{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE.html", "date_download": "2018-05-24T13:22:04Z", "digest": "sha1:SSX7YCZQWXKTWUEVJBYMVOCVCTVJNAEP", "length": 33021, "nlines": 152, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "फडणवीसांचा ‘चव्हाण’ व्हायला नको... » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog फडणवीसांचा ‘चव्हाण’ व्हायला नको…\nफडणवीसांचा ‘चव्हाण’ व्हायला नको…\nदेवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची नेमकं सांगायचं तर हा मजकूर प्रकाशित होईल त्यादिवशी ४४२ दिवस झालेले असतील. यातून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या सुमारे सव्वा वर्षात सिद्ध केले असले तरी कर्तृत्वाचा ठसा कायमस्वरूपी उमटवण्यासाठी त्यांना अजून बरीच मोठी मजल मारावयाची आहे. अन्य कोणा सहकाऱ्याची प्रतिमा कशी असोही, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी- स्वच्छ, महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी कळकळ, जाण असणारा नेता अशी कौतुक आणि आपुलकीची भावना जनमानसात सर्वसाधारणपणे आढळून येते. राजकारणात परिचित असणारा बेरकीपणा, ढोंगीपणा, इतरांविषयी तुच्छतेची भावना अजून तरी फडणवीस यांच्या दिसत नाही असं, त्यांना भेटलेले राजकारणी तसेच अ-राजकारणी त्यांच्या माघारी सांगतात, हे महत्वाचं आहे. १९७८ साली महाराष्ट्राच्या राजकारणात खंजीर खुपसण्याचा प्रयोग म्हणून गाजलेल्या ‘पुलोद’ सरकारचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या संदर्भात तेव्हा जी आपुलीची भावना समाजाच्या बहुतेक स्तरात होती तसंच काहीसं फडणवीस यांच्याबाबत घडतं आहे; ही झाली वस्तुस्थिती सत्य मात्र वेगळंच आहे.. अनेक प्रश्न गंभीर आहेत आणि ते सोडवण्याला फडणवीस यांनी प्राधान्य दिले तरच त्यांची प्रतिमा आणखी उजळेल अन्यथा, त्यांचा ‘पृथ्वीराज चव्हाण’ () होईल, हे सांगण्याची हीच वेळ आहे.\nराजकीय आघाडीवर शिवसेनेसोबत असलेल्या युतीचा काय तो सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे कारण सरकारात राहून विरोधकाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेमुळे सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडत आहेत. सहकारी पक्षांना सत्तेत सहभागाचा विषयही असाच रेंगाळत पडला आहे. मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या सहभागाविषयी सकारात्मक बोलतात, मंत्रीमंडळ विस्ताराच्या तारखा जाहीर करतात पण, तो अधिकार असणारे मुख्यमंत्री मात्र गप्प बसतात. यातून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच या विस्तारासाठी इच्छुक नाहीत असं त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांकडून पसरवलं जात आहे. सरकार सत्तेत येऊन इतका काल उलटला तरी महामंडळाच्या आणि अन्य नियुक्त्या झालेल्या नाहीत; हे काही सरकार कार्यक्षम असल्याचं लखन म्हणताच येणार नाही. ‘मराठा’ बहुल राजकारणाला पर्याय म्हणून बहुजनवादी राजकारण करून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात एक जबरदस्त फोर्स निर्माण केला. राजकारणाची नवी समीकरणे त्यातून निर्माण झाली. त्यातच राज्यातील भाजपच्या विद्यमान राजकारणाची पायाभरणी आहे आणि त्यावरच या पक्षाची आजची सत्तेची इमारत उभी आहे. (जिज्ञासूंसाठी- गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणाऱ्या नांदेडच्या अभंग प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘संघर्षयात्री’ या पुस्तकातील लेखात यासंदर्भात मी विस्ताराने लिहिलं आहे.) सव्वा वर्ष उलटलं तरी, राज्याचं नेतृत्व मराठेतराकडे गेलं हे अजून या लॉबीच्या पचनी पडलेलं नाही. राज्याच्या राजकारणातील सर्वपक्षीय मराठा नेत्यात असणारी त्याबद्दलची घुसमट त्या वर्तुळात वावरणाऱ्यांसाठी चांगली परिचित आहे. अर्थात हे काही देवेंद्र यांना माहिती नाही असं नव्हे तर, त्याला तोंड देतच ते राज्याचा कारभार करत आहेत.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजना जाहीर करतात पण, त्यांची अंमलबजावणी नीट होत नाही; लाभ शेवटच्या पायरीवर असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत किंवा अत्यंत संथ गतीने ते पोहोचतात. ‘नोकरशाहीचं पुरेसं सहकार्य नाही’ हे कारण त्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच दिले आहे. सरकारने निर्णय घ्यायचे आणि त्याची अंमलबजावणी नोकरशाहीने करायची ; अशीच आपल्या देशातल्या कारभाराची रचना आहे. देवेंद्र फडणवीस यांना नोकरशाही नावाच्या ‘वांड घोड्या’वर मांड ठोकण्यात प्रथमग्रासे मक्षिकापात झाला हे विसरता येणार नाही. ते सनदी अधिकाऱ्यांना पाठिशी घालतात असा समज उजागर झालेला दिसतो, याला कारण त्यांचे सुरुवातीचे काही निर्णय आहेत. अमेरिका दौऱ्यावर जाताना विमानाच्या विलंबाची जबाबदारी स्वत:कडे घेतल्याने जनतेला वेठीस धरणाऱ्या काही विशिष्ट आणि तेही सनदी अधिकाऱ्यांनाच मुख्यमंत्री संरक्षण देतात हा संदेश गेला आणि राज्य केडरमधील अधिकारी-कर्मचारी दुखावले गेले. स्वच्छ अधिकाऱ्यांना हे मुख्यमंत्री संरक्षण देऊ शकत नाही असाही समज फडणवीस यांनी दृढ करून दिला. अखिल भारतीय आणि राज्य केडरमधील अक्षरश: अनेक स्वच्छ-कर्तबगार-कार्यक्षम अधिकारी वळचणीत पडलेले असताना त्यांच्याऐवजी पुनःपुन्हा त्याच त्या ‘चमको’ अधिकाऱ्यांना मोक्याच्या जागी नियुक्त्या दिल्या गेल्यानं, मुख्यमंत्री भलेही स्वच्छच असतील पण त्यांच्या कामकाजाची पद्धत स्वच्छ नाही असा गैरसमज निर्माण झालाय. वाघाच्या जबड्यात हात घालून दांत मोजणाऱ्याच्या जातीचा देवेंद्र फडणवीस यांनी आणलेला अविर्भाव फुसका आहे ; वाघाचा जबडा लांबच राहिला, यांना तर नोकरशाही नावाच्या नाठाळ घोड्यावरही मांड ठोकता येत नाही, असं आता राज्यात बोलू जाऊ लागलंय ; हे स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे कारण, फडणवीस यांना त्यांचे अधिकारी/सल्लागार/चमचे हा ‘फीडबॅंक’ कधीच देणार नाहीत\nकर्जाचा विळखा, ढेपाळलेलं प्रशासन आणि आर्थिक गैरव्यवहार अशा तीन पातळयांवर आव्हान आहे. राज्य कर्जाच्या विळख्यात सापडलं आहे, तरतूद केलेला निधी विकास कामावर खर्च होण्याऐवजी गैरमार्गाने अन्यत्र वळवला जात आहे. प्रशासनाची गती आणि उमेद हरवलेली आहे. लोकप्रियतेच्या आहारी न जाता अनावश्यक खर्च टाळून, गैरमार्गाकडे जाणाऱ्या वाटा जर बंद झाल्या तर विकासकामांसाठी मोठा निधी हाताशी येऊ शकतो. सध्या राज्याची संपूर्ण सत्ता आणि सर्व निर्णयाधिकार मंत्रालयात केंद्रीत झालेले आहेत. त्यामुळे तालुका पातळीवर घेतल्या जाऊ शकणाऱ्या निर्णयासाठीही मुंबईच्या चकरा माराव्या लागतात. त्यात वेळ, श्रम आणि पैसा यांचा मोठा अपव्यय होतो. शिवाय मंत्रालयात अडलेली ही कामं करून देण्यासाठी आर्थिक हितसंबध जोपासणाऱ्या मध्यस्थांची एक साखळी पूर्वी होती; फडणवीस सरकार आल्यावर आता या साखळीत काही ‘नव्या कड्या’ जोडल्या गेल्या आहेत म्हणूनच कोणताही सोयीचा, रंगाचा आणि राजकीय विचाराचा चष्मा न घालता किंवा निकष न लावता मंत्रालयात केंद्रीत झालेल्या अधिकारांचं विकेंद्रीकरण देवेंद्र फडणवीस यांना करावंच लागणार आहे. आर्थिक तसंच प्रशासकीय शिस्तीची बीजं त्यातच आहेत. पारदर्शकतेमुळे गैरव्यवहाराचे मार्ग बंद होतील, प्रशासन गतिमान होईल आणि सरकारची प्रतिमा उजळून आणखी निधी उपलब्ध होण्याचे मार्गही प्रशस्त होत जातील. अर्थात, असे काही उपाय योजले तर त्याला आर्थिक हितसंबध निर्माण झालेल्या राजकारण्यांचा तसेच प्रशासनाचा विरोध मोठा होईल आणि तो या कठोरपणे मोडून काढावा लागेल.\nप्रादेशिक विकासाच्या असमतोलाच्या असंतोषाचे नेतृत्व खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर आक्रमकपणे केलेलं आहे. प्रत्येक प्रदेश भौगोलिकदृष्ट्या वेगळा असल्यानं त्या प्रदेशाचे प्रश्न सोडवण्यासाठी आजवर घेतले गेले, तशा ठोकळेबाज पद्धतीनं निर्णय घेणं टाळले पाहिजे. विरोधी पक्षात राहून एखाद्या प्रश्नावर आंदोलन करणं आणि सत्तेत राहून तो प्रश्न नीटपणे सोडवून घेणं यात मोठं अंतर असतं आणि त्या भूमिकाही संपूर्णपणे वेगळ्या असतात. नव्या भूमिकेत शिरून देवेंद्र फडणवीस यांना प्रादेशिक विकासाच्या असमतोलाचा असंतोष शांत करावा लागेल. अविकसित प्रदेशातील दीर्घ काळापासून रेंगाळलेल्या विविध प्रकल्पाना प्राधान्यक्रमानं निधी उपलब्ध करून देऊन ते प्रकल्प गतीने पूर्ण करण्याची भूमिका नवीन सरकारने घेतली तर हा असंतोष बराचसा शांत होऊ शकतो. अनेकांची नाराजी पत्करून विकासाचे नवे प्रकल्प आणि योजना हाती घेतानाही अविकसित भागांना झुकते माप द्यावं लागणार आहे.\nवाढतं नागरीकरण आणि मोडकळीस आलेली कृषी व्यवस्था हा एक मुलभूत स्तरावरील अत्यंत गंभीर प्रश्न आहे. शेतमालाची महागडी निर्मिती आणि त्याला मिळणारा तुटपुंजा भाव; असं एक दुष्टचक्र निर्माण झालेलं आहे. आजवरच्या सरकारांनी मंत्रालयात बसून वास्तवाचा विचार न करता आखलेलं कृषीविषयक आर्थिक धोरण तसंच चुकीच्या प्राधान्यक्रमानेही हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. नद्या आणि धरणातून परस्पर पाणी उचलून घेणाऱ्या धनदांडग्यांवर कठोरपणे कारवाईचा बडगा उभारत सिंचनासाठीच्या पाण्याच्या वापराचे नियोजन आणि वाटप यासंबंधी काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. हा प्रश्न भूमीपुत्राच्या नजरेतून नीट समजावून घेऊन मार्ग काढला गेला पाहिजे. अपुऱ्या आणि अनियमित पावसाचा फटका बसल्याने बहुसंख्य शेतकऱ्याच्या डोळ्यांतील आंसवेही सुकली आहेत, शेतकरी अक्षरशः पिचला… टोकाचा निराश झाला आहे आणि त्या नैराश्यातून तो आत्महत्येच्या मार्गाकडे वळला आहे, इतकी परिस्थिती गंभीर आहे.\nशेती व्यवस्था मोडकळीस येत गेली आणि शेतीवर काम करणाऱ्या अनेकांनी रोजी-रोटीसाठी शहरांचा रस्ता पकडला. ग्रामीण आणि निमशहरी भागातून शहराकडे येणाऱ्यांचा लोंढाच त्यामुळे निर्माण झाला. ग्रामीण भागात कोणत्याही गावातल्या गल्लीत चक्कर मारली तर लक्षात येते की गावात वृद्ध माणसंच जास्त आहेत, कारण भावनिक पाश तोडून ते स्थलांतर करू शकत नाहीत. शहरात स्थलांतर केलं तरी मातीशी असणारी नाळ त्यांना शहरी भागात ‘रुजू’ देत नाही. खेड्यातला-तालुक्याकडे, तालुक्याचा-जिल्ह्याकडे आणि जिल्ह्याच्या शहरातील आणखी मोठ्या शहराकडे असं हे स्थलांतर आहे. बहुसंख्य शहरात नागरीकरणाच्या रेट्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत त्यामुळं हे स्थलांतर दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. आधीच आपल्याकडे शहराचे नियोजन नव्हतं आणि त्यात या लोंढ्याची भर पडतेय ; त्यामुळे राज्यातील सर्वच शहरातील नागरी सुविधांवर मोठा ताण निर्माण झालाय; अगदी मुंबईसारख्या शहरातही ऑगस्ट-सप्टेबर महिन्यात पाणी टंचाई जाणवते. याही प्रश्नांवर दीर्घ उपाय तातडीने होणे गरजेचे आहे.\nमागच्या सरकारने मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राजकीय दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन अत्यंत घाई-घाईने घेतला. मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम समाजाला कमी टक्के आणि लोकसंख्या कमी असणाऱ्या मराठ्यांना जास्त टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं. प्रत्यक्षात मात्र या आरक्षणाचा ते जाहीर झाल्यापासून या दोन्ही समाजांना लाभ मिळाला नाही. ‘रोगापेक्षा उपाय जालीम’ असं याबाबतीत घडलं आणि सामाजिक समतेचा आधारच त्यामुळं कमकुवत झाला. मावळत्या सरकारनं सामाजिक समतेचा भुसभुशीत केलेला पाया फडणवीस सरकार आणखी कमकुवत करणार की मजबूत करणार हा मोठा उत्सुकतेचा मुद्दा आहे. दलितांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि नवीन धुमसणारी काही जातीय तसेच धार्मिक समीकरणं ‘वेगळे’ संकेत देत असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जटील होत आहे. समस्या म्हणा की आव्हानांची ही यादी बरीच मोठी आहे. ही आव्हानं सकारात्मक दृष्टीकोन घेऊन सोडवत, स्वत:चा ठसा उमटवण्यात देवेंद्र फडणवीस कसे यशस्वी होतात याची उत्सुकता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात तर आशादायक केली आहे; यापुढची वाटचाल ते कशी करतात हे आगामी काळात दिसेल. त्यात यश आलं तर कदाचित राज्याचा सर्वाधिक यशस्वी मुख्यमंत्री अशी देवेंद्र फडणवीस यांची नोंद होईल अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती होऊन ‘पृथ्वीराज चव्हाण राजवट मिळाल्याचा अनुभव पुन्हा आला’, असे उद्गार हताशपणे काढावे लागतील…\nजाता जाता- आपण आता मुख्यमंत्री आहोत याचं भान देवेंद्र फडणवीस यांनी बाळगायला हवंच; त्यांच्या वर्तनातून ते दिसायलाच हवं. सभागृहात बोलताना किंवा विरोधावर टीका करताना, वादविवाद स्पर्धेत भाग घेतल्यासारखं किंवा विरोधी पक्ष नेत्यासारखं, कायम वरच्या पट्टीत बोलणं पदाला आणि फडणवीस यांच्या प्रतिमेला शोभून दिसत नाही (भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी हे आठवडा-पंधरा दिवसातून एकदा फोन करून ज्यांच्याशी सल्ला-मसलत करतात त्या ‘बारामतीकरां’चा आदर्श देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीत समोर ठेवायला हरकत नसावी)… असो, उपदेशाचा झाला तेव्हढा डोज तूर्तास तरी पुरे\nउड गया ‘राजहंस’ अकेला …...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\n‘हमो’ नावाचा न झुकलेला डेरेदार वृक्ष \n‘ना.घ.’चं मेहेकर आणि मोझार्टचं साल्झबर्ग…\nडिलीट न होणारी माणसं…\n​​‘बीजेपी माझा’ कारण माध्यमांचं उथळपण \nकोडग्या नोकरशाहीवर ‘चाबूक’ हाच उतारा \n‘नेकी’ला वाळवी आणि पवार ‘योग’ \nनितीन गडकरींची चुकलेली वाट\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRDA/MRDA027.HTM", "date_download": "2018-05-24T14:06:50Z", "digest": "sha1:BFFZMWOCCFGMEPEQVGFGEJOGOIM45VZG", "length": 7616, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - डॅनीश नवशिक्यांसाठी | शहरात = I byen |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > डॅनीश > अनुक्रमणिका\nमला स्टेशनला जायचे आहे.\nमला विमानतळावर जायचे आहे.\nमला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जायचे आहे.\nमी स्टेशनला कसा / कशी जाऊ\nमी विमानतळावर कसा / कशी जाऊ\nमी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कसा / कशी जाऊ\nमला एक टॅक्सी पाहिजे.\nमला शहराचा नकाशा पाहिजे.\nमला एक हॉटेल पाहिजे.\nमला एक गाडी भाड्याने घ्यायची आहे.\nहे माझे क्रेडीट कार्ड आहे.\nहा माझा परवाना आहे.\nशहरात बघण्यासारखे काय आहे\nआपण शहराच्या जुन्या भागाला भेट द्या.\nयांच्या व्यतिरिक्त बघण्यासारख्या आणखी जागा आहेत का\nस्लाव्हिक भाषा 300 दशलक्ष लोकांची मूळ भाषा आहे. स्लाव्हिक भाषा इंडो-यूरोपियन भाषांमध्ये मोडते. जवळजवळ 20 स्लाव्हिक भाषा आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख रशियन ही भाषा आहे. 