टिपणे, क्षण बंदिस्त करणे इथपर्यंत फोटोग्राफीचे क्षेत्र सीमित नाही. कॅमेरा हाताळणे, एडिटिंग, सॉफ्टवेअरवर विविध फोटोंचे मिक्सिंग करणे, अल्बम बनविणे आणि पॅकेजिंग करून ते ग्राहकांना हवे तसे सजवून देणे ही एक कला व व्यवसाय आहे.\nइंटरनेट, मोबाईल संवादाच्या क्षेत्रात प्रगती होण्याबरोबरच तांत्रिक बाबींमध्ये लक्षणीय बदल झाला. इंटरनेट क्षेत्रात मिनिटा मिनिटाला अपडेट येत आहेत. मोबाईल, स्मार्टफोनवरही नवीन व्हर्जन्स येत आहेत. यातील तंत्रज्ञान आणि इतर फिचर्स अपडेट होताना कॅमेरा तितकासा प्रगत नव्हता. मात्र ही कमतरता दूर होणार असल्याने स्मार्टफोनला ‘ऑल इज वन’ म्हटले जाते.\nशहरीबरोबर ग्रामीण भागातही फोटोग्राफी अन् फोटो एडिटिंगची वाढती क्रेझ आहे. यासाठी मित्र, मैत्रिणींच्या सहभागाने चांगल्या दर्जाचे कॅमेरे खरेदी करणे व फोटोग्राफी करणे हे वेड तरुणाईला लागले आहे. सोशल माध्यमांवर माझा की तुझा फोटो चांगला, अशी स्पर्धा निर्माण झाली आहे. कॅमेरा हातात आल्यानंतर आठवड्यातून किमान दोनदा तरी फोटो शूटचा बेत आखला जातो.\nव्हॉट्स अ‍ॅपवर स्टेटस व डीपीसाठी, इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढविण्यासाठी व फेसबुकवर लाईक व कॉमेंटसाठी कॅमेर्‍यातून फोटो काढून एडिटिंग करून घेतले जातात. या माध्यमांवर शेअर केले जातात. फोटो काढण्यासाठी क्वीन्स गार्डन, शिवाजी उद्यान, राजहंसगड, राकसकोप धरण, बेळगाव-चोर्ला मार्ग आदी ठिकाणे मोहवतात.\nसुरेशकडे बेनामी मालमत्ता 10 कोटींची\nहोन्‍नावरजवळ विद्यार्थिनीवर टोळक्याकडून चाकूहल्‍ला\nहिंडलग्यात सफाई मोहीम सुरू\nऊसवाहू ट्रॅक्टरच्या धडकेत शिरगुप्पीचा दुचाकीस्वार ठार\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/MJO-active-Significant-rain-signs-in-the-state/", "date_download": "2018-09-22T03:10:18Z", "digest": "sha1:2KEMQNNT366OFOP7QHLS4GCVV52STRNW", "length": 6819, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एमजेओ’ सक्रिय; राज्यात दमदार पावसाची चिन्हे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘एमजेओ’ सक्रिय; राज्यात दमदार पावसाची चिन्हे\n‘एमजेओ’ सक्रिय; राज्यात दमदार पावसाची चिन्हे\nकोल्हापूर : विजय पाटील\nमेअखेरीस मान्सून केरळात दाखल झाला, तरीही पाऊस मात्र अजून रूसून बसला आहे. याचे कारण मॅडेन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) सक्रिय झालेले नाही. मान्सूनच्या वेगावर ‘एमजेओ’ परिणाम करते; पण आता ‘एमजेओ’चा प्रवाह पुन्हा सुरू होणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत पाऊस धो-धो बरसणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आला आहे.\nयंदा मे महिन्याच्या उष्म्याच्या वातावरणातच पाऊस चांगला पडणार असल्याचे अंदाज धडकत होते. त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वच वर्ग आनंदाचे गाणे गात आहे. अंदाजाप्रमाणे यंदा मान्सून लवकर केरळात दाखल झाला. आता येणार, बरसणार असे म्हणत असताना 9 जूनपासून मान्सूनचा वेग मंदावला आहे. पाणी शिंपडल्यासारखा पाऊस पडून गायब होऊ लागला आहे. त्यामुळे पाऊस पडणार की नाही, असे चित्र दिसू लागले आहे; पण आता मान्सूनला गती देणारा ‘एमजेओ’ अनुकूल बनण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे मान्सून वेगाने सक्रिय होऊ शकतो. यासाठी दोन ते चार दिवसांची कदाचित वाट पहावी लागेल, असे हवामानशास्त्र विभागाला वाटते. ही गोड बातमी खरी होईल, असे दिसत असल्याने बहुतांश भागात दुबार पेरणीचे संकट टळू शकते.\nमान्सूनचा जिगरी दोस्त ‘एमजेओ’ कोण\nमान्सूनला वेग देणारा आणि पुढे वाहण्यास प्रवृत्त करणारा हा वातावरणीय बदलाचा एक भाग आहे. ‘एमजेओ’ ही नैऋत्य मान्सूनच्या हालचालीवर परिणाम करणारी एक नित्य घटना मानली जाते. ही एक सागरी हवामानविषयक घटना आहे. याचा परिणाम नुसत्या मान्सूनवर नव्हे, तर जागतिक हवामानावर होतो. विषवृत्तानजीकचे ढग, पर्जन्य, वारे, आणि दाब यांचे पूर्व दिशेला वाहन करणारे साधन म्हणजे ‘एमजेओ’ असे म्हणता येईल. जूनच्या काळात ‘एमजेओ’ हिंदी महासागरावर सक्रिय असेल, तर भारतात निर्धारित वेळेत आणि संततधार पाऊस पडतो. ‘एमजेओ’चे एक महिना ते दोन महिन्यांच्या कालावधीचे चक्र असते. तीस ते साठ दिवसांचे एमजेओचे एक चक्र असते. ‘अल निनो’ जसे मान्सूनवर थेट परिणाम करून पाऊस कसा, किती आणि केव्हा, हे निश्‍चित ठरवू शकते, तशाच पद्धतीच्या वातावरणीय बदलाला ‘एमजेओ’ दिशा देऊ शकते. ‘एमजेओ’ मान्सूनच्या काळात अनुकूल असणे पावसासाठी जिगरी दोस्ताच्या मदतीसारखी घटना आहे.\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/drugs-action-in-sawantwadi-police-banda-police/", "date_download": "2018-09-22T03:22:50Z", "digest": "sha1:5GYNFJ44YTK5UGQG3IV7CMTP5F74VNGZ", "length": 4455, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गांजासह युवकाला अटक, बांदा पोलिसांची कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › गांजासह युवकाला अटक, बांदा पोलिसांची कारवाई\nगांजासह युवकाला अटक, बांदा पोलिसांची कारवाई\nगांजा व तत्सम पावडरसह सोनुर्ली येथील एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई बांदा पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा सोनुर्ली येथे केली. ही कारवाई सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केल्याने ताब्यात घेतलेला युवक व गांजा आता पुढील तपासासाठी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिला जाणार आहे.\nशुक्रवारी रात्री काही युवक गांजा घेऊन जात असल्याची माहिती बांदा पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर बांदा पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अन्य काही युवकही सहभागी असल्याचा संशय पोलिसांना व्‍यक्‍त केला आहे. सध्या सावंतवाडीत गांजा प्रकरण गाजत असतानाच बांदा पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. सावंतवाडीत काही दिवसांपूर्वी गांजा सेवन करणाऱ्या महाविद्यालयीन युवकांना शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर गांजा प्रकरणात सहभागी युवकांना ताब्यात घेण्यात सावंतवाडी पोलिसांना अपयशच येत असतानाच सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बांदा पोलिसानी कारवाई करत गांजा व युवकास ताब्यात घेतले आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/The-father-is-the-father-the-son-is-son/", "date_download": "2018-09-22T03:26:03Z", "digest": "sha1:4OW2NNS3HU7VR4JKLXOCFDQHQFQ5U7TS", "length": 5030, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाप बाप होता है, बेटा बेटा होता है | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बाप बाप होता है, बेटा बेटा होता है\nबाप बाप होता है, बेटा बेटा होता है\nउस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. विजयी झाल्यानंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला. तुमचा आजचा विजय धनंजय मुंडेंना दिलेला धक्का आहे का, असा प्रश्न त्यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आला. त्यावेळी धस यांनी बाप बाप होता है, बेटा बेटा होता है, असे विधान करत धनंजय यांना टोला लगावला.\nया निवडणुकीत मला घड्याळ असलेल्या अनेक हातांनी मदत केली. राष्ट्रवादीने मतांसाठी अनेक नगरसेवकांना स्मार्ट वॉच, किचेन, आयफोन वाटले होते. तरीही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे हा विजय म्हणजे जनशक्तीने धनशक्तीवर मिळवलेला विजय आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. निवडणुकीत 1005 मतदारांपैकी 1004 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी 527 मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. तर भाजपकडे तब्बल 100 मते कमी होती, मात्र तरीही मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच सुरेश धस यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत आणखी वाढवत नेली.\nत्यांना एकूण 526 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंना 452 मते मिळाली. याशिवाय, 25 मते तांत्रिक कारणामुळे बाद ठरवण्यात आली होती. याशिवाय, एका मतदाराने नोटासाठी मतदान केले, दरम्यान बाद करण्यात आलेल्या मतांच्या मुद्यावरून सुरेश धस आणि अशोक जगदाळे यांच्यात मतमोजणीच्या ठिकाणीच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अशोक जगदाळे यांनी फेरमतदानाची मागणी केली होती.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/police-women-suicide-in-satara/", "date_download": "2018-09-22T03:14:17Z", "digest": "sha1:6DSKRAITXWPVZV2XMEKXXK6EIEH2OFPZ", "length": 3795, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सासरच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सासरच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या\nसासरच्या त्रासाने महिला पोलिसाची आत्महत्या\nसासरच्या त्रासाला कंटाळून मुंबईत कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने कोंडवे येथे शनिवारी रात्री 11वाजता विष प्राशन करून आत्महत्या केली. स्वाती निंबाळकर असे मृत महिलेचे नाव आहे.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी, स्वाती लखन निंबाळकर यांचे 2 वर्षांपूर्वी लखन यांच्यासोबत लग्न झाले होते. त्या मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. सध्या त्या आपल्या सासरी कोंडवे येथे आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांना सासरकडील मंडळींकडून त्रास होत होता. या त्रासाला कंटाळूनच त्यांनी शनिवारी रात्री 11 वाजता विष प्राशन केले. त्यांचे पहाटे 3 वाजता निधन झाले. ही घटना उघडकीस आल्यानंतर कोंडवेत खळबळ उडाली आहे. स्वातीच्या आत्महत्येला तिच्या सासरची मंडळीच जबाबदार असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1884", "date_download": "2018-09-22T03:28:36Z", "digest": "sha1:PXE7YLXYWCYZCRQEHJIBOKEZXGMORCT6", "length": 8593, "nlines": 65, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nघोघा आणि दहेज दरम्यान रो-रो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन, या सेवेतील पहिल्या नौकेतून केला प्रवास\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोघा आणि दहेज दरम्यान रो-रो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्‌घाटन केले. या फेरी सेवेमुळे सौराष्ट्रमधील घोघा आणि दक्षिण गुजरातमधील दहेज दरम्यान प्रवासाचा वेळ सात ते आठ तासांवरून केवळ एका तासापर्यंत इतका कमी होणार आहे. आज उद्‌घाटन करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यामुळे प्रवासी वाहतूक करता येईल. पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर यातून वाहनांचीही वाहतूक करता येईल.\nपंतप्रधानानी श्री भावनगर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या सर्वोत्तम पशु आहार संयंत्राचे उदघाटन केले.\nयावेळी मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले कि गुजरातमध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी वैयक्तिकरित्या उपस्थित राहता आल्याबाबदल आपल्याला आनंद झाला आहे. ते म्हणाले कि घोघा आणि दहेज दरम्यान फेरी सेवेच्या शुभारंभाचा हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी अतिशय महत्वाचा आहे. अशा प्रकारची ही पहिलीच फेरी सेवा असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले कि गुजरातच्या जनतेचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे.\nते म्हणाले कि मानवी संस्कृतीचा इतिहास नद्या आणि सागरी व्यापाराचे महत्व उलगडून दाखवतो. गुजरात ही लोथालची भूमी आहे आपल्या इतिहासाच्या या बाबी आपण कशा विसरू शकतो असेही ते म्हणाले. हा कार्यक्रम आपला समृध्द भूतकाळ पुन्हा जिवंत करणे आणि सौराष्ट्रला दक्षिण गुजरातशी जोडण्यासाठी आहे असे पंतप्रधान म्हणाले. या दोन भागातील लोक नियमितपणे या दोन भागात ये-जा करत असतात आणि या फेरी सेवेमुळे वेळेची आणि इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होईल असे पंतप्रधान म्हणाले.\nपंतप्रधान म्हणाले कि गेल्या तीन वर्षात गुजरातच्या विकासाला खूप महत्व देण्यात आले आहे. गुजरातला लांब समुद्रकिनारा लाभला आहे आणि यातून निर्माण होणाऱ्या संधींचा आपण लाभ घ्यायला हवा असे ते म्हणाले. सागरी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही फेरी सेवा देखील या एका मार्गापुरती मर्यादित राहणार नाही असे ते म्हणाले. अन्य जागादेखील फेरीच्या माध्यमातून जोडण्यात येतील. वाहतूक क्षेत्राचे एकात्मीकरण आणि अद्ययावतीकरण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.\nघोघा ते दहेज दरम्यान पहिल्या फेरीसेवेअंतर्गत त्यांनी जहाजातून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांना जहाज आणि फेरी सेवेबाबत माहिती देण्यात आली. जहाजावर त्यांनी दिव्यांगजन मुलांशी संवाद साधला.\nदहेज येथे जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले कि भरभराटीसाठी बंदरे हे सरकारचे स्वप्न आहे असे पंतप्रधान म्हणाले. भारताला उत्तम आणि अधिक बंदरांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य संपर्क व्यवस्थेअभावी देशाचा आर्थिक विकास मंदावतो असे सांगून ते म्हणाले कि सरकारने बंदरांच्या पायाभूत विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.\nनील अर्थव्यवस्थेवर सरकारचा भर असून नवीन भारताच्या स्वप्नाचा हा अविभाज्य भाग आहे असे पंतप्रधान म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z150321060149/view", "date_download": "2018-09-22T03:39:14Z", "digest": "sha1:NCH4H3TTTFRM7CLDSVKYD6KGTKHKL33O", "length": 13795, "nlines": 201, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गोविंदकृत पदें २७१ ते २७३", "raw_content": "\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|\nगोविंदकृत पदें २७१ ते २७३\nमुकुंदराजकृत पदें १ ते २\nज्ञानेश्वरकृत पदें ३ ते ५\nज्ञानेश्वरकृत पदें ६ ते ९\nज्ञानेश्वरकृत पदें १० ते १३\nज्ञानेश्वरकृत पदें १४ ते १६\nश्यामसुंदरकृत पदें १७ ते १९\nकृष्दासकृत पदें २० ते २३\nकृष्णदासकृत पदें २४ ते २६\nकृष्णदासकृत पदें २७ ते ३०\nकृष्णदासकृत पदें ३१ ते ३४\nकृष्णदासकृत पदें ३५ ते ३७\nकृष्णदासकृत पदें ३८ ते ३९\nमुक्ताबाईकृत पदें ४० आणि ४१\nनामदेवकृत पदें ४२ ते ४५\nनामदेवकृत पदें ४६ ते ४९\nनामदेवकृत पदें ५० ते ५३\nनामदेवकृत पदें ५४ ते ५५\nरमणतनयकृत पदें ५६ ते ५९\nरमणतनयकृत पदें ६० ते ६२\nविठ्ठलनाथकृत पदें ६३ ते ६५\nविठ्ठलनाथकृत पदें ६६ ते ६८\nविठ्ठलनाथकृत पदें ६९ ते ७०\nरामकृष्णकृत पदें ७१ ते ७३\nरामकविकृत पदें ७४ ते ७६\nरामकविकृत पदें ७७ ते ७९\nरामकविकृत पदें ८० ते ८२\nरामकविकृत पदें ८३ ते ८६\nरामकविकृत पदें ८७ ते ९०\nरामकविकृत पदें ९१ ते ९३\nरामकविकृत पदें ९४ ते ९६\nरामकविकृत पदें ९७ ते १००\nरामकविकृत पदें १०१ ते १०३\nरामकविकृत पदें १०४ ते १०६\nरामकविकृत पदें १०७ ते ११०\nरामकविकृत पदें १११ ते ११४\nरामकविकृत पदें ११५ ते ११८\nरामकविकृत पदें ११९ ते १२२\nरामकविकृत पदें १२३ ते १२५\nरामकविकृत पदें १२६ ते १३०\nरामकविकृत पदें १३१ ते १३३\nरामकविकृत पदें १३४ ते १३५\nकृष्णकिंकरकृत पदें १३६ ते १३७\nकृष्णकिंकरकृत पदें १३८ ते १३९\nअवधूतकृत पदें १४० ते १४३\nअवधूतकृत पदें १४४ ते १४७\nगिरिधरकृत पदें १४८ ते १५४\nश्यामात्मजकृत पदें १५५ ते १५८\nश्यामात्मजकृत पदें १५९ ते १६२\nश्यामात्मजकृत पदें १६३ ते १६५\nश्यामात्मजकृत पदें १६६ ते १६८\nचिन्मयनंदनकृत पदें १६९ ते १७१\nचिन्मयनंदनकृत पदें १७२ ते १७५\nचिन्मयनंदनकृत पदें १७५ ते १७७\nगोविंदकृत पदें २०८ ते २११\nगोविंदकृत पदें २१२ ते २१५\nगोविंदकृत पदें २१६ ते २२०\nगोविंदकृत पदें २२१ ते २२३\nगोविंदकृत पदें २२४ ते २२६\nगोविंदकृत पदें २२७ ते २३०\nगोविंदकृत पदें २३१ ते २३२\nगोविंदकृत पदें २३३ ते २३५\nगोविंदकृत पदें २३६ ते २३७\nगोविंदकृत पदें २३८ ते २४०\nगोविंदकृत पदें २४१ ते २४४\nगोविंदकृत पदें २४५ ते २४७\nगोविंदकृत पदें २४८ ते २५०\nगोविंदकृत पदें २५१ ते २५३\nगोविंदकृत पदें २५४ ते २५६\nगोविंदकृत पदें २५७ ते २६०\nगोविंदकृत पदें २६१ ते २६३\nगोविंदकृत पदें २६४ ते २६६\nगोविंदकृत पदें २६७ ते २७०\nगोविंदकृत पदें २७१ ते २७३\nगोविंदकृत पदें २७४ ते २७७\nगोविंदकृत पदें २७८ ते २८०\nगोविंदकृत पदें २८१ ते २८३\nगोविंदकृत पदें २८४ ते २८७\nगोविंदकृत पदें २८८ ते २९०\nगोविंदकृत पदें २९१ ते २९३\nगोविंदकृत पदें २९४ ते २९७\nगोविंदकृत पदें २९८ ते ३००\nगोविंदकृत पदें ३०१ ते ३०३\nगोविंदकृत पदें ३०४ ते ३०७\nगोविंदकृत पदें ३०८ ते ३१०\nगोविंदकृत पदें ३११ ते ३१३\nगोविंदकृत पदें ३१४ ते ३१७\nगोविंदकृत पदें ३१८ ते ३२०\nगोविंदकृत पदें ३२१ ते ३२३\nगोविंदकृत पदें ३२४ आणि ३२५\nगोविंदकृत पदें १७८ ते १८०\nगोविंदकृत पदें १८१ ते १८३\nगोविंदकृत पदें १८४ ते १८६\nगोविंदकृत पदें १८७ ते १९०\nगोविंदकृत पदें १९१ ते १९२\nगोविंदकृत पदें १९३ ते १९५\nगोविंदकृत पदें १९६ ते १९८\nगोविंदकृत पदें १९९ ते २००\nगोविंदकृत पदें २०१ ते २०५\nगोविंदकृत पदें २०६ ते २०८\nगोविंदकृत पदें २७१ ते २७३\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nगोविंदकृत पदें २७१ ते २७३\n पाहतां वाटे माना समाधान \n वेष्टियला कासे दिव्य पीतांबर \nकुंडल कर्णी, कंठीं मुक्तहार गाजतो पायीं ब्रीदाचा तोडर ॥राम०॥१॥\n मुगुटी दिव्य भास्कराची प्रमा \nश्यामता ज्याची लाजवीत नमा तो राम सिंदुरगडावरी ऊभा तो राम सिंदुरगडावरी ऊभा \n ते ठायीं माझें गुंतलेंसे मन \nनसिक सरळ, आकर्ण नयन पाहतां मूर्ति जाहलें समाधान ॥राम०॥३॥\nवामांशी उभी जनकाची बाळा गौरांगी असे लावण्याची कळा \n गोविंद रामा पाडुनी आनंद्ला ॥राम०॥४॥\n त्याविण होतो देहाला बहुत बहुत श्रमा \nपाहिली बहु संसाराची सोये सुख ना, दु:ख त्यामाजी होताहे \nवासना स्थिर कदापी न राहे रामाविना सर्वही अपाये ॥राम०॥१॥\nजाहला देह संतप्त त्रितापें \nनासुचें कांहीं तेणें देह कांपे दिसतें नाम श्रीरामाचें सोपें ॥राम०॥२॥\nपातकी जन नामानें तरले \nविश्वासें तें म्यां अंतरीं धरिलें गोविंदाचें मन त्यामाजी रंगलें ॥राम०॥३॥\nधन्य दिवस आज सोनियाचा झाला \nभुळावीण श्रीराम घरा आला हो \nपूर्वपुण्य संपूर्ण फळा आलें \nकूटस्थातें सगुण देखीयेलें ॥धन्य दिवस०॥१॥\nबहू जन्मांचे सार्थक मजला झालें \nसर्वहि पर्वे दर्शन आजी घडलें ॥धन्य दिवस०॥२॥\nनृसिंहानें मजवरी कृपा केली. ॥धन्य दिवस०॥३॥\nअष्टगंधात कोणकोणते घटक असतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/1561", "date_download": "2018-09-22T03:44:04Z", "digest": "sha1:7WCME4PP3MRZAHKRUYVWK2KR7HD4M2RX", "length": 16983, "nlines": 248, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अनंताक्षरी - लॉजीकल (मराठी) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अनंताक्षरी - लॉजीकल (मराठी)\nअनंताक्षरी - लॉजीकल (मराठी)\n१. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल.\n२. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये.\n३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे.\n४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा).\n५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता ये_ईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घे_ऊ नयेत.\n६. फक्त मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ल\\' असल्यास, पुढचे गाणे एकतर, \\'ल\\' पासूनच लिहावे, किंवा उपांत्य अक्षरापासून लिहावे. हा नियम हिंदी अंताक्षरीसाठी लागू नाही\n७. मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ठ' असेल तर ते गाणे लिहीणार्‍याने पर्याय द्यावा अन्यथा पुढील गाणे लिहीणार्‍याने उपांत्य अक्षरापासून पुढचे गाणे लिहावे.\n८. मराठी अंताक्षरीमध्ये सहज टाळता येण्यासारख्या काही चुका\n८.१. 'पाहुनी रघुनंदन सावळा' ही गाण्याची सुरूवात आहे, 'लाजली सीता स्वयंवराला' नव्हे.\n८.२. 'निंबोणीच्या झाडामागे' ही सुरूवात बरोबर आहे लिंबोणीच्या झाडामागे' नव्हे.\nहा महाल कसला, रानझाडी ही दाट\nहा महाल कसला, रानझाडी ही दाट\nअंधार रातीचा कुठं दिसना वाट\nकुण्या द्वाडानं घातला घाव, केली कशी करणी\nसख्या रे घायाळ मी हरीणी\nज्वानीच्या आगीची मशाल हाती,\nज्वानीच्या आगीची मशाल हाती,\nआले मी अवसेच्या भयाण राती\nकाजवा उड, किरकिर किर\nजीवाचा जिवलग, दिलाचा दिलवर\nग बाई बाई कुठं दिसना मला\nइथं दिसना, तिथं दिसना\nशोधु कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं\nदिसला ग बाई दिसला\nमला बघून गालात हसला ग बाई हसला\nरूपान देखणी, अंगान चिकणी\nन बाई माझ्या बकरीचा\nपैल तो गे काऊ कोकताहे\nपैल तो गे काऊ कोकताहे\nशकुन गे माये सांगताहे\nबाई बाई मनमोराचा कसा पिसारा\nबाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला\nबाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला\nचिमणी मैना, चिमणा रावा\nचिमण्या अंगणी, चिमणा चांदवा\nकोकीळ कुहू कुहू बोले\nकोकीळ कुहू कुहू बोले\nतू माझा तुझी मी झाले\nनाच रे मोरा, आंब्याच्या\nनाच रे मोरा, आंब्याच्या वनातनाच रे मोरा नाच\nढगांशी वारा झुंजला रे\nकाळा काळा कापूस पिंजला रे\nआता तुझी पाळी, वीज देते टाळी\nफुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...\nझरझर धार झरली रे\nझाडांची भिजली इरली रे\nपावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ\nकरुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...\nदेवा रं देवा देवा\nदेवा रं देवा देवा\nआरं देवा रं देवा देवा\nदेवा रं देवा तुला उगाच का म्हणत्यात मायाळू कनवाळू\nगुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नगं टाळू\nरेड्यासनी मिळतात म्हशी बी लई अन गायीस नि मिळतात वळू\nमग आमच्याच कपाली का न्हाई लीव्हली पायालाई विझळू\nआम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू…\nजीवाशिवाची बैलजोड, लावल पैजेला आपली कुडं,\nलावल पैजेला आपली कुड, नी जिवाभावाचं लिंबलोण\nनीट चालदे माझी गाडी, दिन रातीच्या चाकोरीन,\nदिन रातीच्या चाकोरीन, जाया निघाली पैलथडी रं \nडौल मोराच्या मानचा रं डौल मानचा\nयेग रामाच्या बानाचा रं येग बानाचा\nतान्या-सर्जाची हं नाम जोडी\nकुना हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं\nमनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान\nससा तो कसा की कापूस जसा\nससा तो कसा की कापूस जसा\nत्याने कासवासी पैज लाविली\nवेगे वेगे धावू नी डोंगरावर जावू\nही शर्यत रे आपुली\nकुणि जाल का, सांगाल का,\nकुणि जाल का, सांगाल का,\nसुचवाल का ह्या कोकिळा \nरात्री तरी गाऊ नको\nखुलवू नको अपुला गळा\nशेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा,\nपोपट होता सभापती मधोमध उभा.\nपोपट म्हणाला, पोपट म्हणाला\nमित्रानो, देवाघरची लूट देवाघरची लूट\nतुम्हा आम्हा सर्वाना एक एक शेपूट\nया शेपटाचे कराल काय\nगाय म्ह्णणाली, गाय म्ह्णणाली\nअशा अशा शेपटीने मी मारीन माशा\nयाला धरीन, त्याला धरीन मीही माझ्या शेपटीने\nअसेच करीन तसेच करीन...\nखुशीत येईन तेव्हा शेपूट हलवीत राहीन\nनाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळ्ळीच नाही..\nखूप खूप्प रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन\nकधी वर कधी खाली शेपटीवर मी मारेन उडी\nशेपूट म्हणजे दोन हात, दोन हात\nशेपूट म्हणजे पाचवा पाय....\nपिस पिस फुलवुन धरीन मी धरीन\nपावसाळ्यात नाच मी करीन ...नाच मी करीन\nछान छान छान छान\nदेवाच्या देणगीचा ठेवा मान\nआपुल्या शेपटाचा उपयोग करा...\nदोन पायाच्या माणसागत आपलं शेपुत झडुन जाईल...........\nहे घ्या प्राणीच प्राणी\nदल दल उघडित नवनवलाने कमलवृंद पाहतो\nमैना राणी, चतुर शहाणी, सांगे\nमैना राणी, चतुर शहाणी, सांगे गोड कहाणी\nकहाणीत त्या पशुपक्ष्यांना अवगत असते वाणी\nकेतकीच्या बनी तिथे नाचला ग\nकेतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर\nगहीवरला मेघ नभी सोडला ग धीर\nपैल तो गे काऊ कोकताहे\nपैल तो गे काऊ कोकताहे\nशकुन गे माये सांगताहे\nकाऊ चिऊची नको राजा राणीची नको\nकाऊ चिऊची नको राजा राणीची नको\nगोष्ट मला सांग आई रामाची\nवेळ माझी झाली आता झोपेची\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/15000-people-water-shortage-thunder-45726", "date_download": "2018-09-22T04:13:11Z", "digest": "sha1:C2ENFKIM7VCC5WYPZGETLKVMJWPTMACX", "length": 14123, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "15000 people water shortage thunder १५ हजार लोकांना टंचाईची झळ | eSakal", "raw_content": "\n१५ हजार लोकांना टंचाईची झळ\nबुधवार, 17 मे 2017\n७८ गावांतील १३५ वाड्या तहानलेल्या; प्रशासनाची उडालीय तारांबळ\nरत्नागिरी - कडाक्‍याच्या उन्हामुळे भूगर्भातील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत चालला आहे. त्याच्या परिणामी टंचाई वाढत आहे. जिल्ह्यातील ७८ गावांतील १३५ वाड्यांमधील १५ हजार लोकसंख्येला झळ बसली आहे.\nत्यामुळे १७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी ७१ गावांतील १२२ वाड्यांमध्ये टॅंकर सुरू होता. तुलनेत यावर्षी उन्हाचा कडाका सर्वाधिक असल्याने टंचाई अधिक आहे. पाऊस लवकर दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तो फोल ठरला तर टंचाईची तीव्रता वाढणार आहे.\n७८ गावांतील १३५ वाड्या तहानलेल्या; प्रशासनाची उडालीय तारांबळ\nरत्नागिरी - कडाक्‍याच्या उन्हामुळे भूगर्भातील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत चालला आहे. त्याच्या परिणामी टंचाई वाढत आहे. जिल्ह्यातील ७८ गावांतील १३५ वाड्यांमधील १५ हजार लोकसंख्येला झळ बसली आहे.\nत्यामुळे १७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी ७१ गावांतील १२२ वाड्यांमध्ये टॅंकर सुरू होता. तुलनेत यावर्षी उन्हाचा कडाका सर्वाधिक असल्याने टंचाई अधिक आहे. पाऊस लवकर दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तो फोल ठरला तर टंचाईची तीव्रता वाढणार आहे.\nमे महिन्यात पारा ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर राहिला आहे. त्यामुळे हवेतील उष्मा वाढलेला आहे. धरणे, बंधारे विहिरींमधील पाण्याची पातळी खालावत आहे. नद्या, नाले कोरडे पडले आहेत. भूगर्भातील पाणी पातळी कमी झाल्याने विंधन विहिरींचा पर्याय काही ठिकाणी उपयुक्‍त ठरत नाही. २७ विंधन विहिरींना पाणीच लागलेले नाही. परिणामी टॅंकरचा एकमेव पर्याय वापरला जात आहे.\nत्यामुळे टॅंकरला मागणीही वाढत आहे. १३५ वाड्यांना १७ टॅंकरने पाणीपूरवठा करत असताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. सर्वाधिक टंचाई खेड तालुक्‍यात जाणवते. त्यापाठोपाठ संगमेश्‍वर, चिपळूण तालुक्‍यांचा समावेश आहे. खेडसाठी अवघे ६ टॅंकरच आहेत. पाणीपुरवठा करताना नियोजन केले आहे. दोन दिवसांआड पाणी त्या-त्या वाड्यांना दिले जाते. त्यासाठी काही विहिरीही अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. राजापूर तालुका आजही टॅंकरमुुक्‍त आहे.\nहवामान विभागाकडील माहितीनुसार मॉन्सून अंदमान, बंगालच्या उपसागरापर्यंत येऊन ठेपला आहे. त्याची पुढील वाटचाल वेगात झाली, तर केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होईल. त्यानंतर पुढे ७ जूनपर्यंत कोकणात सक्रिय होऊ शकतो. हे गणित जमले तर टंचाईच्या झळांपासून पंधरा हजार लोकांची सुटका होईल. अन्यथा पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. धरणावर अवलंबून असलेल्या नळ-पाणी योजनांचीही स्थिती गंभीर बनणार आहे.\nकपाशीला चार बोंड, मक्याला दाणेच नाही तर कांदे लागवड मातीत\nयेवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर...\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-hockey/sports-news-world-hockey-league-competition-55268", "date_download": "2018-09-22T03:37:17Z", "digest": "sha1:EEFI2WHDX4MO4LDSGGUFIPCGUDXAPCLX", "length": 12911, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news world hockey league competition गोलच्या संधी दवडत भारताची हार | eSakal", "raw_content": "\nगोलच्या संधी दवडत भारताची हार\nसोमवार, 26 जून 2017\nकॅनडाविरुद्धच्या पराभवामुळे सहाव्या स्थानी\nलंडन - गोल दवडण्याची एकमेकांशी स्पर्धा करीत भारताने वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यातील कॅनडाविरुद्धच्या पाचव्या क्रमांकाच्या लढतीत २-३ पराभव ओढवून घेतला. या स्पर्धेत पहिल्या दोन संघांत येण्याचे लक्ष्य बाळगलेल्या भारताने प्रत्यक्षात या स्पर्धेत दोन दुबळ्या संघांविरुद्ध हार पत्करली.\nकॅनडाविरुद्धच्या पराभवामुळे सहाव्या स्थानी\nलंडन - गोल दवडण्याची एकमेकांशी स्पर्धा करीत भारताने वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यातील कॅनडाविरुद्धच्या पाचव्या क्रमांकाच्या लढतीत २-३ पराभव ओढवून घेतला. या स्पर्धेत पहिल्या दोन संघांत येण्याचे लक्ष्य बाळगलेल्या भारताने प्रत्यक्षात या स्पर्धेत दोन दुबळ्या संघांविरुद्ध हार पत्करली.\nमलेशियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत हार पत्करलेले भारतीय पाकिस्तानविरुद्धच्या एकतर्फी विजयाने सावरले, असेच वाटत होते. प्रत्यक्षात विश्रांतीस घेतलेली २-१ आघाडी दवडत हार पत्करली. मलेशियाने भारताविरुद्ध विजय मिळविताना आक्रमणात वर्चस्व राखले होते; मात्र कॅनडाने केवळ सतरा टक्के गोलक्षेत्रात वर्चस्व राखले आणि त्यात तीन गोल करीत लढत जिंकली. या स्पर्धेच्याच प्राथमिक साखळीत भारताने कॅनडाचा ३-० असा पराभव केला होता.\nहॉकी आकडेतज्ज्ञांच्या भाषेत बोलायचे तर गॉर्डन जॉनस्टन याने दोन आणि कीगन परेरा याने एक गोल करीत कॅनडाचा विजय साकारला, तर भारताचे दोन्ही गोल हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर केले. या विजयामुळे कॅनडा स्पर्धेत केवळ पाचवे आले नाहीत, तर विश्वकरंडकास पात्र ठरले. भारतास वर्ल्ड हॉकी लीगप्रमाणेच विश्‍वकरंडक स्पर्धेतही आता यजमान म्हणूनच प्रवेश मिळणार आहे. भारताने या सामन्यात गोल करण्याच्या २० संधी दवडल्या. दहापैकी दोनच पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावले. भारतीय आक्रमकांनी चेंडूवर चांगली हुकूमत राखली. गोलक्षेत्रात वारंवार प्रवेश केला; मात्र कॅनडाचा गोलरक्षक अँतोनी किंडलर याने सुरवातीस चांगल्या चाली रोखल्यावर भारतीय आक्रमकांकडून चुका होण्यास सुरवात झाली.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nदिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)\nभारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nतुमचा हेतू चांगला असेल तर चंबळचे डाकूही तुम्हाला मदत करतात, असा अनुभव आहे. लहानमोठ्या अनेक सायकलसफरी केल्यानंतर आम्ही मित्रांनी सायकलवरून थेट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/samsung-galaxy-a8-2018-and-galaxy-a8-plus/", "date_download": "2018-09-22T03:11:14Z", "digest": "sha1:47ZDKWO3AZTURCNHROKIPLZODM3WGRTF", "length": 14052, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सॅमसंगने लाँच 2 नवे गॅलक्सी A8 आणि गॅलक्सी A8+ | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/तंत्रज्ञान/सॅमसंगने लाँच 2 नवे गॅलक्सी A8 आणि गॅलक्सी A8+\nसॅमसंगने लाँच 2 नवे गॅलक्सी A8 आणि गॅलक्सी A8+\nनवीन वर्षात मोबाइलमधील सर्वात अग्रगण्य कंपनी सॅमसंग दोन नवे स्मार्टफोन बाजारात आणत आहे.\n0 153 1 मिनिट वाचा\nया दोन नव्या स्मार्टफोनची खासियत अशी आहे की, यामध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरे आहेत. सॅमसंगच्या या नव्या ‘A’ सिरिजची ग्राहक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. गॅलक्सी A8 आणि गॅलक्सी A8+ अशी दोघांची नावे आहेत.\nकंपनीचा असा दावा आहे की, ए सिरीजमधील स्मार्टफोन हे अतिशय स्टायलिश आणि सुंदर असणार आहेत. गॅलक्सी A8 (2018) आणि गॅलक्सी A8+ (2018) या दोन्ही स्मार्टफोनची विक्री 2018 मध्ये सुरू होणार आहे.\nगॅलक्सी A8 (2018) आणि गॅलक्सी A8+ मध्ये 2220* 1080 पिक्सल रिझोल्यूशन असलेला हा 5.6 इंचाचा फूल एचडी सुपर मॉडेल डिस्प्ले आहे. तर गॅलक्सी ए 8 प्लस 2018 मध्ये 1080* 2220 पिक्सझ रिझोल्यूशनचे 6 इंच फूल एचडी सुपर एमलोइड डिस्प्ले आहे. इनफिनिटी डिस्प्ले पॅनलच्यावर सुरक्षेसाठी एक कर्व्ड ग्लास देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलक्स A 8 आणि गॅलक्सी A8+ ला देखील कर्व्ड ग्लास देण्यात आली आहे. गॅलक्सी A8 (2018) आणि गॅलक्सी A8+ हे दोन्ही स्मार्टफोन 7.1.1 नूगावर रन करतात. हे दोन्ही फोन बाजारा चार कलर वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ब्लॅक, ऑर्किड ग्रे, गोल्ड आणि ब्लू या रंगात मिळतील.\nसॅमसंगच्या दोन्ही नव्या फोनमध्ये दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहे. यामध्ये 16 एमपी फ्रंट आणि 16 एमपी रिअर कॅमेरा दिला आहे. यासोबतच फ्रंट कॅमेरा 8 एमपी सेंसर दिला आहे. दोन्ही सेंसरसोबत युझरला एक ऑप्शन देखील मिळते की युझर्सने बॅकग्राऊंडला ब्लकर करू शकता किंवा फोकस देखील करू शकता. यामुळे तुमचे फोटो नक्कीच चांगले येतील.\nसॅमसंग गॅलक्सी A8 (2018) आणि गॅलक्सी A8+ मध्ये 32 जीबी आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरिएंट आहे. तसेच या दोन्ही स्मार्टफोनमध्ये मेमरीला मायक्रोएसडी कार्डसोबत 256 जीबी एक्सपांड करू शकतागॅलक्सी A8 (2018)मध्ये 3000 एमएएच बॅटरी असून गॅलक्सी A8+ मध्ये 3500 एमएएच बॅटरी आहे. इतर सॅमसंग स्मार्टफोनप्रमाणे याची किंमत अद्याप सांगण्यात आलेले नाहीत. मात्र काही वेबसाइटने यूरोपमध्ये गॅलक्सी A8 (2018)ची विक्रि 499 यूरे म्हणजे भारतीय किंमत 37,750 रुपये असून गॅलक्सी A8+ ची किंमत 599 यूरो म्हणजे 45,300 रुपये इतकी आहे.\nसचिन तेंडुलकरचे राज्यसभेतील पहिले भाषण थांबले बोलूच दिलं नाही .\nआदर्श घोटाळा: अशोक चव्हाणांना दिलासा\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\n2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%80.%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4/word?page=1", "date_download": "2018-09-22T03:55:23Z", "digest": "sha1:3EEASUGTR7W6CVTGVX7W5FVIKUGRO3RO", "length": 9388, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - एकनाथी भागवत", "raw_content": "\nघरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य\nएकनाथी भागवत - श्लोक २० वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक २१ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक २२ व २३ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक २४ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय दुसरा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - आरंभ\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १ ला\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक २ रा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ३ रा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ४ था\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ५ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ६ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ७ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ८ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ९ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १० वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ११ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १२ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १३ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १४ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nवि. १ कवाईत शिकलेला . ' काळे कवाईतीत दहा - पांच नित्य येतात .' - रा १० १९१ . २ ( गो .) कावेबाज ; कारस्थानी . ( अर . कवाइद )\nस्त्री. १ युद्धविशयक सामुदायिक हालचाल ; सैन्याची कसरत ; कारवाई ; कवाईत पहा . ' लढाईत समयीं कवायतीनें चालावें ' - रा . १० . ६५ . २ नियम ; पद्धति ; युक्ति ; शिस्त . ' सखारामपंतानी कवायत धरली आहे जे .' - ख ५ . २६२५ . ( अर . कवाइद = काइदाचें अव )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/marathi-astrology-2010", "date_download": "2018-09-22T03:03:34Z", "digest": "sha1:5DEEFL4OULXN2SSKXCGLTAL2T5SLY5OG", "length": 8114, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Astrology 2010 | Astrology Marathi | Predictions 2010 | अ‍ॅस्ट्रोलॉजी 2010 | ग्रहमान | ज्योतिष", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअमिताभ बच्चन : संमिश्र वर्ष राहील\nवेबदुनिया| सोमवार,ऑक्टोबर 11, 2010\nसुपर स्टार अमिताभ बच्चनचा वाढदिवस 11ऑक्टोबरचा आहे. बिग बी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2010 : राशींचे वार्षिक फलादेश\nवेबदुनिया| सोमवार,जानेवारी 4, 2010\nहे वर्ष चढउतार दर्शविणारे आहे. पूर्वार्धात संतती विषयी, शैक्षणिक संबंधातील चिंता सतावतील. काही वेळा निर्णय चुक़ण्याचा ...\nराहुल गांधी पंतप्रधान बनणार\nवेबदुनिया| गुरूवार,डिसेंबर 31, 2009\nप्राचीन पध्दतीने भविष्य कथन करणारे ज्योतिष बेजान दारूवाला यांच्यामते आगामी काळात भारत युवाशक्तीच्या जोरावरी 'सुपरपॉवर' ...\nविद्या बालनसाठी शुभ योग\nवेबदुनिया| गुरूवार,डिसेंबर 31, 2009\n'पा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून अभिनेत्री विद्या बालन हीने त्यात अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका साकारली आहे. ...\nट्‍विंकलचा प्रगतीचा आलेख उंचावेल\nवेबदुनिया| गुरूवार,डिसेंबर 31, 2009\nसिने अभिनेता राजेश खन्नाची सुकन्या व सुपर स्टार 'सिंग इंज किंग' फेम अक्षय कुमारची पत्नी ट्‍विंकल खन्नाची ओळख केवळ ...\nमाघ मासाचे विशेष महत्त्व\nवेबदुनिया| गुरूवार,डिसेंबर 31, 2009\n15 जानेवारी 2010 पासून माघ महिन्यास प्रारंभ होत आहे. ज्योतिषशास्त्रात हा महिना धर्म, कर्म व पूजापाठ कण्यासाठी उत्तम ...\nसलमानच्या विवाहास 'गुरू' अडसर\nवेबदुनिया| गुरूवार,डिसेंबर 31, 2009\nबॉलीवूडमधील टॉपचा स्टार सलमान खान हा त्याच्या विवाहावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. कधी भांडण तर ...\n2010: भारतासाठी नववर्ष कसे राहील\nवेबदुनिया| मंगळवार,डिसेंबर 29, 2009\n2010 वर्षात भारताच्या कुंडलीचा मंगळ तृतीयस्थ आला आहे. शनि पंचममध्ये भ्रमण करतोय, राहु धनु राशीत आहे. आठव्या स्थानात ...\n2010: उन्हाळ्यात अधिक विवाहमुहुर्त\nवेबदुनिया| मंगळवार,डिसेंबर 29, 2009\nयंदा वर्षाच्या प्रारंभीच चंद्रग्रहण आल्याने शुभविवाहांना ब्रेक लागला आहे. मात्र 2010 च्या 15 मे 11 डिसेंबर 2010 पर्यंत ...\n2010 मध्ये सावधगिरी महत्त्वाची\nवेबदुनिया| मंगळवार,डिसेंबर 29, 2009\n2010 वर्षाची सुरवात ज्योतिष घटनानी होणार आहे. नववर्षांच्या प्रारंभी अर्थात पहिल्याच दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. यंदा ...\nवेबदुनिया| मंगळवार,डिसेंबर 29, 2009\nवर्ष 2010च्या अंकांची बेरीज केली तर 2+0+1+0= 3 येते. अर्थात 2010 हे मुलांक 3 आहे. म्हणून या मुलांकाचे व इतर मुलांक ...\nवेबदुनिया| मंगळवार,डिसेंबर 29, 2009\nनववर्ष 2010च्या प्रारंभीच चंद्रग्रहण आहे. 'थर्टि फर्स्ट'च्या रात्री पौष शुक्ल पक्ष पौर्णिमामध्ये आर्द्रा नक्षत्र व ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/anzeigen", "date_download": "2018-09-22T03:41:13Z", "digest": "sha1:7AJUAJRSZSFMBPHKDPOS4SHGEL6D3URO", "length": 7306, "nlines": 148, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Anzeigen का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nanzeigen का अंग्रेजी अनुवाद\nक्रिया टेबल सकर्मक क्रिया separable\nउदाहरण वाक्य जिनमे anzeigenशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला anzeigen कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nanzeigen के आस-पास के शब्द\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'anzeigen' से संबंधित सभी शब्द\nसे anzeigen का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Determiners' के बारे में अधिक पढ़ें\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF/", "date_download": "2018-09-22T03:55:27Z", "digest": "sha1:JWJISXZFQRDQJLO2P3ZQ6CSFJGPP45TC", "length": 7539, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिद्धार्थ नाव अजूनही अलियाला प्रिय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसिद्धार्थ नाव अजूनही अलियाला प्रिय\nअलिया आणि सिद्धार्थ मल्होत्राने आपले रिलेशन अद्याप ऑफिशियल केलेले नाही. मात्र दोघांच्या अफेअरची चर्चा मात्र खूप दिवसांपासून चालली आहे. या दोघांमध्ये ब्रेक अप झाल्याचेही गेल्या वर्षी बोलले जायला लागले होते. दोघांनी आता आपापले रस्ते वेगवेगळे ठेवले असले तरी सिद्धार्थ हे नाव आलियासाठी आजही प्रिय आहे. “राजी’ या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलिया आली असताना तिने “फेसबुक लाईव्ह’चा आधार घेतला.\nया लाईव्ह प्रमोशन दरम्यान ती म्हणाली, सिद्धार्थ कदमबरोबर तिला बोलायचे आहे कारण सिद्धार्थ हे नावच मला खूप आवडते. सिद्धार्थ मल्होत्राने काही महिन्यांपूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना आपण “सिंगल’असल्याचे म्हटले होते. अलियानेही नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये बोलताना आपण “सिंगल’ असल्याचे सांगितले होते. अलिया सध्या “राजी’च्या प्रमोशनव्यतिरिक्‍त “गली बॉय’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने नुकतेच “ब्रम्हास्त्र’च्या शुटिंगचे पहिले शेड्युलही पूर्ण केले आहे. या शुटिंगदरम्यान तिच्या खांद्याला थोडी दुखापतही झाली आहे. असे असले तरी सिद्धार्थ बरोबरच्या ब्रेक अपची कोणतीही लक्षणे तिच्या चेहऱ्यावर कधीही दिसली नाहीत. म्हणजे मग यांच्यात कधी ब्रेक अप झालाच नाही, असे समजायचे की काय.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकंगना राहते सोशल मीडियापासून चार हात लांब\nNext articleदीपिका-रणबीर पुन्हा एकत्रित\nअन्‌ प्रिया प्रकाशने लगावली कानाखाली\n“ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये कतरिनाचा नवा ग्लॅमरस लुक\nVideo: अभिनेता आयुषमान खुराणा आणि नीना गुप्ता यांच्याशी खास चर्चा\nपहा व्हिडिओ : प्रिया प्रकाशने लगावली सह कलाकाराच्या कानाखाली\n“हेलिकॉप्टर ईला’मध्ये अजयच्या गाण्यावर काजोलाचा तडका\n“ठग्ज…’मध्ये फातिमा चालवणार धनुष्यबाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/latur/fir-has-been-filed-against-pasha-patel-complaint-tv-channel-journalist/", "date_download": "2018-09-22T04:18:06Z", "digest": "sha1:6XMLY3FJRKAL5624OJ7IEMCS77VRAF6G", "length": 24523, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "An Fir Has Been Filed Against Pasha Patel On The Complaint Of A Tv Channel Journalist | वृत्तवाहिनीच्या पत्रकारास शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nवृत्तवाहिनीच्या पत्रकारास शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल\nवृत्तवाहिनीच्या पत्रकारास शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.\nलातूर : वृत्तवाहिनीच्या पत्रकारास शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.\nऔसा रोडवरील विश्रामगृहावर शनिवारी पाशा पटेल यांनी पत्रपरिषद आयोजित केली होती. त्यावेळी प्रश्न उपस्थित करणाºया विष्णू बुरगे या पत्रकाराला पटेल यांनी शिवीगाळ केली. याबाबत बुरगे यांनी शनिवारी रात्री उशिरा विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पटेल यांच्या विरोधात कलम २९४, ५०७, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पोलिसांना अधिक तपास करावा लागेल़ तक्रारीत तथ्य आढळल्यास पटेल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होऊन खटलाही चालू शकतो़ त्यामुळे पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअनुदान दीड कोटी, खर्च साडेसहा कोटी; तुम्हीच सांगा मनपा चालवायची कशी\nतहसीलच्या प्रवेशद्वाराला बांधले करपलेल्या पिकांच्या पेंड्यांचे तोरण\nअवैध धंद्यांविरोधात महिलांचा रेणापूर ठाण्यावर मोर्चा\n फिर्यादी मुलगाच निघाला वडिलांच्या खुनाचा आरोपी, पोलिसांनी 24 तासांतच लावला छडा\nकिल्लारी येथे फिर्यादी मुलगाच निघाला बापाचा मारेकरी\nलातूरसह पन्नास गावांवर पाणीटंचाईचे संकट\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-farmer-strike-satara-49683", "date_download": "2018-09-22T03:58:15Z", "digest": "sha1:NS662KIQRDVFHRZIIMPGS37KFAO2A4RK", "length": 10242, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Satara News: Farmer Strike in Satara शेतकरी संपाचे साताऱ्यात तीव्र पडसाद | eSakal", "raw_content": "\nशेतकरी संपाचे साताऱ्यात तीव्र पडसाद\nशुक्रवार, 2 जून 2017\nग्रामीण भागातील दूध संकलनाच्या गाड्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात घेत आहेत. आनेवाडी टाेल नाका ते जाेशी विहीर या मार्गावर पाेलीस बंदाेबस्तात दुधाचे टॅंकर, भाजी पाल्याच्या गाड्या साेडल्या जात आहेत\nसातारा : सातारा जिल्ह्यात शेतकरी संपाचे आज (शुक्रवार) दुसऱ्या दिवशी तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.\nसातारा शहरातील बाजार समिती पुर्णत: बंद आहे. ग्रामीण भागातील दूध संकलनाच्या गाड्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात घेत आहेत. आनेवाडी टाेल नाका ते जाेशी विहीर या मार्गावर पाेलीस बंदाेबस्तात दुधाचे टॅंकर, भाजी पाल्याच्या गाड्या साेडल्या जात आहेत.\nदरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना काेरेगाव येथे आंदाेलन करताना पाेलीसांनी ताब्यात घेतले आहे.\n...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक\nकोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे जर ते तयार नसतील तर मी...\nदिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)\nभारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...\nगणेशोत्सव साजरे करताना सामाजिकतेचे भान ठेवणे गरजेचे : सहाय्यक पोलिस निरीक्षक बडवे\nउंडवडी : \"तरुण मंडळानी गणेशोत्सव साजरे करताना सामाजिकतेचे भान राखले पाहिजे. युवा पिढी सोशल मिडियाच्या चक्रव्यूहात अडकत असून त्यांना थोर...\nबारामतीचा सर्वांगिण विकास हेच उद्दिष्ठ : अजित पवार\nबारामती शहर - समाजातील सर्वच घटकांना सोबत घेत बारामतीचा सर्वांगिण विकास साध्य करण्याचे उद्दीष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नजरेसमोर ठेवले असून या...\nशिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांचा समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र\nपाली (जि. रायगड) - येथील अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाचे संस्थापक आणि शिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांनी आपल्या समर्थक सहकार्‍यांसोबत गुरुवारी (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B/", "date_download": "2018-09-22T03:15:23Z", "digest": "sha1:OTDM3YOWMMMLMJIYWP4STPDE3DUSGQ2X", "length": 6907, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वारणानगर येथे अपघातात दोघे गंभीर जखमी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवारणानगर येथे अपघातात दोघे गंभीर जखमी\nकोल्हापूर – वारणानगर ता.पन्हाळा येथील वाठार रत्नागिरी हायवे वरील गॅलेकसी हॉस्पिटल समोर आज दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक MH10AQ5645 आणि मस्ट्रो स्कुटी मोटार सायकल क्रमांक MH09ED8251 अपघातात वारणा महाविद्यालयाचे प्राध्यापक दिलीपकुमार नानासाहेब भोसले वय ५८ राहणार वारणानगर व शिपाई सतीश शामराव मांगले वय ४२ राहणार निगवे हे गंभीर जखमी झाले आहेत.\nमहिंद्रा पिकअप वारणा नगरच्या दिशेने जात होती तर भोसले आणि मांगले हे रास्ता क्रॉस करत होते.रास्ता क्रॉस करत असताना महिंद्रा पिकअपच्या अचानक आडवे आल्याने पिकअपची मोटार सायकलला जोराची धडक बसून हा अपघात झाला.दोघाना उपचारासाठी वारणानगर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे तर मांगले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.याबाबत अधिक तपास कोडोली पोलीस ठाणे करत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleक्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा क्रिकेट बेसिक्‍सवर विजय\nNext articleसरकारनं साखर उद्योगाला मदत करावी – हसन मुश्रीफ\nबोगस डॉक्‍टरांवर कडक कारवाई करा\n“गोकुळ’ मल्टिस्टेटवर 24 सप्टेंबरला सुनावणी\nदोन लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त\nगोव्याची ‘स्वस्त’ दारू पडली महागात, पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nकोल्हापूरात किरकोळ कारणावरून तरुणावर खूनी हल्ला, चौघांना अटक\nसिध्दगिरी मठाच्या विक्री केंद्रासाठी कोल्हापूरात जागा देऊ – चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/birthday-special-karmala-to-bollywood-a-journey-of-sairat-direction-nagraj-manjule-302202.html", "date_download": "2018-09-22T03:04:51Z", "digest": "sha1:YXPQK4EEVF6TUGPOLLY2FSIPXJPWKKQU", "length": 1699, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - बर्थडे स्पेशल : करमाळा ते बॉलिवूड...एका 'सैराट'काराचा प्रवास–News18 Lokmat", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल : करमाळा ते बॉलिवूड...एका 'सैराट'काराचा प्रवास\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\nबाईक्सचंं शहर असलेलं पुणे गाड्या चोरण्यातही 'अव्वल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/srk-has-written-emotional-post-on-birthday-of-suhana-290716.html", "date_download": "2018-09-22T03:05:34Z", "digest": "sha1:E55H2EGSZL3P7D67O5M3JORXCU7AUN34", "length": 12681, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुहानाच्या वाढदिवसाला शाहरुखनं लिहिली भावुक पोस्ट", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nसुहानाच्या वाढदिवसाला शाहरुखनं लिहिली भावुक पोस्ट\nत्यानं म्हटलंय, 'मला माहीत आहे की तू उडण्यासाठीच जन्मलीयस.' गौरी खाननंही तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.\n२३ मे : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान काल म्हणजे २२ मे रोजी १८ वर्षांची झाली. त्या निमित्तानं पप्पा शाहरुख खाननं तिला सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहिलीय. त्यानं म्हटलंय, 'मला माहीत आहे की तू उडण्यासाठीच जन्मलीयस.' गौरी खाननंही तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.\nशाहरुखनं म्हटलंय, ' सगळ्या मुलींप्रमाणे तूही उडण्यासाठी बनलीयस. तू जे १६ वर्षांपासून करत होतीस, ते आता सर्व काही कायद्यानं करू शकतेस. '\nकिंग खानचा सुहानावर खूप जीव आहे. तो अगदी मित्राप्रमाणे मुलांशी वागतो. इन्स्टाग्रामवरच्या या पोस्टला ६ लाख लाईक्स मिळाल्या आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nBigg Boss: मॅच फिक्सिंगवर अखेर बोलला श्रीशांत\n'प्रेमा'तल्या अनेक 'रंगां'बद्दल सांगतोय अजिंक्य देव\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-238205.html", "date_download": "2018-09-22T03:32:05Z", "digest": "sha1:XBZE3QE632O5OSTJ2SPUC4QZLLUELIFI", "length": 14109, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींच्या नोटाबंदी निर्णयावरुन आम्हीही धडे घेऊ, चीनकडून प्रशंसा", "raw_content": "\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमोदींच्या नोटाबंदी निर्णयावरुन आम्हीही धडे घेऊ, चीनकडून प्रशंसा\n26 नोव्हेंबर : नोटाबंदीच्या मोदींच्या निर्णयाचं आता चीननंही कौतुक केलंय. चीनच्या सरकारी वृत्तपत्रात मोदींची प्रशंसा केली गेलीय. हा निर्णय अतिशय धाडसी आहे. यश किती मिळेल माहीत नाही पण सुरुवात तर झाली आहे असं कौतुक चीनच्या सरकारी वृत्तपत्रात केलंय.\nचीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राच्या संपादकीयमध्ये नोटाबंदीचं समर्थन करण्यात आलं. धोरणात्मक बदल हे नेहमीच कठीण असतात. त्यासाठी धाडसाबरोबरच इतर अनेक गोष्टी लागतात. हे जर चीनमध्ये झालं तर काय होईल याची कल्पनाही करता येत नाही. पण याची अंमलबजावणी भारत सरकारच्या हातातून निसटतेय का असंही या संपादकीय लेखात म्हणण्यात आलंय.\nनेमकं या संपादकीयमध्ये काय \n\"नोटाबंदीचा मोदींचा निर्णय अतिशय धाडसी आहे. चीनमध्ये 50 आणि 100 युआनच्या नोटा बंद केल्या तर काय होईल याची कल्पनाच आम्ही करू शकत नाही. नोटाबंदीमध्ये जोखीमही आहे. याची अंमलबजावणी व्यवस्थित होईल आणि जनताही पाठिंबा देईल हे मोदींनी गृहित धरलं. धोरणात्मक बदल हे नेहमीच कठीण असतात. त्यासाठी केवळ धाडस पुरेसं नसतं. मोदींनी हा निर्णय घेतला खरा पण त्याचं यश हे सक्षम अंमलबजावणी आणि जनतेच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. मोदी सरकारला ही जबाबदारी पार पाडता येईल का याबाबत अधिकाधिक लोक साशंक होतायेत. चीन तर गेली 40 वर्षं मोठे बदल करतंय. पण मोदींच्या या निर्णयावरून आम्हीही धडे घेऊ.\"\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/fed-up-of-bengaluru-traffic-techie-rides-a-horse-to-work-on-last-day-becomes-internet-sensation-292849.html", "date_download": "2018-09-22T04:00:21Z", "digest": "sha1:6WCVEF5VMIBE4LO4LEMDMGA3CS3FBAD6", "length": 15470, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऑफिसात पोहोचण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरची बंगळूरात घोड्यावरून स्वारी!", "raw_content": "\nVIDEO: मालेगावात कांद्याचा भाव घसरला, संतप्त शेतकरी रस्त्यावर\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: मालेगावात कांद्याचा भाव घसरला, संतप्त शेतकरी रस्त्यावर\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nऑफिसात पोहोचण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरची बंगळूरात घोड्यावरून स्वारी\nबंगळूरमधल्या ट्राफिक जामला कंटाळून एक सॉफ्टवेअर इंजिनिअरनं आज चक्क घोड्यावर बसून ऑफिसमध्ये गेला आणि बंगळूरूच्या वाहतूक समस्येकडे त्यानं जगाचं लक्ष वेधलं\nबंगळूरू,ता.15 जून : बंगळूरूची ओळख देशात आयटीचं शहर अशी आहे. त्याचबरोबर देशाची ही आय.टी. राजधानी ओळखली जाते ती ट्राफिक जामसाठी. अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि वाढणारी वाहनांची संख्या यामुळं नागरिकांना दररोज प्रचंड वाहतूक कोडींला सामोरे जावे लागते.\nदररोजच्या या कटकटीला कंटाळून एक सॉफ्टवेअर इंजिनिअरनं आज चक्क घोड्यावर बसून ऑफिसमध्ये गेला आणि बंगळूरूच्या वाहतूक समस्येकडे जगाचं लक्ष वेधलं.\nरूपेश कुमार वर्मा हा सॉफ्टवेअर इंजिनिअर गेल्या 8 वर्षांपासून बंगळूरात राहतो.\nभय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांची चौकशी\nपतंजलीचं 'परिधान', योग मॅट पासून जीन्सपर्यंत सबकुछ\nअॅम्बेसी गोल्फ लिंक कॅम्पस, रिंग रोड या प्राईम लोकेशनला त्याचं ऑफिस आहे. रूपेशला घरून त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचायला दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागत होता. या कंटाळवाण्या प्रवासाला वैतागून त्यानं नोकरीच्या शेवटच्या दिवशी घोड्यावरून प्रवासाचा निर्णय घेतला.