150 दशलक्ष लोकांहून अधिक लोकांची रशियन ही मूळ भाषा आहे. यानंतर प्रत्येकी 50 दशलक्ष भाषिक पोलिश आणि युक्रेनियन आहेत. भाषाविज्ञानामध्ये, स्लाव्हिक भाषा विविध गटांमध्ये विभागलेली आहे. पश्चिम स्लाव्हिक, पूर्व स्लाव्हिक आणि दक्षिण स्लाव्हिक भाषा असे ते गट आहेत. पश्चिम स्लाव्हिक भाषा या पोलिश, झेक आणि स्लोव्हाकियन आहेत. रशियन, युक्रेनियन आणि बेलारूसी या पूर्व स्लाव्हिक भाषा आहेत. दक्षिण स्लाव्हिक भाषा, या सर्बियन क्रोएशियन आणि बल्गेरियन आहेत. याशिवाय इतर अनेक स्लाव्हिक भाषा आहेत. परंतु, तुलनेने या भाषा फार कमी लोक बोलतात. स्लाव्हिक भाषा ही एक पूर्वज-भाषा आहे. स्वतंत्र भाषा या तुलनेने उशीरा अस्तित्वात आल्या. म्हणून, त्या जर्मनिक आणि रोमान्स भाषांपेक्षा वयाने लहान आहेत. स्लाव्हिक भाषेचा शब्दसंग्रह बहुतांश समान आहे. कारण अलीकडल्या काळापर्यंत ते एकमेकांपासून दूर झाले नाहीत. वैज्ञानिकदृष्ट्या, स्लाव्हिक भाषा पुराणमतवादी आहेत. याचा अर्थ असा की, या भाषेमध्ये अजूनही जुन्या रचना वापरण्यात येतात. इतर इंडो-यूरोपियन भाषांनी त्यांचे जुने रूप गमावले आहेत. यामुळेच संशोधनासाठी स्लाव्हिक भाषा ही अतिशय मनोरंजक आहेत. त्यांचे संशोधन करून, पूर्वीच्या भाषांबद्दल निष्कर्ष काढता येतील. अशा प्रकारे, संशोधकांना आशा आहे की, ते इंडो-यूरोपियन भाषांपर्यंत पोहोचू शकतील. स्लाव्हिक भाषा ही काही अक्षराने ओळखली जाते. यापेक्षा, या भाषेमध्ये इतके ध्वनी आहेत, की जे बाकी भाषांमध्ये नाहीत. विशेषतः पश्चिम युरोपियांना नेहमी उच्चारण करण्यामध्ये त्रास होतो. पण काळजी नको - सर्वकाही ठीक होईल पोलिशमध्ये Wszystko będzie dobrze\nContact book2 मराठी - डॅनीश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-chandrapur-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:08:57Z", "digest": "sha1:L6TFCR537LBIUXDVWCXS5RSL2S2SZRD7", "length": 10304, "nlines": 131, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Chandrapur Recruitment 2017 for 74 Posts", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, चंद्रपूर येथे विविध पदांची भरती\nप्रशासन व लेखासहायक: 11 जागा\nडेटा एंट्री ऑपरेटर: 11 जागा\nक्लस्टर को-आड्रीनेटर: 41 जागा\nपद क्र.1: i) वाणिज्य शाखेतील पदवी ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. iii) MSCIT iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.2: i) 10 वी उत्तीर्ण ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. iii) MSCIT iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. iii) MSCIT iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: i) 10 वी उत्तीर्ण ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2017\n(Saraswat Bank) सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘वर्कमन’ पदांची भरती\n(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nगोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/kalidas-smriti-samaroh/", "date_download": "2018-05-24T13:58:18Z", "digest": "sha1:I6SHVY7UHZ3KVZXELWJZUJKLQNEQHS4L", "length": 9735, "nlines": 144, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ६० वा कालिदास स्मृति समारोह संपन्न | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ६० वा कालिदास स्मृति समारोह संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ६० वा कालिदास स्मृति समारोह संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात १९५७ साली सुरु झालेल्या कालिदास स्मृति समारोह व्याख्यान मालेचे ६०वे पुष्प प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ व दुर्ग अभ्यासक श्री. प्र. के. घाणेकर यांनी महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात गुंफले. ‘इतिहास घडवणाऱ्या वनस्पती’ आणि ‘शिवरायांचे दुर्गविज्ञान’ या दोन विषयांवरती त्यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.\n‘इतिहास घडवणाऱ्या वनस्पती’ या विषयावर बोलताना त्यांनी मसाल्याचे पदार्थ, बटाटा, रबर, नीळ यांसारख्या वनस्पती इतिहास घडवायला व बिघडवायला कारणीभूत कशा ठरल्या याचे विवेचन केले. मसाल्याचे पदार्थ निर्यात करताना मसाल्याच्या वनस्पती, रोगप्रतिकार क्षमतेमुळे बटाट्याचा प्रवास, नीळ वनस्पतीच्या उत्पादनामुळे ब्रीतीशांविरुद्दचे उठाव अशा अनेक वनस्पतींचा इतिहास घडवण्यामागील कार्य त्यांनी संगीतले. कोबाईबा, कोपईफेश आदि वानिस्पतींचे महत्व त्यांनी विषद केले.\n‘शिवरायांचे दुर्गविज्ञान’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना महाराष्ट्रमध्ये जसे उत्कृष्ट व मजबूत किल्ले आढळतात तसे किल्ले पूर्ण जगामध्ये नाहीत असे अभ्यासपूर्ण विधान श्री. घाणेकर यांनी केले. किल्ल्यांचे आठ प्रकार सांगून प्रत्येक प्रकारातील किल्ल्यांचे महत्व विषद केले. म्हणूनच हे किल्ले दर्जेदार आहेत. सर्व किल्ले बांधत असताना शिवरायांनी वापरलेले स्थापत्यशास्त्र आणि दूरदृष्टी याचे विस्तृत विवेचनही केले.\nयानंतर त्यांनी उपस्थित गिर्यारोहकांशी संवाद साधला. गिर्यारोहणाच्यावेळी येणाऱ्या अडचणी, आवश्यक अभ्यास, तयारी आणि नियोजन अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.\nव्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी श्री. घाणेकर यांच्या व्याख्यानाचा आढावा घेऊन आपले किल्ल्यांचे अनुभव कथन केले. आणि प्रत्येकाने किल्ल्यांना शक्य असेल तेव्हा अभ्यासपूर्ण भेटी द्याव्यात असे आवाहन केले.\nकार्याक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. प्रारंभी संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी नांदी सादर केली. नंतर कालिदास सामारारोहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्या विद्यार्थांना मान्यवरांच्या गौरविण्यात आले. शांती मंत्र पठणाने या व्याख्यानमालेचा सापारोप झाला.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मृद चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न\nअभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. चंद्रकांत घवाळी सेवानिवृत्त\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t15435/", "date_download": "2018-05-24T14:01:57Z", "digest": "sha1:5JUBPI6NCEYUOJYUJYHZ2V63RU5PDUC2", "length": 3548, "nlines": 74, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तू कहे तो......", "raw_content": "\nमला कविता शिकयाचीय ...\nतू कहे तो, तोडून आणीन, आसमानसे चंद्र सखे.\nतुझ्याच साठी, देख पसरले, मी जमींपर अभ्र सखे.\nयूँ तड़पाना, तुझा अबोला, कण कण येते मौत मला.\nजान बक्शण्या, मार बाण तू, उडवून भुवई वक्र सखे.\nप्यार तुम्हारा, बारिश बरखा, गुस्सा जैसे, उन्ह तापले.\nतुझ्या बाहोंमें, ठंडक मिलती, तूच ऋतूंचे चक्र सखे.\nबने जमाना, दुश्मन सगळा, तू माझी अन मीच तुझा.\nजनम जनम तक, मुझे रहेगा, या रिश्त्यावर फक्र सखे.\nतेरा हसना, यूँ शर्माना, अदा तुझ्या दिलफेक किती.\nक्यों शर्माती, हात पकडता, जवाँ अभी ये उम्र सखे.\nमहका बदन गजरा तेरा, बादल काळे कजरा तेरा.\nरात वादळी, उलटून चालली, किती रख्खू मी सब्र सखे.\n(विशेष सुचना : हि एक गझल सदृश कविता आहे. यात लगावली, रदीफ, काफिये, अलामत इ. शोधू नये. आणि गझलियत तर अजिबात बघू नये. हिंदी मराठी mix असं एखादं उडत्या चालीचं लिहावं असा बरेच दिवस प्रयत्न होता तो पूर्ण झाला.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t12673/", "date_download": "2018-05-24T14:06:34Z", "digest": "sha1:LLO6AOINR5C76YK5E7KHWDWC2AJ4EK56", "length": 4414, "nlines": 98, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-एक मात्र नक्की", "raw_content": "\nएक मात्र नक्की ……………………. संजय निकुंभ\nमी तुझ्याआधी मरणार आहे\nतुझ्या रूपांत उरणार आहे\nतुझ्या श्वासात भरणार आहे\nकि मेल्यावरही तुझ्या डोळ्यात\nतुझ्या डोळ्यांत मी असणारं आहे\nमी बघतं राहीन तुला\nतुझ्यावरच्या कवितांना गोंजारत असतांना\nआपल्या जगण्यातला क्षण अन क्षण\nत्या शब्दांत तुला गवसणार आहे\nहे बघून मी हि आनंदी होणार आहे .\nसंजय एम निकुंभ , वसई\nदि. १२ . ९ . १३ वेळ : ७ . ०० स.\nRe: एक मात्र नक्की\nप्रेम हे असच असत....\nकरताना ते कळत नसत आणि\nकेल्यावर ते उमगत नसत...\nउमगल तरी समजत... नसत पण\nआपल वेड मन आपलच ऐकत नसत...\nती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.\nलोक म्हणतात काय असत प्रेमात..\nपण मी म्हणतो करून बघा एकदा..\nप्रेम हे सांगून होत नसत...\nमित्रानो ते झाल्यावरच कळत असत..\nदोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...\nदोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...\nप्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...\nदोन शब्दात ती कधीच समजत नसते ....\nम्हणूनच प्रेम हे असच असत\nRe: एक मात्र नक्की\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.vinaaypatil.com/gibberish/category/nostalgia/aiklele_kisse/", "date_download": "2018-05-24T13:23:45Z", "digest": "sha1:5I6OARWTFH3PSONOMLWVA6RMW3MK36EQ", "length": 7245, "nlines": 145, "source_domain": "www.vinaaypatil.com", "title": "ऐकलेले किस्से – Idiagress", "raw_content": "\nकिस्सा रविवार दुपारच्या मॅच चा\nकिस्सा नवीन बस डेपो चा\nकिस्सा रविवार दुपारच्या मॅच चा\n‘ए, तुझ्या कडे किती पैसे आहेत ’ चेतनने विचारले. मी पण लगेच उत्तर दिले, ‘५ रुपये, का picture ला जायचा आहे का’ चेतनने विचारले. मी पण लगेच उत्तर दिले, ‘५ रुपये, का picture ला जायचा आहे का ‘अरे, मोठा हो, लहान आहेस का picture बघायला ‘अरे, मोठा हो, लहान आहेस का picture बघायला’ हाच काल म्हंटला होता, picture ला जाऊ, बरेच दिवस झाले theater ला गेलो नाही, जरा लक्ष्मीनारायण ला जाऊ….. आता एका दिवसात हा लहानाचा मोठा होईल, मला …\n“अरे समीर, आज कसा काय आलास”, काकूंनी विचारले. चेहऱ्यावरचे हावभाव बघितले तर कळाले नसते की नक्की प्रश्न कोणाला पडला आहे, काकूंना की समीरला”, काकूंनी विचारले. चेहऱ्यावरचे हावभाव बघितले तर कळाले नसते की नक्की प्रश्न कोणाला पडला आहे, काकूंना की समीरला नेहमीप्रमाने चेतनने दोन्ही पार्टीना अंधारात ठेवले होते. चेतन समीरला “तू ये” एवढेच बोलला होता आणि चेतन बोलवत आहे म्हणजे काहीतरी timepass च असणार, या हिशोबाने समीरपण आला. त्यामुळे उत्तर काय द्याचे समीरला …\nकिस्सा नवीन बस डेपो चा\nरविवार सकाळ, बंड्या पेपर वाचता वाचता गणू कडे वळाला आणि चालू झाला, “काय गण्या, एक नंबर बातमी आहे बघ आज” गणूला आता पर्यंत बंडोपंत साहेबांची चांगली ओळख झाली होती त्यामुळे जास्त कुतूहल न दाखवता, निवांतपणे विचारले, “काय बातमी आहे” बंडूला आपला audience मिळाला हो जा शुरु, “तुला माहिती आहे का, आपल्या मार्केट यार्ड ला नवीन …\nनेहमी प्रमाने रविवार सकाळ (साधारण ११:४५ am ), आळस आवरत चंपक उठला , तोंड धुन बसला . त्याची नजर बंड्या कडे गेली . बंडोपंत cupboard मधली पुस्तके आवरून ठेवत होते. चंपक ने माफक प्रश्न विचारला ” काय बंड्या, काय करतोय, चला जरा नास्ता पाणीच बघुयात ” बंड्या ने आपल्या नेहमीच्या पुढारी भाषेत उत्तर दिले, ” …\nरविवार सकळ ची वेळ , ” ऐ गणु , अरे चम्पक, वाटण्या, रताल्या, (ही भाजी पला मार्केट ची न्हवे तर मित्रांची टोपण नाव) अरे मांगू उठा की रे लेका ” योग्या तनानंला, रविवार आहे, तरी पहाटे पहाटे दहा वाजता हा का उडतोये बघायला राजा कशी बशी झोप अवरत नम्र पने बोलला, “अरे गढ़वा घुडग्यात पड़ला …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://alhadmahabal.wordpress.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-24T14:01:52Z", "digest": "sha1:FFDJC2D57RZIORAKPMFENQLJZN6UZ2CB", "length": 11699, "nlines": 124, "source_domain": "alhadmahabal.wordpress.com", "title": "लोण्या – आल्हादक प्रतिबिंब!", "raw_content": "\nआल्हादने लिहीलेल्या गोष्टी, कविता वगैरे वगैरे…\nइथून उचलेगिरी करू नये\nब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.\nता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.\nकुठून कुठून येतात लोकं…\n“ए चम्या… चम्याव…”, लोण्या हाक मारत होता चम्या आपल्याच धुंदीत मातीत रेघा काढत बसला होता. “का रे असा का बसलाय”, लोण्या त्याच्या डोक्यावर टपली मारत करवादला. चम्या -३ वाचन सुरू ठेवा\nPosted on सप्टेंबर 7, 2012 Categories MarathiTags गुलाबश्रेण्यागोरी ताईश्रेण्याचम्याश्रेण्याडिक्शनरीश्रेण्यापतंगश्रेण्यापांढराशुभ्रश्रेण्यामुरडश्रेण्याराजाश्रेण्यालायब्रीश्रेण्यालोण्याश्रेण्यासंन्याशी4 टिप्पण्या चम्या -३ वर\n“हगर्‍या… हगर्‍याव, कॉलनीतली सगळी पोरं कुठे गेली रे…”, चम्या. “कॉलनी तू पण का त्या पलिकडल्या बंगलेवाल्यांवाणी कॉलनी कॉलनी करायला लागला का”, लोण्या करवादला. “का रे”, लोण्या करवादला. “का रे कॉलनी फक्त बंगलेवाल्यांचीच असते का कॉलनी फक्त बंगलेवाल्यांचीच असते का अरे आपली पण घरंच आहेत ना.”, चम्या वैतागला आणि, “अरे पण सगळे गेले कुठे अरे आपली पण घरंच आहेत ना.”, चम्या वैतागला आणि, “अरे पण सगळे गेले कुठे”, पुन्हा विचारता झाला. “पारावर कोणी संन्यासी आलाय म्हणे. काय काय सांगून र्‍हायलाय. सगळे गेलेत तिकडेच. आणि मला मात्र आई बोलली की असं संन्याशाकडं वगैरे जात नसतात. गुमान इथंच र्‍हाय म्हणे.”, लोण्या. यावर चम्याच्या “का नाही जायचं संन्याशाकडे”, पुन्हा विचारता झाला. “पारावर कोणी संन्यासी आलाय म्हणे. काय काय सांगून र्‍हायलाय. सगळे गेलेत तिकडेच. आणि मला मात्र आई बोलली की असं संन्याशाकडं वगैरे जात नसतात. गुमान इथंच र्‍हाय म्हणे.”, लोण्या. यावर चम्याच्या “का नाही जायचं संन्याशाकडे” ह्या प्रश्नाला लोण्याने नुस्तं खांदे उडवून उत्तर दिलं. चम्या जे काय समजायचं ते समजला. मग ते दोघंच कॅचम्‌कॅच खेळू लागले. चम्या -२ वाचन सुरू ठेवा\nPosted on सप्टेंबर 5, 2012 सप्टेंबर 7, 2012 Categories MarathiTags आज्जीश्रेण्याकॅचम्‌कॅचश्रेण्याकॉलनीश्रेण्यागोरी ताईश्रेण्याचम्याश्रेण्याटिव्ही सिरीयलश्रेण्याफुलपुडीश्रेण्याफ्रिजश्रेण्यामरणश्रेण्यारीघश्रेण्यालोण्याश्रेण्याशोभानाथश्रेण्यासंन्यासी6 टिप्पण्या चम्या -२ वर\nसंक्रांतीचे दिवस होते. पतंगबाजीला नुसतं उधाण आलं होतं. आकाश त्याचा निळा हा एकमेव रंग सोडून रंगबेरंगी झालेलं भासत होतं. चम्याची शाळा यावर्षीपासून दुपारची झालेली होती. त्यामुळे गडी आनंदात असे. आता सकाळच्या क्रिकेट ह्या एककलमी कार्यक्रमाऐवजी पतंग आणि पतंगांचीच चलती होती. पलिकडच्या कॉलनीतल्या पोरांचे दोन चार पतंग कापून ढील देत देत हळूवारपणे पतंग लोण्याच्या हातात सोपवत चम्या दूर झाला. चम्या -१ वाचन सुरू ठेवा\nPosted on सप्टेंबर 3, 2012 सप्टेंबर 5, 2012 Categories MarathiTags अभ्यासश्रेण्याआज्जीश्रेण्याकचराश्रेण्याकॅचम्‌ कॅचश्रेण्याकोंबडीश्रेण्यागटारश्रेण्याचंद्रश्रेण्याचम्याश्रेण्यातादात्म्यश्रेण्याथालिपीठश्रेण्यापतंगश्रेण्याबॉटल ग्रीनश्रेण्यालायब्ररीश्रेण्यालोण्याश्रेण्यासंन्याशीश्रेण्यास्ट्रीटलाईटश्रेण्याहातचा4 टिप्पण्या चम्या -१ वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/!!