\nआणि बंगळूरूच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत घोड्यावरून रपेट करत तो ऑफिसमध्ये पोहोचला. त्यावेळी बंगळूरूच्या ट्राफीकला वैतागल्याची पाटीही त्यानं घोड्याच्या गळ्यात घातली होती. रूपशच्या मित्रांनीही त्याचं जोरदार स्वागत केलं.\nहे तर संघ आणि भाजपचं मनुवादी राजकारण- राहुल गांधी\nपश्चिम रेल्वेवर हाय अलर्ट, लोकल मार्ग उडवून देण्याच्या धमकीनंतर कडक सुरक्षाव्यवस्था\nरूपेश हा राजस्थानमधल्या पिलानीचा असून मनिपाल विद्यापीठातून त्यानं इंजिनिअरिंग पूर्ण केल. 8 वर्षांची नोकरी सोडून तो आता आपल्या गावी सॉफ्टवेअर कंपनी काढणार आहे. बंगळूरूच्या ट्राफिकच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यानं जी क्लुप्ती केली त्याला सोशल मीडियावरूनही जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केली ३ पोलिसांची हत्या; आता पोलिसांमध्येच दहशत\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/pranav-mukharji/", "date_download": "2018-09-22T04:10:46Z", "digest": "sha1:NKYDZJELB6GXZ2VIC7D36KKDSQQFAZLZ", "length": 11250, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pranav Mukharji- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n... तर पंतप्रधानपदासाठी संघ प्रणव मुखर्जींचं नाव पुढे करेल - संजय राऊत\nआगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ऐनवेळी पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी यांचे नाव पुढे करेल. जेणेकरून त्यांना सत्ता कायम राखता येईल.\n... तर पंतप्रधानपदासाठी संघ प्रणव मुखर्जींचं नाव पुढे करेल - संजय राऊत\nमला ज्याची भीती होती तेच झालं, प्रणवदांच्या बदललेल्या फोटोवर शर्मिष्ठा मुखर्जींची प्रतिक्रिया\nसंघाच्या कार्यक्रमात उद्या मुखर्जींचं भाषण\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nसंघ ही काय पाकिस्तानी संघटना आहे काय\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nप्रणवदांनी वडिलांप्रमाणे काळजी घेतली-मोदी\nराष्ट्रपतींनी अमिताभ आणि टीमसोबत पाहिला 'पिंक'\nवटहुकुमांचं कायद्यात रुपांतर करण्यासाठी केंद्र सरकारची धावपळ\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/french-open-tennis-martir-s-sensational-overdose-on-shapovalov-118060100009_1.html", "date_download": "2018-09-22T03:42:44Z", "digest": "sha1:7PVZJ7XXIVFCJIC4A5D7PCA35XBCS4AQ", "length": 11984, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फ्रेंच ओपन टेनिस : शापोव्हालोव्हवर मार्टेररची सनसनाटी मात | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफ्रेंच ओपन टेनिस : शापोव्हालोव्हवर मार्टेररची सनसनाटी मात\nजर्मनीच्या बिगरमानांकित मॅक्‍झिमिलियन मार्टेररने कॅनडाच्या 24व्या मानांकित डेनिस शापोव्हालोव्हचा चार सेटच्या झुंजीनंतर पराभव करताना येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. नदाल व जोकोविच यांसारख्या बड्या खेळाडूंसाठी धोका ठरू शकणारा शापोव्हालोव्ह आज मार्टेररविरुद्ध मात्र सपशेल निष्प्रभ ठरला. मार्टेररने पहिला सेट गमावल्यावर जोरदार पुनरागमन करताना 5-7, 7-6, 7-5, 6-4 असा सनसनाटी विजय नोंदविला.\nयाशिवाय क्रोएशियाचा तृतीय मानांकित मेरिन सिलिच, ऑस्ट्रियाचा सातवा मानांकित डॉमिनिक थिएम, इटलीचा अठरावा मानांकित फॅबिओ फॉगनिनी या मानांकितांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. मेरिन सिलिचने पोलंडच्या बिगरमानांकित हर्बर्ट हुरकाझचा प्रतिकार 6-2, 6-2, 6-7, 7-5 असा मोडून काढला. तर डॉमिनिक थिएमने ग्रीसच्या स्टेफानोस सिस्टिपासचे आव्हान 6-2, 2-6, 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले.\nपुरुष एकेरीतील अन्य सामन्यात अठराव्या मानांकित फॅबिओ फॉगनिनीने स्वीडनच्या इलियास वायमेरला 6-4, 6-1, 6-2 असे पराभूत करीत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. तर अमेरिकेच्या बिगरमानांकित स्टीव्ह जॉन्सनने जर्मनीच्या यान लेनार्ड स्ट्रफची झुंज 6-4, 6-7, 6-2, 6-2 अशी मोडून काढताना तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. पाच सेटपर्यंत रंगलेल्या अत्यंत रंगतदार लढतीत इस्टोनियाच्या जर्गन झोपने बेल्जियमच्या रुबेल बेमेलमन्सवर दोन सेटच्या पिछाडीवरून 4-6, 4-6, 6-3, 6-4, 6-4 असा रोमांचकारी विजय मिळवीत तिसरी फेरी गाठली.\nबेशिस्तपणामुळे फोगट भगिनींना शिबिरातून हाकलले\nप्रेगनेंसीनंतर सर्वात आधी हे काम करेल सानिया मिर्जा\nसायना आणि सिंधू मौल्यवान हिरे : गोपीचंद\nसानिया-शोएबच्या घरी पाळणा हलणार\nराष्ट्रकुलच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nविराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nगणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nजगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ...\nविराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार\nक्रिकेटपटू विराट कोहली लवकरच एका फील्डमध्ये डेब्यू करणार आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला ...\nअन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र\nकेंद्र सरकारमध्ये लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करणार असून त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-will-next-season-be-safe-due-pink-bollworn-3483", "date_download": "2018-09-22T04:24:56Z", "digest": "sha1:65RYUV53ZVSQB665GRX3HY74CO3XP5VR", "length": 18571, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Will the next season be safe due to pink bollworn? | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुढचा हंगाम सुरक्षित होईल का\nपुढचा हंगाम सुरक्षित होईल का\nगुरुवार, 30 नोव्हेंबर 2017\nऔरंगाबाद : गुलाबी बोंड अळीने कपाशी उत्पादकांसह सर्वांचीच झोप उडविली आहे. एवढे सगळे घडल्यानंतर यंदाचा हंगाम या अळीने फस्त केल्याने निदान पुढचा हंगाम सुरक्षित राहील, यासाठी काही उपाययोजना किंवा कपाशीच्या एवढ्या क्षेत्रासाठी पर्यायी पीक कोणते याचे काही नियोजन होईल का असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.\nऔरंगाबाद : गुलाबी बोंड अळीने कपाशी उत्पादकांसह सर्वांचीच झोप उडविली आहे. एवढे सगळे घडल्यानंतर यंदाचा हंगाम या अळीने फस्त केल्याने निदान पुढचा हंगाम सुरक्षित राहील, यासाठी काही उपाययोजना किंवा कपाशीच्या एवढ्या क्षेत्रासाठी पर्यायी पीक कोणते याचे काही नियोजन होईल का असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.\nगुलाबी बोंड अळीने यंदा मराठवाड्यातील जवळपास १५ लाख ६५ हजार हेक्‍टरवरील कपाशीच्या पिकाला आपले लक्ष्य केले. आधी ऑगस्ट, त्यानंतर यंदा जुलैच्या अखेरीस व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच बोंड अळीचे आक्रमण निदर्शनास आले होते. तसे बीटी तंत्रज्ञान येण्यापूर्वी त्रस्त करून सोडणारी ही अळी या तंत्रज्ञानालाही भारी पडल्याचे शेतकरी सांगतात. शासनाकडून प्रशासनामार्फत शेतकऱ्यांकडून जे फॉर्मच्या माध्यमातून तक्रारी घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, सरकीच नसलेल्या कापूस वेचनीचे दरही शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्याने शेतकऱ्यांनी ''वेचणी''पेक्षा मोडणीवर भर देणे सुरू केले आहे.\nअपवादात्मक ठिकाणी कपाशीची फरदड घेण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यामध्ये होणारे उत्पादन खर्चाला परवडणारे नसल्याचे चित्र गुलाबी बोंड अळीच्या आक्रमणाने निर्माण झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यंदा झालेल्या नुकसानभरपाईसाठी शासनाने पावले उचलावीत व निदान पुढचा हंगाम कसा सुरक्षित करता येईल यावर तातडीने उपाययोजन्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.\nबोंडासहित रोटा मारणेही अडचणीचे\nज्या बोंड अळ्या कोषावस्थेपर्यंत गेल्या, त्या जमिनीत जशाच्या तशा गाडल्या गेल्यास त्या सुप्तावस्थेत जाण्याची शक्‍यता जास्त आहे. त्यानंतर पुन्हा त्या क्षेत्रात पुन्हा कपाशीचे पीक घेतल्यास व आवश्‍यकतेनुसार गॅप न पडल्यास गुलाबी बोंड अळीचे आक्रमण पुढील वर्षी पुन्हा सुरवातीपासूनच येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोंडासहित असलेल्या कपाशीमध्ये रोटावेटर फिरविल्यास किमान त्या क्षेत्रामध्ये पुन्हा कपाशी घेणे टाळावे, फरदड घेणे कटाक्षाने टाळावे, अळीच्या पहिल्या पिढीचा विस्तार पुढील वर्षी सुरवातीपासूनच नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरजही तज्ज्ञांकडून व्यक्‍त केली जात आहे.\nॲग्रोव्हिजन गटशेती संघाने वेधले होते लक्ष\nजालना जिल्ह्यातील नळविहिऱ्याच्या ॲग्रोव्हिजन गटशेती संघाने थेट कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना ५ मार्च २०१६ रोजी खरीप २०१५ मध्ये बीटी कापसावरील कीड रोग प्रादूर्भावासंदर्भात पत्र पाठवून लक्ष वेधले होते. त्यावर कृषी मंत्रालयाने सहायक महानिर्देशक (वनस्पती संरक्षण) भारतीय कृषी संशोधन परिषदेला २० मार्च २०१६ ला पत्र पाठविले होते. त्याचे निरसन लिखित स्वरूपात निवेदनकर्त्याला पाठविण्याचे सांगितले होते. त्या पत्राचा संदर्भ देऊन सहायक महानिर्देशक (वा.फ) डॉ. आर. के सिह यांनी निवेदनकर्ते ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख संजय मोरे यांना विस्तृत माहिती दिल्याचे पत्र ५ जुलै २०१६ ला रवाना केले. या पत्रात उच्च गुणवत्तेचे बियाणे खरेदी करा, रेफ्युजी लागवड, वेळेत लागवड, विविध सापळे, संमिश्र कीटकनाशकाचा प्रयोग न करणे आदी नुकसान टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांशिवाय विशेष काही कळविण्यात आले नव्हते, असे संजय मोरे पाटील म्हणाले.\nशेतकरी प्रशासन कापूस खरीप कीटकनाशक\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष नको\nसध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी फुलोरावस्थेत आहे.\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर\nनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेत\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nखानदेेशातील शेतकऱ्यांना कांद्याच्या...जळगाव : मागील २० ते २२ दिवसांपासून कांद्याचे दर...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nसिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी...सिन्नर, जि. नाशिक : पावसाळा सपंत आला तरी...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nफळबागेसाठी दर्जेदार रोपांची निवड...औरंगाबाद : मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nभीमा कारखान्याकडून थकीत ‘एफआरपी' जमा मोहोळ, जि. सोलापूर : टाकळी सिकंदर येथील भीमा...\nकोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरीकोल्हापूर ः कोल्हापूर शहरासह परिसराला शुक्रवारी...\nप्रलंबित कृषिपंपांच्या वीजजोडणीचा मार्ग...सोलापूर : मार्च २०१८ अखेर प्रलंबित असलेल्या...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nसांगलीत पावसाळ्यातही तलाव कोरडेसांगली ः ऐन पावसाळ्यात तालुक्‍यातील बहुतांश...\nधुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...\nनैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...\nपुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...\nनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...\nबुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/karad-news-maharashtra-cm-devendra-fadnavis-55493", "date_download": "2018-09-22T03:39:42Z", "digest": "sha1:BMVOCJ4XS7KMPXJZ2JGKKDQX5ITXJYBW", "length": 14796, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "karad news maharashtra cm Devendra Fadnavis मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार\nमंगळवार, 27 जून 2017\nकऱ्हाड - मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करून देणार नाही, असा इशारा देऊन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व सुकाणू समिती सदस्य संजय पाटील-घाटणेकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी ता. नऊ ते 23 जुलै दरम्यान राज्यभर संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याचेही जाहीर केले.\nकऱ्हाड - मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करून देणार नाही, असा इशारा देऊन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व सुकाणू समिती सदस्य संजय पाटील-घाटणेकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी ता. नऊ ते 23 जुलै दरम्यान राज्यभर संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याचेही जाहीर केले.\nबळिराजा शेतकरी संघटनेची राज्यस्तरीय बैठक आज येथे झाली. त्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सवंग लोकप्रियता मिळवून बॅंकांची कर्जवसुली करण्यासाठीच राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखविले आहे. सरकारने कर्जमाफी देताना पश्‍चिम महाराष्ट्रावर जाचक अटी घातल्या. त्यामुळे सरकारची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्‍त करून त्यांचा सातबारा कोरा करावा, यासह अन्य मागण्यांसाठी बळिराजा शेतकरी संघटनेने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.\nश्री. घाटणेकर म्हणाले, \"\"शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या पांडुरंगाच्या वारीत सध्या शेतकरी व्यस्त आहेत. आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला येण्याची प्रथा आहे. मात्र, या वेळी तीन जुलैला मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला येऊ नये. रांगेमध्ये असलेल्या शेतकरी दांपत्याच्या हस्ते महापूजा करावी, अशी आमची मागणी आहे. त्यातूनही मुख्यमंत्र्यांनी पोलिसी बळाचा वापर करून पंढरपूरला येण्याचा प्रयत्न केल्यास तो आम्ही उधळून लावू. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या पांडुरंगाची पूजा करू दिली जाणार नाही. सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पीककर्ज व शेती पूरक इतर सर्व कर्ज सरसकट माफ करावे, यासाठी बळिराजा शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन करेल. मुंबई येथे पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत कर्जमाफी मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले आहे.''\nया वेळी बळिराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष भीमाशंकर बिरासदार, प्रदेश युवा अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.\nसंघर्ष यात्रेसाठी तयार व्हा\nकिसान क्रांती मोर्चा, शेतकरी संघटना आणि सुकाणू समितीतर्फे 9 जुलैपासून 23 जुलैपर्यंत संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत जिल्हावार मेळावे घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. या यात्रेला नाशिक येथून प्रारंभ होणार असून, पुणे येथे समारोप होईल. त्यानंतर 26 जुलै रोजी मुंबई येथे बैठक घेऊन पुढील दिशा ठरविली जाईल, असेही श्री. घाटणेकर यांनी स्पष्ट केले.\nGanesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद...\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nअनुभवी कार्यकर्त्यांनाही तरुणांबरोबरच संधी\nपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने नवी शहर कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत,...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.vicharyadnya.com/2016/03/shriramstuti-shwas-tu-dhyas-tu.html", "date_download": "2018-09-22T04:15:39Z", "digest": "sha1:CPCHCV4XMCZWHM22O6Z3XC5MDEJ2PRXQ", "length": 5299, "nlines": 66, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "श्रीरामस्तुति: श्वास तू, ध्यास तू", "raw_content": "\nश्रीरामस्तुति: श्वास तू, ध्यास तू\nध्यास तू, श्वास तू\nध्येय तू, ध्यान तू,\nकर्म तू, कार्य तू,\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगमधून\nJeevanmukti (Sanskrit): त्वं श्वासाः, त्वं ध्यासः\nश्रीराम जन्मले, प्रभू अवतरले\nएक ब्रह्म - श्रीराम\nअध्यात्म कविता प्रेम भक्तियोग भक्ती भावकाव्य मनोलय श्रीराम स्तोत्र\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकाल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता \"कविता हृदयात वसणारी\"\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगसंग्रहातून\nमी कविता तुझ्या हृदयात वसणारी\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5/", "date_download": "2018-09-22T03:24:28Z", "digest": "sha1:AJOWWG7OKGWHVS5ZIROX2PXT6AO74GTR", "length": 13089, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ओबीसींमध्ये सरकारला झुकवण्याची ताकद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nओबीसींमध्ये सरकारला झुकवण्याची ताकद\nत्यांची संपत्ती 49वरून 73 टक्के\nभाजप सरकारच्या कार्यकाळात टाटा, बिर्ला, आंबानी तसेच आदानी या उद्योजकांच्या प्रॉपर्टी वाढत चालल्या आहेत. 2014 नंतरच्या सर्व्हेत एक टक्के लोकांकडे 49 टक्के संपत्ती होती. तर 99 टक्के लोकांकडे 51 टक्के संपत्ती होती. भाजपच्या सरकारच्या तीन वार्षांच्या कार्यकाळानंतर करण्यात आलेल्या सर्व्हेत त्याच 1 टक्के लोकांची संपत्ती 49 टक्‍क्‍यांहून 73 टक्के झाली. तर 99 टक्के लोकांकडे असलेली 51 टक्के संपत्तीत घट होऊन 27 टक्के झाली.\nअजित पवार : मतांसाठी सरकारकडून समाजाचा वापर\nबारामती – भाजप सरकाराने ओबीसी समाजाचा मतांसाठी वापर केला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर ओबीसी समाजाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ओबीसींच्या विकासाला ब्रेक लागला आहे. ओबीसी समाजाने सरकारविरोधात संघटीत होणे गरजेचे आहे. हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू असलेल्या सरकारला झुकवण्याची ताकद ओबीसींमध्ये आहे. केंद्र सरकारने ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.\nराज्यस्तरीय ओबीसी जनजागृती अभियानाच्या समारोप बारामती येथे झाला त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार रामराव वडकुते, जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जालिंदर कामठे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, आदी मान्यवर उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात ओबीसीच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. राज्यात ओबीसींची चळवळ जोर धरत आहे. ओबीसींसाठी असलेल्या “राईट टू ऐज्यूकेशन’ योजनेचे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे 563 कोटी सरकारने थकवले आहे. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. योजनेत गैरप्रकार वाढला असल्याची तकलादू करणे सरकारकडून दिली जातात. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान सरकारला दिसत नाही का अशी टीका अजित पवार यांनी केली. एकीकडे देशात आणि राज्यात काही उद्योजकांनी लूट चालवली आहे. दुसरीकडे ओबीसी व अल्पसंख्यांकांचे निधी रखडवले जात आहे. धनगर, मराठा, मुस्लीम तसेच लिंगायत आदी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. आरक्षणाला सरकारचा विरोध असल्याचे सांगत अजित पवार म्हणाले धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या आखत्याऱ्यात नाही. याबात खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत आवाज उठवला मात्र, सध्या तो विषय आमच्या समोर नाही असे सांगत भाजप सरकारने आरक्षणाचा विषय टाळला. तसेच राज्यकर्त्यांनी धोरणे राबवायची असतात उपोषणाला बसयचे नसते, राज्यकर्तेच उपोषणाला बसले, तर न्याय मागयचा कोणाला असा सवाल उपस्थित करीत पवार यांनी भाजपा सरकारवर टीका केली. तसेच छगन भुजबळ यांच्यावरील आरोप खोटे ठरतील व लवकरच आपल्यात येतील असा विश्‍वास ओबीसींसह समाजातील प्रत्येकाला आहे. त्यांची तकद व पाठिंबा आपल्याला आहे. त्यामुळे ओबीसींच्या हक्कांची लढाई समर्थपणे व तकदीने लढले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.\nकोरेगाव भीमा प्रकरणातील खरा मास्टर माईंड कोण असा प्रश्‍न अजित पवार यांनी उपस्थित केला. संविधान बदलण्याची भाषा करणारी सत्ताधारी मंडळी जातीयवादी असून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात सरकारने जबाबदारी पार पाडली असती तर घटना घडली नसती. या प्रकरणी पोलिसांचे कसलेही नियंत्रण राहिले नाही. पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केले. समाजात अंतर वाढवण्याचे काम झाले. कारण नसताना अनेकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले. ज्यांच्याकडे संशयाची सुई जाते त्यांना वाचवण्याचे काम सरकार करीत आहे, असा आरोप अजित पवार यांनी सरकारवर केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा: शहरातून मोटारसायकलची चोरी\nNext articleदुर्बिणीच्या साह्याने काढला तब्बल 9 से. मीचा “कीडनी स्टोन’\n‘आपण अंगणवाडीचा विचार करतो तेंव्हा शरद पवारांनी कॉलेज सुरू केलेले असते’\nकॉंग्रेस, राष्ट्रवादीत जागा वाटपात होणार एकमत \nपुणे-नाशिक महामार्गावर सहा किमी “ब्लॉक’\nखासदार सुप्रिया सुळेंसाठी राष्ट्रवादीकडून राजकारण\nयशवंत कारखाना “जैसे थे’ ठेवा\nहुतात्मा स्मारकाचे काम निकृष्टच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/gadchiroli/organizing-gadchiroli-legend-vaidu-literature-convention/", "date_download": "2018-09-22T04:17:52Z", "digest": "sha1:5FPMGORBFU6M2TCRFFP2JMI2MXDKEO4Y", "length": 24975, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Organizing Of Gadchiroli Legend Vaidu Literature Convention | गडचिरोलीत वनौषधी वैैदू साहित्य संमेलनाचे आयोजन | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nगडचिरोलीत वनौषधी वैैदू साहित्य संमेलनाचे आयोजन\nदेसाईगंज येथील आरोग्य प्रबोधिनी संस्थेच्या वतीने दुसरे गोंडवाना वैैदू साहित्य संमेलन ३० डिसेंबर २०१७ ला आयोजित करण्यात आले आहे.\nठळक मुद्दे स्मरणिकाही प्रकाशित होणार\nगडचिरोली : देसाईगंज येथील आरोग्य प्रबोधिनी संस्थेच्या वतीने दुसरे गोंडवाना वैैदू साहित्य संमेलन ३० डिसेंबर २०१७ ला आयोजित करण्यात आले आहे. परंपरागत ज्ञान जपणे व त्या ज्ञानाचा उपयोग लोककल्याणासाठी करण्याची वैैदुंची धडपड लक्षात घेऊन तसेच वैैदुंच्या कार्याला उजाळा देण्यासाठी वैैदू साहित्याची निर्मिती होऊन अभ्यासकांना नवीन संधी मिळणे याकरिता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने स्मरणिकाही प्रकाशित होणार आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत वैैदुंनी आपल्या नावाची नोंदणी करावी, यात उपचार पद्धती, जैैव विविधतेच्या नोंदी कराव्या, असे संचालक डॉ. सूर्यप्रकाश गभणे यांनी कळविले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशासनाच्या टार्गेटवर आता नर्सिंग कॉलेज\nआयफोनवर आधारित उपकरण करणार कर्करोगाचे निदान\nजामनेर शहरात डेंग्यू व मलेरिया रुग्णसंख्येत वाढ\nयवतमाळ जिल्ह्यातील ‘साथरोग’ माहिती यंत्रणा वर्षभरापासून कोलमडलेली\nअकोल्यात उद्या कान-नाक-घसा तज्ज्ञांची विदर्भस्तरीय परिषद\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अकोल्यात १६६ हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची ‘टू डी ईको’ चाचणी\nवडसात १४४९ रुग्णांची आरोग्य तपासणी\nआपल्या गावात राबविणार विविध नाविन्यपूर्ण उपक्रम\nविद्यार्थ्यांना जि.प. शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार\nतहानलेल्या पिकांना पावसाने केले तृप्त\nयेथे किराणा दुकान अन् पानठेल्यांवर विकले जाते पेट्रोल\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/cattle-on-the-streets-in-the-city-1750408/", "date_download": "2018-09-22T03:41:55Z", "digest": "sha1:ZFGOYZOA4BRO4NQKAYPP2ISM4UOLKEA6", "length": 15248, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "cattle on the streets in the city | शहरातील रस्त्यारस्त्यांवर गुरांचा ‘रास्ता रोको’ | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nशहरातील रस्त्यारस्त्यांवर गुरांचा ‘रास्ता रोको’\nशहरातील रस्त्यारस्त्यांवर गुरांचा ‘रास्ता रोको’\nअनेकदा तक्रार करूनही महापालिकेकडून जनावरांवर कारवाई होत नसल्याचा अनुभव लोकांना आहे.\nछोटा ताजबाग ते तुकडोजी पुतळ्यादरम्यान उभा गायींचा कळप.\n* महापालिकेचा कोंडवाडा विभाग राजकीय दबावाखाली\n* उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केवळ नोटीसीचा खेळ\nवाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या धार्मिक स्थळांवर जोरादार कारवाई सुरू असताना शहरातील रस्त्यांवर अपघातांचे कारण ठरणाऱ्या मोकाट गुरांकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रस्त्यांना गोठय़ांचे स्वरूप आले असून विशेष म्हणजे, राजकीय दबावामुळे महापालिकेचा कोंडवाडा मोकाट गुरांचा हा धिंगाणा मुकेपणाने पाहात आहे.\nदुग्ध व्यवसायाच्या नावावर पाळण्यात येणारे गाय, बैल आदी जनावरे रस्त्यांवर सोडण्यात येत असल्यामुळे जनावरांचे कळपच्या कळप रस्ता अडवून उभे असतात. अनेकदा तक्रार करूनही महापालिकेकडून जनावरांवर कारवाई होत नसल्याचा अनुभव लोकांना आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल करण्यात आली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता महापालिका आणि दुग्ध विकास विभागाला जाग आली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी दिलेले उत्तर फारच धक्कादायक होते. ते म्हणाले, एक गाय पकडली, तर तिला सोडवण्यासाठी दहा दूरध्वनी येतात. इतका दबाव असताना कशी कारवाई करणार शहरांत अवैध गोठय़ांचेही मोठे पीक आले असून गोठे मालकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे. उच्च न्यायालयाकडून कानउघाडणी झाल्यानंतर दुग्ध विकास विभागाने महिनाभरापासून अवैध गोठेधारकांना नोटीस बजावण्यात सुरुवात केली आहे. पण, पुढे काय शहरांत अवैध गोठय़ांचेही मोठे पीक आले असून गोठे मालकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे. उच्च न्यायालयाकडून कानउघाडणी झाल्यानंतर दुग्ध विकास विभागाने महिनाभरापासून अवैध गोठेधारकांना नोटीस बजावण्यात सुरुवात केली आहे. पण, पुढे काय असा सवाल उपस्थित केल्यास कोणाकडेच त्याचे उत्तर उपलब्ध नाही.\nधरमपेठ झोनमध्ये सर्वाधिक गोठे\nशहरात सर्वाधिक १८८ गोठे एकटय़ा धरमपेठ झोनमध्ये आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे १३३ गोठे आशीनगर झोनमध्ये आहेत. त्यानंतर लकडगंजमध्ये ११७ आणि लक्ष्मीनगरमध्ये ११५ गोठे आहेत. सर्वात कमी ६२ गोठे नेहरूनगरमध्ये आहेत.\nकारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ\nशहरात रस्त्यांवर फिरणाऱ्या किती गुरांवर कारवाई केली, यासंदर्भात महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्यांचे नाव सांगून माहिती देणे टाळले. रस्त्यांवरील गुरांवर कारवाई करण्याची प्रमुख जबाबदारी डॉ. महल्ले यांचीच आहे.\nदुग्ध व्यवसायाच्या अनुषंगाने शहराच्या हद्दीत गोठा निर्माण करायचा असल्यास जिल्हा दुग्ध विकास अधिकारी कार्यालयाकडून गोठय़ाचा परवाना घ्यावा लागतो. त्यासाठी उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम अशा चारही बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र हवे. त्याशिवाय परिसरातील नगरसेवक, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिकेचे संबंधित अधिकारी यांच्याही ना हरकत प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. तसेच गुरांच्या मलमूत्राची विल्हेवाट कशी लावणार, याची उपाययोजना असायला हवी. मात्र, अनेकांकडे ना हरकत प्रमाणपत्र नसताना ४५७ गोठय़ांना परवाने वाटण्यात आले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २२ सप्टेंबर २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.vicharyadnya.com/2016/03/guru-ek-krupalu-sadgurustuti.html", "date_download": "2018-09-22T04:15:46Z", "digest": "sha1:UD7MBEODRII3BGQN6SCMMFOP7V4XNAMO", "length": 5211, "nlines": 63, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "सद्गुरुस्तुती: गुरू एक कृपाळु", "raw_content": "\nसद्गुरुस्तुती: गुरू एक कृपाळु\nसद्गुरू प. पू. श्री नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या कृपेस अर्पण काव्यात्मक सद्गुरुस्तुती.\nगुरू तेजस्वरूप गुरू जयरूप\nविचारयज्ञ मध्ये सद्गुरू प्रार्थना:\nसाधन करण्या दृढ निष्ठा दे मज\nअध्यात्म कविता प.पू.नारायणकाका महाराज भावकाव्य सद्गुरू\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकाल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता \"कविता हृदयात वसणारी\"\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगसंग्रहातून\nमी कविता तुझ्या हृदयात वसणारी\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://microforward.com/content?id=96258", "date_download": "2018-09-22T04:04:48Z", "digest": "sha1:YZCX466HRM4JNTSBLTNDNTVIMZUZHT4Q", "length": 7383, "nlines": 73, "source_domain": "microforward.com", "title": "तमन्ना भाटिया यांनी खुलासा केला आहे की, 'बाहुबली' या चित्रपटाचा तिसरा भाग का बनवू नका?", "raw_content": "\nतमन्ना भाटिया यांनी खुलासा केला आहे की, 'बाहुबली' या चित्रपटाचा तिसरा भाग का बनवू नका\nतमन्ना भाटिया लवकरच 'से रा नारसिंह रेड्डी' चित्रपटात दिसणार\nदक्षिण आशियातील प्रमुख अभिनेत्री तमन्ना भाटिया आपल्या आगामी चित्रपटात 'सा रा नरसिंह रेड्डी' बद्दल उत्साहित आहे. नुकतीच त्यांच्या चित्रपटाच्या प्रचारासाठी आलेली अभिनेत्री तमन्ना यांनी सांगितले की प्रेक्षकांना 'बाहुबली 3' हा चित्रपट कसा दिसेल.\nतो अत्यंत अत्यंत तृतीयांश करण्यासाठी नाही निर्णय घेतला आहे कारण चित्रपट निर्मात्यांना चित्रपट आधी दोन विभागण्यात आले होते की एक मुलाखत दरम्यान इच्छा नमूद केले आहे. पूर्वी या चित्रपटाचा दुसरा भाग स्थापन केला जाणार होता. तिसऱ्या भागात दाखवण्यासाठी काहीच शिल्लक नाही. मला बाहुबलीमध्ये काम करायला आवडतं ...मला आनंद होत आहे की निर्मात्यांनी मला ही संधी दिली.\nतमन्ना भाटिया लवकरच 'से रा नारसिंह रेड्डी' चित्रपटात दिसणार असल्याचे मला सांगा. हा चित्रपट एक नाटक चित्रपट असेल. नाटकांच्या चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत, तमन्ना यांनी सांगितले की एका विशिष्ट कालावधीत काम करत असलेल्या एका सामान्य कृती चित्रपटात काम करण्यापेक्षा ती खूपच वेगळी आहे.\nजेव्हा मला मुदतीच्या मूव्हीच्या ऑफर मिळतात तेव्हा मला असे वाटते की या चित्रपटावर स्वाक्षरी होण्यापूर्वी 10 वेळा ते भूमिकेत खेळू शकणार नाही. त्याने सांगितले की, सारा नरसिंह रेड्डी एक बायोपिक आहे, जो बाहुबली चित्रपटासारख्या कल्पित कथा आहे. नाटकांच्या चित्रपटांमध्ये काम करणे माझ्यासाठी आव्हानात्मकच नाही, कारण आपण सेटवर जाण्यापूर्वी, आपल्याला संपूर्ण भूमिकेत संशोधन करणे आवश्यक आहे.\nमाझ्या आवडत्या चित्रपटाबद्दल बोलताना तमन्ना म्हणाली की मला मुगल-ए-आझम हे पाहणे आवडेल. तो या निर्मात्यांना मुघल-ए-आझम 'सारखे चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न पण कालावधीत कारण चित्रपट उणीव काहीतरी नाही. दिलीप कुमार, पृथ्वीराज कपूर आणि मधुबाला या चित्रपटांमध्ये ब्रेक मिळणार नाही. आजच्या बॉलीवूड उद्योगात ते दिसणार नाहीत.\nGoogle स्टोअरवरून अशा मनोरंजक आणि अनन्य बातम्या वृत्तानुरूप डाउनलोड करा. Lopscoop app, आणि बरेच नगदी रोख रक्कम देखील कमावते.\nइस फिल्म से बॉलीवुड में वापसी कर रहे हैं इमरान हाश्मी, जानिए क्या है फिल्म का नाम\nरेसिपीः झटपट बनाएँ आलू भुजिया, आयेगा जीभर मज़ा\nस्किन को साँवला होने से बचायें, सोकर उठते ही 2 उपाय अपनायें\nमनचाही जॉब और सैलरी पाने के लिए करें ये उपाय\nयदि मनुष्य को यह संकेत मिलने लगे तो समझिए कि अच्छा समय शुरु होने वाला है\nफिल्म लवरात्रि के प्रमोशन के लिए स्टार्स पहुंचे वाराणसी\n रेडियो पर डेब्यू करने जा रही हैं शिल्पा शेट्टी\nजल्द होगी इन 2 राशि वाले लोगों की शादी\nतमन्ना भाटिया यांनी खुलासा केला आहे की, 'बाहुबली' या चित्रपटाचा तिसरा भाग का बनवू नका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-09-22T03:31:03Z", "digest": "sha1:LUKYS4WMKXVJEXM67KCFN2O44H4AVUK4", "length": 6560, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भेट टळली… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुंबई – राजापूर तालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित हरित तेलशुध्दीकरण प्रकल्प, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करणे, शिवसेना आमदारांचा निधी तसेच आगामी निवडणुकीत युती आदींबाबत प्रथमिक चर्चा करण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती.\nमात्र, ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना वेळ न दिल्याने ही भेट टळली. दरम्यान, उध्दव ठाकरे यांच्यासोबत आज कोणतीही भेट ठरली नव्हती, असा खुलासा मुनगंटीवार यांनी केला आहे. नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होणार नसेल तर तो प्रकल्प गुजरातला आंदण म्हणून द्यायचा का असा सवाल करत एक लाख रोजगार देणाऱ्या प्रकल्पाचे गुजरात स्वागतच करेल. प्रकल्पामुळे पर्यावरणाची नेमकी किती हानी होणार हे समजून घेण्याची गरज आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleहैदराबाद येथील मक्का मशिद स्फोट प्रकरणातील आरोपी निर्दोष\nNext articleकठुआ बलात्कार प्रकरणाची सुनावणी सुरू\nदिल्लीतून चीनी हेराला केले गजाआड\nचोक्‍सीची अजामीनपात्र वॉरंटविरोधात हायकोर्टात धाव\nपोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या मुजोर कार्यकर्त्यांवर होणार कारवाई\nइम्रान खान यांचा खरा चेहरा उघड\nजम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nगीर अभयारण्यात 11 सिंहांचे मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/indias-chandrayaan2-in-2018/", "date_download": "2018-09-22T04:12:30Z", "digest": "sha1:R5RJKPQNFYMX5ZZRTAN6ILBUUVZTW6XI", "length": 12938, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/तंत्रज्ञान/2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल\n2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल\nमहत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा अत्यल्प खर्चामध्ये आणि यशस्वीरीत्या पूर्ण करून नावलौकिक मिवणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) अजून एका महत्त्वाकांक्षी मोहितीमेची तयारी केली आहे\n0 183 एका मिनिटापेक्षा कमी\nनवी दिल्ली – महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा अत्यल्प खर्चामध्ये आणि यशस्वीरीत्या पूर्ण करून नावलौकिक मिवणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) अजून एका महत्त्वाकांक्षी मोहितीमेची तयारी केली आहे. इस्रो आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान – 2 योजनेच्या अखेरच्या टप्प्यात आहे. 2018 मध्ये हे चांद्रयान चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. चंद्राच्या दक्षिण गोलार्धावरील जागा या मिशनसाठी निवडण्यात आली आहे.\nतामिळनाडूतील महेंद्र गिरी येथील इस्रोच्या लिक्वीड प्रॉपल्शन सिस्टिम सेंटरवर सध्या या चांद्रमोहिम -2 च्या ‘टच डाऊन’ ची तयारी सुरू आहे. 70 ते 80 मीटर उंचीवरून चंद्रावर उतरताना किती वेग असावा याचा प्रोटोटाइपवर सराव करण्यात येत आहे.\nचांद्रयान -2 उतरवण्यासाठी दोन जागांचा विचार करण्यात आला. यापैकी एक जागा मोहिमेसाठी निवडण्यात येणार आहे. या भागात अन्य कोणतीही चांद्रमोहिम झालेली नाही, अशी माहिती इस्रोचे माजी प्रमुख ए. एस. किरण कुमार यांनी दिली. कुमार मागील महिन्यात इस्रोतून निवृत्त झाले.\nआवश्यक कागदपत्रं सादर करण्याचे आदेश, शाहरूख खानला बचावासाठी तीन महिने\nतब्बल सुमारे ११,३३० कोटी रूपये घोटाळा\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/49735", "date_download": "2018-09-22T03:44:25Z", "digest": "sha1:6Z2T527OZ2L6E5TWE3YBAQ6ST2COWEIE", "length": 10428, "nlines": 225, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कलिंगडाची बाबागाडी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कलिंगडाची बाबागाडी\nभावाच्या लेकिच्या बारश्याला केलेली कलिंगडाची बाबागाडी. चेहर्‍यासाठी सफरचंद वापरलय. टोपीसाठी कोबीचे पान आणि नाक डोळे साध्या स्केचपेनने काढले. नंतर धुवुन टाकता येते.\nकल्पना वेबवर पाहिलेल्या फोटोन्मधून घेतली आहे. फोटो मोबाईल वर काढलेत.\nह्या वेब वरच्या लिन्का\nगुलमोहर - इतर कला\nओहो, मस्तच, खरंच क्यूट\nओहो, मस्तच, खरंच क्यूट\nखूप सुंदर. मला वेजीटेबल\nखूप सुंदर. मला वेजीटेबल कार्विंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्यामुळे हे मी पण नेट वर पाहिल्यापासून मनात भरलयं. तुम्ही खूप सफाईदार पणे केलेल आहे. छानच झालय.\nखूपच छान .टोपीसाठी पानकोबी\nखूपच छान .टोपीसाठी पानकोबी वापरली आहे का तसेच डोळे-ओठ-नाक यासाठी काय वापरले आहे.\nकसल क्युट आहे हे बाबागाडी\nकसल क्युट आहे हे बाबागाडी प्रकरण. बाळ मस्त.\nकलिंगड बॉल्स कशाने केले मस्त गोल गरगरीत. स्कूप वापरला\nवॉव किती गोडमिट्टं दिस्तंय..\nवॉव किती गोडमिट्टं दिस्तंय.. सो युनिक ... मस्त मस्त\nकित्ती क्यूट आहे बेबी \nकित्ती क्यूट आहे बेबी \nफार क्युट आहे. कल्पना वेबवर\nकल्पना वेबवर पाहिलेल्या फोटोन्मधून घेतली आहे.\nलिंक टाक मेन पेज मध्येच.\nसगळ्यानचे आभार. स्कूप करायला\nस्कूप करायला माझ्याकडे स्कूपर नव्हता. हलकुंडी पुजेची पळी वापरली आहे.\nजागू लिन्क्स दिल्या आहेत.\nप्राची, मस्तच आहे बाबागाडी\nप्राची, मस्तच आहे बाबागाडी आणि बाळ. खूप आवडल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.vicharyadnya.com/2010/11/blog-post_22.html", "date_download": "2018-09-22T04:16:00Z", "digest": "sha1:TX5APSBT64OMYQ7M3WC2MEZFJUFPA6ZX", "length": 5567, "nlines": 47, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "आजचा विचार ( १३)", "raw_content": "\nआजचा विचार ( १३)\n थोडी सुट्टी घ्यायची,निरर्थक कामांतून आणि व्यर्थ श्रमांतून आजचा दिवस चित्रपट आणि त्यासंबंधित व्यक्ती, क्रिकेट आणि त्यासंबंधित व्यक्ती यांची चर्चा नाही. चित्र , बातम्या काहीही नाही.बघा आजचा दिवस चित्रपट आणि त्यासंबंधित व्यक्ती, क्रिकेट आणि त्यासंबंधित व्यक्ती यांची चर्चा नाही. चित्र , बातम्या काहीही नाही.बघा किती मानसिक विश्रांती मिळते आणि किती शांत वेळ मिळतो ते\nत्याऐवजी सुंदर निळ निळ आकाश, हिरवी हिरवी झाडं, रंगीबेरंगी फुलं, पक्षी, मस्त बागडणारी मुलं, सूर्यास्त आणि त्याआधी काही वेळ निसर्गाने किंवा ईश्वराने मुक्तपणे प्रकट केलेले सौंदर्य हे सगळं बघा. नाहीतर थोडा वेळ शांत, स्वस्थ बसा, डोळे मिटून. आपोआप होणारा श्वासोच्छवास बघा.अर्थातच सिद्धायोगचा पूर्वाभ्यास करून बघा.\nह सगळं पटलं की नाही नक्की सांगा\nआजचा विचार पूर्वाभ्यास प्रेरणास्पद व्यक्तित्व\nहा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकाल काय लिहावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझ्या कवितेनेच मला प्रेरणा दिली. ती प्रेरणाच आजची कविता \"कविता हृदयात वसणारी\"\nप्रतिमा: कृष्णमोहिनी प्रतिमा ब्लॉगसंग्रहातून\nमी कविता तुझ्या हृदयात वसणारी\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post_97.html", "date_download": "2018-09-22T03:42:56Z", "digest": "sha1:RB7GBIREOGSMXBY7KMNTC2OMASW5OOIQ", "length": 6300, "nlines": 61, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: आबूल काका", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nसालभर गावची कापडं शिवून\nसाठलेल्या पैशातनं अर्ध्या गावाला\nगावच्या जत्रत बेभान होवून\nपडक्या घरातला शेती नसलेला\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 3:30 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/02/blog-post_98.html", "date_download": "2018-09-22T03:39:14Z", "digest": "sha1:LJPPEMT6XUTRYLAMCR5OREKS7CMMJQ5E", "length": 25063, "nlines": 59, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: संग्राम भाऊ", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nतर गेले कित्येक महिने विजनवासात गेलेले तरुण तडफदार आणि तरुणींच्या गळयातील ताईत असलेले Francisco D'anconia उर्फ संग्राम भाऊ यांचा आज प्रकटदिन. भाऊ फेसबुक सोडून गेल्यापासून शकडो जणांनी भाऊंना परत या म्हणून फोन केलेत. पण आमच्या विनंतीस मान देवून भाऊ फक्त आज काही वेळ सर्वांना दर्शन देतील. अर्थात त्यांच्या वस्तीवर रेंज आली तरच भाऊ सध्या दिवस रात्र MPSC चा अभ्यास करत आहेत. तसे भाऊ अन आम्ही एकाच मातीतले आहोत. अगदी शेजारी शेजारीच म्हणा. खरे तर भाऊंचे लेखन वाचून वाचूनच आम्ही लिहायला शिकलो. भाऊ नसते तर आम्ही काही लिहुच शकलो नसतो असे वाटते कधी कधी. माझ्या पोस्टमधील माणसं ही त्यांच्याच परिसरातील असतात. अशा या भाऊंचा जन्म माण-खटाव सारख्या दुष्काळी पट्ट्यात एका भयान दुष्काळात झाला. जन्मताच दुष्काळ घेऊन जन्मलेल्या भाऊंच्या गावात तेव्हा दवाखाणे न्हवते. मग यांना एका सुईनीने जन्माला घातले. भाऊ जन्मापासुनच खूप अवखळ आहेत. म्हणजे एखान्द्या अंडील खोंडा सारखे. पण दिसायला हीरोसारखे स्मार्ट असल्यामुळे लहानपणा पासूनच शाळेतल्या पोरींचा यांच्यावर डोळा होता. लहानपणी लपंडाव खेळताना भाऊंना त्यांच्या मैत्रिणीचा हात हातात घेवून म्होरीत लपावसं खूप वाटायचं. पण प्रत्येक वेळेस राज्य भाऊवरच यायचं. आणि दुसऱ्या डावाला तिला तिच्या घरची लोक हाक मारायचे. थोडे मोठे झाल्यापासून भाऊंना पूर्वी कुठल्यातरी लग्नसमारंभात नजरानजर झालेली एक चिकणी मुलगी प्रत्येक व्हॅलेंटाईन्स डे ला आठवत राहते. मग भाऊंना आतून सारखं वाटतं राहतं की, “तेव्हा जरा डेरिंग करायला हवं होतं भाऊ सध्या दिवस रात्र MPSC चा अभ्यास करत आहेत. तसे भाऊ अन आम्ही एकाच मातीतले आहोत. अगदी शेजारी शेजारीच म्हणा. खरे तर भाऊंचे लेखन वाचून वाचूनच आम्ही लिहायला शिकलो. भाऊ नसते तर आम्ही काही लिहुच शकलो नसतो असे वाटते कधी कधी. माझ्या पोस्टमधील माणसं ही त्यांच्याच परिसरातील असतात. अशा या भाऊंचा जन्म माण-खटाव सारख्या दुष्काळी पट्ट्यात एका भयान दुष्काळात झाला. जन्मताच दुष्काळ घेऊन जन्मलेल्या भाऊंच्या गावात तेव्हा दवाखाणे न्हवते. मग यांना एका सुईनीने जन्माला घातले. भाऊ जन्मापासुनच खूप अवखळ आहेत. म्हणजे एखान्द्या अंडील खोंडा सारखे. पण दिसायला हीरोसारखे स्मार्ट असल्यामुळे लहानपणा पासूनच शाळेतल्या पोरींचा यांच्यावर डोळा होता. लहानपणी लपंडाव खेळताना भाऊंना त्यांच्या मैत्रिणीचा हात हातात घेवून म्होरीत लपावसं खूप वाटायचं. पण प्रत्येक वेळेस राज्य भाऊवरच यायचं. आणि दुसऱ्या डावाला तिला तिच्या घरची लोक हाक मारायचे. थोडे मोठे झाल्यापासून भाऊंना पूर्वी कुठल्यातरी लग्नसमारंभात नजरानजर झालेली एक चिकणी मुलगी प्रत्येक व्हॅलेंटाईन्स डे ला आठवत राहते. मग भाऊंना आतून सारखं वाटतं राहतं की, “तेव्हा जरा डेरिंग करायला हवं होतं” असल्या जन्मापासूनच्याच “दर्दभरी आठवणी” आहेत आमच्या या भाऊंच्या...\nअशा “दर्दभरी आठवणी” जगत जगत भाऊ कधीतरी मोठे होत गेले. तसे भाऊंना अनेक छंद जडत गेले. त्यापैकीच भाऊंचा आवडता छंद म्हणजे “गिटार”. माकडीण जशी दिवस रात्र आपल्या पोटाला तिच्या पिलाला घेवून चिकटून राहते. तशी भाऊंना गिटार सदैव चिकटलेली असते. एक वेळ भाऊ त्यांच्या प्रेयसिला सोडतील पण गिटारीला कधीच नाही. भाऊंना गिटारीचे इतके वेड आहे की, कधीतरी एखान्द्या रात्री अचानकच भाऊंना जाग येते. मग हे घरातून उठून बाहेर अंगणात येतात. आणि पिपरणीच्या झाडाखाली अंधारातच गिटार वाजवत आणि भेसूर आवाजात दर्दभरी गाणी गात राहतात. साऱ्या वस्तीला भाऊंच्या या वेडाची सवय झालेली असते. पण अंधारात मात्र वस्तीवरची कुत्री भाऊंची दर्दभरी गाणी ऐकूण गावाकडे तोंड करून रातभर गहिवर घालत राहतात. भाऊनी एक “चंपी” नावाची जातीवंत ब्रिटिश बनावटीची कुत्री पण पाळली आही. या चंपीचा दरसाली न चुकता पाळणा हलत राहतो. भाऊ वर्षातून एकदा तिला खास वाहनाने पुण्याला तिच्या “राजाकडे” आणतात आणि दोघांची एकांतात भेट घालून देतात. काही दिवसांनी मग चंपी चांगलेच बाळसे धरते. या चंपीच्या पिलांना पंचक्रोशीत खूप मागणी असते. अशा काळात मात्र भाऊंची कॉलर ताट राहते...\nभाऊंचा फेसबुक प्रोफाईल पाहून लोकांना वाटते की ते सध्या पुण्यात असतात आणि ते MTV च्या Studio मध्ये काम करतात. यांच्याकडे पाहिल्यावर हे एखांदी हॉलीवूड सिनेमाची स्टोरी वगेरे लिहित असावे असे वाटते. पण यातले काहीच खरे नसते. कारण भाऊ तिकडे गावाकडे माळरानावर गुरे ढोरे चारत राहतात. आणि एखान्द्या वस्तीवरच्या “यशवदा म्हातारीवर” स्टोरी लिहून हे फेमस होतात. तिकडूनच ते एखान्द्या माळावरच्या पडक्या घराचा फोटो काढून भर उन्हाचा अपलोड करतात. अन इकडे फेसबुकवरची लोकं ४०० - ५०० लाईक ठोकून देतात. मात्र भाऊ सदैव आपल्याच धुंदीत जगतात. त्या नेमाड्यांच्या “खंडेराव” सारखं. दुपारच ऊन डोक्यावर घेऊन रस्ता तुडवत लंगत लंगत घामाघुम होऊन, कुकवाचे ओघळ पुसत धापा टाकत देवळाच्या दिशेने चालनाऱ्या तारु म्हातारीला वाटेत थांबवून हे सांगतात, “देव बिव काय नसतोय मग “बंद कर श्वास आणि घेवून दाखव की परत जन्म स्वत:च्या हिम्मतीवर मग “बंद कर श्वास आणि घेवून दाखव की परत जन्म स्वत:च्या हिम्मतीवर” असं तारु म्हातारी भाऊंना म्हणली की मध्यरात्री सारा गाव झोपला की हळूच भाऊ गावातल्या देवळात जावून घंटी न वाजवता देवाच्या पाया पडून येतात. लहानपणी तर भाऊ त्यांच्या मैत्रिणीला हाताला धरून मेलेली माणसं कशी जाळतात हे बघायला दडत दडत मसनवटयात जायचे. आणि काही वेळापूर्वी घरापाशी रडण्याचा आव आणणारी माणसं तिकडं प्रचंड हसत हसत तंबाखू खात वाळूत बसून गप्पा मारत बसलेली बघून आश्चर्य करत राहयचे. असे हे भाऊ कातर खटाव मधून मायणी रोडने कामाला जाताना एखाद्या ओढ्यावर मध्येच थांबतात. बाजूच्या खडकावर बसतात. तेथे बसून प्रोफाईलला “Francisco D'anconia” चा फोटो अपलोड करतात. मग शहरातली लोकं इकडे wow म्हणुन कमेंट मारत राहतात. आणि ओढ्यात हागायला बसलेले भाऊ त्यांना रिप्लाय करत करत तिकडेच जोर देत ओढ्यात बसून राहतात...\n...हा विनोदाचा भाग सोडला तर माझा हा लहान भाऊ वास्तवातली भयान जिंदगी जगलाय. भोगलाय. राखेतून उठून फिनिक्स पक्षासारखी आकाशात गगन भरारी कशी घ्यावी ती याच्याकडूनच शिकावी. प्रचंड गरिबीत जन्माला आलेला हा माझा भाऊ दारिद्याच्या उरावर बसून मनगटातील बळ वाढवत गेला. म्हणूनच याने लिहिलेली प्रत्येक पोस्ट ही खरी असते. कारण त्यातले जीवन तो स्वताच कधीतरी जगलेला असतो. त्यातला प्रत्येक शब्द न शब्द काळजाचा ठाव घेत राहतो. काळजाची चिरफाड करतो. म्हणूनच “झोपडीतल्या खंदीलाच्या उजेडात चुली समोर घामाघुम होवून भाकऱ्या थापणारी तुझी “यस्वदा म्हातारी” एका कवर फाटलेल्या जुन्या पूस्तकासारखी वाटत जाते”. आणि “कसले तरी अंगावर फोड आले म्हणून तिने विहिरित उडी टाकली अन ती मेल्यानंतर तुझ्या पोस्टीतला तिचा नवरा सकाळी पाणी भरून स्टो पेटवून तिच्या चिमुकल्या पोरींना उठवतो”. असले न पचणारे वास्तव लिहून तू आम्हांला रडायला लावतोस अन ती मेल्यानंतर तुझ्या पोस्टीतला तिचा नवरा सकाळी पाणी भरून स्टो पेटवून तिच्या चिमुकल्या पोरींना उठवतो”. असले न पचणारे वास्तव लिहून तू आम्हांला रडायला लावतोस आणि “ विहिरित खाली खाली बुडत जाताना त्या बाईला कसं वाटलं असेल आणि “ विहिरित खाली खाली बुडत जाताना त्या बाईला कसं वाटलं असेल” असली काळजी करत तू स्वता विषन्न होऊन बसून राहतोस” असली काळजी करत तू स्वता विषन्न होऊन बसून राहतोस तू लहान असताना तुझ्या घरात भांडणं आधीच कमी नव्हती आणि त्यात मागची भिंत पडली. तेव्हा तुझ्या आईनं प्रचंड एका दुपारी उंबऱ्यावर बसून चुळा भरत रडून घेतलं तू लहान असताना तुझ्या घरात भांडणं आधीच कमी नव्हती आणि त्यात मागची भिंत पडली. तेव्हा तुझ्या आईनं प्रचंड एका दुपारी उंबऱ्यावर बसून चुळा भरत रडून घेतलं तेव्हा तिच्या पदराला बिलगत तू कोणता विचार करत असशील तेव्हा तिच्या पदराला बिलगत तू कोणता विचार करत असशील पण माणूस आशेवर जगतो पण माणूस आशेवर जगतो तू आशा सोडणारा मुलगा न्हवतासच मुळी तू आशा सोडणारा मुलगा न्हवतासच मुळी म्हणूनच, “कधीतरी मुल होईल या आशेवर तू पाहिलेली शेवंती जगत राहिली म्हणूनच, “कधीतरी मुल होईल या आशेवर तू पाहिलेली शेवंती जगत राहिली कित्येक दिवस ती पोटावर चिंध्या बांधून डोहाळ्याचं नाटकही करायची कित्येक दिवस ती पोटावर चिंध्या बांधून डोहाळ्याचं नाटकही करायची पण एक दिवस तिचा शेवट झाला पण एक दिवस तिचा शेवट झाला अन ओढ्याला आलेल्या पाण्यात तिच्या घरच्यानी सोडून दिलेल्या चिंध्या तू वेड्यासारखा पहायला गेलास अन ओढ्याला आलेल्या पाण्यात तिच्या घरच्यानी सोडून दिलेल्या चिंध्या तू वेड्यासारखा पहायला गेलास खरच, वेडा आहेस तू भावा.....\n...घरी भांडण झालं की लहानपणी तू बापाच्या पाठीमागुन शेताकडं उगाच दडत दडत जायचास तुला नेहमी वाटायचं बाप तिकडे जावून जिव वगैरे देवून बसल. मग दिवसभर रानातली ढेकळं तुडवत त्याच्याबरच राहायचास. घरातले, गोट्यातले सगळे कासरे तू उगाच दडवुंन ठेवलेले. त्या पिपरणीच्या झाडाची आडवी ढांपी सुद्धा तोडून टाकलीस तू तुला नेहमी वाटायचं बाप तिकडे जावून जिव वगैरे देवून बसल. मग दिवसभर रानातली ढेकळं तुडवत त्याच्याबरच राहायचास. घरातले, गोट्यातले सगळे कासरे तू उगाच दडवुंन ठेवलेले. त्या पिपरणीच्या झाडाची आडवी ढांपी सुद्धा तोडून टाकलीस तू आत्महत्येला आड येणाऱ्या सगळ्या गोष्टी तू आडव्या तिडव्या करून टाकल्यास आत्महत्येला आड येणाऱ्या सगळ्या गोष्टी तू आडव्या तिडव्या करून टाकल्यास एकदा तर प्रचंड पावसात बापाबरोबर घरी भिजत आलास तू एकदा तर प्रचंड पावसात बापाबरोबर घरी भिजत आलास तू चुलीपुढं डोकं शेकुन दिवळीतल्या दिव्याकडं बघत कधीतरी रात्रीचा झोपी गेलास चुलीपुढं डोकं शेकुन दिवळीतल्या दिव्याकडं बघत कधीतरी रात्रीचा झोपी गेलास असं कितीवेळा तरी शाळा बुडवुन तू बापाबरोबर बाप जिवंत रहावा म्हणुन फिरत राहीला असशील असं कितीवेळा तरी शाळा बुडवुन तू बापाबरोबर बाप जिवंत रहावा म्हणुन फिरत राहीला असशील तुझं शाळा बुडवण्याचं खरं कारण कधीच कुणाला समजलं नाही रे माझ्या भावा तुझं शाळा बुडवण्याचं खरं कारण कधीच कुणाला समजलं नाही रे माझ्या भावा\nप्रचंड गरीबीपुढं आणि काखेतल्या पिल्लाच्या भवितव्याच्या काळजीनं तू पाहिलेली बाई जेव्हा एका श्रीमंत माणसाच्या अंगाखाली नाहीशी होत जाते तेव्हा तिच्या आधी तूच म्हणतोस तेव्हा तिच्या आधी तूच म्हणतोस “तिला शनी देवाच्या दर्शनात रस उरला नाही आता “तिला शनी देवाच्या दर्शनात रस उरला नाही आता” तू नेहमी म्हणतोस” तू नेहमी म्हणतोस “दुनियेत उध्वस्थ झालेली माणसं कमी नाहीत “दुनियेत उध्वस्थ झालेली माणसं कमी नाहीत आपण फक्त सितारीच्या तारेतून निघालेल्या एका एका ध्वनीतून हि अस्वस्थता डोळे झाकून अनुभवत रहावी आपण फक्त सितारीच्या तारेतून निघालेल्या एका एका ध्वनीतून हि अस्वस्थता डोळे झाकून अनुभवत रहावी आणि एकटं राहणं एकूण राक्षसीच असतं आणि एकटं राहणं एकूण राक्षसीच असतं सारखं इकडे तिकडे जात राहीलं पाहिजे सारखं इकडे तिकडे जात राहीलं पाहिजे लोक चांगले असतात कुणाशी वैर करता कामा नये स्टेन्डर्ड बिंडर्ड गेलं खड्यात स्टेन्डर्ड बिंडर्ड गेलं खड्यात मांणस जास्त महत्वाची आहेत मांणस जास्त महत्वाची आहेत” कुठे शिकलास हे रे सर्व तू..... तुझ्या प्रेमाविषयी तू एवढच म्हणाला होतास, “मी वाहून जात असताना ती काठावर आकांत करीत होती” कुठे शिकलास हे रे सर्व तू..... तुझ्या प्रेमाविषयी तू एवढच म्हणाला होतास, “मी वाहून जात असताना ती काठावर आकांत करीत होती आणि एका निसटत्या क्षणी मी तिच्या चेहेऱ्यावर प्रयत्नाने लपविलेले हास्य पहिले... आणि मी... मी..... आधारासाठी पकडलेली खडकाची कपार अलगद सोडून दिली……….”\nएखदा तू माझ्या पुण्यात आलास तेव्हा म्हणाला होतास “पुण्यात घरे आहेत पण अंगण नाही “पुण्यात घरे आहेत पण अंगण नाही अंगण असले तर त्या अंगणात जळणाचा बिंडा नाही अंगण असले तर त्या अंगणात जळणाचा बिंडा नाही चुल नाही की फुटका रांजण नाही सारवलेली जमीन नाही पुण्यात अंगणातल्या चुलीच्या धुराने माखलेलं आभाळ नाही आणि येथल्या कारखान्याच्या धूराला गावातल्या धुरा सारखं सौंदर्य नाही आणि येथल्या कारखान्याच्या धूराला गावातल्या धुरा सारखं सौंदर्य नाही” असलं आहे तुझं जगण्याचं तत्वज्ञान” असलं आहे तुझं जगण्याचं तत्वज्ञान त्या नेमाडे बाबा सारखं त्या नेमाडे बाबा सारखं आतून माणूस उध्वस्त करणारं आतून माणूस उध्वस्त करणारं मला माहित नाही तू येथे परत येशील की नाही... पण तुझ्या आईनं तुला वाढवताना पाहिलेलं स्वप्न तू पूर्ण करशील हीच अपेक्षा मला माहित नाही तू येथे परत येशील की नाही... पण तुझ्या आईनं तुला वाढवताना पाहिलेलं स्वप्न तू पूर्ण करशील हीच अपेक्षा तुला मोठ्या भावाच्या खूप खुप शुभेच्छा\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:07 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/husband-wife-marathi-joke-118081100017_1.html", "date_download": "2018-09-22T03:35:32Z", "digest": "sha1:WLXR3EASZCLETBFKPH35CSDFVLSCKDCQ", "length": 6757, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डोळा का सुजलाय? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसोन्या - काय रे डोळा का सुजलाय...\nमोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला होता...\nसोन्या-अरे पण डोळा का सुजलाय...\nमोन्या- अरे बायकोच नाव आहे Kruti....\nलिफ्टमेन: भाऊ कदम यांच्या अभिनयाने सजलेली मराठी वेब सिरीज\nमोबाईलमध्ये तोंड खुपसत नको जाऊ\nSacred Games: कुक्कुला विचारले ट्रान्सजेंडर आहे का तर मिळाले हे उत्तर\nयावर अधिक वाचा :\nगणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला ...\nकोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत ...\nदोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या ...\nदोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील आपापसात जेवणाच्या टेबलावरील संवाद:\nजान्हवीला लागली चित्रपटांची लॉटरी\nजान्हवी कपूरला करण जोहरने लॉन्च केल्यानंतर तिच्यासोबत आणखी 2 चित्रपट करणार असल्याची ...\nसोशल मिडीयावरभायटम सॉंगची धूम\nप्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे ...\nश्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग\n‘स्त्री’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा बिजनेसमुळे सध्या श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-09-22T02:50:39Z", "digest": "sha1:U6W77IPW7A3RINJ3NMYYA2QWNWHU5Y3R", "length": 8829, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नका मागू काही… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकहे गये दास कबीर…\nमॉंगन मरण समान है, मति मॉंगो कोई भीख\nमॉंगन ते मरना भला, यह सदगुरू की सीख\nमागणे मृत्यू समान, भिक ती मागू नकारे\nमरण बरे ते मागण्याविण, गुरुची ही शिकवण रे \nएखाद्याच्या पुढे हात पसरायचा ही लाचारीची खूण आहे. असे लाचारीचे आणि लाजिरवाणे जीवन जगू नका, कोणाकडे काही मागू नका, कोणाच्या उपकाराखाली दबू नका. कोणाचे मिंधे होऊ नका हेच कबीरांना या दोह्यातून सांगायचे, शिकवायचे आहे. कोणाकडे काही मागितले तर त्या मागणीमधून आपले अपुरेपण, कमतरता,आपली अक्षमता ही तर व्यक्त होते. तसेच देणाऱ्याच्या मनातही नकळत माझ्या समोर ही हात पसरून उभी राहिलेली व्यक्तीही घेणारी आणि मी देणारा म्हणजेच दाता आणि हा याचक अशी एक भावना त्या दात्याच्या मनात निर्माण होते. त्यामुळे त्याचा मनातला अहंकार, मोठेपणा, मीपणा वाढतो आणि आपली पत मात्र कमी होते. एखाद्याकडून काही मागून घेतले तर त्यामुळे आपला स्वाभिमान तर जातोच त्याबरोबर मिंधेपणाची भावना निर्माण होते.