-13796/", "date_download": "2018-05-24T13:43:21Z", "digest": "sha1:LY64SXLZ7UUXYPCQ6DLOT62R4MYRRSHR", "length": 3541, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-दगडू ने प्राजक्ता ला मारलेला सुपर गावरान प्रपोज...!!", "raw_content": "\nदगडू ने प्राजक्ता ला मारलेला सुपर गावरान प्रपोज...\nAuthor Topic: दगडू ने प्राजक्ता ला मारलेला सुपर गावरान प्रपोज...\nदगडू ने प्राजक्ता ला मारलेला सुपर गावरान प्रपोज...\nदगडू ने प्राजक्ता ला मारलेला सुपर गावरान प्रपोज...\nमले तुले काय तरी म्हणायच हाय.....\nप्राजक्ता : ए माझं नाव प्राजक्ता आहे,\nदगडू : हू मी पण तेच म्हणुन राहीलो पारजकता.....\nप्राजक्ता : बरं बोल,\nकाय बोलायच आहे तुला.....\nदगडू : मपलं तुपल्यावर खुप जाम पिरेम हाय,\nतु मपल्या घरी भाक-या भाजायले रायशील का \nप्राजक्ता : हम्म, पण मला भाकरी भाजता येत नाही,\nफक्त पोळ्याच भाजता येतात.....\nदगडू : मले चालेल की,\nभाकरी भाजायले मी शिकवील की तुले.....\nआणि पुढे दगडू आणि प्राजक्ता ची प्रेमकथा सुरु होते..... =D =D =D\nदगडू ने प्राजक्ता ला मारलेला सुपर गावरान प्रपोज...\nदगडू ने प्राजक्ता ला मारलेला सुपर गावरान प्रपोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://manashakti.org/magazine/september-2014", "date_download": "2018-05-24T14:02:48Z", "digest": "sha1:YUJFBFBKOTGEETCT6RSYBBZIXLBL23ID", "length": 5089, "nlines": 112, "source_domain": "manashakti.org", "title": "September 2014 | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nमनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत. या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.\nमनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी, येथे क्लिक करा.\nमुखपृष्ठ - पुत्रप्रेम, माया, देवदर्शन....\nअभंगज्ञानाने - सृष्टीचेतनातील एकता\nतत्त्वज्ञानाने - धक्कादायक निसर्ग........\nसाम्यविज्ञान - माळीण...एक दुर्घटना\nतत्त्वचिंतनाने - अभिमान आणि खंत\nसंगीतज्ञानाने - नाद सामर्थ्य\nस्त्रीशक्तीने - झळाळणारी तेजशलाका\nव्यक्तिमत्त्वज्ञानाने - डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी....\nविचारमंथनाने - विस्तार आत्मबोधाचा\nमाणुसकीने - हरवलेली माणुसकी\nत्यागवृत्तीने - सांस्कृतिक समाजवाद\nमनोधैर्याने - ‘ जमवून घेण्याची शक्ती उपजो...’\nबालरंजनाने - बौद्धिक मेवा\nपालक पुत्रकल्याणाने - व्यक्तित्व घडवायचंय\nआरोग्यज्ञानाने - आहाराने रोग हरा.........\nव्यवहारज्ञानाने - असेल ते मिटवा; नसेल ते भेटवा\nज्ञानमार्गाने - कर्मगतीमुक्ततेचा ज्ञानमार्ग\nसत्कर्माने - दर्शन नव्हे, सुदर्शन\nश्रद्धाविज्ञानाने - अहंकारी देव\nभूगर्भज्ञानाने - अंतरंग, पृथ्वीचे\nबुद्धकथाज्ञानाने - वृथा व्यथा\nअध्यात्मविज्ञानाने - गणानां त्वा गणपती....\nकल्पनाज्ञानाने - कल्पनेतील जग\nसंशोधनाने - किरणोत्सार व किरणोत्सारी मूलद्रव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/792_pras-prakashan", "date_download": "2018-05-24T14:12:59Z", "digest": "sha1:TWD5V4OIATRU7BRIQESM2LJDBGZQMDQK", "length": 16919, "nlines": 391, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Pras Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/hingoli-police-patil-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:07:14Z", "digest": "sha1:VLMSSYLBDXJYMZJ5S5WYP3ARSKYWPXQH", "length": 9015, "nlines": 123, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Hingoli Police Patil Recruitment 2017-18 for 449 Police Patil Posts.", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nहिंगोली जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या 449 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: पोलीस पाटील\nसेनगाव : 89 जागा\nशैक्षणिक पात्रता: i)10 वी उत्तीर्ण ii) स्थानिक रहिवासी\nवयाची अट: 06 डिसेंबर 2017 रोजी 25 ते 45 वर्षे\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2017 05:30 pm\nNext (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे विविध पदांची भरती\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘वर्कमन’ पदांची भरती\n(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nगोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018 [Reminder]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/11/current-capsule-16-nov-2014.html", "date_download": "2018-05-24T13:54:14Z", "digest": "sha1:JFNGKEASWWLYE3FC2IR7PPKRSBGL4U3X", "length": 17155, "nlines": 77, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : संक्षिप्त चालू घडामोडी 16 नोव्हेंबर 2014", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसंक्षिप्त चालू घडामोडी 16 नोव्हेंबर 2014\nऑस्ट्रेलियात कालपासून (शनिवार) जी - 20 शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे.\nजी- 20 शिखर परिषद सुरु होण्यापूर्वी रशिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तणाव वाढला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष या परिषदेत सहभागी होण्यासाठी हजर झाले आहेत. तर त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर रशियाच्या चार युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या ऑस्ट्रेलियाने देखील त्यांच्या ताफ्यातील तीन युद्धनौका रशियाच्या जहाजांवर नजर ठेवण्यासाठी तैनात केल्या आहेत. रशियाच्या वतीने केले जाणारे हे शक्तीप्रदर्शन असल्याचे मानले जात आहे.\nबालदिनापासून ता. 14 नोव्हेंबर ते ता. 31 डिसेंबर या कालावधीत राज्यात \"स्वच्छ बालक अभियान\" राबविले जाणार आहे.\nभारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांसाठी घेण्यात येणारा प्रशिक्षण कालावधी कमी करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. यासंदर्भातील नेमण्यात आलेल्या किरण अग्रवाल समितीने केंद्रीय कार्मिक मंत्रालयाकडे ही शिफारस केली आहे\nआयएएस अधिका-यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीसंदर्भात केंद्र सरकारने ऑक्टोबर २०१३मध्ये समिती नेमली होती. या समितीने फेब्रुवारी २०१४मध्ये आपला अहवाल सादर केला होता.\nविशेष म्हणजे अय्यर समिती आणि दुस-या प्रशासकीय सुधारणा समितीने आयएएस अधिका-यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी कमी करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. तर लाल बहादूर शास्त्री अकादमीच्या संचालकांना प्रशिक्षणाचा कालावधी कमी करण्यास विरोध केला आहे.\nयूएन विमेन्सचा फरहान अख्तर गुडविल ब्रॅंड ऍम्बेसेडर\nमहिलांच्या असुरक्षिततेच्या प्रश्‍नाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी 2012 मध्ये अभिनेता- दिग्दर्शक फरहान अख्तर याने \"मेन्स अगेन्स्ट रेप अँड डिस्क्रिमिनेशन\" (मर्द) ही चळवळ सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर सुरू केली आणि काही काळातच ती देशभरात पसरली होती.\nफरहानच्या रूपाने पुरुषाची नियुक्ती झाली आहे.\nराज्यसभा सदस्य तथा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने आंध्र प्रदेशमधील नेलोरे जिल्ह्यातील पी.आर.कांडरिगा हे गाव सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतले आहे.\nसोनिया गांधी यांनी रायबरेलीमधील उर्वा हे गाव दत्तक घेतले, तर राहुल गांधी यांनी अमेठीमधील जगदीशपूर हे गाव दत्तक घेतले.\nप्रचंड खर्च करून बांधण्यात आलेल्या तसेच वेळोवेळी खर्चात वाढ होत असलेल्या मात्र फार कमी वेळा उपयोगात आलेल्या \"सुवर्ण विधानसौध\" या इमारतीच्या चौकशी प्रकरणी कर्नाटक सरकारने अखेर चौकशी समिती नेमली आहे.\nहिवाळी अधिवेशनापासून राज्यसभेत प्रश्‍नोत्तराचा तास सकाळी 11 ऐवजी दुपारी बारा ते एक या काळात होणार आहे. राज्यसभेच्या कामकाजाची वेळही एका तासाने वाढवून सायंकाळी पाचऐवजी सहा करण्यात आली आहे.\nगोंधळ कमी होण्यासाठी प्रश्‍नोत्तराच्या तासाची वेळ बदलण्याचा राज्यसभाध्यक्षांचा हा तिसरा प्रयत्न असून, यापूर्वी पंधराव्या लोकसभा काळातील त्यांचे दोन प्रयत्न सपशेल अपयशी ठरले आहेत.\nकेंद्रीय विद्यालयातील सहावी ते आठवीतील अभ्यासक्रमात तृतीय भाषा म्हणून जर्मनऐवजी संस्कृत भाषा अंर्तभूत केली.\n\"इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट\" (आयएफपीआरआय) या संस्थेच्या ताज्या जागतिक पोषणविषयक बालकांची खुरटी वाढ आणि कुपोषण यांचे प्रमाण 2005 ते 2006 आणि 2012 मध्ये साडेअकरा टक्‍क्‍यांनी कमी करण्याच्या कामगिरीबद्दल महाराष्ट्राची पाठ थोपटण्यात आली आहे.\nपुण्यात 14 ऑक्‍टोबरला सुखोई- 30 ला अपघात झाल्यानंतर या विमानांची उड्डाणे थांबविण्यात आली होती. मात्र आता अहवाल आल्यानंतर सुखोई -30 ही लढाऊ विमाने एका आठवड्यात पुन्हा आकाशात झेपावतील,\nसरकारी कर्मचाऱ्यांनी दरवर्षी शासनास सादर करण्याची मालमत्तेची माहिती आता सर्व निमशासकीय संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदांमधील कर्मचाऱ्यांना देखील द्यावी लागणार आहे.\nगुजरातपाठोपाठ आता कर्नाटकातही निवडणुकीत मतदान सक्तीचे केले जाणार आहे.\nआढावा : ह्या वर्षभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटना: स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण\nजपानच्या गुंतवणूक प्रस्तावांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागानं जपान प्लस या विशेष व्यवस्थापन पथकाची स्थापना केली आहे.\n4000 किलोमीटर पल्‍ला असणा-या अण्‍वस्‍त्रवाहू अग्‍नी-4 या क्षेपणास्‍त्राची ओडिशातल्‍या व्हिलर बेटावरून 20 जानेवारी 2014 रोजी यशस्‍वी चाचणी करण्‍यात आली.\nकेंद्रीय सतर्कता आयोग, CVC ने 11 आणि 12 फेब्रुवारी 2014 रोजी सुवर्ण महोत्‍सव साजरा केला.\nकेंद्रीय राखीव पोलिस दलाच्‍या विशेष महासंचालक म्‍हणून काम पाहणा-या अरुणा बहुगुणा आयपीएस यांची सरदार वल्‍लभभाई पटेल, राष्‍ट्रीय पोलिस अकादमीच्‍या संचालकपदी नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.\nसुरेश जंध्‍याला यांनी नवे प्राप्‍तीकर महासंचालक\nनवी दिल्‍ली येथे राष्‍ट्रीय वक्‍फ विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असून त्याचे अधिकृत भागभांडवल 500 कोटी रुपये असून याद्वारे वक्‍फ जमिनींवर पारदर्शक पध्‍दतीने सामुदायिक कारणांसाठी शाळा, महाविद्यालये, रुग्‍णालये अशा सोयीसुविधांसाठी आर्थिक स्रोत उपलब्‍ध करून देणे शक्‍य होईल.\nराष्‍ट्रीय किशोर स्‍वास्‍थ कार्यक्रम RKSKचा प्रारंभ नवी दिल्‍लीत तत्कालीन केंद्रीय आरोग्‍य आणि कुटुंब कल्‍याणमंत्री गुलाम नबी आझाद यांच्‍या हस्‍ते झाला.\nएकूण लोकसंख्‍येच्‍या 21 टक्‍के भाग व्‍यापणा-या सुमारे 243 दशलक्ष युवकांच्‍या आरोग्‍यासाठी हा कार्यक्रम राबविला जात आहे.मानसिक आरोग्‍य, पोषण, घटकांचा गैरवापर, लिंगभेद, यासारख्‍या बाबी हाताळण्‍यासाठी राष्‍ट्रीय किशोर स्‍वास्‍थ कार्यक्रमांतर्गत नविन दिशा मिळणार आहे.\n10 ते 19 वयोगटातील ग्रामीण आणि शहरी भागातील मुले, मुली, विवाहित, अविवाहित, गरीब, श्रीमंत, शाळेत शिकणारा अथवा न शिकणारा म्‍हणजे युवक अशी 'आरकेएसके' कार्यक्रमाची व्‍याख्‍या आहे.\nपंतप्रधानांचे सल्‍लागार सॅम पित्रोदा यांनी मुलांसाठी महात्‍मा गांधी या संकेतस्‍थळाचे 31 जानेवारी 2014 रोजी उद्घाटन केले.\n6 ते 15 वर्ष वयाच्‍या मुलांसाठी इंग्रजी आणि हिंदी भाषांमधून 'गांधीवर संशोधन' असा या संकेत स्‍थळाचा उद्देश आहे. या संकेत स्‍थळावर गांधीजींच्‍या जन्‍मापासूनच्‍या सर्व कथा दृक आणि श्राव्‍य माध्‍यमातून मुलांना दाखविण्‍यात येणार आहे. तसेच मुलांसाठी विविध खेळ आणि प्रश्‍नमंजुषा सुध्‍दा आयोजित करण्‍यात आल्‍या आहेत.\nहे संकेतस्‍थळ www.searchforgandhi.in या नावाने उपलब्‍ध आहे.\n डाव्या बाजूचे 'फेसबुक' लाईक करून दिलखुलास दाद द्या.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2015/12/mpsc-online.html", "date_download": "2018-05-24T14:02:17Z", "digest": "sha1:UIJGBZ5YAHEGZJBZNHNU367YG3T6ETRY", "length": 6053, "nlines": 87, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 2 डिसेंबर 2015", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 2 डिसेंबर 2015\n2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका\n1 . महान भौतिकी अल्बर्ट आइनस्टाइनच्या कोणत्या शोधास / सिद्धांतास 25 नोव्हेंबर 2015 रोजी 100 वर्षे पूर्ण झाली \nC. बोस - आईनस्टाईन सांख्यीकी सिद्धांत\nD. आईनस्टाईन - कार्टन सिध्दांत\n2. घनकचरा व्यवस्थापन लक्षात घेऊन स्वच्छतेबाबत देशातील किती शहरांना क्रमवारी देण्यासाठी केंद्राच्या नागरी विकास मंत्रालयाने सर्वेक्षण हाती घेतले आहे \n3. नोव्हेंबर 2015 मध्ये जिमी मोरोलस यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे \n4 . पृथ्वीबाहेर जीवसृष्टीचे अस्तित्व शोधण्याच्या हेतूने खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या वैज्ञानिकांनी रसायने ओळखणारा केमिकल लॅपटॉप विकसित केला आहे \nD. युरोपियन स्पेस एजन्सी\n5 . पहिले मराठी बालनाटय संमेलन 26 ते 29 नोव्हेंबर 2015 या कालावधीत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले \n6. ' ज्ञानसेतू ' हे आंतरराष्ट्रीय प्रशंसा प्राप्त उत्पादन कोणत्या संस्थेची निर्मिती आहे \nA. सी - डॅक\nB. सी - डॉट\nC. सी - मेट\nB. सी - डॉट\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2018/05/9_17.html", "date_download": "2018-05-24T13:53:39Z", "digest": "sha1:7ODBBD4KRBVQUBH5ZAXSWONUFN5BGVJM", "length": 7382, "nlines": 115, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nभारतीय राज्यघटना व राज्यपध्दती या अभ्यास घटकावर आधारित.