\nआपण त्या समोरच्या व्यक्तीच्या दबावाखाली येतो. प्रसंगी त्या समोरच्या व्यक्तीची हुजरेगिरी करण्याची वेळ आपल्यावर येते आणि हे असं लाजिरवाण जगणं हे जगणं नाही त्यापेक्षा मरण बरं असं कबीर सांगतात. इथे कबीरांना हे सुद्धा सांगायचे, शिकवायचे आहे की जर मागायचेच असेल तर ते त्या एका रामरायाकडे काय ते मागा. तुम्ही त्याच्याकडे जे मागाल ते देण्यास तो एकटाच समर्थ आहे. एखादी गोष्ट जशी आपण हक्काने प्रेमाने आपल्या आईबापाकडे मागतो ना, तशीच मागणी करायचीच असेल तर, ती त्या ईश्‍वराकडे करा. कारण तो खरा दाता आहे. तो मायबाप आहे. कबीरांना इथे असंही आवर्जून सांगायचे आहे की कोणाही गुरूला आपल्या शिष्याने इतरांपुढे हात पसरलेले कधीच आवडत नाही. ते आपल्या शिष्यांना हेच सांगतात की एक तर कोणाला काही मागू नका, जर मागायचच असेल तर ते त्या एका खऱ्या दात्याकडे मागा. कारण त्याच्याकडून जे मिळेल ते कर्ज असणार नाही, तो त्याचा मायेचा, प्रेमाचा प्रसाद असेल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफेसबुकच्या ओळखीतून महिलेची फसवणूक\nNext articleकाळेवाडीत आई रागावल्याने मुलीची आत्महत्या\n#दृष्टीक्षेप: राजकीय नेत्यांसाठी जिभेवरचे नियंत्रण महत्त्वाचेच\n#दिशादर्शक: जिद्दीचे कष्ट… यश आपलेच\n#पत्रसंवाद: वाचाळवीरांना धडा शिकवावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/sakal-editorial-marathi-news-shrimant-mane-article-social-media-53621", "date_download": "2018-09-22T03:34:20Z", "digest": "sha1:ZRV34IPXJPNPDR3QBS4VHXDP6MMX6NEA", "length": 18325, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal editorial marathi news shrimant mane article social media सेल्फी मैनें ले ली आज... | eSakal", "raw_content": "\nसेल्फी मैनें ले ली आज...\nसोमवार, 19 जून 2017\nअवतीभोवतीचं वातावरण कसं सफळ संपूर्ण संस्कारी आहे. बाहेरचं सोडा, देशातल्या काही बहाद्दरांना गर्भातल्या मुलांचीही मोठी काळजी पडलीय. एकदम शुद्ध व संस्कारी पिढीसाठी \"गर्भवती मातेनं मांसाहार करू नये, सेक्‍स करू नये', असा उपदेश केला जातोय. पण, हा देशाच्या, समाजाच्या भविष्याचा वेध व विषय तरुण पिढीला मात्र कसा पचत नाही, हेच मोठ्यांना कळेना. बघा ना, त्या प्रियांका चोप्रानं किमान पंतप्रधानांना भेटताना तरी अंगभर कपडे घालावेत ना. ती बसली पाय उघडे टाकून नरेंद्र मोदींच्या समोर. सोशल मीडियावर किती संपापले लोक तिच्यावर... \"काही संस्कार वगैरे आहेत की नाही' म्हणत. ती आमीर खानच्या दंगलमधील फतिमा सना शेख.\nअवतीभोवतीचं वातावरण कसं सफळ संपूर्ण संस्कारी आहे. बाहेरचं सोडा, देशातल्या काही बहाद्दरांना गर्भातल्या मुलांचीही मोठी काळजी पडलीय. एकदम शुद्ध व संस्कारी पिढीसाठी \"गर्भवती मातेनं मांसाहार करू नये, सेक्‍स करू नये', असा उपदेश केला जातोय. पण, हा देशाच्या, समाजाच्या भविष्याचा वेध व विषय तरुण पिढीला मात्र कसा पचत नाही, हेच मोठ्यांना कळेना. बघा ना, त्या प्रियांका चोप्रानं किमान पंतप्रधानांना भेटताना तरी अंगभर कपडे घालावेत ना. ती बसली पाय उघडे टाकून नरेंद्र मोदींच्या समोर. सोशल मीडियावर किती संपापले लोक तिच्यावर... \"काही संस्कार वगैरे आहेत की नाही' म्हणत. ती आमीर खानच्या दंगलमधील फतिमा सना शेख. \"धाकड गर्ल' म्हणून इतकं कौतुक झालं तिचं; पण तिलाही संस्कार नाहीतच मुळी. पवित्र रमजान महिना सुरू आहे अन्‌ तिने टाकले \"स्वीमसूट'मधले फोटो \"इन्स्टाग्राम'वर. साहजिकच लोक चिडले, \"ट्रोलिंग' झालं दोघींचं. प्रियांकानं किमान सव्वाशे कोटींच्या देशाच्या पंतप्रधानांचा तरी \"लिहाज' बाळगायचा होता अन्‌ फतिमानं रमजान महिन्याचं पावित्र्य तरी लक्षात घ्यायचं होतं.\nया दोघींपेक्षा इरसाल एक तिसरीही आहे. नाव ढिंचाक पूजा. आता कोणी म्हणेल हे काय नाव झालं पण, स्वत:ला गायिका म्हणवणाऱ्या दिल्लीतल्या या मुलीचं नाव आहेच ते. गायिका कशी तर गेल्या तीन वर्षांत तिनं तीन गाणी गायिलीत, तीदेखील कुठल्या स्टुडिओत, सिनेमासाठी किंवा अल्बमसाठी नव्हे, तर घरी किंवा घराजवळ सहज म्हणून. \"यूट्यूब चॅनल'वर ही तिन्ही गाणी सुपरहिट आहेत. गाणी तरी कसली, तर पॉप वगैरे म्हणता येतील अशी, उगीच आलं मनात म्हणून गुणगुणल्यासारखी. त्या यो यो हनी सिंगचं नव्हतं का, \"चार बॉटल व्होडका, काम मेरा रोज का'; त्यासारखीच. पहिलं गाणं - \"स्वॅग वाली टोपी'. दुसरं - \"दारू, दारू, दारू' अन्‌ आता गेल्या महिन्यात आलेलं तिसरं - \"सेल्फी मैनें ले ली आज'. नवं \"इंटरनेट सेन्सेशन' म्हणून ढिंचाक पूजाची ओळख आता भारतातच नव्हे तर जगभर होतेय.\nकारण, वर्षाला एकच असलं तरी ढिंचाक पूजाची गाणी चढत्या क्रमानं प्रचंड लोकप्रिय होताहेत. तिचे चाहते तर तिला लोकप्रिय बनवतायतच, पण तिच्यावर टीका करणारे सोशल मीडियावरचे \"ट्रोल'ही प्रसिद्धीला मोठा हातभार लावताहेत. म्हणूनच \"सेल्फी मैनें ले ली आज, सर पे मेरे रख के ताज', हे गाणं रविवारपर्यंत 1 कोटी 65 लाख लोकांनी पाहिलंय. \"दारू, दारू' गाणं पाहिलंय 60 लाखांहून अधिक, तर पहिलं \"स्वॅग वाली टोपी' 30 लाख लोकांनी. यातून पूजाला किती पैसे मिळाले असतील याचा हिशेब आता मुख्य प्रवाहातली माध्यमं करताहेत. दर महिन्याची तिची कमाई नक्‍कीच काही लाखांमध्ये आहे.\nथोडक्‍यात, आपण मोठ्या माणसांनी कितीही संस्काराच्या नावानं गळे काढले तरी ही तरुण मुलं या अशाच गोष्टीत रमतात. असतात काही अपवाद जुनं ते सोनं मानणारे, नाकासमोर चालणारे, वडीलधाऱ्यांपुढं मान खाली घालून उभे राहणारे. पण, साधारणपणं या नव्या पिढीच्या आवडीनिवडी विचित्र वाटाव्यात अशा वेगळ्याच आहेत. म्हणूनच जस्टीन बीबर येतो, चारच गाणी गातो, उरलेल्यांना फक्‍त ओठ हलवतो अन्‌ कोट्यवधी रुपये कमावून जातो. पौगंडावस्थेतील मुलंमुली तेवढ्यासाठीच वेडी होतात. सोशल मीडिया मोठा केलाय तो या नव्या पिढीनंच. हेच त्यांचं आनंदाचं, झालंच तर ढिंचाक पूजासारख्या काहींच्या कमाईचंही साधन आहे.\nकॅटी पेरीची \"हंड्रेड मिलियन' मनसबदारी\nपाश्‍चात्त्य काय अन्‌ पौर्वात्य काय, विषय पॉप गायन व सोशल मीडियाचाच आहे, तर शुक्रवारी एक ऐतिहासिक नोंद झालीय. कॅटी पेरी नावानं प्रचंड लोकप्रिय अमेरिकन पॉपस्टार कॅथरिन एलिझाबेथ हडसन ही ट्‌विटरवर दहा कोटी \"फॉलोअर्स' असणारी जगातली पहिली सेलेब्रिटी बनलीय. अवढे फॉलोअर मिळविण्याच्या बाबतीत कॅनेडियन पॉपस्टार जस्टीन बीबर व अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबांमांना मागं टाकून केटीनं हा बहुमान मिळवला. या टप्प्यावर पोचण्यासाठी बीबरला आणखी 32 लाख व ओबामांना 91 लाख फॉलोअर्सची आवश्‍यकता आहे.\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\nहिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी\nपुणे - पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...\nलोणी येथील घुमटाचे २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन\nपुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह)...\nबेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयॅम बॅक मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...\nअनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध\nसाने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/parabhani/drivers-murderer-arrested-nine-hours-gangakhed/", "date_download": "2018-09-22T04:19:13Z", "digest": "sha1:AONJCXDIWUGXBB6CLB7L3UMHARBYLIF5", "length": 29973, "nlines": 383, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Drivers Murderer Arrested In Nine Hours In Gangakhed | गंगाखेड येथील चालक खुन प्रकरणातील आरोपी नऊ तासात गजाआड | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nगंगाखेड येथील चालक खुन प्रकरणातील आरोपी नऊ तासात गजाआड\nशहरात सोमवार रोजी दुपारी झालेल्या चालकाच्या खुन प्रकरणी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अवघ्या नऊ तासात गंगाखेड पोलिसांनी मारेक-याचा शोध घेऊन आज पहाटे आरोपीस बेड्या ठोकल्या.\nठळक मुद्देअवघ्या नऊ तासात गंगाखेड पोलिसांनी मारेक-याचा शोध घेऊन आज पहाटे आरोपीस बेड्या ठोकल्या.आरोपीला खान यांच्या खुनाबद्दल विचारणा केली असता त्याने बहिणीच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी इलियास यास जिवे मारल्याची कबुली पोलिसांना दिली.\nगंगाखेड( परभणी) : शहरात सोमवार रोजी दुपारी झालेल्या चालकाच्या खुन प्रकरणी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अवघ्या नऊ तासात गंगाखेड पोलिसांनी मारेक-याचा शोध घेऊन आज पहाटे आरोपीस बेड्या ठोकल्या. यावेळी आरोपीने बहिणीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याचे कबूल केले.\nसोमवार दि.६ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास शहरातील डॉक्टर लाईनमधील सरस्वती विद्यालय मैदानाच्या बाजुला नगरसेवक राजु सावंत यांच्या खाजगी वाहनावरील चालक इलियास खान पठाण यांचा अज्ञात मारेकऱ्याने धारदार शस्त्राने खुन केल्याची घटना घडली होती. भरदुपारी घडलेल्या खुनाच्या या घटनेमुळे मयताच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी आरोपीच्या अटकेची मागणी करत पोलीस ठाण्यासमोर दोन वेळा नांदेड पुणे राज्य महामार्ग रोखुन धरत व्यक्त केलेल्या रोषामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.\nया प्रकरणी मयताची पत्नी शाहीनबी इलियास खान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांयकाळी ७:२० वाजता गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.दुपारी घडलेल्या खुनाच्या घटनेने गंगाखेड पोलीस उपविभागाचा प्रभारी पदभार सांभाळणारे पूर्णा उपविभागाचे डी. वाय. एस.पी. अब्दुल गणी खान, पोलीस निरीक्षक सोहन माछरे, एल.सी.बी.चे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा आरोपीच्या शोधकामी लागला होता.आरोपी अज्ञात असल्याने पोलीसांनी राजु सावंत यांचे घर ते डॉक्टर लाईन पर्यंत रस्त्यावर असलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासुन आरोपीला शोधण्याचा प्रयत्न चालविला.\nगुन्हा दाखल झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांना या खुन प्रकरणातील मारेकरी परभणी रोडवर येणार असल्याची गोपनीय माहीती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पो.अ. विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी डी.वाय.एस.पी. अब्दुल गणी खान, पो. नि.माछरे, स.पो.नि. सुरेश थोरात, पो.उप.नि. राहुल बहुरे, रवि मुंढे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक प्रमुख स.पो.उप.नि. मोइनोद्दीन पठाण , पो.ना. राजेश पाटील, नवनाथ मुंढे, अण्णा मानेबोईनवाड, भारत तावरे, पो.शि.शेख जिलानी, सुग्रीव कांदे रवि कटारे, सतिश दैठणकर, जमादार सुरेश डोंगरे, आगाशे, गणेश कौठकर आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी परभणी रोडवर सापळा रचुन पहाटे ४:२० वाजेच्या सुमारास सय्यद इकबाल सय्यद अलीपाशा (वय ३२ वर्ष रा. रेल्वे कॉलनी, गंगाखेड) यास ताब्यात घेतले.\nआरोपीला खान यांच्या खुनाबद्दल विचारणा केली असता त्याने बहिणीच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी इलियास यास जिवे मारल्याची कबुली पोलिसांना दिली. तसेच यापुर्वी सुध्दा त्याने इलियास खान यास जिवे मारण्याचा कट रचला होता. मात्र, त्यावेळी यश आले नव्हते असे ही त्याने पोलीसांना सांगितले. त्यास अटक करून मंगळवार रोजी दुपारी ३ वाजता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने दि.१० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पो.नि. माछरे करीत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपरभणी : सर्पमित्रांनी पकडला सहा फुटाचा अजगर\nपरभणी : २०० अनाथ बालकांना पोषणआहार वाटप\nपरभणी आगारातील प्रकार;ड्युटी न मिळाल्यास टाकली जातेय रजा\nपरभणी : वाहतूक नियंत्रकास विद्यार्र्थ्यांचा घेराव\nपरभणी : शिक्षकांनी पं.स.त मांडले ठाण\nपरभणी:दोन चंदन तस्करांना पकडले\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/adhyatmik/ganesh-festival-special-lalbaugcha-raja-pictures-1934/", "date_download": "2018-09-22T04:18:23Z", "digest": "sha1:MIPDRXX7DPGVQKLZDPS3EY264PQPHWSO", "length": 22997, "nlines": 430, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ganesh Festival Special : Lalbaugcha Raja In Pictures From 1934 | Ganesh Festival Special : लालबागच्या राजाचे १९३४ पासूनचे दुर्मिळ फोटो | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nGanesh Festival Special : लालबागच्या राजाचे १९३४ पासूनचे दुर्मिळ फोटो\nGanesh Festival Special : लालबागच्या राजाचे १९३४ पासूनचे दुर्मिळ फोटो\nलालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली . सध्या अस्तित्वात असलेले बाजार येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता.\nगणेशोत्सव गणेश चतुर्थी २०१८ लालबागचा राजा मुंबई\nही पाच शिवमंदिरे विज्ञानासाठी ठरली आहेत कोडे\nज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे आळंदीतील मंदिरातून प्रस्थान\nअक्षय्य तृतीयेला सुखसमृद्धीसाठी 'या' ५ गोष्टी करा दान\nMahashivratri2018 : एका क्लिकवर पाहा 12 ज्योतिर्लिंग\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nरोहित शर्मा हार्दिक पांड्या शार्दुल ठाकूर\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nप्रियंका आणि निक जोनासच्या पाठोपाठ आता डेनियल जोनासचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\nस्वप्निल जोशी सुबोध भावे\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nयुवराज सिंग झहीर खान मोहम्मद शामी अनिल कुंबळे\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nश्रुती मराठे सुयश टिळक\nमोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये देताना 'या' चुका नक्की टाळा\nकलाकाराची अशीही कलाकारी, किडे-माकोड्यांचा शहरात सुळसुळात\nGanesh Festival बॉलिवुडकरांनी धडाक्यात साजरा 'गणेशोत्सव'\nगुजरातमध्ये जन्मलेले पाच भाऊ पाकिस्तानचे क्रिकेटपटू\nSEE PICS: नोरा फतेहीचा बिनधास्त आणि बेधडक अंदाज\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B8/all/page-6/", "date_download": "2018-09-22T03:04:25Z", "digest": "sha1:RJZQGCZBPNHMQ66SK7CTEV4JCXS7CCRP", "length": 11656, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गळफास- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nकोकण किनारपट्टीवर मच्छिमारांचा पुन्हा संघर्ष\nगणपती विसर्जनादरम्यान डीजेला परवानगी नाहीच- हायकोर्टाचा निर्णय\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमिरजमध्ये बलात्कार प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत\nअम्याला सोडू नका, भिंतीवर आरोपीचं नाव लिहून बलात्कार पीडितेची आत्महत्या\nकॉलेजला प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या\nप्रेयसीच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nजिया खान मृत्यू प्रकरणाचा निकाल जलद गतीने लावा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nप्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहुल सिंगचा अटकपूर्व जामीन फेटाळला\nसराफांचा संप कारागिरांच्या जीवावर बेतला, दोघांची आत्महत्या\nप्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज सिंगविरोधात गुन्हा दाखल\nघराघरात पोहचलेल्या प्रत्युषाची 'छोटी दुनिया'\nप्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल सिंग पोलिसांच्या ताब्यात\n‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या\nगुंगीचं औषध मिसळून हसनैनने केली सर्वांची हत्या\nहत्याकांडानं ठाणे हादरलं, 14 जणांची हत्या करून तरुणाची आत्महत्या\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8/all/page-308/", "date_download": "2018-09-22T04:03:45Z", "digest": "sha1:Y6D2MNFBVNPQPFHHQFAFKWKA7N5V7VKL", "length": 14347, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोलीस- News18 Lokmat Official Website Page-308", "raw_content": "\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nफेसबुक रिक्वेस्ट रिजेक्ट केली म्हणून सानिकाला गमवावा लागला जीव\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\n' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप\nआता मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांकडून 'बेस्ट' आकारणार निम्मं तिकीट\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nपरराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द, भारताचा पाकिस्तानला दणका\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nशेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nLive Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय\nचाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण\nक्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स\nविराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nनापासांना प्रवेश देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\n02 जुलैनागपूरमध्ये नापास विद्यार्थ्यांना ऍडमिशन देणार्‍या एक मोठं रॅकेट उघड झालंय. आर. एस. ऍकडमी नावाची संस्था बारावी नापास विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देत असल्याचा धक्कादायक प्रकार इथं उघड झाला. आयबीएन लोकमतच्या हाती या याबाबतचा ऑडिओ पुरावाही लागला आहे. ही ऍकडमी बारावी नापास विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती मिळवून, अशा विद्यार्थ्यांना फोन करून गळाला लावायची. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून गोव्यातल्या सेंट झेव्हिअर्स संस्थेकडून त्यांची बनावट मार्कशीट्स बनवून द्यायची. आणि मग या बोगस मार्कशीट्सच्या आधारे काही विशिष्ट महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून द्यायची. याप्रकरणी पोलिसांनी आता चौघांना अटक केली आहे. एका विद्यार्थ्याच्या मदतीने पोलिसांनी हे रॅकेट उघड केलं आणि चार जणांना अटक केली. या विद्यार्थ्यानं आर. एस. ऍकडमीच्या काउंसिलर राजश्री गजभिये हिच्याशी फोनवरुन केलेली बातचीत आयबीएन लोकमतकडे आहे. या बातचीतवरुन स्पष्ट होतंय की ही अकॅडमी कुठल्याही भीतीशिवाय, राजरोसपणे इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांशी डिल करते. या सर्व घोटाळ्यात राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंडळाच्या अप्लिकेशन रिसिप्ट सेंटरदेखील दोषी आहे. या सेंटरने बोगस प्रमाणपत्रांवर कुठल्याही प्रकारचा आक्षेप न घेता ती मंजूर केली. नागपुरात सध्या 54 खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. पण प्रवेशासाठी विद्यार्थीच मिळत नसल्याने हे प्रकार वाढल्याचं सांगण्यात येतंय. या रॅकेटचं जाळं फक्त नागपूर किंवा महाराष्ट्रच नाही तर इतरही काही राज्यात पसरलं असण्याची शक्यता आहे याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहे.\nसोहेल खानच्या ड्रायव्हरला जामीन\nमी ठोबळेंच्या पाठीशी - अरुप पटनायक\nवसंत ढोबळेंना पूर्ण पाठिंबा - अरुप पटनायक\nअखेर डॉ.मुंडे दाम्पत्य पोलिसांपुढे शरण\nतब्बल 300 पोती नोटांचा चुरा\nआता समाज 'आई' बनेल का \nवानखेडेवर 'डॉन' इन अ ॅक्शन \nलाचखोर पोलिसी खाक्या उघड\nकॉपी करताना पकडले म्हणून 'शोले'गिरी\nसंतप्त: मालेगावात कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/moglich", "date_download": "2018-09-22T03:42:23Z", "digest": "sha1:A4LDAURI5WQAZGIDBXPBP7HDSILCEKB5", "length": 8853, "nlines": 188, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Möglich का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nmöglich का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे möglichशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n möglich कोलिन्स शब्दकोश के 1000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nअन्य भाषाओं में möglich\nयूरोपीय स्पेनिश फिनिश: posible\nअपने पाठ का मुफ्त अनुवाद करे\nmöglich के आस-पास के शब्द\n'M' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'möglich' से संबंधित सभी शब्द\nसे möglich का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Prepositions' के बारे में अधिक पढ़ें\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/04/blog-post_77.html", "date_download": "2018-09-22T03:25:26Z", "digest": "sha1:L2DFFBXWG3JVMGKBVQK5OEDP5P5PDKPU", "length": 7897, "nlines": 54, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: म्हातारा", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nवस्तीवर गुरांची वैरण काडी करून गोठ्याच्या बाहेर मांडलेल्या पाय मोडक्या करकरणाऱ्या खाटेवर आकाशातल्या पुसट चांदण्या बघत, डोळे मिच मिच करत रोज रात्री तो म्हातारा पडून राहतो. देहाच्या जीर्ण सांगाड्या सोबत. पण म्हातारीच्या जीवघेण्या आठवणी त्याला झोपूच देत नाहीत. डोळा लागला की म्हातारी त्याच्या स्वप्नात येते. \"लेकानं या साली माळावरच्या विहिरीची परडी केली नाही की लेकींना माहेर केलं नाही\" असं काय बाय ती त्याच्याशी बोलत राहते. मग चढणाऱ्या रात्रीसोबत त्याची व्याकुळता गडद होत जाते...\n...स्वप्नातून जागा झाला की अंधारात तो करकरणाऱ्या खाटीवरून उठतो. म्हातारी इथेच कुठेतरी आजूबाजूला उभी आहे असा भास त्याला होतो. मग डोळे मिठून तो हलणाऱ्या आकृतीच्या दिशेला हात जोडतो आणि पुटपुटतो, \" लेकानं नाय माहेर केलं तरी माझा जीव हाय तवर मी लेकीसनी माहेर करीन\" असं काय बाय एकटाच बोलत पुन्हा काळोखात कुशी बदलत रात्रभर तळमळत पडून राहतो...\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:06 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/netizens-ridicule-prime-minister-narendra-modis-fitness-video/", "date_download": "2018-09-22T04:18:39Z", "digest": "sha1:AI4NGMYCIAYC5T7TCEWIKREKVJSYALMI", "length": 28975, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Netizens Ridicule Prime Minister Narendra Modi'S Fitness Video | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओची 'नेटिझन्स'कडून खिल्ली | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार २२ सप्टेंबर २०१८\nGanesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\nजानेवारीत धावणार दुसरी एसी लोकल\nअनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही\nकोस्टल रोडच्या कामाला अखेर मुहूर्त, आठ हजार कोटींचा खर्च\n३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nManto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द नंदिता दासने असा व्यक्त केला संताप\nManto Movie Review : भारावून सोडणारी कथा\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\n‘महागुरु’ Sachin Pilgaonkar ची लेक साकारतेय 'ही' अनोखी भूमिका\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\nअगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका\nजगभरामध्ये व्हायरल होतोय एका अनोख्या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड\nBirthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nपंतप्रधान मोदी ओदिशामधील भुवनेश्वर येथे पोहोचले; विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार\nनाशिक- स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू\nमराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर कालवश; थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीवर होणार अंत्यसंस्कार\nसांगली, मिरजेतील दोन अनधिकृत रुग्णालयं सील\nजम्मू-काश्मीर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गावांमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू\nनवी मुंबई-पहाटेपासून वाशीमध्ये जोरदार पाऊस\nमुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी\nदहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी; अमेरिकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल\nमराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबईत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; एक लिटरसाठी 89.80 मोजावे लागणार\nasia cup 2018- भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं केला पराभव, रोहितच्या नाबाद 83 धावा\nमुंबई - मल्टीप्लेक्समध्ये मराठीला सावत्र वागणूक, आता कानाखाली आवाज निघणार हे नक्की- अमेय खोपकर\nपुणे - पुण्यात 46 वर्षीय व्यावसायिकावर तरुणाचा कोयत्याने हल्ला, समलिंगी संबंधांतून वाद झाल्याची माहिती\nमुंबई - आरेतील मरोळ टोल नाका येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या.\nकेरळ - ननवरील बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कलला चौकशीनंतर अटक\nAll post in लाइव न्यूज़\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओची 'नेटिझन्स'कडून खिल्ली\nनरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजची काही जणांनी स्तुती केली आहे, तर काहींनी त्यांची खिल्ली उडवली आहे. नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारे अनेक व्हिडिओ, फोटो, ट्विट्सनी सोशल मिडीयात सध्या धूमाकूळ घातला आहे.\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण करत एक व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर शेअर केला. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते योगा करताना दिसत आहेत. दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.\nनरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटिझन्सकडून सोशल मिडीयात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये काही जणांनी नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजची स्तुती केली आहे, तर काहींनी त्यांची खिल्ली उडवली आहे. नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारे अनेक व्हिडिओ, फोटो, ट्विट्सनी सोशल मिडीयात सध्या धूमाकूळ घातला आहे.\nकाल (दि. 14) नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर फिटनेसचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओत मोदींनी उल्लेख केलेला पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन तयार केलेला वॉकिंग ट्रेक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वास्तूत अशाप्रकारचा ट्रॅक अस्तित्त्वात असल्याचे समोर आले आहे.