\n1. पक्षांतर कायद्या संबंधीची घटना दुरुस्ती कोणती \nA. 61 वी घटनादुरुस्ती\nB. 91 वी घटनादुरुस्ती\nC. 42 वी घटनादुरुस्ती\nD. 24 वी घटनादुरुस्ती\nB. 91 वी घटनादुरुस्ती\n2. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची निर्मिती होते \n3. भारताचे महानियंत्रक आणि महालेखानिरीक्षक यांच्याकडे एक राज्य वगळता सर्व राज्यातील राज्य सरकारच्या खात्यांची देखभाल सोपविण्यात आली आहे. कोणत्या एका राज्याचा यामध्ये समावेश नाही \n4. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या प्रतिनिधींची संख्या किती \n5. भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदार असतात \nA. लोकसभेचे निर्वाचित सदस्य\nB. राज्यसभेचे निर्वाचित सदस्य\nC. विधानसभेचे निर्वाचित सदस्य\n6. सनदी सेवकांना __________________ बनण्याची परवानगी नाही.\nB. मुख्य निर्वाचन आयुक्त\nD. चौकशी आयोगाचे प्रमुख\n7. आपल्या राज्यघटनेतील सत्तेच्या विभागणीमुळे ______________________ निर्माण झाले आहे.\nC. समर्थ केंद्र शासन व समर्थ घटक राज्ये\nD. दुबळे केंद्रशासन व दुबळी घटक राज्ये\n8. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षक कोण आहे \nC. भारताचे सर्वोच्च न्यायालय\nC. भारताचे सर्वोच्च न्यायालय\n9. भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे \n10. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान खालीलपैकी कोण भूषवितो \nLabels: QuestionBanks, भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2009/02/blog-post.html", "date_download": "2018-05-24T13:34:02Z", "digest": "sha1:CHALREEOCZFZZFNE6EPO7ZC5MEKTJ7FX", "length": 6451, "nlines": 96, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: अध्याय बारा - धडधड", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nअध्याय बारा - धडधड\n मध्ये गेले कैक दिन \nव्यग्र होते माझे मन काही कामी अत्यंत ॥\n तुम्ही अपुल्या श्रोतेजन ॥\n काय करावे सुचेना ॥\n शहाणपण जे सुचलेले ॥\n पटे ना ‘ती’च्या सखिस ॥\nएक दिन ‘ती’ची सखी \n जे आहेत तुझिया ॥\n करू नको हा अविचार \n नाहीत चांगले ऐक हे ॥\nमी समजलो आत गोची इथे आपली होणार ॥\nआणि अखेर एक दिनी \n कथिले ‘ती’ला सर्वही ॥\n सांगते काय वदली ‘ती’॥\n एक पळ म्हणजे एक युग \nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय बारा - धडधड\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/12/gk-quiz-93.html", "date_download": "2018-05-24T13:52:01Z", "digest": "sha1:ZBZTJLP6BLUNKTCTXGMNWYPHCGQA7DFS", "length": 6798, "nlines": 114, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 93", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 93\n921. भारताच्या फाळणीची योजना कोणी जाहीर केली \n922. 1909 च्या सुधारणा कायद्याचे नाव काय \nB. मोर्ले मिंटो कायदा\nB. मोर्ले मिंटो कायदा\n923. राजर्षी शाहू महाराजांनी 'क्षात्र जगतगुरू' मठाचे मठाधिपती म्हणून कोणाची निवड केली \nA. सदाशिव लक्ष्मण पाटील\nB. गणेश सुदाम पाटील\nA. सदाशिव लक्ष्मण पाटील\n924. मुंबईचे 'शारदा सदन' कोणी स्थापन केले \n925. 'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत \nA. राजर्षी शाहू महाराज\nD. गणेश वासुदेव जोशी\n926. 'पिपल्स एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना कोणी केली\n927. 1857 च्या उठावाबद्दल 'पहिले स्वातंत्र्ययुध्द' असे उद्गार कोणी काढले \n928. राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था _____________ येथे आहे.\n929. राज्याच्या लागवडीखालील क्षेत्राच्या 60 टक्के पेक्षा जास्त सिंचित क्षेत्र _________ या राज्यात आहे.\nA. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड\nB. कर्नाटक आणि महाराष्ट्र\nC. पंजाब आणि हरियाणा\nD. आंध्रप्रदेश आणि केरळ\nC. पंजाब आणि हरियाणा\n930. महाराष्ट्र पठाराची निर्मिती ______________ मुळे झालेली आहे.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE.html", "date_download": "2018-05-24T13:31:26Z", "digest": "sha1:CDOWLLPQYRN7HR4VWJKYMF7SLWRDBKBZ", "length": 22268, "nlines": 147, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "कोण हे अमित शहा ? » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog कोण हे अमित शहा \nकोण हे अमित शहा \nबिहार आणि उत्तर प्रदेशात फिरताना अनोळखी माणसाशी संभाषणाला सुरुवात केली की साधारणपणे ९०-९५ टक्के लोक प्रतिसाद देतात तो , ‘कौन जाती हो ’ या प्रतिप्रश्नाने . रेल्वे असो की बस प्रवासात सरकून जागा करून देता-घेताना सरसकट सर्वाकडून सर्वांच्याच जातीची विचारणा होते … आपण चहाच्या ठेल्यावर किंवा पानाच्या टपरीवर असलो किंवा बाजारात तरीही हाच प्रश्न समोरून येतो , सवय नसलेली माणसे मग गांगरून जातात . उत्तर प्रदेशियांना मात्र त्याचे काही म्हणजे काहीच वाटत नाही ’ या प्रतिप्रश्नाने . रेल्वे असो की बस प्रवासात सरकून जागा करून देता-घेताना सरसकट सर्वाकडून सर्वांच्याच जातीची विचारणा होते … आपण चहाच्या ठेल्यावर किंवा पानाच्या टपरीवर असलो किंवा बाजारात तरीही हाच प्रश्न समोरून येतो , सवय नसलेली माणसे मग गांगरून जातात . उत्तर प्रदेशियांना मात्र त्याचे काही म्हणजे काहीच वाटत नाही याचे कारण उत्तर प्रदेशचे राजकारण , समाजकारण एवढेच कशाला सर्वसामान्य माणसाचे दैनंदिन जीवन पूर्णपणे धर्माधिष्ठित तसेच जाती आधारितच आहे आणि ते लपवून ठेवावे असे कोणालाच वाटत नाही . त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत बहुजन समाजवादी पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केलेला ‘सोशल इंजिनिअरिंग’चा केलेला प्रयोग धाडसी ठरला होता . हा प्रयोग होईपर्यंत सर्वच पक्षाची नाळ कोणत्या ना जाती-धर्माशी पक्के जोडली गेलेली होती म्हणून मायावती यांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगाला निवडणुकीत मोठ्या बहुमताचा प्रतिसाद मिळाला होता. अशा या जाती-धर्माचे प्राबल्य असलेल्या उत्तर प्रदेशाची भारतीय जनता पक्षाची सर्व सूत्रे ‘एन्काऊन्टर स्पेशालिस्ट’ म्हणून परिचित असणा-या अमित शहा यांच्याकडे पंतप्रधानपदी आरूढ होण्यास आतुर झालेल्या नरेंद्र मोदी यांनी सोपविली तेव्हा राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या . बाळासाहेब ठाकरे-प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांनी सेना-भाजपच्या सत्ताप्राप्तीसाठी मराठा लॉबीच्या विरोधात महाराष्ट्रात बहुजनांना एकत्र करण्याचा प्रयोग केला तो आता राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी याच अमित शहा यांच्या मदतीने करत आहेत म्हणूनही , अमित शहा २०१४च्या लोकसभा निवडणुकीत चर्चेत आहेत आणि अन्य राजकीय पक्षांचे टिकेचे टार्गेटही अमित शहा हेच आहेत . आता तर त्यांच्याविरुद्ध प्रचारात सुडाची भाषा केल्याबद्दल गुन्हाही दाखल झालेला आहे.\nअमित शहा म्हणजे नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक एव्हढी ओळख पुरेशी नाही . हा माणूस सध्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात मोदी यांचे डोळे आणि कानही म्हणायला हरकत नाही इतका महत्वाचा झालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतातील राजकारणाचा केंद्रबिंदू अमित शहा आहेत . मोदी यांना अनुकूल ठरेल असा , हवा तो आणि हवा तसा राजकीय निर्णय घेऊन ते थेट मोदी यांनाच ‘रिपोर्ट’ करतात . म्हणूनच रामविलास पासवान यांच्या पक्षाशी युती होणार असल्याची बातमी भाजपच्या अनेक नेत्यांना वृत्तपत्रातूनच कळली . अमित शहा साधारणपणे पक्षाच्या कार्यालयात येत नाहीत आणि आले तर त्या परिसरात केवळ सन्नाटा पसरलेला असतो . ते पत्रकारांना फारसे भेटत नाहीत आणि भेटले तरी जिभेपेक्षा कानांचाच वापर जास्त करतात . या माणसाची ऐकून घेण्याची क्षमता आणि त्यासाठीचा संयम चिवट व व्यापक आहे यात शंकाच नाही . अमित शहा यांचा आदेश , सल्ला , निर्णय म्हणजे नरेंद्र मोदी यांचा हुकुम असे वातावरण आणि अमित शहा यांच्या कोणत्याही म्हणण्याकडे दुर्लक्ष म्हणजे म्हणजे जणू काही नरेंद्र मोदी यांचा अवमानच असा सार्वत्रिक ठाम समज भारतीय जनता पक्षात राष्ट्रीय स्तरावर आहे .\nअमित शहा यांचा जन्म १९६४ सालचा . त्यांचे वडील अनिलचंद्र हे गुजराथेतील अहमदाबादचे एक बडे व्यावसायिक . बडे म्हणजे धनाढय म्हणता येईल असे बडे प्रस्थ . अमित शहा यांचे शिक्षण अहमदाबादलाच झाले . घरच्या प्रथा-परंपरेप्रमाणे ते लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले . शालेय शिक्षण संपल्यावर अमित शहा यांनी बायो-केमिस्ट्री या विषयात पदवी संपादन केली . महाविद्यालयात असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते होते . विद्यार्थी परिषदेचे काम करतानाच त्यांच्याकडे नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले गेले . पदवी घेतल्यावर अगदी अल्प काळ का होईना अमित शहा यांनी शेअर्स ब्रोकर म्हणून काम करत असतानाच मोदी यांनी भारतीय युवा मोर्चाची जबाबदारी सोपवत त्यांना राजकारणात आणले . याच काळात लालकृष्ण अडवाणी यांच्या संपर्कात अमित शहा आले आणि त्यांचेही उजवे हात बनले . तीन लोकसभा निवडणुकात अमित शहा हे अडवाणी यांचे निवडणूक ‘व्यवस्थापक’ होते . अडवाणी आणि तोपर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून स्थिरावलेल्या मोदी यांचा वरदहस्त असल्यावर अमित शहा यांचा वारू गुजरातच्या राजकारणात चौफेर उधळला . नंतर गुजरात आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद अमित शहा यांच्याकडे मोदी यांनी सोपविले . इतक्या महत्वाच्या महामंडळावर जेमतेम मिसरूड फुटलेल्या अमित शहा नावाच्या तरुणाची नियुक्ती केल्याबद्दल मोदी यांच्याकडे भाजपच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली , पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या . अडवाणी यांच्या रथाचे सारथ्य केलेल्या आणि गुजरातचे सर्वेसर्वा झालेल्या नरेंद्र मोदी यांनी त्या तक्रारींकडे अर्थातच साफ दुर्लक्ष साफ दुर्लक्ष केले आणि श्रेष्ठींना करायला लावले . हे कमी की काय म्हणून २००३मध्ये विधानसभेवर निवडून आणून अमित शहा यांचा मंत्रिमंडळात गृह खात्याचे राज्यमंत्रीपद देऊन समावेश केला . तेव्हा गुजराथ राज्याच्या मंत्रीमंडळातील अमित मोदी हे सर्वात तरुण सदस्य होते . अमित शहा यांना विरोध न करण्याचा संकेत कोणताही आडपडदा न ठेवता मोदी यांनी पक्षांतर्गत दिला आणि अमित शहा म्हणजे नरेंद्र मोदी हा इशाराही तेव्हाच स्पष्टपणे दिला . तेव्हापासूनच अमित शहा यांचा शब्द म्हणजे मोदी यांचा आदेश हे समीकरण गुजरात राज्यात रूढ झाले .\nत्यानंतर गुजराथमधील दंगली आणि त्यांना मिळालेले नरेंद्र मोदी यांच्या धर्माधिष्ठित हिंस्र उत्तेजक समर्थनाचा काळाकुट्ट अध्याय घडला , तो जगासमोर आला . त्यात अमित शहा यांचा अर्थातच सक्रिय सहभाग होता . सोराबुद्दीन फेक एन्काऊंटरने तर सर्च बाबी लखलखितपणे समोर आल्या आणि राजकारण्यांची संवेदनशून्य , अमानवी , काळी बाजू जगासमोर आली . हे घृणित कृत्य समोर आणण्यात उमेद न हरता लढणारे कार्यकर्ते जसे हिंमतबाज आहेत तशीच आपली न्यायव्यस्था आहे त्यामुळेच अखेर अमित शहा यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला , कारागृहाची हवा चाखावी लागली आणि आता ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरात राज्याच्या बाहेर उत्तर प्रदेशात वास्तव्याला आहेत . अलीकडच्या काळात मोदी यांच्या मर्जीखातर एका तरुणीवर पाळत ठेवण्यासाठी अमित शहा यांनी पोलीस दलाचा गैरवापर केल्याची घटना उघडकीस आली . अमित शहा यांच्या खात्यावर आणखी एका वादग्रस्त घटनेची नोंद झाली आहे \nखलपुरुष म्हणून अमित शहा हे काही भारतीय राजकारणातील एकमेव उदाहरण नाही आणि भारतीय जनता पक्ष हा काही अशा एखाद्या विषवल्लीला खतपाणी घालणारा एकमेव राजकीय पक्ष नाही . काही राजकीय पक्षांचा आधारच धर्म आणि जाती द्वेष आहे तसेच सर्वच राजकीय पक्षात वेगळ्या नावाने वावरणारे ‘अमित शहा’ आहेत . भारतीय जनता पक्षाचे अमित शहा जसे फोफावले तसे फोफावण्याची अन्य राजकीय पक्षातील या प्रत्येकाची मनीषा आहे आणि तो खरा धोका आपल्या सर्वधर्मसमभावाधिष्टीत लोकशाहीसमोर आहे .\nमोदींच्या झंझावातात राहुलचा पाला-पाचोळा \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nउड गया ‘राजहंस’ अकेला …\nलेट मी जॉईन द मेजॉरिटी….\nनारायण राणेंचं ‘उदात्त’ वैफल्य \nदर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा\nदक्ष… बिग बॉस देख रहा है\nकारण ‘राज’ आणि शिवाजीराव देशमुख\nशिवसेनेची तडफड की फडफड\n‘टिस’ही तुळजापूरचे आणि दुष्काळाचे मळभ…\nराजकारणातल्या फुशारक्या आणि निसरड्या वाटा \nनो पार्टी इज डिफरन्ट \nगडकरींची कबुली आणि स्वतंत्र विदर्भाचे ‘हसींन सपने’\nमुख्यमंत्र्याच्या डोईजड झाली नोकरशाही\nउड गया ‘राजहंस’ अकेला …\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2018-05-24T14:07:46Z", "digest": "sha1:FUGOF6ISXWGVKTCI3KUXRWJYL5HR5LZX", "length": 9947, "nlines": 331, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोत्शी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसोत्शीचे क्रास्नोदर क्रायमधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १८३८\nक्षेत्रफळ ३,५०५ चौ. किमी (१,३५३ चौ. मैल)\n- घनता ९८ /चौ. किमी (२५० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + ४:००\nसोत्शी (रशियन: Сочи; लेखनभेदः सोची) हे रशिया देशाच्या क्रास्नोदर क्राय मधील एक शहर आहे. सोत्शी शहर जॉर्जिया देशाच्या अबखाझिया ह्या वादग्रस्त प्रदेशाच्या सीमेजवळ कॉकासस पर्वतरांगेत व काळ्या समुद्राच्या किनार्‍यावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सोत्शी शहराची लोकसंख्या ३.४३ लाख इतकी होती.\n२०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे सोची हे यजमान शहर आहे. तसेच २०१४ सालापासून फॉर्म्युला वनची रशियन ग्रांप्री सोची येथे खेळवली जाईल. २०१८ फिफा विश्वचषकासाठीच्या यजमान शहरांमध्ये सोचीचा समावेश केला गेला आहे.\nसोत्शी कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. रशियामधील इतर शहरांच्या तुलनेत येथील हवामान सौम्य असते.\nसोत्शी साठी हवामान तपशील\nविक्रमी कमाल °से (°फॅ)\nसरासरी कमाल °से (°फॅ)\nसरासरी किमान °से (°फॅ)\nविक्रमी किमान °से (°फॅ)\nसरासरी वर्षाव मिमी (इंच)\nसरासरी सापेक्ष आर्द्रता (%)\nस्रोत #1: पोगोडा डॉट आर.यु. डॉट नेट[१]\n↑ १.० १.१ \"सोत्शीचे हवामान व तापमान.\". पोगोडा डॉट आर.यु (Погода и климат). १४ मे २०१६.\n↑ \"सोत्शी हवामान १९६१–१९९०\". राष्ट्रीय समुद्रीय आणि वातावरणीय प्रशासन. १४ मे २०१६.\nविकिव्हॉयेज वरील सोत्शी पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://pawarkunal.blogspot.com/", "date_download": "2018-05-24T13:19:42Z", "digest": "sha1:Y4PSQBKCSEQA3QWP3N5ASXDI7X3W7BNJ", "length": 8209, "nlines": 204, "source_domain": "pawarkunal.blogspot.com", "title": "Kunal's Blog", "raw_content": "\nतुला पाहिले व ह्या मनातील प्रेम अंकुर दरवळला.\nतुला पाहिल्यावर जसे ह्या शरीरात नव्याने जीव आल्यासारखे वाटले.\nतुझ्याविना हे जीवन एक निरागस रस्त्या सारखे होते.\nपण तु माझ्या जगण्याला एक नवी दिशा दिली.\nव मला जगण्याचा खरा आनंद कळला.\nव दुस-याच्या सुखातच नव्हे तर दुखा:त\nपण त्याला साथ द्यायची हे समजले...\nमला लोक नेहमीच विचारतात की तु कोण \nमाझे एकच उत्तर असते मी एक मनुष्य.\nएक असा मनुष्य की ज्याचे हृदय तुझ्याकडे आहे.\nआता तु म्हणशील मी तर ते मागीतले नव्हते.\nपण माझे उत्तर एकच असेन \"प्रेम\".\nतु पण माझ्यावर प्रेम करुन\nमाझी ही रिकामी जागा भरुन काढ.\nमग मी लोकांना सांगेण,\nमाझ्या मनातील प्रेम पाखरा,\nतु ह्या जगात एकटा आहेस.\nतु आता भरारी मारण्यास तयार आहेस,\nपण सावध हो... सावध हो...\nतु उडुन ज्या वृक्षावर बसशील,\nकदाचीत त्या वृक्षाला तुझा सहवास नको असेल.\nपण तु निराश होऊ नकोस,\nकारण प्रत्येकाच्या आयुष्यात कलपवृक्ष नसते.\nतु एवढी हिंमत गोळा कर की,\nतु समोरच्या वृक्षाच्या आनंदात आनंदी होशील.\nकधीतरी ते वृक्ष आपले होईल\nह्या आशेवर जगत जा...\nते नसते दुस-यावर उधळण्यासाठी...\nएकच तर गोष्ट आपली असते,\nती पण जर कुणी हिरावुन घेतली,\nतर आपले जगणे काय कामाचे...\nआयुष्याच्या प्रत्येक सुख दु:खातुन,\nनवे काही शिकत जावे,\nमागे वळुन न पहाता पुढे चालत जावे...\nहे सर्व पहायचेच आहे,\nमग कशाला भिती बाळगुन,\nपुढचे आयुष्य वाया घालवावे...\nफक्त शब्दांनीच नव्हे तर\nडोळ्यांनीही सारं व्यक्त होते...\nहे सांगु कि ते सांगु\nअसे सांगु कि तसे सांगु\nते नेहमी हलके होते...\nमनातल्य तीव्र भावना पण तु\n|| दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ||\nहा सण दिवाळीचा ...\nतुम्हाला सर्वांना दीपावलीच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा..\nही दिवाळी आपणांस सुख-समृध्दी घेऊन येवो व भरभरातिचा जावो...\nदीपावली की ढेर सारी शुभकामनाऎ ....\nदीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..\nही दिवाळी आपणांस सुख-समृध्दी घेऊन येवो...\nदीपावलीच्या शुभदिनी तुझी-माझी सोबत अखंड राहो हीच मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2015/04/05/560/", "date_download": "2018-05-24T13:28:38Z", "digest": "sha1:A5CEMI4BAS6N63GBDYWVI2I7DJSRF63C", "length": 5396, "nlines": 64, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nPosted in प्रवर्ग नसलेले\n< Previous नवीन नाटक “निर्मलग्राम”..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.missionmpsc.com/category/featured/", "date_download": "2018-05-24T13:48:15Z", "digest": "sha1:LQLHZLC47ZVQGTUA76MBSG2NNV7ZI25U", "length": 12508, "nlines": 258, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Featured Archives | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nस्पर्धा परीक्षांची तयारी करतांना जवळपास सर्वांच्या मनात अनेक प्रश्न येतात. यासाठी हा विशेष लेख\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची तयारी\nwww.missionmpsc.com तर्फे गेल्या चार वर्षांपासून MPSC, राज्यसेवा, पोलीस भरती, एसटीआय, असिस्टंट यासह विविध शासकीय पातळीवर घेतल्या जाणार्‍या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येत होते. याकाळात missionmpsc या पोर्टलला भेट देणार्‍यांची संख्या सुमारे दोन...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nपोलीस दलात काम करत 35 व्या वर्षी यूपीएससीची तयारी केली आणि त्यातही उत्तुंग यश मिळविले. या ध्येयवेड्या अफाट माणसाचं नाव अजय खर्डे. स्वतःच्या यशाच्या आनंदात विरघळून न जाता आपल्या समाजातील अनेक मुलांनी अधिकारी व्हावे ही भावना ठेवून त्यांच्यासाठी मोफत अभ्यास वर्ग सुरु करणार्‍या अवलिया माणसाची ही कहाणी.\nरिक्षा चालकाचा मुलगा बनला आयएएस अधिकारी\nरिक्षा चालकाच्या मुलाने यशाला गवसणी घालत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षेत देशातून 361 व्या क्रमांकावर पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन मराठवाड्यातून प्रथम येण्याची किमया शेख अन्सारने केली आहे.\nराज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सूची : दत्तात्रय भिसे सर\nसहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे सरांनी MPSC Rajyaseva Prelims 2008 परीक्षेसाठी सुचवलेली पुस्तक सूची पेपर- 1 Lucent General Knowledge Book इतिहास - 5 वी, 8 वी, 11 वी पाठ्यपुस्तके अनिल कठारे, ग्रोवर - बेल्हेकर, रंजन कोबंळे प्राचीन व...\nMPSC राज्यसेवा CSAT ची तयारी कशी करावी\nमागच्या लेखात prelim च्या अभ्यासाचा overall आढावा घेऊन झाल्यावर आता CSAT च्या पेपर चे महत्व आणि त्यात जास्तीत जास्त मार्क्स कसे पाडता येतील, हे जसं मला समजलं तसं मांडायचा हा एक प्रयत्न.\nराज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी\nराज्यसेवा मुलाखत तयारी – विशाल नाईकवाडे\nमुलाखतीच्या काही महिने आधी मनाची कशा प्रकारे तयारी करावी याविषयी मार्गदर्शन करणारा परिविक्षाधिन तहसिलदार विशाल विशाल नाईकवाडे यांचा विशेष लेख\nPSI मुलाखतीसाठी उपयुक्त नोट्स – समकालीन ज्वलंत मुद्दे\nPSI मुलाखतीसाठी उपयुक्त समकालीन ज्वलंत मुद्द्यांच्या नोट्स खालील पीडीएफमध्ये उपलब्ध करून देत आहोत.\nस्पर्धा परीक्षांविषयी सर्वांना पडणारे प्रश्न\nलेखात आपण राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणार्‍या राज्यसेवा परीक्षेविषयी अनेकांना असणाऱ्या काही बेसिक प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 605 जागांसाठी भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये 765 जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात विविध पदांची भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nमोफत डाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - फेब्रुवारी २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.missionmpsc.com/mpsc-state-forest-service-main-exam-preparation-guide-2/", "date_download": "2018-05-24T13:58:30Z", "digest": "sha1:Q4T5FRBOF6XLN7TNBFNB3FIZ5FJSEG6Q", "length": 18690, "nlines": 305, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "MPSC State Forest Service Main Exam Preparation Guide - 1", "raw_content": "\nHome Study Material महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – २\nमहाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – २\nमागील अंकात आपण महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम याची माहिती करून घेतली. आज आपण २०१४ व २०१६ मधील मुख्य परीक्षा पेपर क्र. १ (सामान्य अध्ययन) व पेपर क्र. २ (सामान्य विज्ञान व निसर्ग संवर्धन) यांतील प्रश्नपत्रिकांचे मुद्देसूद विश्लेषण करू.\n* मुख्य परीक्षेचे स्वरूप * मुख्य परीक्षा – ४०० गुण * प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन\n१. सामान्य अध्ययन २. सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन\nवरील विश्लेषणावरून असे दिसते की, पेपर क्र. १ मधील इतिहास या घटकात समाजसुधारकांची काय्रे, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, समाजसुधारकांची विधाने, ब्रिटिश काळातील महत्त्वाचे कायदे व तरतुदी. भूगोल या घटकात प्रामुख्याने महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल या उपघटकांवर भर देण्यात आला आहे. तसेच जगाचा भूगोल, भूगोलातील मूलभूत संकल्पना, पर्वत, पठारे, मृदा, प्राकृतिक विभाग यांचाही अभ्यास क्रमप्राप्त ठरतो. राज्यशास्त्र या घटकात भारताच्या संविधानातील कलमे, तरतुदी, ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती, तज्ज्ञांची मते, जोडय़ा लावणे, कालखंड चढता उतरता क्रम अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. अर्थशास्त्र व सामाजिक विकास या घटकात अर्थशास्त्रातील मूलभूत संज्ञा व संकल्पना, शासकीय धोरणे, योजना, लिंगगुणोत्तर, कृषी, उद्योग व सेवा यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.\nपेपर २ चे विश्लेषण करायचे झाल्यास विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते की, २०१४ व २०१६ मध्ये सामान्य विज्ञान (जनरल सायन्स) आणि फॉरेस्ट्री या उपघटकांवर आयोगाने विशेष भर दिलेला आहे. सामान्य विज्ञान या घटकामध्ये ध्वनी, उष्णता, कार्य, ऊर्जा आणि शक्ती, पेशी, ऊती, सजीवांचे वर्गीकरण, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, सजीवांचे जीवनप्रक्रिया रोग आणि विकार, सूक्ष्मजीव या उपघटकांवर प्रश्न विचारलेले आहेत. फॉरेस्ट्री हा घटक संबंधित पदांच्या दैनंदिन कामकाजाशी निगडित असल्यामुळे आयोगाने या घटकातील प्रश्नांचा दर्जा उच्च स्वरूपाचा ठेवल्याचे दिसते. हा घटक अभ्यासकांना प्राथमिक ते दर्जेदार पुस्तके असा अभ्यासाचा क्रम ठेवावा. निसर्ग संवर्धन (नेचर कन्झर्वेशन) आणि पर्यावरणीय व्यवस्था या घटकात मृदेचे गुणधर्म, प्रक्रिया जमिनीची धूप, वनांची भूमिका, पर्यावरण प्रदूषण, शासननिर्णय, धोरणे, कायदे, जैवविविधता, वन्यपशू – वनस्पती प्रजाती त्यांना होणारे रोग, पर्यावरणीय समस्या यांच्या अभ्यासावर भर द्यावा.\n* पेपर क्रमांक २\nराज्य परीक्षा मंडळाची ५, ८, ११वीची पुस्तके\nआधुनिक भारताचा इतिहास – ग्रोव्हर व बेल्हेकर\nमहाराष्ट्राचा इतिहास – कठारे, गाठाळ\nराज्य परीक्षा मंडळाची ६वी ते १२वीची पुस्तके, जिओग्राफी थ्रू मॅप – के. सिद्धार्थ, महाराष्ट्राचा भूगोल – सवदी, खतीब.\nइडियन पॉलिटी – एम. लक्ष्मीकांत, राज्य परीक्षा मंडळाची ११वी, १२वीची पुस्तके\nइंडियन इकॉनॉमी – रमेश सिंग, भारताचा व महाराष्ट्राचा आर्थिकपाहणी अहवाल\nएन.सी.ई.आर.टी.ची – आठवी ते दहावी राज्य परीक्षा मंडळाची आठवी ते दहावीची पुस्तके, समग्र सामान्य विज्ञान – नवनाथ जाधव (के. सागर प्रकाशन)\n१. लुकेन्स जनरल स्टडीज (इकॉलॉजी आणि पर्यावरण)\n२. भूगोल आणि पर्यावरण – सवदी\n३. शंकर आ.ए.एस. (एन्हॉयरॉन्मेंट),\n४. ई. बरुचा (पर्यावरण)\n५. आय.सी.एस.ई. (नववी आणि दहावीची पर्यावरणाची पुस्तके)\n६. फॉरेस्ट्री – अँटोनी राज आणि लाल\n७. इंडियन फॉरेस्ट्री – मनिकंदन आणि प्रभू\n८. प्रिन्सिपल ऑफ अ‍ॅग्रॉनॉमी – रेड्डी\n९. कृषीविषयक – के. सागर\n१०. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा – के. सागर\n११. राज्य परीक्षा मंडळाची अ‍ॅग्रिकल्चर आणि टेक्नॉलॉजीची ११वी, १२वीची पुस्तके\n# हे देखील वाचा\n१. महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा\n२. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – १\nहा लेख महेश कोगे यांनी दैनिक लोकसत्ताच्या करिअर वृत्तान्त या सदरात लिहला आहे. तेथून साभार.\n[quote arrow=”yes”]विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC[/quote]\nPrevious articleमहाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – १\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची तयारी\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nअभ्यास कसा करता हे महत्त्वाचे \nरिक्षा चालकाचा मुलगा बनला आयएएस अधिकारी\nराज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सूची : दत्तात्रय भिसे सर\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 605 जागांसाठी भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये 765 जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात विविध पदांची भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nमोफत डाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - फेब्रुवारी २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t11466/", "date_download": "2018-05-24T13:56:26Z", "digest": "sha1:PJSQNWK4SMCGT5VBVMWIQSD2N3WD5JE4", "length": 4868, "nlines": 129, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-पुन्हा एकदा तू भेटून जा..", "raw_content": "\nपुन्हा एकदा तू भेटून जा..\nपुन्हा एकदा तू भेटून जा..\nहळूच प्रिये तू येऊन जा,\nकानात काही गुणगुणून जा..\nसहवास तुझा तू देऊन जा..\nसुंदर मादक गंध तुझा,\nमागे सुगंध तू ठेऊन जा..\nधुंद मला तू करून जा..\nहलकेच चाहूल देऊन जा..\nरात्री मन माझे कावरे बावरे,\nस्वप्नात मला तू घेऊन जा..\nस्वर्ग वाटे सभोवती सारे,\nतुझे असणे तू देऊन जा..\nअश्रू दाटले आठवणीत सारे,\nतयांची वाट मोकळी तू करून जा..\nपुन्हा एकदा तू भेटून जा..\nपुन्हा एकदा तू भेटून जा..\nतु मला कवी बनविले...\nRe: पुन्हा एकदा तू भेटून जा..\nतुझे असणे तू देऊन जा..\nअश्रू दाटले आठवणीत सारे,***\nतयांची वाट मोकळी तू करून जा..***\nपुन्हा एकदा तू भेटून जा..\nRe: पुन्हा एकदा तू भेटून जा..\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: पुन्हा एकदा तू भेटून जा..\nअश्रू दाटले आठवणीत सारे,\nतयांची वाट मोकळी तू करून जा..\nपुन्हा एकदा तू भेटून जा..\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: पुन्हा एकदा तू भेटून जा..\nRe: पुन्हा एकदा तू भेटून जा..\nरात्री मन माझे कावरे बावरे,\nस्वप्नात मला तू घेऊन जा..\nस्वर्ग वाटे सभोवती सारे,\nतुझे असणे तू देऊन जा..\nRe: पुन्हा एकदा तू भेटून जा..\nपुन्हा एकदा तू भेटून जा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-december-2017/", "date_download": "2018-05-24T14:09:51Z", "digest": "sha1:UIYDOI2535DAK5NJ3OZLEB7EP6NNADCB", "length": 12220, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 20 December 2017 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nपंजाबच्या जनतेच्या हितासाठी, खासकरुन त्यांच्या गावी, मोगा, त्यांच्या योगदानासाठी अभिनेता सोनू सूद यांना पंजाब रतन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nकौशल्य विकास मंत्रालय आणि मारुती सुझुकी यांनी युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी एक करार केला आहे.