\nया ट्रॅकबद्दल माहिती देताना मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या ट्रॅकवरून मी दररोज सकाळी चालतो. त्यामुळे खूपच ताजेतवाने आणि उत्साही वाटते, असे मोदींनी म्हटले आहे. एका झाडाभोवती वर्तुळाकार कक्षेत हा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकचे वेगवेगळे भाग करण्यात आले असून त्यामध्ये हिरवळ, माती, दगडगोटे, पाणी आणि रेती ठेवण्यात आली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSocial ViralSocialSocial MediaFitness TipsNarendra ModiVirat Kohliसोशल व्हायरलसामाजिकसोशल मीडियाफिटनेस टिप्सनरेंद्र मोदीविराट कोहली\nट्रेनमध्ये सीट मागणाऱ्या तरुणीला 'तो' म्हणाला,'घरी जाऊन एकमेकांच्या मांडीवर बसा\nमिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान\nहिंदी महासागरात वाढणार भारताचे बळ, सेशल्समध्ये उभारणार नाविक तळ\nऑनलाईन डेटिंगच्या या विचित्र पद्धती तुम्हाला माहीत आहेत का\nफेसबुकवर 'अनोळखी'सोबत मैत्री करणं पडलं महागात, महिलेला 16 लाख रुपयांना गंडवलं\nना सुरक्षा, ना सूचना... वाजपेयींना पाहण्यासाठी मोदी गुपचूप एम्समध्ये गेले अन् सगळेच अवाक् झाले\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nपिकांच्या नुकसानीपोटी राज्याला मिळाले फक्त ६९.७६ कोटी\nतीन पोलिसांचे अपहरण करून अतिरेक्यांनी केली हत्या\nकेरळच्या मदतीसाठी जीएसटीवर सेसचा विचार\nमोदी सरकारमुळेच राफेल सौद्यात अनिल अंबानींचा समावेश : ओलांद यांचा दावा\nआशिया चषकबिग बॉस १२भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nदुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...\nGanpati Festival ढोल-ताशा पथकाच्या निमित्ताने मराठीतील 'कलावंत' मुंबईत आले एकत्र\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nGanpati Festival 2018 : नागपूरमध्ये मेट्रोवर विराजमान झाला बाप्पा\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\nGanesh Festival 2018 : निखिल राऊत सांगतोय, माझ्या हट्टामुळेच घरात गणपती आला\nअनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला\nआजचे राशीभविष्य - 22 सप्टेंबर 2018\nRafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्यूमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ\n पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये\n, सीएनजी, पीएनजीचे दर वाढण्याची शक्यता\nकर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप\nपाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.aksharnama.com/client/trending_detail/1483", "date_download": "2018-09-22T03:59:15Z", "digest": "sha1:NNUNLX4QJ6UV7J6DIDJKNJ4EBAK6IOAN", "length": 32449, "nlines": 215, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘न्यूड’च्या निमित्तानं आलेली जाग अशीच राहावी; म्हणतात ना, ‘जागो तब सवेरा!’", "raw_content": "\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘न्यूड’च्या निमित्तानं आलेली जाग अशीच राहावी; म्हणतात ना, ‘जागो तब सवेरा\nकला-संस्कृती - मराठी सिनेमा\nरवी जाधवांच्या ‘न्यूड’ या चित्रपटाला इफ्फीमधून वगळण्यात आलं आणि जवळ जवळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी इफ्फीवर बहिष्कार टाकण्यासाठी आवाहन करू लागली, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होतेय असं बोलू लागली. जे प्रत्यक्षातही सुरू आहे. ‘न्यूड’च्या निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीला याची जाणीव झाली आणि ती सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करू लागली. न्यायासाठी उभं राहणं हे ‘जाग्या व्यक्तीचं’ लक्षण आहे, पण फक्त आपल्या न्यायाच्या वेळेस सर्वांना आवाहन करून न्याय मिळवण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे.\nआपली मराठी चित्रपटसृष्टी देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात दर्जेदारपणा, आशयघन चित्रपटांसाठी ओळखली जाते. ‘श्वास’नं सुरू झालेला हा प्रवास ‘दशक्रिया’पर्यंत येऊन ठेपलाय. चित्रपट वेगळा आणि प्रत्यक्ष चित्र वेगळं आहे. पण मराठी चित्रपटसृष्टीनं कधीच सामाजिक मुद्दयांवर ठोस भूमिका घेतलेली नाही.\nकाही उदाहरणं पाहूया. फार दूर जाण्याची गरज नाही. २०१४मध्ये पुण्यात मोहसीन शेख या मुस्लिम तरुणाची द्वेषातून हत्या झाली, हैदराबादला रोहित वेमुलाला आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेलं, दादरीला बीफच्या संशयातून अखलाकला जमावानं मारून टाकलं, १६ वर्षाच्या जुनेदला मुस्लीम आहे म्हणून रेल्वेमध्ये मारलं गेलं, राजस्थानला पहू खानला मारलं, देशात गायीच्या नावावर माणसं मारली जाऊ लागलीत, गुजरातच्या उन्नामध्ये दलितांना अमानुष मारहाण झाली, (त्याचा व्हिडिओ अजून युट्युबवर आहे. तो पाहिला तर समजेल हे विष किती पसरत चाललं आहे. कधी नव्हे ते लोक सरळसरळ जातीवरून बोलू लागले आहेत.) याशिवाय दाभोलकरांची हत्या, कॉ. गोविंद पानसरेंची हत्या, कुलबुर्गींची हत्या, अगदी परवा झालेली गौरी लंकेश यांची हत्या, कांचा इल्लया यांनाही सरळ सरळ मारण्याची धमक्या येत आहेत, पण आपली मराठी चित्रपटसृष्टी ‘बागो में बहार है’ या उक्तीप्रमाणे ‘आमच निवांत चाललंय’ याच धुंदीत आहे.\nकधी चित्रपटावरून जात काढली गेली. ‘सैराट’च्या वेळेस जे झालं, तेव्हा कुणीच अशा प्रकारे उभं नाही राहीलं. मागे मराठीतल्या एका संगीतकारानं एकदा सोशल मीडियावर सरळ सरळ लिहिलं होतं- “जे लोक जात मानत नाहीत, त्यांनी बालगंधर्वसारखा चित्रपट बनवून दाखवावा.” हे नक्की काय आहे कशाचं द्योतक आहे आणि तरीही मराठीतील रेणुका शहाणे, जितेंद्र जोशी, नागराज मंजुळे इत्यादी मंडळी कायम न्यायासाठी उभी राहत आलीत. अशा काहींचा अपवाद सोडला तर मराठी चित्रपटसृष्टी वेगळ्या जगात, वेगळ्या धुंदीत असते असं म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही.\nमराठी चित्रपटसृष्टीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायची इच्छा नाही, पण ती कायम ‘सिलेक्टिव्ह अप्रोच’नं काम करत आहे. पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा तोडण्यात आल्यावर मराठी चित्रपटसृष्टी लगेच हलली. कुणी कविता लिहिल्या, कुणी प्रयोग करणार नाही म्हटलं. ज्याला जमेल तसा ज्यानं त्यानं निषेध केला आणि आज परत ‘न्यूड’साठी केला जात आहे. फक्त स्वतःच्या घरावर दगड पडायला लागले की, तुम्हाला न्यायाची आठवण येते का\nया बाबतीत मला दक्षिणेतली चित्रपटसृष्टी खूप चांगली आणि माणूसपण जपणारी वाटते. कुठलाही मुद्दा असो, त्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष सहभागी असो, जी बाजू न्याय्य असेल, त्यासाठी सगळे जण उभे राहतात. मागे निटचा मुद्द्यावरून वातावरण तापल्यानंतर अनिता नावाच्या १७ वर्षीय मुलीनं आत्महत्या केली आणि संपूर्ण तामिळनाडू पेटून उठलं. त्याचं नेतृत्व कुणी केलं तर तमिळ कलाकारांनी. पा रणजित ते ग्रेट रजनीकांतपर्यंत सगळ्यांनी आवाज उठवला.\nती मुलगी दलित होती म्हणून तिकडे कुठल्या कलाकारानं हात आखडता घेतला नाही. अगदी कालपरवा झालेला ‘मर्सल’चा वाद आठवून पहा. रजनीकांत एका राजकीय पक्षाची जवळीक साधत आहेत असं असूनसुद्धा त्यांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला.\nहे महाराष्ट्रात अजिबात दिसत नाही. एक राजकीय पक्ष कायदा हातात घेऊन कायम दमदाटीची भाषा करत असतो. कधी याला मार, कधी त्याला मार. त्या राजकीय पक्षाचा अजेंडा सोडून देऊ. पण दुसरा एक राजकीय पक्ष कायदा हातात घेऊन हिंसा करत आहे. निदान त्याच्या विरोधात तरी उभे राहाल का नाही\nएकीकडे ‘न्यूड’च्या निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीची जशी गळचेपी होतेय, तशीच दुसरीकडे सर्वसामान्य लोकांनाचीही होतेय. अगदी बीफबंदीपासून, गरिबांचं अन्न हिरावलं जाण्यापासून ते फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टसाठी नोटीस देऊन दहशत बसवण्याचं काम सुरू आहे. आज ‘न्यूड’च्या निमित्तानं परत आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला जाग आलीय. ही जाग अशीच राहावी हीच इच्छा तशीही हिंदीतमध्ये एक म्हण आहेच की – ‘जागो तब सवेरा तशीही हिंदीतमध्ये एक म्हण आहेच की – ‘जागो तब सवेरा\nइफ्फीमधून ‘न्यूड’ काढून टाकण्यात आला. सरकारच्या या अघोषित आणीबाणीमध्ये सर्वसामान्य लोक तुमच्यासोबत आहेत, जमेल तसा आवाज उठवत आहेत. तशीच जबाबदारी तुमच्यावरसुद्धा येऊन पडलीय की, तुम्हीसुद्धा न्यायासाठी कायम उभं राहिलं पाहिजे. नाहीतर दगड फेकल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई झाली की, तुम्ही परत ‘बागों में बहार है’ म्हणाल. म्हणून तुमच्यासाठी मार्टिन निमोलरची ही कविता -\nलेखक मिलिंद कांबळे स्मार्ट सिटी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये प्रोजेक्ट कॉऑर्डिनेटर आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nलेखकाचं नेमकं म्हणणं काय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी चित्रपटात जातीय जुलुमाच प्रदर्शन करावं का चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी चित्रपटात जातीय जुलुमाच प्रदर्शन करावं का का लेखक स्वतः आपल्या लेखातून करतोय त्या प्रमाणे जातीय वादाचे उदात्तीकरण करावे का लेखक स्वतः आपल्या लेखातून करतोय त्या प्रमाणे जातीय वादाचे उदात्तीकरण करावे महाशय चित्रपट निर्माते आणि प्रेक्षक यांच्यावर तुमची पक्षपाती विचारधारा थोपवू नका\nवा रे मोठा विद्वान आम्हाला शहाणपण शिकवतोय. स्वत: जी उदाहरणे दिली आहेत ती कशी पक्षपाती आहेत ती बघ पहले. फक्त पहलू, जुनेद, रोहित, वगैरे वगैरे यांचीच उदा. दिलेली आहेत याने. अजूनही काही ऊदा. आहेत ती बघ, १) काश्मिरी पंडितांना काश्मिरबाहेर काढण्यात आले. २) बसिरहतमध्ये दंगलीत मुसलमानांनी एका निष्पाप हिंदू व्यक्तीचा बळी घेतला. ३) केरळात कित्येक संघस्वयंसेवकांची दिवसाढवळ्या निघृण हत्या झाली ४) कोपर्डीत उच्चवर्णिय तरूणिवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. (कोर्टाने आरोपीना आज दोषी ठरवले) ५) काॅग्रेसच्या नेत्याने मिडीयासमोर कोवळया वासराला ठार मारले ६) महाराष्ट्राच्या लाडक्या भाऊ कदमने घरी गणपती आणला म्हणून काही लोकांनी त्याला बहिष्कृत करण्याची धमकी दिली असेही एेकले होते. या वरिल घटनांचा आपण कधी निषेध केल्याचे आमच्या स्मरणात नाही. त्यामुळे फुकटचे शहाणपण इतरांना शिकवू नका. प्रथम धर्म, जात,पक्ष यांचा विचार न करता चुकिच्या गोष्टींचा निषेध करायला शिका व मगच इतरांना ज्ञान( आम्हाला शहाणपण शिकवतोय. स्वत: जी उदाहरणे दिली आहेत ती कशी पक्षपाती आहेत ती बघ पहले. फक्त पहलू, जुनेद, रोहित, वगैरे वगैरे यांचीच उदा. दिलेली आहेत याने. अजूनही काही ऊदा. आहेत ती बघ, १) काश्मिरी पंडितांना काश्मिरबाहेर काढण्यात आले. २) बसिरहतमध्ये दंगलीत मुसलमानांनी एका निष्पाप हिंदू व्यक्तीचा बळी घेतला. ३) केरळात कित्येक संघस्वयंसेवकांची दिवसाढवळ्या निघृण हत्या झाली ४) कोपर्डीत उच्चवर्णिय तरूणिवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. (कोर्टाने आरोपीना आज दोषी ठरवले) ५) काॅग्रेसच्या नेत्याने मिडीयासमोर कोवळया वासराला ठार मारले ६) महाराष्ट्राच्या लाडक्या भाऊ कदमने घरी गणपती आणला म्हणून काही लोकांनी त्याला बहिष्कृत करण्याची धमकी दिली असेही एेकले होते. या वरिल घटनांचा आपण कधी निषेध केल्याचे आमच्या स्मरणात नाही. त्यामुळे फुकटचे शहाणपण इतरांना शिकवू नका. प्रथम धर्म, जात,पक्ष यांचा विचार न करता चुकिच्या गोष्टींचा निषेध करायला शिका व मगच इतरांना ज्ञान( \nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nउदध्वस्त आयुष्यांची भरपाई कोण करणार\nसआदत हसन ‘मंटो’ फिरसे हाजीर हो…\nबदले, बदले राहुल गांधी नजर आते हैं\n‘बत्ती गुल मीटर चालू’ : काहीही गोंधळ घाला, कोण पर्वा करतो\n‘मंटो’ : दिग्दर्शनात कमी पडणारा सिनेमा तगतो, तो नवाजुद्दीनच्या लाजवाब अभिनयानं\n‘बत्ती गुल मीटर चालू’ : काहीही गोंधळ घाला, कोण पर्वा करतो\nया चित्रपटाची खरी समस्या आहे. तो सगळं काही कॅज्युअली घेऊन, ‘हे’ केलंच आहे, तर ठरवणारा ‘तो’ही प्रकार का करू नये, अशा आविर्भावात समोर येतो. ज्यामुळे एकापाठोपाठ एक हास्यास्पद दृश्यांची रांग लागत जाते. ज्यातून एरवी भावशून्य चेहरा घेऊन वावरणारे मध्यवर्ती भूमिकांमधील कलाकार अशक्य रीतीनं लाऊड अभिनय करत, आधीच न्यूनतम कलात्मक, सिनेमॅटिक मूल्यं असलेल्या या चित्रपटाच्या एकूण परिणामाला अधिकच खालावून ठेवतात.......\n‘मंटो’ : दिग्दर्शनात कमी पडणारा सिनेमा तगतो, तो नवाजुद्दीनच्या लाजवाब अभिनयानं\nदिग्दर्शनात कमी पडणारा सिनेमा तगतो तो नवाजुद्दीन सिद्दिकीच्या लाजवाब अभिनयानं. भूमिका जगणं म्हणजे काय यासाठी सिद्दिकीच्या अभिनयाकडे उदाहरण म्हणून पाहावं. मंटोच्या आयुष्याची वाताहत ते चेहरा व डोळ्याद्वारे इतक्या प्रभावीपणे दाखवतात की, आपण विसरूनच जातो एक अभिनेता अभिनय करतोय म्हणून. बाकी त्याच्या अभिनयाला इतर सर्वांची साथ ही जमेची बाजू.......\nसआदत हसन ‘मंटो’ फिरसे हाजीर हो…\n‘मंटो’ हा चरित्रपट असला तरी यात मंटो यांचं समग्र जीवन नाही. स्वातंत्र्य व फाळणीच्या आगेमागे चार-सहा वर्षं एवढाच काय तो मर्यादित कालपट या चित्रपटात आहे. मंटोच्या आयुष्याचा हा उत्तरार्ध कुठेही मंटोचं उदात्तीकरण न करता… त्याचा हा अंत:संघर्ष उभा करत - सर्वस्व पणाला लावून त्याचं सत्यासाठी उभं राहणं त्याच्या काही निवडक कथा व कथांवरील खटल्यांतून नंदिता दास यांनी या चरित्रपटाच्या निमित्तानं उभा केला आहे.......\nसत्यभामेचा पारिजात बहरला, रुक्मिणीच्या दारी\nफुलं उमलण्याच्या रात्री मात्र चमत्कार झाला. मध्यरात्री निवांतपणे निद्रिस्त झालेल्या पारिजातकाच्या अर्धोन्मिलीत कळ्यांवर खट्याळ वार्‍यानं हलकेच फुंकर मारल्याबरोबर कळ्या पूर्ण उमलून हसू लागल्या. कळ्या, पुष्पांच्या भारानं वृक्ष रुक्मिणीच्या अंगणांत अर्धाअधिक वाकला. वार्‍याच्या झुळकीसरशी इवलीशी नाजूक केशरी दांड्याची पिवळसर पांढरी फुलं टपटप पडू लागली.......\n‘शब्द लीला’ : डॉ. धर्मवीर भारतींच्या साहित्यावरील अनोखा नाट्यप्रयोग\nनाटकाच्या परिणामाचा विचार केला तर पहिल्या अंकातील ‘कनुप्रिया’ व ‘एक साहित्यिक के प्रेमपत्र’वर आधारित नाट्यपूर्ण प्रसंगांपेक्षा दुसऱ्या अंकातील ‘अंधायुग’मधील प्रसंग जास्त परिणाम साधतात. याचं साधं कारण म्हणजे ‘महाभारत’ ही जागतिक दर्जाची साहित्यकृती आहे. त्यातही धर्मवीर भारतींनी त्यातील निवडलेले शेवटच्या दिवसांतील प्रसंग तर चटका लावणारे आहेत. ही सर्व कथाच विलक्षण विचारगर्भ आणि थरारक आहे.......\n‘मनमर्जियाँ’ : जगाला न उमजणारी ‘सच्ची मोहब्बत’\n‘मनमर्जियाँ’ कश्यपचा प्रेमाकडे पाहण्याचा सर्वाधिक रिअॅलिस्टिक म्हणावा असा दृष्टिकोन आहे. तो समजून घ्यायला त्याच्या पात्रांना समजून घ्यावं लागेल. जे त्या पात्रांइतकंच क्लिष्ट असेल. पण तो प्रवास अनुभवावा असा आहे इतकं मात्र नक्की. बाकी गुलज़ार म्हणतात तसं ‘इस नयी रवायत का स्वागत हैं ’ म्हणत, टिपिकल बॉलिवुड प्रकाराहून काहीशा वेगळ्या अंदाजात लव्ह ट्रँगलकडे पाहण्याच्या या दृष्टिकोनाचं कौतुक करायला हवं.......\n‘लव्ह सोनिया’त त्याचा थेटपणा सोडता विशेष काही नाही\nदोन तासांची लांबी असलेला हा ‘सोनिया’चा प्रवास उत्तरार्धात दर सेकंदागणिक अधिकाधिक कंटाळवाणा ठरत जातो. ज्याला मुख्यतः एकसंध पटकथेचा अभाव कारणीभूत आहे. कदाचित निर्माते सदर चित्रपटाच्या विषयाच्या इतके प्रेमात पडले नसते तर तो अधिक चांगला आणि परिणामकारक ठरला असता. एकूणच ‘लव्ह सोनिया’त त्याचा थेटपणा (श्लोक शर्माच्या ‘हरामखोर’ची आठवण आणणारा) सोडता विशेष काही नाही.......\n‘मनमर्ज़ियाँ’ : चांगला आहे, पण ‘खूप’ चांगला नाही\n‘मनमर्ज़ियाँ’ सकृतदर्शनी खूप चांगला सिनेमा आहे असं वाटायची शक्यता आहे. तो चांगला आहे, पण खूप चांगला नाही. याची कथा ‘वो सात दिन’शी साधर्म्य साधणारी आहे. निदान कथेचा आलेख, पात्रं व त्यांनी घेतलेले निर्णय यात साधर्म्य आहे. पण हा वेगळा ठरतो तो कनिका ढिल्लनच्या लिखाणात आणि कश्यपच्या खतरनाक सफाईदार दिग्दर्शनात.......\nपटकथेचा ‘हँगओव्हर’ झालेली ‘पार्टी’\n‘पार्टी’ या नावामुळे हा चित्रपट एकाच रात्रीतील ‘पार्टी’भोवती, त्या ‘पार्टी’त घडणाऱ्या घटनांभोवती फिरतो की काय, असं सुरुवातीला साहजिकच वाटून जात. परंतु ‘पार्टी’मध्ये पाहायला मिळते ती चक्क कट्ट्यावरच्या चार मित्रांच्या मैत्रीची आणि त्या अनुषंगानं केल्या जाणाऱ्या मौजमस्तीची कथा. अर्थात या मौजमस्तीला शेवटी वास्तवाच्या नावाखाली शोकांतिकेचीही जोड देण्यात आली आहे.......\n‘पलटण’ : चित्रपटातील सैनिक सीमेचं रक्षण करतात, पण प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहतात\n‘पलटण’मध्ये खोटेपणाचा अतिरेक तर आहेच. पण मुळात पीव्हीसी पाइपसारख्या दिसणाऱ्या, आरपार पाहता येणाऱ्या गोष्टीला ग्रेनेड लाँचर म्हणत, सुमार व्हीएफएक्सच्या जोरावर (त्यातील पात्रांच्या दृष्टीनं) खतरनाक वगैरे दृश्यं चित्रित करत एक तर्काचा अभाव असणारं उत्पादन समोर आणावंसं का वाटत असेल हा खरा प्रश्न आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A7", "date_download": "2018-09-22T03:14:02Z", "digest": "sha1:3DOWIZGLA4F4JR3KVX75GGPODVM5ZDSQ", "length": 5535, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १४१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १२० चे - १३० चे - १४० चे - १५० चे - १६० चे\nवर्षे: १३८ - १३९ - १४० - १४१ - १४२ - १४३ - १४४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha/maharashtra-1123457/", "date_download": "2018-09-22T03:41:22Z", "digest": "sha1:4RO3MNXLSRJ7JUQ4BWG4NCLRHPF63ZGO", "length": 33406, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कथा : हरवलेला महाराष्ट्र | Loksatta", "raw_content": "\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर सिंचनाचे प्रमाण ३४ टक्के\nमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या\nरिलायन्सच्या सहभागाची मागणी भारताकडूनच\nप्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nदेशनामे जवळजवळ १० वर्षांनंतर पत्नीसह मायभूमीच्या भेटीस आले होते. तसे ते परदेशातून दरवर्षी येत असत, पण अलीकडे वयोमानाप्रमाणे त्यांची ही वारी काहीशी खंडित झालेली होती.\nदेशनामे जवळजवळ १० वर्षांनंतर पत्नीसह मायभूमीच्या भेटीस आले होते. तसे ते परदेशातून दरवर्षी येत असत, पण अलीकडे वयोमानाप्रमाणे त्यांची ही वारी काहीशी खंडित झालेली होती. शेवटचे आले ते त्यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त. परदेशात जाऊन आता ५० वर्षे झाली तरी देशनामेचं देशप्रेम तिळमात्र कमी झालं नव्हतं. त्यात त्यांचा जन्म महाराष्ट्रातला. गर्जा महाराष्ट्राची कीर्ती तिथे जन्माला आलेल्या त्याच्या मुलांना आणि नातवंडांना सांगताना त्यांचा ऊर भरून येई. याच प्रेमापोटी त्यांनी मुलांना आणि नातवंडांना मराठीचे धडे दिले. सुरुवातीला मुलांचा उत्साह दांडगा होता, पण काळाच्या ओघात तो ओसरला, असं असलं तरी नातवंडाच्यात आपल्या महाराष्ट्राबद्दलचं प्रेमाचं बीज रुजवण्यात ते यशस्वी झाले होते.\nनातीच्या मनात रुजवलेलं हे बीज चांगलंच फुललं होतं. आतापर्यंत महाराष्ट्राची यशोगाथा फक्त ऐकली होती, पण आता प्रत्यक्ष बघण्याचा ध्यास तिला लागला होता.\nनातीला.. जिज्ञासाला घेऊन ते महाराष्ट्रात आले ते वर्ष होतं महाराष्ट्राचं शतकमहोत्सवी वर्ष. म्हणजेच महाराष्ट्र शंभराव्या वर्षांत पदार्पण करीत होता. देशनामेंसाठी हा योग काही खास होता, कारण ते ज्या वर्षी परदेशात निघून गेले ते वर्ष ५०वे म्हणजेच महाराष्ट्राचं सुवर्ण वर्ष होतं. असं असलं तरी आता महाराष्ट्र सरकारचं पर्यटन विभाग बंद झाला होता. आणि खासगी पर्यटन करण्याबद्दलसुद्धा र्निबध लादले होते. देशमाने हताश झाले. नातीला महाराष्ट्र दर्शन घडवण्याचं त्यांचं स्वप्नं अपूर्ण राहणार असंच त्यांना वाटत होतं. यावर तोडगा काढताना त्यांना लक्षात आलं, सरकारने शंभराव्या वर्षांत पदार्पण केल्या निमित्ताने ‘महाराष्ट्र सांस्कृतिक कलादालन’ नावाचं भव्य वस्तुसंग्रहालय नुकतेच सुरू केलं. आणि तेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केल्याचं आकर्षण होतं. क्षणाचा विलंब न करता ऑनलाइन बुकिंग करून त्यांनी वस्तुसंग्रहालयात प्रवेश केला.\nवस्तुसंग्रहालयाचा बाहेरील दर्शनीय भाग हा एखाद्या भव्य अशा जुन्या ऐतिहासिक वाडय़ाच्या स्वरूपात होता. वाडय़ाचा आवारही प्रशस्त होता. वाडय़ाच्या समोरच एक छानसं तुळशीवृंदावन होतं. वाडय़ाच्या भव्य अशा दरवाजावर सुंदर कोरीव काम केलेलं होतं. दारावरच्या भिंतीमध्ये गणपतीची सुबक मूर्ती कोरलेली होती. त्याच्याबरोबर खालच्या बाजूला दाराला आंब्याची टाळ आणि सुंदर तोरण लावलेले होते. वाडय़ाच्या उंबरठय़ाच्या वरती दोन्ही बाजूला सुंदर नाजूक लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक काढलेलं होतं. त्याबरोबर जवळच गोपद्म-सूर्य-चंद्र-शंख काढलेले होते. त्यांची हळद-कुंकू, फूल वाहून यथासांग पूजा केलेली होती.\nवाडय़ाचं असं रूप बघून जिज्ञासा भारावून गेली. आपण कुठल्या तरी जादूच्या विश्वात पर्दापण केलं असंच तिला वाटत होतं. या सगळ्या गोष्टी तिने आजी-आजोबांकडून ऐकल्या होत्या, पण पहिल्यांदाच बघितल्या होत्या. काय आणि कुठून वाडा बघायला सुरुवात करायची हे ठरवणं तिला अवघड वाटत होतं. वाडय़ामध्ये काही दुर्मीळ आणि इतिहासजमा वस्तूंबरोबर काही लोप झालेल्या व काही दुर्मीळ झालेल्या संस्कृतींचं दर्शन, शिल्पमय चित्रमय व दृकश्राव्य स्वरूपात होतं किंवा वस्तूच्या बाजूला त्याच्याबद्दल विस्तारित माहिती दिली होती. माहिती देण्याचे फलक तीन भाषेत होते. त्यांचा क्रमांक पुढीलप्रमाणे होता- १. इंग्रजी २. हिंदी ३. मराठी. वाडय़ाच्या बाहय़ भागापासून त्यांनी संग्रहालय बघायला सुरुवात केली.\nवाडय़ाच्या एका बाजूला विहिरीचं सुंदर शिल्प होतं. त्याच्या बाजूला जुने दुर्मीळ झालेलं पाणी साठवण्याचे मोठमोठे रांजण ठेवले होते. विहीर बघताच क्षणी जिज्ञासा धावतच विहिरीजवळ गेली आणि वाकून बघू लागली, पण काही क्षणात तिला लक्षात आले हे विहिरीचं शिल्प आहे. तरीसुद्धा न राहून तिने विहिरीच्या रहाटाला फक्त हात लावून समाधान मानलं. पुढे काही अंतरावरची बैलगाडीनेसुद्धा तिची निराशा केली. न चालणाऱ्या बैलगाडीला बघण्यात मज्जा मानवी लागली. पुढे गाई-म्हशीच्या गोठय़ाचं शिल्प होतं. त्यात गाईचं दूध काढताना गवळी दाखवला होता. एका बाजूला त्या गवळ्याच्या मोठमोठय़ा दुधाच्या किटल्या आणि दूध मोजण्याची जुनी भांडी होती. जिज्ञासाने गाई-म्हशीचं दूध मशीनच्या साहय़ाने काढताना बघितलं होतं. यानंतर एकामागोमाग शेतकरी, गवंडी, चांभार, कुंभार, माळी, सुतार, लोहार, तांबट, कलई करणारे यांसारखे काम करणाऱ्या अनेक व्यक्तींची शिल्पं असतात, त्याचबरोबर त्यांच्या कामाच्या उपयोगी पडणाऱ्या औजारांची एका बाजूला मांडणी केली होती. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचे शिल्प बघताना जिज्ञासाला खूप आश्चर्य वाटले. याआधी नांगर धरलेला शेतकरी तिने बघितला नव्हता. तिला चांभार, कुंभार, माळी, सुतार, लोहार, तांबट, कलईवाला या सगळ्यांना समजणं कठीण जात होतं. एक एक बाहेरील शिल्प बघून तिघांनीही वाडय़ाच्या मुख्य दारात प्रवेश केला.\nवाडय़ाच्या बाहेर असलेलं तुळशीवृंदावन बघून जिज्ञासाला खूप नवल वाटलं, कारण त्यांच्या घरी तुळस ही बोन्साय प्रकारात होतं. तिथे दिलेल्या माहितीवरून तुळस बाहेर अंगणात असते हे समजलं. अंगण म्हणजे काय हे तिला प्रथमच समजलं. तिच्या इथल्या घरी किंवा आजूबाजूच्या बिल्डिंगच्या परिसरामध्ये अशी मोकळी जागा तिने बघितली नव्हती.\nवाडय़ाच्या आतमध्ये प्रवेश करताना तोरण, उंबरठा त्याबाहेरील रांगोळी बघून आपल्या घरच्या दारात यामधली कोणतीही गोष्ट नाही याची तिला जाणीव झाली. वाडय़ामध्ये प्रवेश केल्यावर सनई-चौघडय़ाचे मंजुळ स्वर कानी पडले आणि तिथे ठेवलेल्या वाद्य वाजवणाऱ्या शिल्पाकडे तिचे लक्ष गेलं. ही वाद्यं वाजवणाऱ्या व्यक्ती आता असित्वात नसल्यामुळे रेकॉर्ड लावण्यात आली, हे तिच्या पुन्हा लक्षात आले. घरामध्ये आल्यावर दरवाजाच्या एका बाजूला आयताकृती लाकडी झोपाळा होता आणि दुसऱ्या बाजूला भारतीय बैठक होती. तिथे असलेल्या व्यक्तीने त्यांना गूळ-शेंगदाणे व गूळ-पोहे देऊन स्वागत केलं.\nवाडय़ाच्या पहिल्या दालनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिराची छोटेखानी प्रतिकृती होती. त्याचबरोबर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, जेजुरीचे खंडोबाचे मंदिर यांसारख्या प्रसिद्ध मंदिरांच्या छोटेखानी प्रतिकृती होत्या. जिज्ञासाने आतापर्यंत या सगळ्या देवांचं दर्शन ऑनलाइन घेतलं होतं. बहुतेक करून मूर्ती जीर्ण झालेल्या आणि मंदिरांची पडझड झाल्यामुळे भाविकांसाठी अभिषेक आणि पूजा ऑनलाइन पद्धतीने करण्याची सोय होती. या मंदिराच्या पुढे सुंदर नक्षीकाम केलेलं लाकडी देवघर होतं. ते जिज्ञासाच्या देवघरापेक्षाही खूप वेगळं आणि मोठं होतं. देवघरात ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, रामायण, महाभारत यांसारखे ग्रंथ होते. त्याचप्रमाणे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत मुक्ताबाई यांसारख्या अनेक संतांनी केलेल्या कार्याविषयी माहिती होती.\nयापुढील दालन हे दृकश्राव्य स्वरूपाचं होतं. ज्यामध्ये वेगवेगळे लघुपट दाखवण्यात येत होते. जसं जत्रा, गोंधळ, भारूड, पोवाडा, वासुदेव, वाघ्या-मुरली, जोगतीण, अभंग, कीर्तन, भजन, ओवी, मैदानी खेळ, साहसी खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम इत्यादी लघुपटांचा समावेश होता. यामध्ये प्रत्येकाची माहिती होती. त्याचबरोबर आधीच्या काळी चित्रित केलेले कार्यक्रम दाखवण्यात आले. जसं ‘जत्रा’ नावाच्या लघुपटामध्ये पूर्वीच्या काळी जत्रेला का महत्त्व दिलं गेलं कुठल्या देवस्थानची जत्रा कधी असते कुठल्या देवस्थानची जत्रा कधी असते पालखी म्हणजे काय इत्यादीबद्दल सविस्तर माहिती होती. हे सगळे लघुपट बघत असताना जिज्ञासाला आपण कुठल्या तरी अनोळखी विश्वात प्रवेश केला आहे, असंच वाटत होतं.\nया सगळ्या लघुपटामध्ये ‘मनोरंजनाचे कार्यक्रम’ नावाचा लघुपट तिला खूपच आवडला, ज्यामध्ये रामलीला, लावणी, कव्वाली, बैलगाडय़ांची शर्यत, रेडय़ांची झुंज, शक्तिवाले-तुरेवाले यांचा बाल्यानाच, मंगळागौरीचे खेळ इत्यादी अनेक पारंपरिक खेळांचा त्यामध्ये समावेश होता. हे सगळे बघितल्यावर आपण खूप कमनशिबी आहोत, अशी भावना तिच्यामध्ये निर्माण झाली. कारण तिच्यासाठी मनोरंजन म्हणजे फक्त ऑनलाइन गेम होते.\nयानंतरच्या दालनामध्ये काळाच्या ओघात ढासळलेल्या आणि लोप पावलेल्या महाराष्ट्रातील काही किल्ल्यांच्या छोटेखानी प्रतिकृती होत्या. त्यामध्ये जलदुर्ग, भुईकोट किल्ले यांच्या समावेश होता. त्याचबरोबर ढाल, तलवारी, भाले, दांडपट्टा यांसारखी हत्यारे होती, पण ती कशी वापरावी याचं नीट ज्ञान कोणालाही नव्हते.\nवस्तुसंग्रहालयामध्ये अशा अनेक वस्तू होत्या ज्या तिने आधी कधी बघितलेल्या नसतात. त्याचबरोबर तिला बरंच काही नव्याने माहीत झालं. जसं कोणे एके काळी संस्कृत नावाची भाषा अस्तित्वात होती. पूर्वीच्या काळी आतासारखं पिण्याचं पाणी म्हणून समुद्राचं पाणी फिल्टर करून वापरायची गरज नव्हती. गॅस सिलेंडरबद्दल तिला नव्यानेच माहिती मिळाली. तिच्या आताच्या काळामध्ये गॅसचा पुरवठा पाइपलाइनने केला जातो, तो सुद्धा सकाळी सहा ते दुपारी बारा आणि पुन्हा पाच वाजल्यापासून रात्री दहापर्यंत. घंगाळ हे खरे तर शोपीस नसून त्याचा वापर अंघोळीसाठी केला, हेसुद्धा नव्यानं समजलं. दिवाळीत मातीचा किल्ला घरी बनवला जायचा हे सुद्धा नव्याने समजले. तसंच खाण्याचे काही पदार्थ जसं मोदक, पुरणपोळी, श्रीखंड, लोणचं, पापड फेण्या, दिवाळीचे पदार्थ खरे तर घरी करता येतात. बाहेरून विकत आणण्याची गरज नाही याची नव्यानेच माहिती मिळाली. या सगळ्या गोष्टी पाहताना जिज्ञासाची जिज्ञासा अधिक वाढत होती.\nसंपूर्ण संग्रहालय बघेपर्यंत संध्याकाळ झाली होती. वाडय़ाबाहेर तुळशीवृंदावनमध्ये दिवा लावला होता आणि त्याचबरोबर ‘शुभंकरोती कल्याणम्..’ चे स्वर ऐकू येत होते.\nया संग्रहालयातून घरी जाऊच नये, असं जिज्ञासाला वाटत होतं. संग्रहालयातल्या वस्तू तिला खूप आवडल्या होत्या, पण त्या आता फक्त संग्रहालयापुरत्याच मर्यादित आहेत याची जाणीव झाल्यावर तिला खूप वाईट वाटतं. ती काहीशी रागावून आजोबांकडे बघते. आजोबांनी वर्णन केलेला महाराष्ट्र आणि तिने संग्रहालयात बघितलेला महाराष्ट्र यामध्ये आकाशपाताळाएवढा फरक होता. महाराष्ट्र प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव तिला घेता आला नाही. ‘गर्जा महाराष्ट्रा’ची कीर्ती सांगणाऱ्या देशनाम्यांची मान शरमेने खाली गेली. महाराष्ट्रात पर्यटन करण्यासारखे आता काही शिल्लक नसल्यामुळे तो विभाग बंद केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. औद्योगिक प्रगती झाली असली तरी सांस्कृतिक वारसा जोपासण्यात दुर्लक्ष झालं. महाराष्ट्रात स्मारक बघण्यापलीकडे काही उरलं नव्हतं.\nसंग्रहालयातून बाहेर पडून अरबी समुद्रात असलेलं शिव स्मारक बघायला जायचं त्यांचं मन तयार झालं नाही. हय़ा सगळ्याला जिज्ञासाने आजी-आजोबांना जबाबदार ठरवलं. शिवस्मारक बघण्यापेक्षा किल्ल्यांचं संवर्धन करण्यास आजोबांनी काहीसा हातभार लावला असता तर आजी पारंपरिक पदार्थ करायला शिकली असती तर आजी पारंपरिक पदार्थ करायला शिकली असती तर खरं तर देशच सोडला नसता तर आज संग्रहालय बघायची वेळ आली नसती. जिज्ञासामुळे देशनाम्यांना चुकीची जाणीव होते खरी, पण वेळ निघून गेलेली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nप्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीत खरे यश – आदित्य ठाकरे\nएसटी संपाला हिंसक वळण, जाणून घ्या कुठे काय स्थिती\nकोकणातील धरणे तुडुंब; मराठवाड्यात सर्वात कमी पाणीसाठा\nमहाराष्ट्रात शाळेच्या किचनमध्ये सापडले ६० विषारी साप\nशेतकऱ्यांना प्रति लिटर तीन रुपये दरवाढ मिळणार – रणजीत सिंह नाईक निंबाळकर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'हिटमॅन'च्या खेळीसमोर बांगलादेशी वाघ निष्प्रभ, भारत ७ गडी राखून विजयी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nRafale Deal : 'भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता'; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट\nmanmarziyaan controversy : 'शीख बांधवांच्या भावना दुखाविण्यासाठी 'तो' सीन नव्हताच'\n#suidhaagachallenge : शाहरुखच 'किंग' खान,अनुष्काचं चॅलेंज केलं चुटकीसरशी पूर्ण\nवरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड\nVideo : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते....\nशाहरुख मुस्लीम की हिंदू गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल\nनाण्यांच्या खुळखुळाटामुळे ‘टीएमटी’ त्रस्त\nपाणघोडय़ाच्या पिल्लाचे पर्यटकांना दर्शन\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\n‘किबे लक्ष्मी थिएटर’चे ८५ व्या वर्षांत पदार्पण\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nजोगेश्वरीच्या महात्मा फुले शासकीय वसतिगृहाची दुरवस्था\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nगणरायाच्या निरोपासाठी पालिका सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/the-evolution-of-patents-on-living-thing-1133213/lite/", "date_download": "2018-09-22T03:38:48Z", "digest": "sha1:7SWOCIQJJJ2A3QU6NROTL7DI4Q2JBJT6", "length": 24808, "nlines": 132, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उत्क्रांतीच.. सजीवांवरील पेटंटची! – Loksatta", "raw_content": "\nकथा अकलेच्या कायद्याची »\n‘सजीव प्राणी निसर्गनिर्मित आहेत.. त्यांच्यावर ‘पेटंट’ कोण मागेल नि मिळवेल’ असे वाटत असेल तर गेल्या ४१ वर्षांतील घडामोडी जरा लक्षपूर्वक पाहा.\nadmin |मृदुला बेळे |\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n‘सजीव प्राणी निसर्गनिर्मित आहेत.. त्यांच्यावर ‘पेटंट’ कोण मागेल नि मिळवेल’ असे वाटत असेल तर गेल्या ४१ वर्षांतील घडामोडी जरा लक्षपूर्वक पाहा. प्रयोगशाळेत ‘बनवलेल्या सजीवांवर पहिले पेटंट १९७६ मध्ये अमेरिकेतील एका भारतीय शास्त्रज्ञाने मिळवले, त्यासाठीच्या न्यायालयीन झगडय़ानंतर युरोपातही यामागचे ‘नैतिक प्रश्न’ धसाला लागले..\nपेटंट मिळण्यासाठीच्या निकषांची तीन अडथळ्यांची शर्यत तर आपण पाहिलीच, पण संशोधन या चाळणीतून पार पडले तरी पुढची एक चाळणी असते ती पेटंट वज्र्य असलेल्या विषयातील संशोधनाची (non petantable subject matter). काही विषयांतील संशोधनांवर मुळी पेटंट्स दिलीच जात नाहीत.. मग ते संशोधन जरी नावीन्य, असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे निकष पार पाडत असले तरी ते या विषयातील असेल तर त्यावर पेटंट नाही प्रत्येक देशाच्या पेटंट कायद्यात अशा पेटंटलायक नसलेल्या संशोधनांची यादी दिलेली असते आणि ती अर्थात देशानुसार बदलते, पण तरीही काही विषय मात्र कुठल्याच देशात पेटंटयोग्य समजले जात नाहीत. ते म्हणजे जिवंत जीव (प्राणी आणि वनस्पती), कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्स आणि व्यवसाय करण्याच्या पद्धती (business methods). या तीन गोष्टींशिवायही त्या त्या देशांत काय काय पेटंटलायक नाही याची मोठी यादी तिथल्या कायद्यात असू शकते, पण या तीन गोष्टी मात्र सर्वत्र कॉमन आहेत.\nपण असे असले तरी पेटंट कायद्याचा आणि न्यायालयांचा या विषयातील पेटंट्स देण्याचा दृष्टिकोन बदलत गेलेला दिसतो. आता जिवंत गोष्टींवर पेटंट देण्याची गोष्टच पाहू या. पेटंट कायदा अस्तित्वात आला तेव्हा जैवतंत्रज्ञान अजिबातच प्रगत नव्हते. एखादा जिवाणू, विषाणू किंवा उंदरासारखा प्राणी माणसाला प्रयोगशाळेत बनविता येऊ शकेल याचा कुणी विचारही केलेला नव्हता. त्यामुळे साहजिकच ‘सर्व जीव निसर्गनिर्मित आहेत.. म्हणजेच कुणा एकाची मक्तेदारी नाही.. आणि म्हणून त्यावर कुणा एकाला पेटंट मिळू शकत नाही’ असा साधा तर्क वापरला जात होता. म्हणजे समजा एखाद्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाला एका विशिष्ट ठिकाणच्या मातीचे नमुने तपासताना एक नवाच जिवाणू त्यात आढळला. हा जिवाणू सूक्ष्मजीवशास्त्राला याआधी माहीत नव्हता, तो पूर्ण वेगळा होता आणि एक विशिष्ट औषध बनविण्यासाठी त्याचा वापरही करता येणार होता. म्हणजे नावीन्य, असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे तिन्ही निकष तो पार पाडत होता. मग म्हणून त्या शास्त्रज्ञाला त्या जीवाचे पेटंट द्यायचे का.. तर अजिबात नाही.. कारण जरी या जिवाणूचा शोध त्याने लावला असला तरी त्यावर त्याने संशोधन केलेले नाही.. ती त्याची निर्मिती नाही. तो निसर्गनिर्मित आहे.. इथे ‘शोध लावणे’ (discovery) आणि ‘संशोधन’ (invention) यातील फरक आपण लक्षात घ्यायला हवा.\nपण जीवांवर पेटंट न देण्याच्या या सर्वसाधारण कल्पनेला सुरुंग लागला १९७६ मध्ये.. जेव्हा आनंद चक्रवर्ती नावाच्या एका शास्त्रज्ञाने अमेरिकेत एका जिवाणूवर पेटंट फाईल केले. आनंद चक्रवर्ती हे मूळचे भारतीय जैविकतंत्रज्ञ. ते अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले आणि जनरल इलेक्ट्रिक कंपनीमध्ये काम करू लागले. यादरम्यान त्यांनी तेलाचा चयापचय करू शकणारा एक जिवाणू प्रयोगशाळेत तयार केला.. होय, जैवतंत्रज्ञानातील काही तंत्रे वापरून चक्क ‘तयार’ केला. जहाजांमधून समुद्रात होणाऱ्या तेलगळतीला रोखण्यासाठी या जिवाणूचा उपयोग होणार होता. त्यांच्या कंपनीने त्यांच्या नावाने या जिवाणूवर अमेरिकेत पेटंट फाईल केले आणि तिथल्या पेटंट परीक्षकाने अमेरिकन पेटंट कायद्यातील प्रथेप्रमाणे हे पेटंट द्यायचे नाकारले. त्याने दिलेले कारण अर्थातच हेच होते की, अमेरिकी पेटंट कायद्याप्रमाणे जीवांवर पेटंट दिले जात नाही.. कारण ते निसर्गनिर्मित असतात; पण चक्रवर्तीचे म्हणणे हे की, मी हा जिवाणू प्रयोगशाळेत जैविक तंत्रज्ञान वापरून ‘उत्पादित’ केला आहे. मी तो ‘बनवला’ आहे. असा जिवाणू निसर्गात अस्तित्वात नाही.. हा शोध नसून संशोधन आहे; म्हणून मला यावर पेटंट दिले गेलेच पाहिजे. नाकारण्यात आलेल्या या पेटंटबद्दल चक्रवर्ती यांनी थेट शेवटपर्यंत अपील केले. अखेर अमेरिकन कोर्टाने हे पेटंट चक्रवर्ती यांना दिले हे पेटंट देताना न्यायालय म्हणाले की, पेटंट ज्यावर मागितले गेले ती सजीव वस्तू आहे की निर्जीव हा मुळात निकषच नव्हे.. तपासून पाहिले पाहिजे ते हे की, ती वस्तू मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित.. जर ती मानवनिर्मित असेल तर मग ती सजीव वस्तू असली तरी त्यावर पेटंट दिले पाहिजे. चक्रवर्तीनी हा जिवाणू जैवतंत्रज्ञानाने ‘उत्पादित’ केला आहे. तो निसर्गात अस्तित्वात नाही, म्हणून त्यावर पेटंट दिले गेले पाहिजे. या निर्णयात शेवटी न्यायालयाने म्हटले- ‘anything under the Sun made by man is petantable in America’ फक्त इथे तुम्ही ती वस्तू मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित, हे तपासून पाहा.\nझाले.. एकदाचे या मानवनिर्मित सजीवावर पेटंट देण्यात आले.. आणि या निर्णयामुळे सजीवांवर पेटंट न देण्याचा अमेरिकेतील पायंडा मोडीत काढण्यात आला. जैवतंत्रज्ञानाने बनविण्यात आलेल्या सूक्ष्मजीवांवर सर्व देशांत पेटंट्स दिली जाऊ लागली आणि यातून जैविक तंत्रज्ञानाने बनविण्यात आलेली अनेक औषधे, प्रक्रिया, निदान करण्याच्या पद्धती या पेटंटलायक ठरू लागल्या.. यातून जैविक पेटंट्सचे एक नवे दालनच जणू खुले झाले. या अर्थाने ‘डायमंड विरुद्ध चक्रवर्ती’ हा खरोखरच पथदर्शक खटला मानला जाऊ लागला.\nयाच दरम्यान साधारण १९८१ साली हार्वर्ड विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांनी एका स्वत: ‘उत्पादन’ केलेल्या उंदरावर पेटंट फाईल केले.. हेच ते सुप्रसिद्ध ‘हार्वर्ड ओंकोमाऊस पेटंट’. हा उंदीर एक ट्रान्सजेनिक उंदीर होता. एखाद्या प्राण्याच्या जेनोममध्ये जेव्हा दुसऱ्याच कुठल्या तरी प्राण्याचा डीएनए कृत्रिमरीत्या घातला जातो तेव्हा अशा प्राण्यांना ‘ट्रान्सजेनिक’ प्राणी म्हटले जाते. अशा सगळ्या प्राण्यांचा आजोबा म्हणजे हा हार्वर्डचा उंदीर हा उंदीर बनवताना त्यात कॅन्सरसाठी कारणीभूत असलेले जीन (म्हणजे ओंकोजीन, ओंको = कॅन्सर) घालण्यात आले होते.. आणि त्यामुळे या उंदरात चटकन कॅन्सर ‘निर्माण’ करता येई. म्हणून हा ओंकोमाऊस. अशा प्रकारे कॅन्सर घडवून आणलेले हे उंदीर मग कॅन्सरवरील औषधांच्या चाचण्यांसाठी अतिशय उपयुक्तठरत. हार्वर्डच्या शास्त्रज्ञांनी अशा या ‘उत्पादित’ उंदरांवर युरोप, अमेरिका, कॅनडा व अन्य अनेक देशांत पेटंट फाईल केले. एव्हाना सूक्ष्मजीवांवर पेटंट्स देशोदेशी मिळू लागलीच होती, पण उंदरासारख्या सस्तन सजीवावर फाईल करण्यात आलेले हे पेटंट परत एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले.. तेही वेगवेगळ्या कारणांसाठी. पहिले कारण अर्थातच हे की, पेटंट मिळण्याचे सगळे निकष पुरे करीत असले तरी अशा उंदरासारख्या सस्तन सजीवावर मक्तेदारी द्यावी का हा उंदीर बनवताना त्यात कॅन्सरसाठी कारणीभूत असलेले जीन (म्हणजे ओंकोजीन, ओंको = कॅन्सर) घालण्यात आले होते.. आणि त्यामुळे या उंदरात चटकन कॅन्सर ‘निर्माण’ करता येई. म्हणून हा ओंकोमाऊस. अशा प्रकारे कॅन्सर घडवून आणलेले हे उंदीर मग कॅन्सरवरील औषधांच्या चाचण्यांसाठी अतिशय उपयुक्तठरत. हार्वर्डच्या शास्त्रज्ञांनी अशा या ‘उत्पादित’ उंदरांवर युरोप, अमेरिका, कॅनडा व अन्य अनेक देशांत पेटंट फाईल केले. एव्हाना सूक्ष्मजीवांवर पेटंट्स देशोदेशी मिळू लागलीच होती, पण उंदरासारख्या सस्तन सजीवावर फाईल करण्यात आलेले हे पेटंट परत एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले.. तेही वेगवेगळ्या कारणांसाठी. पहिले कारण अर्थातच हे की, पेटंट मिळण्याचे सगळे निकष पुरे करीत असले तरी अशा उंदरासारख्या सस्तन सजीवावर मक्तेदारी द्यावी का आणि वादाचा दुसरा मुद्दा होता नतिकतेशी संबंधित- ट्रान्सजेनिक प्राण्यांना हे केल्याने जो शारीरिक छळ होईल त्याचे काय आणि वादाचा दुसरा मुद्दा होता नतिकतेशी संबंधित- ट्रान्सजेनिक प्राण्यांना हे केल्याने जो शारीरिक छळ होईल त्याचे काय कॅन्सर मुद्दाम घडवून आणणे आणि मग त्यावरील औषधांच्या चाचण्या करणे नतिकतेला धरून आहे का कॅन्सर मुद्दाम घडवून आणणे आणि मग त्यावरील औषधांच्या चाचण्या करणे नतिकतेला धरून आहे का आणि नसेल तर नतिकतेच्या आधारावर पेटंट देणे नाकारले जावे का\nचक्रवर्ती खटल्याचा आधार घेऊन अमेरिकेत या उंदरावर पेटंट देण्यात आले. माणसाने ‘उत्पादित केलेली वस्तू’ या आधारावर हे पेटंट दिले गेले. युरोपियन पेटंट ऑफिसने मात्र यावर फार वष्रे विविध पातळ्यांवर ऊहापोह केला. ‘युरोपियन युनियन’च्या पेटंट नियमावलीनुसार ‘प्राण्यांच्या प्रजाती व विशेषत: प्राण्यांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैविक प्रक्रियांवर पेटंट दिले जाऊ नये’ असा नियम होता; पण हार्वर्ड उंदीर हा प्राण्यांची प्रजाती नव्हे असे न्यायालयाने ठरविले. ‘जी पेटंट्स दिल्यामुळे समाजाची नीतिमत्ता धोक्यात येईल अशा गोष्टींवर पेटंट दिले जाऊ नये’ असाही एक नियम होता, पण उंदराला सहन करावा लागणारा त्रास आणि त्यामुळे होणारे मानवजातीचे वैद्यकीय क्षेत्रातील फायदे यांची तुलना केली तर फायदे फार जास्त आहेत आणि म्हणून नीतिमत्तेच्या कल्पना बाजूला ठेवायला हरकत नाही असे ठरवले गेले.. आणि शेवटी हे पेटंट युरोपातही देण्यात आले. कॅनडामध्ये मात्र ‘उत्पादन हे निर्जीव गोष्टींचे करतात, सजीवांचे नव्हे’ असे न्यायालय म्हणाले आणि शेवटी या उंदरावर पेटंट नाकारण्यात आले.\nसजीवांवर पेटंट्स देण्यात येऊ नयेत, असा नियम सरसकट सर्व देशांच्या पेटंट कायद्यात आहेच, पण तरी या सजीवांना पेटंट देण्यात आली. पेटंट कायद्याची निर्मिती झाली तेव्हा जैविक तंत्रज्ञान भविष्यात केवढी प्रगती करणार आहे आणि त्यामुळे सजीव बनवता येणार आहेत, हे कुठे माहिती होते ते माहीत नव्हते म्हणून तर ही अट घालण्यात आली होती. ही प्रगती होत गेली तसतसा याकडे पाहण्याचा पेटंट कार्यालयांचा आणि न्यायालयांचा दृष्टिकोण उत्क्रांत होत गेला. कुणी सांगावे.. काही वर्षांनंतर प्रयोगशाळेत माणसांची मुले बनवून देण्याचे कारखाने असतील.. आणि खेळाडू, कलाकार, राजकारणी मुले बनवून देणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या असतील.. मग तेव्हा, ‘चंदा है तू मेरा सूरज है तू’ म्हणण्याऐवजी आया आपापल्या बाळांना झोपवताना ‘पेटंट है तू मेरा ट्रेडमार्क है तू’ असे गाणे म्हणत असतील\n* लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nVIDEO : ‘बंध नायलॉनचे’ रिव्ह्यू\nश्श्शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही\nतू गिर, मैं संभालूंगा..\nहॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र\nएकनाथ खडसेंची वापसी तर शेलारांना मंत्रीपदाची लॉटरी\nAsia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात\nपेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, डिझेलचे दर जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/literary?page=4", "date_download": "2018-09-22T02:59:42Z", "digest": "sha1:R323SB53B3VESQGFDLUN6LNNJJSP7S2R", "length": 8319, "nlines": 93, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ललित | Page 5 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण १३ निमिष सोनार सोमवार, 19/02/2018 - 06:58\nललित कथांश - १ राहुल बनसोडे 2 शुक्रवार, 16/02/2018 - 15:35\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण १२ निमिष सोनार शुक्रवार, 16/02/2018 - 08:13\nललित निबद्ध : माही मालकीन राहुल बनसोडे 8 सोमवार, 12/02/2018 - 23:36\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण ९, १० आणि ११ निमिष सोनार सोमवार, 05/02/2018 - 09:32\nललित समांतर केदार 11 रविवार, 04/02/2018 - 06:55\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण ८ निमिष सोनार शुक्रवार, 02/02/2018 - 16:33\nललित पुस्तक परीक्षण: \"असा होता सिकंदर\" निमिष सोनार 5 शुक्रवार, 02/02/2018 - 13:10\nललित मस्तानीचा मुलगा ppkya 2 शुक्रवार, 02/02/2018 - 10:20\nललित ते लोक भटक्या कुत्रा बुधवार, 31/01/2018 - 13:04\nललित यंदा कर्तव्य आहे रावसाहेब म्हणत्यात 1 बुधवार, 31/01/2018 - 08:53\nललित आयायटी, दक्षिणा आणि MCPपणा ३_१४ विक्षिप्त अदिती 20 मंगळवार, 30/01/2018 - 18:53\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण ७ निमिष सोनार सोमवार, 29/01/2018 - 09:44\nललित पद्मावत- आत्मा परमात्मा मिलनाची गाथा विवेक पटाईत 9 रविवार, 28/01/2018 - 00:43\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण ६ निमिष सोनार शुक्रवार, 26/01/2018 - 11:49\nललित थोडेसे गीतेबद्दल ... निमिष सोनार 73 बुधवार, 24/01/2018 - 18:35\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण ५ निमिष सोनार सोमवार, 22/01/2018 - 11:41\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण ४ निमिष सोनार शुक्रवार, 19/01/2018 - 12:24\nललित पारुबायची खाज शिवकन्या 9 शुक्रवार, 19/01/2018 - 08:21\nललित कळ शिवकन्या शुक्रवार, 19/01/2018 - 08:17\nललित तंत्र-मंत्र विषयक .... ..शुचि 27 मंगळवार, 16/01/2018 - 18:29\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण ३ निमिष सोनार सोमवार, 15/01/2018 - 09:39\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण २ निमिष सोनार 3 सोमवार, 15/01/2018 - 09:31\nललित वलय (कादंबरी) - प्रकरण १ निमिष सोनार 1 मंगळवार, 09/01/2018 - 17:27\nललित प्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता विवेक पटाईत 2 रविवार, 07/01/2018 - 18:35\nनूर जहाँ (जन्म : २१ सप्टेंबर १९२६)\nजन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)\nमृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)\nस्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)\n१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.\n१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.\n१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा \"चमत्कार\".\n२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/balbharati-200-rupees-honorarium-129717", "date_download": "2018-09-22T03:56:26Z", "digest": "sha1:MO25S3WL2J6OJS67GW5K2Y4WT36IKU6L", "length": 11756, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "balbharati 200 rupees Honorarium 'बालभारती'कडून अवघे दोनशे रुपये मानधन | eSakal", "raw_content": "\n'बालभारती'कडून अवघे दोनशे रुपये मानधन\nबुधवार, 11 जुलै 2018\nसांगली - महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत व शिक्षण घेत असतानाच पहिली ते बारावीपर्यंतच्या टप्प्यात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाच्या \"बालभारती'चे महत्त्वाचे स्थान आहे; मात्र याच बालभारती पुस्तकात लिहिणाऱ्या लेखकाला वार्षिक केवळ दोनशे रुपये मानधनावर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे लेखकांसाठी हे मानधन की अपमानधन, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nसुवर्ण महोत्सवी बालभारतीचा प्रवास \"बोलक्‍या पुस्तकांच्या' निर्मितीपर्यंत पोचला आहे. दर वर्षी बालभारती सात कोटी पाठ्यपुस्तकांची छपाई करते. 450 पाठ्यपुस्तकांची निर्मितीही दर वर्षी केली जाते. यंदा सहावीची पाठ्यपुस्तके बदलली आहेत. यंदाच्या अभ्यासक्रमात नव्या दमाच्या साहित्यिकांना संधी मिळाली. सांगली जिल्ह्यातील आमणापूरचे संदीप नाझरे हे त्यापैकीच. त्यांचा \"पण थोडा उशीर झाला' हा सैनिकाच्या जीवनावरील हृदयस्पर्शी धडा लोकप्रिय झाला. त्यांनी बालभारतीकडून लेखकांना मिळणाऱ्या अल्पशा मानधनाबद्दल माहिती दिली. बालभारतीकडून एका पाठासाठी लेखकांना प्रतिवर्षी 200 रुपये मानधन दिले जाते, असे त्यांनी सांगितले. एकीकडे पाठ शिकविणाऱ्या शिक्षकाला दिवसाचे वेतन किमान हजार रुपये मिळत असताना पाठ लिहिणाऱ्याला मात्र अवघ्या दोनशे रुपयांवर समाधान मानावे लागते, ही दुर्दैवी बाब आहे.\nहे मानधन जुन्या निकषांनुसार असेल, तर महागाईत ते कालबाह्य का ठरवले गेले नाही. मानधन वाढीबाबत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तातडीने निर्णय घ्यायला हवा.\n- संदीप नाझरे, लेखक, बालभारती, आमणापूर, ता. पलूस\nमध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज\nपुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या...\nनाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी...\nलोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या\nमुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...\nलॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज\nनागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...\nGanesh Festival : ढोल-ताशा पोहोचला साता-समुद्रापार\nसध्या ढोल-ताशावर टीका होते, ती आवाजामुळे आणि पथकांच्या वाढत्या संख्येमुळे. ध्वनिप्रदूषण आणि डेसिबल हे शब्द उत्सवाच्या काळात हमखास चर्चेत येतात....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/keywords/honaji.bala/word", "date_download": "2018-09-22T03:37:44Z", "digest": "sha1:FS6LUIV3NQA3ARR57DHUTDHAODLDZJ7M", "length": 10291, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - honaji bala", "raw_content": "\nगणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय\nलावणी १ ली - सोडुन सर्व लागले मीं तुमच...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी २ री - कां निद्रा केलीस मंचकीं म...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी ३ री - आल्याविण राहावेना, तुसाठी...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी ४ थी - लागलें वेड मज तुझ्या प्री...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी ५ वी - सख्या, चल घरिं माझ्या \nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी ६ वी - स्त्रीचरित्र यापरि श्रवण ...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी ७ वी - आवड हीच कीं तुझ्या बसावें...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी ८ वी - रूप जैसा ऐना, चकचकाट पाहु...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी ९ वी - चल दुर हो पलिकडे सुकाळे ज...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी १० वी - निर्लोभ प्रीत माझी माया ट...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी ११ वी - मला पतिपुरुषोत्तमा \nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी १२ वी - गुजगोष्टी कुठवर सांगूं \nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी १३ वी - बेलबागीं नांदतो लक्षमीकां...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी १४ वी - भोगुं द्या, प्रीत होउं द्...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी १५ वी - संताप श्राप हा माफ असावा ...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी १६ वी - ही मजा कांहिं उमजा, घेऊन ...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी १७ वी - याहो याहो घरि, मला दिस पर...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी १८ वी - जिव तिळ तिळ देते सख्या तु...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी १९ वी - तुझि तुझि किती म्हणुं \nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलावणी २० वी - वृद्धि लोभाची करिता जा, म...\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nमहावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/narendra-dabholkar-murder-case-accused-ganesh-kapales-father-passed-away/articleshow/65807926.cms", "date_download": "2018-09-22T04:25:24Z", "digest": "sha1:C3TLIPFX35KKWEU6EBY7WUSCCIC7WB7M", "length": 16608, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ganesh kapale: narendra dabholkar murder case: accused ganesh kapales father passed away - नालासोपारा स्फोटक प्रकरण: कपाळेच्या वडिलांचं निधन | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nनालासोपारा स्फोटक प्रकरण: कपाळेच्या वडिलांचं निधन\nनालासोपारा स्फोटक प्रकरण: कपाळेच्या वडिलांचं निधन\nनालासोपारा स्फोटकांप्रकरणी गणेश कपाळेला ताब्यात घेण्यात आल्यामुळे त्याचे वडील मधूकर बाबूराव कपाळे यांना हा धक्का सहन झाली नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते ६८ वर्षाचे होते.\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी गणेश कपाळेला ताब्यात घेण्यात आले होते. या आधी एटीएसने जालन्यातून श्रीकांत पांगारकर याल अटक करण्यात आली होती. पांगरकरने सनातन संस्थेकडून देण्यात आलेली काही निवेदने कंपोज करून घेण्यासाठी गणेशच्या दुकानाचा वापर केला होता आणि याच संशयाने एटीएसने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. एटीएस गणेशला औरंगाबाद येथे घेऊन गेले. हा धक्का त्याच्या वडिलांना सहन झाला नाही. तब्येत बिघडल्याने गुरुवारी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये ते सेवक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. गणेश निर्दोष आहे, या एकूणच प्रकरणात त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना त्याला ताब्यात घेतल्याचं त्याच्या मित्रपरिवाराचं म्हणणं आहे.\nकपाळे यांची सुटका, पुरावे नाहीत\nशिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांच्या जालन्यातील वास्तव्यात त्यांनी ज्यांच्याशी संपर्क वा मैत्री केली, त्या सर्वांच्याच नोंदी पोलिसांनी तपासायला सुरुवात केली आहे. पांगारकर यांचे मित्र असलेल्या डीटीपी चालक गणेश कपाळे यांच्या चौकशीत एसआयटी च्या अधिकाऱ्यांच्या हातात फारसे काही लागले नाही. बुधवारी सकाळी कपाळेंना ताब्यात घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी पोलिसांनी त्यांना सोडून दिले.\nजुन्या जालन्यातील आनंदीस्वामी मंदिराच्या शेजारी आपला डीटीपी चा छोटासा व्यवसाय चालवणारे गणेश कपाळे यांची पांगारकर यांच्याशी गणेश मंडळाच्या निमित्ताने ओळख झाली आणि पुढे मैत्री झाली. कपाळे हे छोट्या छोट्या व्यवसायधंद्यात कामे करतात त्यांच्या पत्नीने त्यांच्याच डीटीपी दुकानाच्या समोर महिलांच्या दागिन्यांचे छोटे दुकान उघडले आहे. पांगारकर हे कपाळे यांच्या डीटीपी सेंटरवरून जालन्यातील विविध मंदिरांच्या लेटर पॅडवरून सनातन संस्थेच्या संदर्भात माहिती देण्याचे आणि त्यानंतर शासनाच्या विविध अधिकारी व पदाधिकाऱ्यांना सनातन संस्थेवर बंदी घालू नये अशा आशयाची निवेदने तयार करण्याचे काम करत होते. सनातन संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, तर कपाळे यांच्या डीटीपीचा व्यवसाय असल्याने त्यांनी ही पांगारकर यांची निवेदने त्यांच्या संगणकावर तयार करून दिली होती.\nयाच संदर्भात एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या संशयाच्या फेऱ्यात कपाळे अडकले. त्यामुळे चौकशीला त्यांना सामोरे जावे लागले. दरम्यान, कपाळे यांच्याविरोधात कसलाही ठोस पुरावा एसआयटी पोलासांच्या हाती लागला नाही. एखाद्या ग्राहकाच्या निवेदनावर टाईप करून देणे हा काही गुन्हा असू शकत नाही आणि त्यानंतर स्वाभाविकपणे पोलिसांनी कपाळे यांना सायंकाळी सोडून दिले. जुन्या जालन्यातील ज्ञानेश्वर गणेश मंडळात कपाळे सक्रिय सहभाग घेतात. हे गणेश मंडळ दरवर्षी राष्ट्रीय विषयावर सुरेख देखावे करून समाज प्रबोधन करण्याचे काम करते. कपाळे यांना एसआयटी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर जुन्या जालन्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या मित्रांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. श्रीकांत पांगारकर हे शिवसेनेचे दहा वर्षे नगरसेवक होते. एक कट्टर हिंदुत्त्ववादी म्हणून ते जालन्यात सगळ्यांना परिचित आहेत. शिवसेनेच्या पक्षांतर्गत काम करताना त्यांच्या आक्रमक भूमिका असत.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\n... तर न्यायालयाचा वेळ विकत घ्यावा लागेल\nशिवसेनेशी काडीमोड; जाधव यांची घोषणा\nआईच्या आठवणीने बालकाचे पलायन\nसासऱ्याच्या छेडछाडीमुळे विवाहितेची आत्महत्या\nकन्नडमध्ये कचरा संकलनासाठी पाच नव्या घंटागाड्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1नालासोपारा स्फोटक प्रकरण: कपाळेच्या वडिलांचं निधन...