\nJLLच्या एका अभ्यासानुसार, प्रीमियम कार्यालय भाड्यांसाठी दिल्ली जगातील सर्वात महाग स्थान आहे. हाँगकाँगने या यादीत सर्वात पुढे आहे.\nप्रदीप कुमार गुप्ता यांची माली प्रजासत्ताकातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nभारती एअरटेलने मिलिकोम इंटरनॅशनल सेल्युलरसह एक निश्चित करार केला आहे ज्या अंतर्गत एअरटेल रवांडा लिमिटेड टीगो रवांडा लिमिटेडमधील 100% इक्विटी व्याज प्राप्त करेल.\nभारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अनुभवी नेते आणि माजी राज्यसभा सदस्य जलालुद्दीन अन्सारी यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओखी प्रभावित केरळ, तमिळनाडू आणि लक्षद्वीप यांना गरजा भागविण्यासाठी 325 कोटी रुपयांची तत्काळ आर्थिक मदत जाहीर केली.\nश्रीलंका समकक्षांच्या सहकार्याने भारतीय नौदलाचे श्रीलंकेतील दक्षिण-पश्चिम किनारपट्टीने संयुक्त महासागरीय सर्वेक्षणाचे दुसरे चरण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.\nYES बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक देशातील अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी 400 दशलक्ष डॉलर्सचे सहकार्य करेल.\nICRA मॅनेजमेंट कन्सल्टिंग सर्व्हिसेस (आयएमएसीएस), आयसीआरएची एक शाखा, ने चार फिक्स्ड इन्कम इंडेक्स्सचा एक संच लॉन्च केला ज्यात एक कॉरपोरेट बॉण्ड्सवर आहे.\nPrevious 36 फील्ड अॅम्युनिशन डेपोत 174 जागांसाठी भरती\nNext (UBI) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 100 जागांसाठी भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2010/09/29/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-05-24T13:27:25Z", "digest": "sha1:FLK4TH7YCAGPK7L3J7MWLBN2IQOWZ66Q", "length": 10757, "nlines": 93, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "झाडे – मातीच्या मनातील कविता : पुन्हा एकदा पीडीए कडून ! | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nझाडे – मातीच्या मनातील कविता : पुन्हा एकदा पीडीए कडून \nझाडे – मातीच्या मनातील कविता : पुन्हा एकदा पीडीए कडून \nआनंद चाबुकस्वार या आमच्या मित्राच्या डोक्यातली ही कल्पना .. मुळात हीच कल्पना .. की झाडं ह्या मातीच्या मनातून उमटणार्‍या कविताच .. हीच फार मस्त आहे.\nआनंद चाबुकस्वार, रुपाली भावे, अनुपम बर्वे, अश्विनी गिरी आणि प्रदीप वैद्य हे पांच जण मंदार कुलकर्णी, वरुण वेंकिट आणि प्रणव परळीकर यांच्या मदतीने हा कार्यक्रम करीत असत. टॅक्ट – TACT (टेंपररी अ‍ॅंड कंटेंपररी थियटर) या नावाने एक वेगळीच व्यवस्था या सगळ्यांनी मिळून केली होती.\nमराठीत झाडांविषयक हज्जारो कविता आहेत. गेल्या शंभर वर्षांमधील अश्या हज्जारो कवितांमधून आनंद चाबुकस्वार ने ५१ कविता निवडून या कार्यक्रमाची संहिता तयार केली आहे. झाडे आणि आपण यांच्यातल्या परस्पर नात्या-गोत्यांचा हा एक धांडोळाच म्हणता येईल ..\nसध्या पीडीएचे कलाकार या कार्यक्रमाच्या नवीन आवृत्तीची तालीम करत आहेत.\nसाधारण त्याच सूत्राप्रमाणे पण आपले वेगळेपण जपत आम्ही हा कार्यक्रम पुन्हा रचत आहोत.\n४ ऑक्टोबर ला याची रंगीत तालीम असून .. त्यानंतर काही कलाकारांच्या परीक्षा असल्यामुळे या कार्यक्रमाच्या नवीन अवताराचा पहिला प्रयोग असेल ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात \nयाबद्दल अधिक माहिती इथे देत राहूच …\nPosted in झाडे - मातीच्या मनातील कविता, नवीन काय चालू आहे , नवे नाटक, नाटक - नाटक , पीडीए पुणे, मराठी नाटक करणारे आम्ही , पीडीए पुणे, मराठी नाटक करणारे आम्ही \tआनंद चाबुकस्वारझाडेटॅक्टटेंपररी अ‍ॅंड कंटेंपररी थियटरमातीच्या मनातील कविताTACT\n< Previous आपण नाटक का करतो \nNext > झाडे – मातीच्या मनातील कविता\n3 thoughts on “झाडे – मातीच्या मनातील कविता : पुन्हा एकदा पीडीए कडून \nसप्टेंबर 29, 2010 येथे 8:11 सकाळी\n५१ कविता … झाडांवर .. \nया प्रवासात ५१ झाडे भेटतील की .. ५१ वेगवेगली पाने असलेले एकच झाड \nगवताच्या पानावर सम्भालुन बसलेला दवबिंदू असेल .. की एखादे स्वच्छंद पाखरु .. रविकिरनाच्या गप्पा असतील की हलुवार वारयाची झुलुक \nझाडाच्या मनातले गुपित असेल की हुरहुर लावनारया आठवनी \n…मी वाट पाहतोय ..\nसप्टेंबर 29, 2010 येथे 10:43 सकाळी\nसगळीच झाडं ह्या ५१ कवितांच्या निमित्ताने मनात जागी होतील .. जिवंत होतील आणि मग यथावकाश बहरूही लागतील .. अर्थात आपण त्यांना वाढू दिलं तर \nसप्टेंबर 30, 2010 येथे 1:34 pm\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2008/07/", "date_download": "2018-05-24T13:36:45Z", "digest": "sha1:YSQ4GTVHWRYVSSF3IVJ3RUPB4B56DJXQ", "length": 24916, "nlines": 276, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: July 2008", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nअध्याय नऊ - मोर्चेबांधणी...\n भगवंत येतो मदतीला ॥\n मी होते जिंकिले ॥\n `ती'च्या ध्यानी आला साचा \n हा न्याय खरा असे ॥\nमाझा तिला लागला ध्यास अंदाज मम आला ॥\n दूर कराया कारणे ॥\nकित्येक मिस्ड कॉल देई \nझोपू न देई निशी पाठवून मेसेज भावुक ॥\nमाझा निश्चय दॄढ झाला \n आता आपण जाऊ पुढे ॥\n कळो हिला नकळत ॥\nजैसे की ते मांजर \nकशी करावी सुरुवात पण हाची असे प्रश्न मज ॥\n बांधणी पत्राची हे समजताच ॥\n छेडीत होता मजला ॥\n`ती'च्या मनी नसेल काही अन होईल अपुली फजिती \nलागून राहिली ही भीती कसे दूर करावे ती ॥\nरोज मी विचार करी आज हिला सांगू खरी \n आपल्या गोड वैखरीने ॥\nविचार हा येता मना पोटात येई मोठा गोळा \n कावलो मी तयाला ॥\n राहिली तिथल्या तिथेच ॥\nअध्याय आठ - उपरती\n चढलो एक सोडून वरी \nआता गंमत आली खरी ऐका जरा श्रोते ॥\n खिशात टाकले सा-यांसी ॥\nनजर ‘ती’ची जरा न हलली \n एकही कला अवगत ना \n वाटले तेव्हा अनंत ॥\n जाण्यास नकार दिला ॥\n होते त्याच्या घरी साचे \n पाय धरू लागली ॥\n म्हणले बिघडले पाखरू ॥\nकारण ठरले होते करणे पार्टी तिथे ओली ॥\nआणि नकार दिला जाण्या धुडकावूनी तया आमंत्रणा ॥\nकारण कार्टे होते निर्लज्ज \nते वागणार हे निश्चित ॥\n‘ती’ गेल्यावर एक तास \nचिंता होती माझ्या मनास काय करत असेल ‘ती’\nआणि पुढच्या पाव तासात रडत रडत ‘ती’ आली आत \nशब्द न येई मुखात ‘ती’च्या काही केल्या ॥\n लाल झाली रडून ‘ती’ ॥\n काय झाले विचारले ॥\n रडली ती हमसून ॥\n मैत्रीस मात्र ती जागली \n झाली अमुची ‘ती’ परत ॥\n वागू लागली परत ‘ती’\n त्या ‘ती’ला तोड नाही ॥\nअध्याय सात - छलिका\n घेतला कथेने इथवर ॥\n चालवली अमुची बुद्धी ॥\n‘ती’ला जिंकिले होते त्यांनी \n केले तयांनी मम पाखरा ॥\n भाग होते निश्चित ॥\n अनिवार्य होते जनहो ॥\n मैत्री करणे भाग असे ॥\n वाट लावू शकतो साची \n घातक बनू शकतो खरा ॥\n अखंड ती सुदैवे ॥\n ध्यानी न येती तयांच्या ॥\n काय न आम्ही केले ॥\n थोडी माझ्या जीवा ॥\nपरी हेतु होते अमु्चे \n छलिकाविद्या नाव असे ॥\n त्यांना व्यसने करण्यास ॥\nअर्थात आम्ही होतो दूर नाही काढला जरा धू्र \nआमचा हा आगळा नूर कळलाच नाही कवणाला ॥\nकळवू त्याची मात सारी \n निरोप घेणे भाग मला \n सदैव पाठीशी असुद्या ॥\nअध्याय सहा - समजुतीची ऐशी तैशी\nतेच घडून होते येत माझ्या `ती'च्या बाबतीत ॥\nजो तो उडवून दाखवे मिशी \n हिला बोललो त्याच समयी \n जाळे टाकेल तुजवर ॥\nतिला हे रुचले ना माझे बोलणे पटले ना \nतिने माझे ऐकले ना त्यांना बोलवी आमच्यात ॥\n पसंत होति तयांना ॥\n तिची एक सखी बापडी \nह्यांनी घालून पाहिली काडी ही आणि त्यांच्यात ॥\n हित तिचे त्यातले ॥\n काढून पाहिली तिची ॥\nसारे यत्न व्यर्थ गेले उलट मन तिचे वळले \n त्यांचे आयते फावले ॥\n आता आपण करू बास \n हिला नाही समजत ॥\n आपण गुमान बसावे ॥\n तेच फक्त कर तू ॥\nशेवटी तेच तुझे मैत्र \n साथ न सोड तयांची ॥\n न आला तिच्या ध्यानात \n हात टेकले सर्वांनी ॥\n ही आम्ही अखेर ॥\nअध्याय पाच - वाटे हुरहुर....\nमैत्री अमुची होती छान तिजसंगे मी विसरे भान \nतिची संगत होती शान \nती होती अखंड व्यस्त \n हवी होती पोरांना ॥\nपोरांनी तो घातला घेर \n नाव तिच्या हातावर ॥\n सांगायची सोय ना ॥\n फ़्रेंडशीप बॅंड लाल, निळा \n कोणी कोणी राम जाणे ॥\nहिच्याबरोबर मी होतो जरी \nमीही थोडा विचार केला \n धाडस मला इवलेसे ॥\n भरला असे थंडीचा ॥\n मोकळी झाली अखेर ती \n येऊन बसली ती ॥\n तेही धारिष्ट्य होईना ॥\nम्हटल आता जाऊ दे आपल्या प्रेमाचं राहू दे \nमैत्रीच अपुली टिकू दे तूर्तास म्हणजे मिळवलं ॥\nकसेही करून हिच्या नजरेत आपल्यास मोठे व्हायचे ॥\n अखेर घरी पोचलो ॥\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय नऊ - मोर्चेबांधणी...\nअध्याय आठ - उपरती\nअध्याय सात - छलिका\nअध्याय सहा - समजुतीची ऐशी तैशी\nअध्याय पाच - वाटे हुरहुर....\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/gogate-jogalekar-college-mangrove-society-news/", "date_download": "2018-05-24T13:25:07Z", "digest": "sha1:BCGZGPMMBL7I4PK3FSM6YC7J2AJNCI6M", "length": 8235, "nlines": 141, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nमॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया (एम.एस.आय.) ही खारफुटीबाबत जागृती निर्माण करणारी संस्था १९९० साली मुंबई येथे, महाराष्ट्र आणि गोवा कमिटी जवाहरलाल नेहरू बायोडायव्हर्सिटी प्रोग्राम यांनी स्थापित केली. खारफुटीचा वाढता ऱ्हास लक्षात घेता लोकांमध्ये त्वरित जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने सदर संस्था कार्यरत आहे. सार संस्थेचे श्री. एस. पी. गोदरेज हे अध्यक्ष तर डॉ. ई. जी. साईलसे आणि श्रीमती गीता श्रीनिवासन हे उपाअध्यक्ष आहेत. एन. आय. ओ., गोवा मधून निवृत्त झालेले शास्त्रज्ञ डॉ. ए. जी. उंटावले सदर संस्थेचे कार्यकारी सचिव आहेत.\nया संस्थेने ०२ फेब्रुवारी २०१५ पासून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘एम. एस. आय. चॅप्टर– कोकण रिजन’ अधिकृतरित्या मान्य केला आहे. या सलग्न प्रकरणानिमित्ताने एम.एस.आय. लवकरच व्यस्थापन समिती नेमणार आहे. खारफुटीविषयी जागरूकता, संवर्धन, संरक्षण अशा प्रकारचे पर्यावरण पोषक, शास्त्रोक्त पद्धतीच्या विश्वसनिय कार्यप्रणालीचे काम या अनुषंगाने करण्यात येणार आहे. खारफुटी पुनर्वसनावर जोर देऊन उत्कृष्ट दर्जाचे संशोधन करण्यात येईल. विविध परिसंवाद, प्रदर्शने, कार्यशाळा आणि परिषदांचे आयोजन करण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. सदर कार्यासाठी विविध शासकीय आणि खाजगी संस्थांकडून भविष्यात निधी जमविण्याचाही प्रयत्न केला जाईल.\nसदर प्रकल्पाचे सदस्यत्व हे एम.एस.आय.च्या नियमावलीप्रमाणे देण्यात येईल. कोकण विभागाचे कार्य हे एम.एस.आय., गोवा या संस्थेच्या देखरेखीखाली राहील. संपूर्ण कार्यप्रणालीकरिता मार्गदर्शन आणि सूचना या एम.एस.आय. देईल.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2011/05/21/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-05-24T13:23:18Z", "digest": "sha1:ZHUGYOYXHWJITGO4PC6DSHUKKY7TK3IU", "length": 8312, "nlines": 67, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "आनंद चाबुकस्वार आणि पीडीएचं शिबिर ! | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nआनंद चाबुकस्वार आणि पीडीएचं शिबिर \nया वर्षीही या आमच्या मित्राचं शिबिरातलं सत्र फार वेगळ्या गंमतीचं झालं. फक्त फरक एव्हढा की ते यावर्षी खूपच लवकर, म्हणजे सातव्याच दिवशी म्हणजे १९ तारखेला झालं. आनंदच्या या शिबिरातल्या या सत्रांचं हे सलग सहावं वर्ष. माणूस, त्याचं अंतर्मन, त्याचे व्यवहार, त्यांचा सृजनशीलतेशी असलेला संबंध आणि खरंतर कलेच्या निर्मितीचा स्रोत जर मनाच्या अगदी थेट गाभ्यापाशी असेल तर कलेचा अस्वाद घेत घेत रसिक आणि केला सादर करत असलेला कलाकार यांच्यात एक वेगळंच नातं निर्माण होत जातं आणि मग अशी निर्मिती आणि आस्वादही आयुष्याला केवळ त्या क्षणापुरतं नव्हे तर दीर्घकाळपर्यंत काही आयाम प्राप्त करून देणारे ठरत जातात ह्या आणि अश्या मांडणीवर आनंदचं काम आधारलेलं आहे. यावर्षी स्वतःच्या शरीराचा आवाज ऐकणं आणि त्याच्याशी बोलणं अश्या अगदी वेगळ्या संकल्पनेतून सुरूवात करत आनंदने सर्वांना एका चांगल्या अर्थी बेचैन केलं आहे. शब्दात धरता येत नाही असा अवर्णनीय आनंद गवसल्याची नोंद सर्वच शिबिरार्थींच्या वह्यांमधे केली गेली आहे. आनंदच्या ह्या वेळच्या सत्राची ही काही चित्रं …..\nNext > ५ जून २०११ रोजी सायं ६ वाजता …\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://phulapaakhare.blogspot.com/2006/07/blog-post.html", "date_download": "2018-05-24T13:55:44Z", "digest": "sha1:5A5M5MTPLT2DCXKLFJL6HSMXZAOFMXKC", "length": 21262, "nlines": 67, "source_domain": "phulapaakhare.blogspot.com", "title": "माझ्या अवतीभवतीची फुलपाखरं: आजी नावाची मैत्रीण", "raw_content": "\nही फुलपाखरं मला कधीच सोडून गेलेली नाहीत आणि जाणारही नाहीत. हाक मारून त्यांना बोलावलं तर तेच रंग घेऊन पुन्हा मला रंगवायला येतील. अशाच काही फुलपाखरांचे रंग माझ्या शब्दांच्या रंगात मिसळून आतापर्यंतच्या आठवणींचा कॅनव्हास रंगवण्याचा माझा बालिश प्रयत्न म्हणजे ही 'माझ्या अवतीभवतीची फुलपाखरं'.\nप्रभो हे नाम सदा\nआजीचं हे गाणं ऐकलं की आमच्या घरातला मधुसूदन (म्हणजे मी) डोळे किलकिले करून स्वयंपाकघरात बघायचा. मोरीतून नुकतीच अंघोळ करून बाहेर आलेली, डोक्याला पंचा गुंडाळून, देवाला उदबत्ती ओवाळणारी आजी दिसायची. निळ्या किंवा गुलाबी फ़ुलांचं नाज़ूक नक्षीकाम केलेली पांढरी नऊवारी, डोळ्याला दुधी काचांचा, ज़ाड काळ्या फ़्रेमचा चष्मा आणि गोड आवाज़ातली भक्तीगीतं. स्वयंपाकघरातून दरवळणारा उदबत्तीचा मंद सुगंध. सकाळचे सहा वाज़लेत, हे सांगायला आमच्या घरात गजराच्या घड्याळाची गरज़ नव्हती. आजीचं 'मनोरमणा, मधुसुदना' पुरेसं होतं.\nमधुसूदन आणि चक्रपाणि या नावांमधली समानता आजीने तिच्या जिवापाड ज़पली होती. माझ्या रुपाने साक्षात तिचा बाळकृष्णच या पृथ्वीतलावर अवतरल्याचा साक्षात्कार तिला झाला आणि तिने अस्मादिकांचं नामकरण 'चक्रपाणि' असं केलं. तिच्या बालपणीच्या एका लाडक्या वर्गमित्राचं नाव चक्रपाणि होतं, असं तिने सांगितलं होतं. हा चक्रपाणि म्हणजे माझ्या आजीचं त्यावेळचं 'क्रश' असावं, म्हणून मी तिला चिडवतही असे. मग आई डोळे वटारून बघत असे; पण त्यातही आजीला काय मजा आणि कौतुक वाटायचं तिचं तिलाच ठाऊक \"बघ गो, बंड्या कसा अगदी बाळकृष्णासारखा खोडकर आहे \"बघ गो, बंड्या कसा अगदी बाळकृष्णासारखा खोडकर आहे\", असं आजीने म्हटलं रे म्हटलं की माझ्यात विजयश्री संचारायची आणि पोरापुढे पड खायला लागली की आई ज़रा तणतणतच आपल्या कामाला लागायची.