\n2जिल्हा परिषद शिक्षक वेतनाच्या प्रतीक्षेत...\n3वर्धन घोडेप्रकरणी आज फिर्यादीची उलट तपासणी...\n4घाटीमध्ये मृतदेह अडीच तास पडून...\n5कातडी घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर कारवाई...\n6ताशांचा आवाज तर्रारा आला अन् गणपती माझा नाचत आला...\n7अपघातात मृत्यू, अपंगत्व; वारसांना १४ लाखांची भरपाई...\n8'हडकोचा राजा, मोरया माझा'...\n10घरोघरी शाडू मातीचे गणराज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/technical-difficulty-in-the-flight-of-chipi/articleshow/65744606.cms", "date_download": "2018-09-22T04:22:00Z", "digest": "sha1:PAUCKXNV7AQPLDO3Q4F74YAWUDEJCPPI", "length": 14405, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: technical difficulty in the flight of chipi - चिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८WATCH LIVE TV\nचिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण\n- गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर हवाई चाचणी\n- मुंबईहून जाणार होते नेत्यांचे विमान\n- विमानतळ कार्यान्वित नसल्याने अडचण\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nगणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर चिपी विमानतळावर हवाई चाचणी करण्यात येणार होती आणि त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीच्या मंत्र्यांचे मुंबईवरून निघालेले एक खास विमान चिपी विमानतळावर उतरणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्याने विमानाची चाचणी होणार असली तरी अद्याप दिल्लीहून परवानगी न मिळाल्याने युतीच्या विमानाच्या लॅण्डिंगविषयी मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nसिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या जिल्ह्यात विमानतळ उभारणीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून, गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी विमानाच्या उड्डाणाची चाचणी होणार आहे. जिल्ह्यात प्रथमच विमानतळाची मुहूतमेढ रोवली जात असल्याने विमान चाचणीबरोबरच १२ सप्टेंबरला एक खास विमान मुंबईकडून सिंधूदुर्गला रवाना होणार आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू तसेच माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्यासह राज्यातील युतीच्या मंत्र्यांचा समावेश असेल, असे खात्रीलायकरित्या कळते.\nमात्र विमानाच्या चाचणीत काही अडचण नसली तरी व्हीयआयपींच्या खास विमानाच्या लॅण्डिंगविषयी मात्र तांत्रिक पेच निर्माण झाल्याचे कळते. कार्यान्वित विमानतळावरच विमानाचे लॅण्डिंग होऊ शकते, त्यामुळे केवळ हवाई चाचणी झालेल्या चिपी विमानतळावर खास व्हीआयपींचे विमान उतरण्यासाठी कशी परवानगी द्यायची, असा पेच निर्माण झाला आहे. याबाबत सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, 'चिपी विमानतळावर हवाई चाचणीसाठी सर्व यंत्रणा तयार आहे, मात्र फक्त परवानगीचा तांत्रिक पेच आहे. व्हीआयपी विमानाचे लॅण्डिंग करणे आता शक्य नसेल तर किमान हवाई चाचणीसाठी परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत', असेही ते म्हणाले. त्यामुळे आता विमानाची चाचणी होणार असली तरी मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे या युतीच्या प्रमुख नेत्यांसह नारायण राणे, केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री प्रभू यांना घेऊन हवेत झेपावणाऱ्या विमानाला मात्र टाचणी लागणार असल्याचे दिसते.\n१० ते १२ सप्टेंबर दरम्यान कधीही विमानाची चाचणी होऊ शकते. आमच्याकडून आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्या मुहुर्तावरच हवाई चाचणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत - दीपक केसरकर, पालकमंत्री, सिंधुदुर्ग\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nभारतानेच रिलायन्सचे नाव सुचवले: ओलांद\nआजचे राशी भविष्य: दि. २२ सप्टेंबर २०१८\nविशाखापट्टणमः सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन\nकोलकाताः वादळाचा तडाखा, मुसळधार पावसने पाणी तुंबले\nदेशभरातील मुस्लिमांनी पाळला मोहरम\nओडिशा: PM मोदी विमानतळ आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\n...तरच मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारेन: देवरा\nDJ ban: गणेश विसर्जनावेळी डीजेचा दणदणाट नाहीच\n'नालासोपारा प्रकरणी सरकारचा ATSवर दबाव'\nपवार पुरोगामी, मात्र ‘राष्ट्रवादी’ नाही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1चिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण...\n2‘चिंतामणी’ मंडळाने घेतला धडा...\n3...तर आत्महत्या थांबवता येतील\n4चिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण...\n5आयुषी भावे ठरली महाराष्ट्राची पहिली श्रावणक्वीन...\n6Bharat Bandh: 'भारत बंद'ला मनसेचा पाठिंबा...\n7शिवसेनेचे इंधन दरवाढीविरोधात मुंबईत बॅनर...\n8पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ...\n9मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक...\n10आगमन मिरवणुकांमुळे वाहतुकीचे तीनतेरा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Panvel-highway-pits-free-road-in-ten-days/", "date_download": "2018-09-22T03:59:25Z", "digest": "sha1:XBES35SUEBXEST7QPAJOGYSOS7W5DBI6", "length": 7834, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामार्गाची १० दिवसांत खड्डेमुक्ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › महामार्गाची १० दिवसांत खड्डेमुक्ती\nमहामार्गाची १० दिवसांत खड्डेमुक्ती\nकेंद्राकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 10 हजार कोटी रुपये उपलब्ध झाल्याने पळस्पे फाटा ते झाराप या जवळपास 500 कि.मी.च्या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करू अन् डिसेंबर 2019 ती डेडलाईन पाळू ,अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे पाहणीच्या ऐतहासिक दौर्‍यात केली. केवळ निधी नसल्यामुळेच पळस्पे ते इंदापूर हे काम रखडले होते. मात्र, आता सर्व मार्गाचा निधी केंद्राने राज्याला दिला असल्याने आता काम रखडण्याचा प्रश्‍न उद्भवणार नाही, असे सांगताना पुढील 10 दिवसांत मुंबई-गोवा महामार्गाचे सर्व खड्डे भरले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nमुंबई-गोवा महामार्गाच्या खड्ड्यावरून सर्वत्र रण माजल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय अवजड मंत्री ना. अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, आ. भरतशेठ गोगावले, आ. अनिकेत तटकरे, आ. निरंजन डावखरे, राजिप अध्यक्षा आदिती तटकरे अशा असंख्य नेत्यांच्या फौजफाट्यासह खड्डे निरीक्षणाचा ऐतहासिक दौरा रायगड जिल्ह्यात जवळपास 120 कि.मी.च्या अंतरात करण्यात आला. यावेळी दहा दिवसांत मुंबई-गोवा खड्डेमुक्त करू, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्‍यांनाही कानपिचक्या दिल्या. माणगाव येथे महामार्गाची पाहणी करताना ना. पाटील म्हणाले, पळस्पे ते इंदापूर या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्याच्या कामाला निधी कमी पडला\nहोता. म्हणून हे काम रखडले होते. मात्र, आता या कामाला केंद्राकडून 10 हजार कोटीचा निधी उपलव्ध झाल्याने पनवेल ते सिंधुदुर्ग जिह्यातील बांदा पत्रादेवी पर्यंत हे काम जलद गतीने करीत उर्वरित पुढील टप्पाही डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करू, असा ठाम विश्‍वास दिला. कोकणत पडणारा भरपूर पाऊस व महामार्गावरुन जाणारी अवजड वाहतूक व वाढती वाहनांची संख्या यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याचे पहिल्या टप्प्याचे काम निधीअभावी रखडले होते. याचा नामोल्लेख त्यांनी केला. या महामार्गाला सिंमेंट काँक्रिटच्या रस्त्याशिवाय पर्याय राहिला नाही हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा करणार असून 10 ते 12 वर्ष या रस्त्यावर खड्डा पडणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. तरीही खड्डे पडलेच तर त्यास ठेकेदाराला जबाबदार धरले जाईल. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईतून कोकणात येत असतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर पडलेले सर्व खड्डे बुजवण्यात येतील. महामार्गाचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आले असून पनवेल ते इंदापूर पर्यंत दोन टप्पे करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Rain-in-Nashik-city/", "date_download": "2018-09-22T03:57:50Z", "digest": "sha1:4ZKSOXFFVUG24UPZMBKMMTHYXGP5U6CZ", "length": 4112, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिकमध्ये धारा बरसल्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिकमध्ये धारा बरसल्या\nमागील काही दिवसापसून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने बुधवारी (दि.20) दुपारी वादळी वार्‍यासह शहर व जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहर व उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. 17 ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर, जिल्ह्यातदेखील पाऊस जोरदार बरसला. वादळी पावसामुळे सिन्नर येथे वीज कोसळून संजय पोमनर या युवकाचा मृत्यू झाला. तर एक म्हैस ठार झाली.\nकोकण, मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असली तरी उत्तर महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत होता. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर नाशिककरांचे डोळे वरुणराजाकडे लागून होते. अखेर बुधवारी दुपारी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. जवळपास अर्धातासात शहरात 26 मिमी इतका पाऊस झाला. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरण परिसरात 21 मिमी. इतक्या पावसाची नोंद झाली. शहर व उपनगरात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते.\nराफेल 'घमासान'; रिलायन्सला निवडण्यामागे आमचा सहभाग नाही : फ्रान्स\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/protest-march-form-demand-of-arrest-who-attack-on-MP-heena-gavit-during-maratha-agitation-in-dhule/", "date_download": "2018-09-22T03:13:35Z", "digest": "sha1:BNDNSUBPD4ZHO4Y7WFLC25H7ZCYGOJFR", "length": 8490, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › हिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा\nहिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा\nनंदुरबारच्या खासदार हिनाताई गावीत यांच्यावर हल्ला करणारे हे जातीयवादी विचारसरणीचे असुन त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायदयाअंतर्गत गुन्हे दाखल करावेत. तसेच दिल्लीमधे संविधान जाळणा-यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आज दलित आदीवासी संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.\nआज (मंगळवार दि. १४) दुपारी धुळयातील फाशीपुल चौकातुन दलित आदीवासी संघर्ष समितीचे प्रमुख अशोक धुळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यात अॅड. विशाल साळवे, शशी वाघ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.\nहा मोर्चा पोलिस मुख्यालय मार्गे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे तहसिल कार्यालयाजवळुन चाळीसगाव चौफुलीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापासुन आग्रारोड मार्गे जिजामाता विदयालयापर्यंत नेण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी धुळकर यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन आपली भूमिका मांडली.\nकाही समाज कंटकांनी मराठा मोर्चामध्ये सामिल होऊन धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच दलित आणि आदीवासी समाजाला त्रास देण्याचे काम सुरू झाले आहे. राजकीय हितासाठी भाजपाचे सरकार राज्यातील वातावरण शांत करण्यासाठी अपेक्षित प्रयत्न करीत नाही. महिला सक्षमीकरणाच्या नावाचे धडे देणा-या या सरकारच्या काळात आदीवासी आणि दलीत तसेच मुस्लीम महिला सुरक्षित नाहीत. महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहेत.\nखान्देशचे प्रतिनिधीत्व करणा-या आदीवासी महिला खासदार हिनाताई गावीत यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई न करता हल्ला करणा-यांना सोडुन दिले. त्यामुळे संबंधीत पोलिस अधिका-यांवर देखिल गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळण्यात आली. हा प्रकार संतापजनक असुन सरकारने यात तातडीने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित असतांना तसे केले गेले नाही. याबाबत देखिल नाराजी व्यक्त करून तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.\nराज्यातील ७५ हजार जागांची भरती तातडीने करावी, शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरावी, आदीवासी पेसा कायदयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सामाजिक मागासलेल्या आधारावर आरक्षण देण्यात यावे, वन हक्क कायदा २००८ नुसार प्रलंबित जुने व नवे हजारो दावे तत्काळ निकाली काढले जावेत अशा विविध मागण्या करण्यात आल्या.\nदरम्यान, धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मराठा क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन सुरू असल्याने पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह अन्य पोलिस पथकाने या रस्त्यावर बॅरीकेट लावुन मार्ग बंद केला होता. मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर थांबविण्यात आला.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Garth-Marathwada-Pattern-final-on-the-turf/", "date_download": "2018-09-22T03:14:54Z", "digest": "sha1:VTPHSIPDUU2PV3XACYZOOLS5DLK4MPYR", "length": 11446, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हळदीवर ‘जीएसटी’चा ‘मराठवाडा पॅटर्न’ अधांतरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › हळदीवर ‘जीएसटी’चा ‘मराठवाडा पॅटर्न’ अधांतरी\nहळदीवर ‘जीएसटी’चा ‘मराठवाडा पॅटर्न’ अधांतरी\nसांगली : उद्धव पाटील\nहळदीवर ‘जीएसटी’ आकारणीचा ‘मराठवाडा पॅटर्न’ अधांतरी राहिला आहे. सांगली मार्केट यार्डात हळद स्टॉकिस्टचे 6.75 कोटी रुपयांचे भांडवल अडकले आहे. हळद निर्यातदारांना केवळ 0.10 टक्के ‘जीएसटी’ लागू आहे. मात्र, 5 टक्के ‘जीएसटी’ आकारून बिल येत असल्याने निर्यातदार व्यापारीही नांदेड वसमत, निजामाबाद पेठेतून हळद खरेदीला प्राधान्य देऊ लागले आहेत. परपेठतून सांगलीत येणार्‍या आवकेवर परिणाम होत आहे. ‘मराठवाडा पॅटर्न’ संदर्भात ‘जीएसटी’ आयुक्‍त कार्यालयाने ‘जीएसटी’ कौन्सिलकडे मागविलेले मार्गदर्शन गेली पाच महिने प्रलंबित आहे.\n‘एक देश, एक कर प्रणाली’ चा नारा देत देशात ‘जीएसटी’ लागू झाला आहे. मात्र, हळदीच्या बाबतीत कोणत्या टप्प्यावर जीएसटी आकारणी करायची याबाबत एकवाक्यता नाही. मराठवाड्यातील नांदेड, वसमत, हिंगोली, आंध्रप्रदेश व तेलंगणातील बाजारपेठेत अडत्यांकडून खरेदीदारांना हळदीच्या खरेेदी-विक्रीचे बिल देतो. अडत्याकडून प्रथम खरेदीदार व्यापार्‍याला ‘जीएसटी’ आकारला जात नाही. प्रथम खरेदीदार व्यापार्‍याकडून द्वितीय खरेदीदार व्यापार्‍याला 5 टक्के ‘जीएसटी’ आकारला जातो. सांगलीत मात्र अडत्यांकडून प्रथम खरेदीदार व्यापार्‍याला 5 टक्के जीएसटी आकारून बिल दिले जाते. त्याचा फटका हळदीच्या निर्यातदार व्यापारी व ‘स्टॉकिस्ट’ व्यापार्‍यांना बसत आहे.\nस्टॉक हळद 135 कोटींची\nसांगली मार्केट यार्डातील स्टॉकिस्ट व्यापार्‍यांकडे सुमारे 3 लाख पोती हळद स्टॉक आहे. ही हळद 135 कोटी रुपयांची आहे. हा स्टॉक असेपर्यंत 5 टक्के ‘जीएसटी’ची रक्कम अडकून पडते. गेल्या दोन ते तीन महिन्यात सांगलीतील स्टॉकिस्ट व्यापार्‍यांचे 6.75 कोटी रुपयांचे भांडवल अडकून पडले आहे. मराठवाडा पॅटर्ननुसार प्रथम खरेदीदार व्यापार्‍याऐवजी द्वितीय खरेदीदार व्यापार्‍याला ‘जीएसटी’ आकारणी केल्यास स्टॉकिस्टची ही मोठी रक्कम अडकून पडणार नाही, असे खरेदीदार व्यापार्‍यांनी सांगितले.\n0.10 टक्के ऐवजी 5 टक्के\nसांगलीतून हळद, हळद पावडरची निर्यातही मोठी होते. एक्सपोर्ट हळदीवर केवळ 0.10 टक्के ‘जीएसटी’ लागू आहे. मात्र, अडत्यांकडून प्रथम खरेदीदार व्यापार्‍यांना 5 टक्के जीएसटी लावून बिल दिले जाते. त्यामुळे प्रथम खरेदीदार व्यापार्‍यांकडून निर्यातदार व्यापार्‍यांना 5 टक्के ‘जीएसटी’सह बिल दिले जाते. त्यामुळे निर्यातदार व्यापार्‍यांचीही 4.90 टक्के रक्कम दोन महिने रिफंड होईपर्यंत अडकून पडते. त्यामुळे निर्यातदार व्यापारी नांदेड, वसमत, निजामाबादकडे वळले आहेत. सांगलीचे स्टॉकिस्ट व्यापारीही नांदेड, वसमतकडे हळद खरेदी करून तिथेच स्टॉक करण्याकडे प्राधान्य देऊ लागले आहेत. नांदेड, वसमत येथील व्यापार वाढू लागला आहे.\n‘जीएसटी कौन्सिल’च्या मार्गदर्शनाकडे लक्ष\nसांगलीतही ‘जीएसटी’ आकारणीचा ‘मराठवाडा पॅटर्न’ राबविला जावा यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत अडते, खरेदीदार व्यापारी तसेच जीएसटी कार्यालयाचे अधिकारी यांची बैठक झाली होती. जीएसटी कार्यालयाने लेखी दिल्यास ‘मराठवाडा पॅटर्न’नुसार बिल आकारले जाईल, अशी भूमिका अडत्यांनी घेतली होती. त्यानुसार हळद व्यापारी असोसिएशनने ‘मराठवाडा पॅटर्न’साठी जीएसटी आयुक्‍त कार्यालयाकडे निवेदन दिले होते. आयुक्‍त कार्यालयाने हे निवेदन मार्गदर्शनासाठी जीएसटी कौन्सिलकडे पाठविले आहे. मात्र, हे मार्गदर्शन जीएसटी कौन्सिलकडे गेली पाच महिने प्रलंबित आहे. त्यामुळे सांगलीत ‘मराठवाडा पॅटर्न’ अधांतरी राहिला आहे. स्टॉकिस्टचे 6.75 कोटींचे भांडवल अडकून पडले आहे. ‘जीएसटी कौन्सिल’च्या मार्गदर्शनाकडे लक्ष लागले आहे.\n‘मराठवाडा पॅटर्न’ची अंमलबजावणी हवी : हार्दिक सारडा\nश्री हळद व्यापारी असोसिएशनचे सचिव हार्दिक सारडा म्हणाले, निजामाबाद, कडप्पा, सदाशिव पेठ, नांदेड, वसमत, हिंगोली येथून सांगलीत 10 ते 12 लाख पोती (प्रती पोते 60 किलो) हळद आवक होत होती. पीक वाढल्याने 15 ते 17 लाख पोती हळद आवक होणे गरजेचे होते. मात्र, ‘जीएसटी’ आकारणीच्या पद्धतीमुळे निर्यातदार व्यापारी नांदेड, वसमतकडे वळले आहेत. परिणामी सांगलीत होणार्‍या आवकेवर परिणाम झाला आहे. आवक कमी झाल्याने मार्केट यार्डातील हमाली, तोलाई, हळद फॅक्टरीवरील कामही कमी झाले आहे.स्टॉकिस्ट व्यापार्‍यांचेही भांडवल अडकून पडले आहे. सांगलीतही ‘जीएसटी’ आकारणीचा ‘मराठवाडा पॅटर्न’ची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Traffic-collision-due-to-heavy-vehicles/", "date_download": "2018-09-22T03:15:51Z", "digest": "sha1:KB5L6V43REZ3RGCOJQWRZVJJODRHATMF", "length": 9498, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी\nअवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी\nदोन्ही बाजूंनी व्यापार्‍यांनी केलेली अतिक्रमणे, कशाही प्रकारे लावलेली टमटम आणि छोटी वाहने, त्यातच भर म्हणजे 6 ते 10 चाकी अवजड वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो रस्त्याच्या मधोमध उभा राहून रिकामे होत असतात. त्यामुळे पंढरपूर बसस्थानक ते नगरपालिका हा महत्त्वाचा रस्ता कायमच वाहतुकीच्या कोडींमध्ये हरवलेला असतो. या रस्त्याकडे नगरपालिकेइतकेच वाहतूक शाखेचेही दुर्लक्ष करून या मार्गाने ये-जा करणेही आता जोखमीचे झालेले आहे.\nपंढरपूर नगरपालिकेकडून नवीन बसस्थानकाकडे जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. अर्बन बँक ते इंदिरा गांधी चौक आणि स्टेशन रोडला समांतर हा रस्ता असल्यामुळे तसेच या रस्त्याना जोडणारे रस्ते याच प्रमुख रस्त्याचा 5 ठिकाणी छेदून जात आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता त्यामुळे नगरपालिका ते बसस्थानक या रस्त्यावर सर्वच बाजूने कायम स्वरूपी वाहतूक सुरू असते. बसस्थानकावरून येणारे भाविक, सोलापूर मार्गे अर्बन बँक चौकातून येणारी वाहने याच मार्गे छत्रपती शिवाजी चौकाकडे आणि विठ्ठल मंदिराकडे जातात. त्यामुळे नगरपालिका ते नवीन बसस्थानक हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.\nमात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकानदार, व्यापारी आणि खोकीधारकांचे किमान 10-10 फूट अतिक्रमण आहे. उर्वरित रस्त्यावर नगरपालिकेपासून ते सचिन प्रींटिग प्रेसपर्यंत जागो-जागी दोन्ही बाजूंनी ट्रक, टेम्पो, टमटम उभा केलेल्या असतात. त्यामुळे दोन्ही बाजूंनी पुन्हा 10 ते 12 फुट रस्ता कमी होतो. या परिस्थीतीमध्ये उरलेल्या 10 ते 12 फूट रस्त्यावरून सर्वच बाजूंनी होणारी रहदारी सुरू असतो. मंगळवारी आठवडी बाजारच्या दिवशी तर या रस्त्यावरच दुकानदार बसलेले असतात. त्यावेळी रिक्षा, कार, टमटम, छकडे, हातगाडी एवढच नाही तर मोटार सायकलसुद्धा जाऊ शकत नाही. त्यामुळे जेमतेम 500 मीटर्सवरील बसस्थानकाकडे जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या मार्गावर जागोजागी वाहतूक, पार्कींगचे फलक लावले आहेत. मात्र तरीही त्याकडे साफ दुर्लक्ष केेलेले असते. यापूर्वी अनेक वेळा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने शहरातील जड वाहतुकीला निर्बंध घातले असले तरीही बसस्थानक ते नगरपालिका या रस्त्यावर दिवस-रात्र अवजड वाहने येत असतात आणि तासन्तास रस्ता अडवून माल खाली करेपर्यंत उभा असतात. मध्यंतरी नगरपालिका तसेच वाहतूक शाखेने व्यापार्‍यांना केवळ रात्रीच्या वेळेसच वाहने शहरात आणण्याच्या सूचना केल्या होत्या.त्या सूचना केराच्या टोपलीत टाकून या मार्गावरील व्यापारी आपले भले मोठे ट्रक आणून रस्त्यावर उभा करतात आणि माल उतरवून घेत असतात. त्यामुळे या संपूर्ण मार्गावर जागो-जागी वाहतुकीची कोंडी होत असते. व्यापार्‍यांना माल आणण्याकरिता छोटी वाहने वापरल्यास आणि रस्त्याच्या कडेला उभा होणारी टमटम, टेम्पो, ट्रकसारखी वाहने जवळच्या मोकळ्या जागेत उभा केल्यास हा रस्ता पुरेशा प्रमाणात मोकळा होईल आणि रहदारी सुरळीत चालेल. परंतु, ना वाहतूक शाखा यासाठी काही करते ना नगरपालिका कोणती पावले उचलते. त्यामुळे हा रस्ता पंढरपूर शहरातील अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक, अवडज वाहनांच्या गर्दीत हरवून गेला आहे.\nशेतकर्‍यांची २३०० रुपयांवर बोळवण\nहोनसळचे सहा सदस्य अपात्र\nमार्डीतील जुगार अड्ड्यावर छापा; १० जणांना अटक\nमहिलेचा खून करणार्‍यास अटक\n‘ओखी’च्या वादळाचा करमाळ्याला फटका\nपारेवाडी, केत्तूर भागात हातभट्ट्या उद्ध्वस्त\nएसटीची आकर्षक बस योजना बासनात\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nशिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nलोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले\nआरटीओचे ३७ अधिकारी निलंबित\nअंत्ययात्रा जातानाच पूल कोसळला\nपत्नी, मुलांची मालमत्ता घोषित करण्यास विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/2193", "date_download": "2018-09-22T03:02:22Z", "digest": "sha1:BZP2JCF7RPJXMN2LQB5IJXEPFHDXMIPR", "length": 7260, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news prise hike | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहागाईने गाठला गेल्या पाच महिन्यांचा उच्चांक\nमहागाईने गाठला गेल्या पाच महिन्यांचा उच्चांक\nमहागाईने गाठला गेल्या पाच महिन्यांचा उच्चांक\nशुक्रवार, 13 जुलै 2018\n​जून महिन्यात महागाईने डोके वर काढले असून महागाईने गेल्या पाच महिन्यांचा उच्चांक गाठल्याचे समोर आले आहे. महागाई वाढल्याने औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे.\nजूनमध्ये किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांपेक्षा अधिक राहिला तर मे महिन्यात हा दर ४.८७ टक्के इतका होता. इंधन दरवाढीमुळे जून महिन्यात महागाईचा भडका उडाल्याचं बोललं जातंय.\n​जून महिन्यात महागाईने डोके वर काढले असून महागाईने गेल्या पाच महिन्यांचा उच्चांक गाठल्याचे समोर आले आहे. महागाई वाढल्याने औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे.\nजूनमध्ये किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांपेक्षा अधिक राहिला तर मे महिन्यात हा दर ४.८७ टक्के इतका होता. इंधन दरवाढीमुळे जून महिन्यात महागाईचा भडका उडाल्याचं बोललं जातंय.\nपेट्रोल डीझेल पाठोपाठ CNG आणि LPG च्या दरात वाढ होण्याची शक्यता\nडॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयांचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ लागलाय. देशभरात...\nइंधन दरवाढीचा भडका सुरुच, पेट्रोल 10 तर डिझेल 9 पैशांनी महागल\nआठवड्यांपासून एक दिवस वगळता रोजच देशात इंधन दरवाढ सुरू आहे. आजही पेट्रोल आणि...\nआजही पेट्रोल 10 तर डिझेल 9 पैशांनी महागल\nVideo of आजही पेट्रोल 10 तर डिझेल 9 पैशांनी महागल\nलग्नात आहेर म्हणून मिळालं 5 लिटर पेट्रोल\nदेशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दररोज वाढणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलच्या...\n...म्हणून ते मित्राच्या लग्नात पाच लिटरचा पेट्रोलचा कॅन घेवून गेले\nVideo of ...म्हणून ते मित्राच्या लग्नात पाच लिटरचा पेट्रोलचा कॅन घेवून गेले\n...तर मी 35-40 रुपये प्रति लिटरने पेट्रोल-डिझेल विकेन - रामदेवबाबा\nसध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी सरकारवर टीका होत असतानाच, योगगुरू रामदेवबाबा...\nतुमच्याकडे ही बाईक असेल तर पेट्रोल कितीही महाग झाले तरी नो टेंन्शन\nवाढत्या इंधन दरवाढी पासून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी पेट्रोलवर चालणाऱ्या...\nआता पेट्रोलची चिंता नको; इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनं बनवली बॅटरीवर चालणारी बाईक\nVideo of आता पेट्रोलची चिंता नको; इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनं बनवली बॅटरीवर चालणारी बाईक\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.superhitstatus.in/2017/02/marathi-status-on-life-for-whatsapp-quotes.html", "date_download": "2018-09-22T03:18:18Z", "digest": "sha1:ZGE2DX26BHFQNLCUHFWKN5HRHL75FLXB", "length": 4890, "nlines": 93, "source_domain": "www.superhitstatus.in", "title": "Marathi Status on Life For Whatsapp Quotes", "raw_content": "\n1.आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.\n2.एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.\n3.यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे \n4.सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…\n5.स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.\n6.आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.\n7.जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.\n8.माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात ,\nजास्त जोर दिला कि तुटणारी..\n9.कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.\n10.साधेपणात फार मोठे सौंदर्य असते…\n11.भानगड तर भानगड. ती ही खुलेपणाने मांडली तर समाज पुरुष आणि बाई ला स्वीकारतो एवढं नक्की.\n12.जेंव्हा सगळंच संपून गेलंय\nतीच खरी वेळ असते\nस्वतःचा “राग” इतका महाग करा कि\nकोणालाही तो ‘परवडणार’ नाही,\nआणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त\nकरा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.\n14.प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका,\nकदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267158011.18/wet/CC-MAIN-20180922024918-20180922045318-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}