\nआजीच्या सगळ्या नातवंडांमध्ये मी शेंडेफळ. खरे सांगायचे तर मी शेंडेफळाचे शेंडेफळ. म्हणजे बाबांच्या (की आज़ोबांच्या ;)) कृपेने आम्ही आजीच्या खास मर्जीतले. मग तिचं प्रेम थालिपीठ, ताकाची उकड, मोकळी भाज़णी, आप्पे, उपमा, पोहे अशा अनेक रुपांमधून ओसंडून वहायचं. आजीच्याच हट्टाखातर माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालं. मूलभूत शिक्षण हा ज्ञानाचा पाया; तो मातृभाषेतच भक्कम व्हावा, यावर आजीचा अढळ विश्वास होता. छोट्या शिशुत असल्यापासून शाळेच्या नि माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं, शिशुवर्गातल्या 'शि शु' पासून ते बाराखडी, घड्याळ, वार-महिने, पाढे सगळं सगळं आजीने इतकं लीलया सांभाळलं, की नोकरदार आईबाबांना कसली चिंताच नको ;)) कृपेने आम्ही आजीच्या खास मर्जीतले. मग तिचं प्रेम थालिपीठ, ताकाची उकड, मोकळी भाज़णी, आप्पे, उपमा, पोहे अशा अनेक रुपांमधून ओसंडून वहायचं. आजीच्याच हट्टाखातर माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालं. मूलभूत शिक्षण हा ज्ञानाचा पाया; तो मातृभाषेतच भक्कम व्हावा, यावर आजीचा अढळ विश्वास होता. छोट्या शिशुत असल्यापासून शाळेच्या नि माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं, शिशुवर्गातल्या 'शि शु' पासून ते बाराखडी, घड्याळ, वार-महिने, पाढे सगळं सगळं आजीने इतकं लीलया सांभाळलं, की नोकरदार आईबाबांना कसली चिंताच नको आईबाबांनी मला जेव्हढं झोडपलं, त्याच्या एक सहस्त्रांशही आजीने केलं नसेल. तिने माझ्यावर हात उगारलेला मला मुळी आठवतच नाही. आजी रागावली, की तिच्या डोळ्यांत आणि आवाज़ातच तिला काय म्हणायचंय आणि मी काय केलं पाहिज़े, हे कळून चुकायचं. ज़राशा धोक्याच्या अज़ाण वयात पहिल्यांदा बरोबरीच्या मुलांच्या नादाने ज़ुगार खेळलो होतो, तेव्हा मात्र तिने थोबाड रंगवल्याचे चांगलेच आठवते आहे. नंतर ती माझ्याशी आठवडाभर बोलली नव्हती. शेवटी मी कळवळतोय, हे बघून आईनेही तिचे पाय धरले, तेव्हा ति काहीशी नरमली.\nबेळगावातल्या खानापूरसारख्या छोट्या गावातून लग्न होऊन मुंबईत आलेली माझी आजी आयुष्यातली सोनेरी वर्षं बिनपगारी मोलकरणीसारखी ज़गली. आज़ोबांच्या तऱ्हा सांभाळणं काही खायचं काम नव्हतं; पण तऱ्हेवाईक नवरा आणि पोटची तीन मुलं असा रगाडा तिने यशस्वीपणे सांभाळला. प्रसंगी आज़ोबांच्या बुटांचा मार खाल्ला, पोरांची आज़ारपणं सोसली, पण हूं नाही की चूं नाही. 'पत्नी' या व्यक्तिरेखेकडून त्या काळात ज़े अपेक्षित होतं, ते तिनं इमानेइतबारे पार पाडलं. आज़ोबा निवृत्त झाल्यावर त्यांच्याबरोबर संध्याकाळी वेणीफणी, गज़रा, पावडर करून एकदम 'टिपटॉप' फ़िरायला, बाज़ारहाट करायला ज़ाणं; नातवंडांना गोष्टी सांगणं आणि त्यांच्याबरोबर खेळणं, हे आजीच्या नशिबात तसं उशीराच आलं, असं म्हणायला हवं. आईबाबांकडून या सगळ्या गोष्टी ऐकताना आजीबद्दलचा आदर आणि प्रेम दुणावतं. ज़ावयाच्या मोठ्या पोरीला ज़वळज़वळ आठ-एक वर्षं स्वतःच्या पोटच्या पोरीसारखं वाढवणारी आजी, माझ्या चुलतभावंडांचे धिंगाणे नि सगळ्या मर्कटलीला सोसणारी आजी, हे सगळं मला नुसतं ऐकायलाच मिळालंय. पण तिच्या सहवासात मी ज़े अनुभवंलय, ते शब्दांत - आणि तेही मोज़क्या - मांडणं खरोखरंच कठीण आहे.\nआजी तशी हलक्या कानाची. कुणी तिला काहीही थोड्याशा 'कन्विन्सिंग' पद्धतीने सांगितलं की तिचा त्यावर लगेच विश्वास बसायचा. मामाआज़ोबांबरोबरची तिची भांडणं नि त्यानंतर धरलेला अबोला, काकूबरोबर उडालेले खटके, आईबरोबरची वादावादी सगळे त्याचेच छोटेमोठे परिणाम. रागावली, की तिच्या आवाज़ाला आणि भाषेला खास बेळगावी धार चढायची. मग समोर उभी असलेली व्यक्ती माझे बाबा असोत, शेज़ारच्या कानिटकर आजी असोत, की भांड्याला येणारा जानू गडी असो. \"आमचंच खाऊन दात काळे झालेत त्या XXXच्या कानिटकरणीचे\" हे जेव्हा मी पहिल्यांदा आजीच्या तोंडून पहिल्यांदा ऐकलं तेव्हा पायाखालची ज़मीन सटकली होती दोन सेकंद. जानूमामाची तर ती ज़वळज़वळ दररोज़ बिनपाण्याने हजामत करायची. 'मी, माझी मुलं आणि नातवंडं सद्गुणांचे पुतळे आणि ज़ावई नि सुना एक नंबर हरामखोर', हा तिचा समज़ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणी दूर करू शकले नाही. पण शेवटच्या काही क्षणांमध्ये, तिच्या भ्रमिष्टावस्थेत, जेव्हा अगतिकपणे 'जानू, ज़रा माळ्यावरची शेव काढून देतोस का रे', असं तिने विचारलं तेव्हा जानूमामाही हेलावला होता. ती कितीही रागीट असली, तरी तिचा रागही बहुतेक सगळ्यांना हवाहवासा होता ;) अखेरच्या काही दिवसात, तिला पंख्यावर दत्ता फडणीस म्हणून कोणीतरी दिसायचा. \"दत्त्या, मेल्या, पंख्यावर काय बसतोस\" हे जेव्हा मी पहिल्यांदा आजीच्या तोंडून पहिल्यांदा ऐकलं तेव्हा पायाखालची ज़मीन सटकली होती दोन सेकंद. जानूमामाची तर ती ज़वळज़वळ दररोज़ बिनपाण्याने हजामत करायची. 'मी, माझी मुलं आणि नातवंडं सद्गुणांचे पुतळे आणि ज़ावई नि सुना एक नंबर हरामखोर', हा तिचा समज़ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणी दूर करू शकले नाही. पण शेवटच्या काही क्षणांमध्ये, तिच्या भ्रमिष्टावस्थेत, जेव्हा अगतिकपणे 'जानू, ज़रा माळ्यावरची शेव काढून देतोस का रे', असं तिने विचारलं तेव्हा जानूमामाही हेलावला होता. ती कितीही रागीट असली, तरी तिचा रागही बहुतेक सगळ्यांना हवाहवासा होता ;) अखेरच्या काही दिवसात, तिला पंख्यावर दत्ता फडणीस म्हणून कोणीतरी दिसायचा. \"दत्त्या, मेल्या, पंख्यावर काय बसतोस खाली ये की मुडद्या\" कधीकधी रात्रभर असं चालायचं आणि आम्ही पंख्यावर दत्त्याला शोधायचो. मालूने (आजीची सगळ्यात धाकटी बहीण) प्रेमानंदाशी पळून ज़ाऊन प्रेमविवाह केला, असं जेव्हा आजीने म्हटलं, तेव्हा त्याही प्रसंगात आम्ही पोट धरून हसलो होतो.\n'लीलाच्या नातवाने नाव काढलं हो' असं तिच्या बहिणींनी म्हटलं, की तिला कोण आनंद व्हायचा. मग ती लगेच मला कुशीत घ्यायची. 'लीलाचा नातू' ही ओळख माझ्यापेक्षा तिला जास्त महत्त्वाची होती. शेवटी शेवटी तिचे जे काही श्वास चालू होते, ते फ़क्त 'लीलाच्या नातवा'साठीच होते. छताकडे डोळे लावून कॉलेजला ज़ाताना \"बंडू, आल्यावर काय करायचं रे खायला' असं तिच्या बहिणींनी म्हटलं, की तिला कोण आनंद व्हायचा. मग ती लगेच मला कुशीत घ्यायची. 'लीलाचा नातू' ही ओळख माझ्यापेक्षा तिला जास्त महत्त्वाची होती. शेवटी शेवटी तिचे जे काही श्वास चालू होते, ते फ़क्त 'लीलाच्या नातवा'साठीच होते. छताकडे डोळे लावून कॉलेजला ज़ाताना \"बंडू, आल्यावर काय करायचं रे खायला\", असं तिने विचारलं, तेव्हा गलबलून आलं. \"आजी, उकड कर मस्तपैकी\" असं सांगून मी घरातून तातडीने बाहेर पडलो होतो. मला तिकडे थांबणं ज़मलंच नसतं.\nसात-आठ वर्षांपूर्वी मी तिला म्हटलं होतं की मी तिला माझ्याबरोबर अमेरिकेला नेईन. मी सोडून सगळ्या नातवंडांच्या लग्नाला ती हज़र होती आणि म्हणूनच माझ्या लग्नाआधी डोळे मिटायचे नाहीत, असं मी तिच्याकडून प्रॉमिसही घेतलं होतं. कदाचित तिला काही बातम्या आधीच कळल्या होत्या. म्हणून बारावीत असतानाच मी तिला 'लग्नाळू' झाल्यासारखे वाटत होते.\nबारावीचा निकाल लागला, आणि त्यातलं माझं सुयश हीच तिच्या आयुष्यातली शेवटची आनंदाची बातमी ठरली. कदाचित ती या बातमीचीच वाट बघत थांबली होती. आज़पर्यंत कोणत्याही परीक्षेला ज़ाताना तिच्या पायाला हात लावून ज़ायची इतकी सवय झाली होती, की अभियांत्रिकीची चार वर्षं तिच्या नुसत्या फ़ोटोच्या पाया पडणे खूपच ज़ड ज़ात होते. काही गोष्टी मनाविरुद्ध करायला लागतात; त्यातलीच ही एक.\n१ ऑगस्टला ती गेली. \"पुण्यवान आहे माझी आजी. टिळकांबरोबर गेली\" मी म्हणालो होतो. माझ्याकडून तीच श्रद्धांजली होती. माझ्याबरोबर खेळणारी, खाऊ खाणारी, गाणी म्हणणारी माझी बालमैत्रीण हरवली.\nगेल्या वर्षी माझं ३१ जुलैचं अमेरिकेचं विमान पावसामुळे एक दिवस उशीरा सुटलं; म्हणजे १ ऑगस्टला मी आजीला म्हटलं होतं ना, माझ्याबरोबर अमेरिकेला नेईन म्हणून; थांबली होती ती मी आजीला म्हटलं होतं ना, माझ्याबरोबर अमेरिकेला नेईन म्हणून; थांबली होती ती आज़ आहे इकडे माझ्याबरोबर.\nचक्रपाणि, आजीने तुम्हाला मराठी माध्यमाच्या शाळेत घातले हे छानच केले नाहीतर तिच्याविषयीचा इतका सुंदर लेख आम्हाला वाचायला मिळाला असता का याची मला शंकाच वाटते \nज्याने आजी- आजोबा कसे असतात हे कधी पाहिलंच नाही अश्या माझ्यासारख्या करंट्याचे डोळेही पाणावले तुमचा हा लेख वाचून.'नसले आजी-आजोबा तर काय फरक पडतो' अशी लहानपणापासून स्वत:ची समजूत घालत आलो आहे, त्या शब्दांचं मनाला चिलखत घालत आलो आहे. मात्र असं काही वाचलं की बाण चिलखत भेदून कधी आरपार गेला हे कळतही नाही.\nमाझ्या आज्जीची आठवण झाली परत एकदा नव्याने, तिलाही असेच जपले आहे मनामध्ये.\nसुंदर लिहिलं आहेस.आजीची आठवण आली.खरंतर प्रेम मिळालेल्या सर्व माण्सांची आठवण आली.\nसुंदर लिहिलं आहेस.आजीची आठवण आली.खरंतर प्रेम मिळालेल्या सर्व माण्सांची आठवण आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/gautam-shinde-award/", "date_download": "2018-05-24T13:34:03Z", "digest": "sha1:LLQNK7IJCXIZ2H7IP7XDAPRVMMTBZXIE", "length": 7795, "nlines": 141, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या श्री. गौतम शिंदे यांना शिक्षकेतर कर्मचारी भूषण पुरस्कार | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या श्री. गौतम शिंदे यांना शिक्षकेतर कर्मचारी भूषण पुरस्कार\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या श्री. गौतम शिंदे यांना शिक्षकेतर कर्मचारी भूषण पुरस्कार\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा सहाय्यक श्री. गौतम धुळाजी शिंदे यांना अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचेवतीने दिला जाणारा ‘शिक्षकेतर कर्मचारी भूषण पुरस्कार’ यावर्षी देण्यात आला आहे. मा. रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते के. एम. अग्रवाल महाविद्यालय, कल्याण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या ३९व्या वार्षिक अधिवेशनात हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंग, सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी या सोहोळ्याप्रसंगी उपस्थित होते.\nश्री. गौतम शिंदे हे महाविद्यालयात २२ वर्षे सेवेत असून महाविद्यालय आणि जीवशास्त्र विभागातील सर्व शैक्षणिक उपक्रम, कोकण प्रज्ञा शोध परीक्षा, झू जर्नी, स्टडी टूर अशा विविध उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत असतात तसेच संघटनेच्या कार्यामध्येही त्यांचा सहभाग असतो.\nया पुरस्काराबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी श्री. शिंदे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. कस्तुरी भागवत हिचे स्पर्धेत सुयश\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कंपनी सचिव’ अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन संपन्न\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi09-05.htm", "date_download": "2018-05-24T13:44:13Z", "digest": "sha1:AMFHYU2Q7T72HX5FHM64XHPRQ7BNPHP4", "length": 24407, "nlines": 183, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - नवमः स्कन्धः - पञ्चमोऽध्यायः", "raw_content": "\nवाग्देवतायाः स्तवनं श्रूयतां सर्वकामदम् \nमहामुनिर्याज्ञवल्क्यो येन तुष्टाव तां पुरा ॥ १ ॥\nगुरुशापाज्ज स मुनिर्हतविद्यो बभूव ह \nतदा जगाम दुःखार्तो रविस्थानं सुपुण्यदम् ॥ २ ॥\nसम्प्राप्य तपसा सूर्यं लोलार्के दृष्टिगोचरे \nतुष्टाव सूर्यं शोकेन रुरोद च मुहुर्मुहुः ॥ ३ ॥\nसूर्यस्तं पाठयामास वेदं वेदाङ्‌गमीश्वरः \nउवाच स्तौहि वाग्देवीं भक्त्या च स्मृतिहेतवे ॥ ४ ॥\nतमित्युक्त्वा दीननाथोऽप्यन्तर्धानं चकार सः \nमुनिः स्नात्वा च तुष्टाव भक्तिनम्रात्मकन्धरः ॥ ५ ॥\nकृपां कुरु जगन्मातर्मामेवं हततेजसम् \nगुरुशापात्स्मृतिभ्रष्टं विद्याहीनं च दुःखितम् ॥ ६ ॥\nज्ञानं देहि स्मृतिं विद्यां शक्तिं शिष्यप्रबोधिनीम् \nग्रन्थकर्तृत्वशक्तिं च सुशिष्यं सुप्रतिष्ठितम् ॥ ७ ॥\nप्रतिभां सत्सभायां च विचारक्षमतां शुभाम् \nलुप्तं सर्वं दैवयोगान्नवीभूतं पुनः कुरु ॥ ८ ॥\nयथाङ्‌कुरं भस्मनि च करोति देवता पुनः \nब्रह्मस्वरूपा परमा ज्योतीरूपा सनातनी ॥ ९ ॥\nसर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः \nविसर्गबिन्दुमात्रासु यदधिष्ठानमेव च ॥ १० ॥\nतदधिष्ठात्री या देवी तस्यै नित्यै नमो नमः \nव्याख्यास्वरूपा सा देवी व्याख्याधिष्ठातृरूपिणी ॥ ११ ॥\nयया विना प्रसंख्यावान् संख्यां कर्तुं न शक्यते \nकालसंख्यास्वरूपा या तस्यै देव्यै नमो नमः ॥ १२ ॥\nभ्रमसिद्धान्तरूपा या तस्यै देव्यै नमो नमः \nस्मृतिशक्तिज्ञानशक्तिबुद्धिशक्तिस्वरूपिणी ॥ १३ ॥\nप्रतिभाकल्पनाशक्तिर्या च तस्यै नमो नमः \nसनत्कुमारो ब्रह्माणं ज्ञानं पप्रच्छ यत्र वै ॥ १४ ॥\nबभूव मूकवत्सोऽपि सिद्धान्तं कर्तुमक्षमः \nतदाऽऽजगाम भगवानात्मा श्रीकृष्ण ईश्वरः ॥ १५ ॥\nउवाच स तां स्तौहि वाणीमिष्टां प्रजापते \nस च तुष्टाव तां ब्रह्मा चाज्ञया परमात्मनः ॥ १६ ॥\nचकार तत्प्रसादेन तदा सिद्धान्तमुत्तमम् \nयदाप्यनन्तं पप्रच्छ ज्ञानमेकं वसुन्धरा ॥ १७ ॥\nबभूव मूकवत्सोऽपि सिद्धान्तं कर्तुमक्षमः \nतदा तां स च तुष्टाव संत्रस्तः कश्यपाज्ञया ॥ १८ ॥\nततश्चकार सिद्धान्तं निर्मलं भ्रमभञ्जनम् \nव्यासः पुराणसूत्रं च पप्रच्छ वाल्मिकिं यदा ॥ १९ ॥\nमौनीभूतश्च सस्मार तामेव जगदम्बिकाम् \nतदा चकार सिद्धान्तं तद्वरेण मुनीश्वरः ॥ २० ॥\nसम्प्राप्य निर्मलं ज्ञानं भ्रमान्धध्वंसदीपकम् \nपुराणसूत्रं श्रुत्वा च व्यासः कृष्णकलोद्‍भवः ॥ २१ ॥\nतां शिवां वेद दध्यौ च शतवर्षं च पुष्करे \nतदा त्वत्तो वरं प्राप्य सत्कवीन्द्रो बभूव ह ॥ २२ ॥\nतदा वेदविभागं च पुराणं च चकार सः \nयदा महेन्द्रः पप्रच्छ तत्त्वज्ञानं सदाशिवम् ॥ २३ ॥\nक्षणं तामेव सञ्चिन्त्य तस्मै ज्ञानं ददौ विभुः \nपप्रच्छ शब्दशास्त्रं च महेन्द्रश्च बृहस्पतिम् ॥ २४ ॥\nदिव्यं वर्षसहस्रं च स त्वां दध्यौ च पुष्करे \nतदा त्वत्तो वरं प्राप्य दिव्यवर्षसहस्रकम् ॥ २५ ॥\nउवाच शब्दशास्त्रं च तदर्थं च सुरेश्वरम् \nअध्यापिताश्च ये शिष्या यैरधीतं मुनीश्वरैः ॥ २६ ॥\nते च तां परिसञ्चिन्त्य प्रवर्तन्ते सुरेश्वरीम् \nत्वं संस्तुता पूजिता च मुनीन्द्रैर्मनुमानवैः ॥ २७ ॥\nजडीभूतः सहस्रास्यः पञ्चवक्त्रश्चतुर्मुखः ॥ २८ ॥\nयां स्तोतुं किमहं स्तौमि तामेकास्येन मानवः \nइत्युक्त्वा याज्ञवल्क्यश्च भक्तिनम्रात्मकन्धरः ॥ २९ ॥\nप्रणनाम निराहारो रुरोद च मुहुर्मुहुः \nज्योतीरूपा महामाया तेन दृष्टाप्युवाच तम् ॥ ३० ॥\nसुकवीन्द्रो भवेत्युक्त्वा वैकुण्ठं च जगाम ह \nयाज्ञवल्क्यकृतं वाणीस्तोत्रमेतत्तु यः पठेत् ॥ ३१ ॥\nस कवीन्द्रो महावाग्मी बृहस्पतिसमो भवेत् \nमहामूर्खश्च दुर्बुद्धिर्वर्षमेकं यदा पठेत् ॥ ३२ ॥\nस पण्डितश्च मेधावी सुकवीन्द्रो भवे ध्रुवम् ॥ ३३ ॥\nश्रीनारायण मुनी म्हणाले, \"हे नारदा, पूर्वी याज्ञवल्क्य नावाच्या मुनींनी त्याच स्तोत्राने देवीची स्तुती केली. तेव्हा त्यांच्या संपूर्ण इच्छा फलद्रूप झाल्या, असे हे फलदायी देवीचे स्तवन ऐक.\nपूर्वी एकदा गुरूंचा शाप होऊन त्या मुनींची सर्व विद्या नष्ट झाली. तेव्हा याज्ञवल्क्य दुःखाने व्याप्त झाला आणि पुण्यप्रद अशा सूर्यस्थानाप्रत गेला. तपश्चर्येच्या बलावर तो तेथे पोहोचला. तेथे दृष्टीगोचर अशा लोलार्कामध्ये तो उभा राहिला. तो शोकविव्हल होऊन सूर्याचे स्तवन करू लागला. तो पुन्हा पुन्हा रडू लागला. त्यावेळी सर्वनियंता जो सूर्य त्याने त्याला वेद व वेदांग शिकविले. हे केलेले अध्ययन स्मरणात रहावे म्हणून वाग्देवीचे भक्तीपूर्वक स्तवन करण्यास सूयनि मुनीला सांगितले व तो दीनानाथ अंतर्धान पावला.\nत्यानंतर याज्ञवल्क्याने सुस्नात होऊन अत्यंत भक्तीने तनमनपूर्वक वाग्देवीची स्तुती केली. याज्ञवल्क्य म्हणाला, \"हे माते, मी गुरूच्या शापामुळे स्मृतीभ्रंश झालो आहे. तसेच माझी विद्या लोप पावली आहे. तेव्हा अशाप्रकारे दुःखी व निस्तेज झालेल्या मला क्षमा कर. ज्ञान, स्मृती, विद्या, शिष्यांना ज्ञानदान करण्याची शक्ती, ग्रंथकर्तृत्वशक्ती, अत्यंत प्रतिष्ठित असा शिष्य, सज्जनांच्या सभेत प्रतिभा अशी सुंदर विचारशक्ती मला दे.\nहे देवी, हे सर्व दैवयोगाने माझ्यापासून नष्ट झाले आहे. म्हणून ते पुन्हा नूतन कर. ज्याप्रमाणे एखादेवेळी भस्मामध्येही ईश्वर अंकुर उत्पन्न करतो, त्याचप्रमाणे लुप्त झालेले सर्व ज्ञान मला पुन्हा दे.\nब्रह्मस्वरूप, परम, ज्योतिरूप, सनातन, सर्व विद्यांची मुख्य देवी जी सरस्वती तिला नमस्कार असो. विसर्ग, अनुस्वार, मात्रा यांचे आश्रयस्थान असे जे अक्षर यांचीही अधिष्ठात्री देवता जी नित्य देवी तिला आदरपूर्वक वंदन असो. तीच व्याख्यारूप असून व्याख्याची अधिष्ठात्री देवता आहे. तिच्यावाचून अनंत कालाची संख्या मोजता येणार नाही.\nम्हणून हे देवी, कालसंख्येची गणनारूप अशा तुला माझा नित्य नमस्कार असो. भ्रम व सिद्धांत ही दोन्हीही जिची स्वरूपे आहेत तिला माझा नमस्कार असो. ती स्मृतिरूप, ज्ञानशक्तीरूप, बुद्धिशक्तिरूप अशी आहे. तीच प्रतिभाशक्ती असून तीच कल्पनाशक्तीही आहे. म्हणून तिला माझा नित्य नमस्कार असो.\"\nसनतकुमारांनी ब्रह्मदेवाला ज्ञान विचारले असता ब्रह्मदेवाने सांगण्यास सुरुवात करताच तो मुक्याप्रमाणे अवाक झाला. त्याला ते सिद्धांत करता येईना. तेव्हा तो\nभगवानाकडे गेला. सर्व वृत्तांत त्या भगवानाने ऐकला. तेव्हा तो ईश्वर, आत्मा असा श्रीकृष्ण म्हणाला, \"हे प्रजापते, तू त्या इष्ट वाणीची स्तुती कर.\" हे ऐकताच त्या ब्रह्मदेवाने परमात्म्याच्या आज्ञेने तिची स्तुती केली. तिच्या प्रसादाने ब्रह्मदेवाने उत्तमोत्तम सिद्धांत केला. त्याचवेळी पृथ्वीनेही त्या अनंताला ज्ञानाविषयी एक प्रश्न केला. त्यावेळी सिद्धांत करण्यास असमर्थ होऊन तोही मुक्याप्रमाणेच झाला. अखेर त्रस्त झालेल्या शेषाने कश्यपाच्या आज्ञेवरून सरस्वतीची स्तुती केली. त्यानंतर तो भ्रमनाशक व निर्मल असा सिद्धांत केला.\nव्यासांनी ज्यावेळी वाल्मीकींना पुराणे व सूत्रे विचारली तेव्हा तो ऋषीही मूक झाला. पण त्या जगदंबेचे स्मरण करताच तिच्याच वरामुळे त्याने सत्वर सिद्धांत केला.\nत्याने भ्रमांचा निरास करणारे शुद्ध उत्कृष्ट ज्ञान उत्तमप्रकारे निवेदन केले. ते ज्ञान म्हणजे जणू प्रत्यक्ष दीपच. ते ज्ञान व्यासांना सांगितले. कृष्णकलेच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या व्यासांनी पुराणे व सूत्रे स्तवन केल्यावर शंभर वर्षेपर्यंत, पुष्करामध्ये राहून त्या देवी शिवेचे ध्यान केले. तिच्यापासून वरप्राप्ती झाल्यावर व्यास कविश्रेष्ठ झाले. त्यांनी वेदांचे विभाग केले, पुराणे रचली. ज्यावेळी महेंद्राने शंकराला तत्त्वज्ञान विचारले तेव्हा त्या देवीचे ध्यान करून प्रत्यक्ष त्या प्रभूने ज्ञान दिले. महेंद्राने बृहस्पतीला शब्दशास्त्र विचारले, पण पुष्करात हजार वर्षे दिव्य ध्यान केल्यावर त्याने वर प्राप्त करून घेतला. तेव्हा तो ज्ञान सांगण्यास समर्थ झाला. तसे सामर्थ्य प्राप्त झाल्यावरच त्याने व्याकरणशास्त्र व त्याचा अर्थ देवराजाला सांगितला. पुढे त्याने शिष्यांना अध्ययन सांगितले. ज्या मुनींनी ते अध्ययन केले, ते त्या देवीची पूर्णपणे स्तुती करण्यास प्रवृत्त झाले.\n\"हे देवी, मुनीश्रेष्ठ, मनू, मानव, दैत्यश्रेष्ठ, देव, ब्राह्मण, ब्रह्मदेव, विष्णू, महेश्वर यांनी त्या देवीची स्तुती केली व पूजाहि केली. प्रत्यक्ष सहस्रमुखी शेषही तिचे स्तवन करण्यास प्रवृत्त झाला. पंचवक्र, चतुर्मुखही ते स्तवन करण्यास प्रवृत्त झाले. त्याठिकाणी मी पामराने एका मुखाने त्या देवीचे स्तवन कसे करावे \" असे म्हणून तो यात्रावल्क्य भक्तीने नम्र झाला. तो अत्यंत विनयशील होऊन त्या देवीपुढे नतमस्तक झाला. त्याने निराहार राहून त्या देवीला वारंवार नमस्कार केला. तो एकसारखा रडू लागला. अखेर ती ज्योतीरूप महामाया त्याच्या दृष्टीस पडली. ती याज्ञवल्क्यास म्हणाली, \"तू सर्वोत्तम कवी होशील.\"\nइतका आशीर्वाद देऊन ती वैकुंठलोकी गेली. याज्ञवल्क्याने केलेले देवीचे स्तोत्र जो नित्य पठण करील तो उत्तम कवी व बृहस्पतीप्रमाणे महावक्ता होईल. महामूर्ख व दुर्बुद्धी पुरुषानेही एक वर्षभर जर या स्तोत्राचे पारायण केले तर तो पंडित होईल. बुद्धीमान होऊन सर्वोत्कृष्ट काव्य करील.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां नवमस्कन्धे\nयाज्ञवल्क्यकृतं सरस्वतीस्तोत्रवर्णनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%93%E0%A4%B2.html", "date_download": "2018-05-24T14:19:06Z", "digest": "sha1:S3IMSPUTOGJJ57Q6CVT5BMMPFHB367HY", "length": 11018, "nlines": 118, "source_domain": "zeenews.india.com", "title": "सनी देओल - Latest News on सनी देओल | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nश्रीदेवीने या अभिनेत्यांच्या मुलासोबतही सिनेमात काम केलं\nश्रीदेवी अशा निवडक अभिनेत्रींपैकी एक आहे की, तिने धमेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओल सोबतही चित्रपटात काम केलं आहे.\nतुम्ही क्वचित पाहिला असेल सनी देओल आणि त्यांच्या पत्नीचा फोटो\nबॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सनी देओल आज आपला ६१ वा जन्मदिवस साजरा करत आहे.\nसावत्र मुलगा सनीबद्दल पहिल्यांदाच बोलल्या हेमा मालिनी\nबॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीने तिचं आत्मचरित्र लॉन्च केलंय. ‘बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकातून पडद्यामागील हेमाबद्दल लिहिलं गेलं आहे. राम कमल मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.\nया विवाहीत अभिनेत्रीसोबत सनीने केलं होतं गुपचूप लग्न\nसनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. यात दोघे ऎकमेकांच्या हातात घेऊन बसलेले दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या प्रेमाची चर्चा जोरदार रंगली आहे.\nसनी देओल आणि डिम्पल कपाडियाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल\nबॉलिवूडमध्ये अफेअर्स आणि गॉसिप्स यांचं नातं अजोड आहे. काही जुनी अफेअर्स अनेक वर्षानंतर अजूनही ताजीतवानी आणि जिवंत आहेत. नुकतंच याचं समोर आलेलं उदाहरण म्हणजे अभिनेत्री डिम्पल कपाडिया आणि सनी देओल.\n'त्या' ट्विटनंतर श्रेयसने केआरकेला चांगलचं झापलं\nनेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या केआरके म्हणजेच कमाल खान याला मऱ्हाटमोळ्या श्रेयस तळपदेने जबरदस्त हिसका दाखवला आहे.\nमाझी नसबंदी तर निसर्गही करू शकला नाही - धर्मेंद्र\nदिलीप प्रभावळकर यांचा मराठीतला 'पोस्टर बॉईज' तुम्ही पाहिलाच असेल... हा 'नसबंदी'च्या विषयावरच एक मराठी कॉमेडी चित्रपट होता... काहिशा सारख्याच धर्तीवर याच नावाचा एक हिंदी चित्रपट आता येतोय.\nदेओल परिवाराची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये\nअभिनेता सनी देओलचा मुलगा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.\nसनी देओलचा मुलगा या सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसनी देओल त्याचा मुलगा करणला लवकरच बॉलिवूडमध्ये लाँच करणार.\nकाला चष्मावर सनी देओलचा डान्स\nसिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ यांच्या बार बार देखो या सिनेमातील काला चष्मा हे गाणे सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत.\nकामाच्या शोधात बॉबी देओल दिल्लीत\nजेव्हा तुमची वेळ योग्य नसते तेव्हा एक एक करुन सर्वच साथ सोडतात. बॉबी देओलसोबतही असेच काहीसे होतेय. गेल्या अनेक दिवसांपासून बॉबी देओल समस्यांनी त्रस्त आहे.\nसनी देओलने मारला सलमान खानला टोमणा \nज्या प्रकारे सलमान खान नेहमी चर्चेत बनलेला असतो तर त्याच्यावर वक्तव्य करणारे ही चर्चेचा विषय बनतात. सलमान खानच्या नावावर अनेकांनी प्रसिद्धी मिळवली आहे. कोणी त्याचं कौतूक करतं कोणी त्यांच्यावर टीका करतं. काही लोकं सलमानवर अप्रत्यक्षपणे टीका करतात.\n'आता बघू माझ्यासोबत कोण काम करतो', सनीने दिलं आव्हान\nमुंबई : 'घायल वन्स अगेन'च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा आत्मविश्वास पुन्हा एकदा जागा झालाय असं वाटतंय.\nसनीचा 'ढाई किलोका हात' चालला\nसनी देओलच्या घायल वन्स अगेनला समिक्षकांनी फारशी पसंती दिली नाही, पण\n'घायल वन्स अगेन'ची पहिल्या दिवसात ७.२० कोटींची कमाई\nअनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला अभिनेता सनी देओलचा 'घायल वन्स अगेन' हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.२० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओलने केले असून मुख्य भूमिकेतही तोच आहे.\nआलिया महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांची मुलगी\nनाशिकात भाजपला जोरदार धक्का, शिवसेनेचा विजय\nअधुरी एक कहाणी... एबीचं ते स्वप्न अपूर्णच राहिलं\nएबी डिव्हिलियर्स...मिस्टर ३६०...आणि अफवांचं पीक\nनिपाह व्हायरसची दहशत ; ही ३ फळे चुकूनही खावू नका\nकोकणात शिवसेनेला राणे-भाजपचा दे धक्का, तटकरे विजयी\nतुमचं या बँकांत अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी अत्यंत काळजीची बातमी...\nजेवताना घशात अडकलं चिकनचं हाड आणि...\nHPCL देशभरात उघडणार ५०० पेट्रोलपंप, अशी घ्या डिलरशीप\nफेसबुकवर भलत्याच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, कारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/skills-training-workshop/", "date_download": "2018-05-24T13:30:17Z", "digest": "sha1:E2OV4UBWVBNE2M66KYYB76GRBYZRO3A7", "length": 8594, "nlines": 142, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाकडून विद्यार्थांमध्ये नवीन कौशल्ये जोपासण्यासाठी ‘कौशल्य विकास कार्यशाळेचे’ नुकतेच आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाकरिता सामाजिक कार्यकर्त्या सौ. जयाताई सामंत, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये आदि मान्यवर उपस्थित होते.\nआयुर्वेदिक सौन्दर्य प्रसाधने, स्वपरिचय आणि मुलाखतींची तयारी, गॅस शिवाय खाद्य पदार्थ निर्मिती, कागदी फुले व सजावट या चार कौशल्यांचा कार्यशाळेत समावेश केला होता. डॉ. सोनाली कदम, प्रा. अनुजा घारपुरे, सौ. विभा भन्सारी, सौ. धनश्री महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले. विविध विषयांवर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याचे मार्गदर्शन प्रा. घारपुरे यांनी केले. भेळ. खाकरा, पौष्टिक सालेड असे झटपट पदार्थ आणि त्याची माहिती सौ. भन्सारी यांनी दिली. गुलाबाची फुले, हॅगर स्टॅड सजावट सौ. महाडिक यांनी कुशलतेने तयार करून दाखीविली. विद्यार्थींनीही या प्रात्यक्षिकात सहभागी झाल्या होत्या.\nसौ. जयाताई सामंत यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये मोबाईलचा वापर विद्यार्थांनी किती करावा, मुलींनी मोबईलविषयी कोणती काळजी घ्यावी या विषयी त्यांनी संवाद साधला. करियर, ध्येयपूर्ती या संदर्भात मार्गदर्शन करून अभ्यासाचा कानमंत्र दिला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ‘स्किल इंडिया’विषयी कु. केतकी जोशी या विद्यार्थींनीने पॉवरपॉइंट सादरीकरण केले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थांना प्रमाणपत्रे देण्यात आली.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागातर्फे ‘जागतिक कर्करोग दिन’ निमित्त डॉ. पेवेकर यांचे व्याख्यान संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालाच्या बावडेकर व्याख्यानमाला; पर्यावरण तज्ज्ञ डॉ. दिपक आपटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi09-07.htm", "date_download": "2018-05-24T13:27:16Z", "digest": "sha1:S6RV3W4F6NCMNNND2YBWGG57GK2F3ETJ", "length": 34337, "nlines": 241, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - नवमः स्कन्धः - सप्तमोऽध्यायः", "raw_content": "\nइत्युक्त्वा जगतां नाथो विरराम च नारद \nअतीव रुरुदुर्देव्यः समालिङ्‌ग्य परस्परम् ॥ १ ॥\nताश्च सर्वाः समालोक्य क्रमेणोचुस्तदेश्वरम् \nकम्पिताः साश्रुनेत्राश्च शोकेन च भयेन च ॥ २ ॥\nविशापं देहि हे नाथ दुष्टमाजन्मशोचनम् \nसत्स्वामिना परित्यक्ताः कुतो जीवन्ति ताः स्त्रियः ॥ ३ ॥\nदेहत्यागं करिष्यामि योगेन भारते ध्रुवम् \nअत्युन्नतो हि नियतं पातुमर्हति निश्चितम् ॥ ४ ॥\nअहं केनापराधेन त्वया त्यक्ता जगत्पते \nदेहत्यागं करिष्यामि निर्दोषाया वधं लभ ॥ ५ ॥\nनिर्दोषकामिनीत्यागं करोति यो नरो भुवि \nस याति नरकं घोरं किन्तु सर्वेश्वरोऽपि वा ॥ ६ ॥\nनाथ सत्त्वस्वरूपस्त्वं कोपः कथमहो तव \nप्रसादं कुरु भार्ये द्वे सदीशस्य क्षमा वरा ॥ ७ ॥\nभारते भारतीशापाद्यास्यामि कलया ह्यहम् \nकियत्कालं स्थितिस्तत्र कदा द्रक्ष्यामि ते पदम् ॥ ८ ॥\nदास्यन्ति पापिनः पापं सद्यः स्नानावगाहनात् \nकेन तेन विमुक्ताहमागमिष्यामि ते पदम् ॥ ९ ॥\nकलया तुलसीरूपं धर्मध्वजसुता सती \nभुक्त्वा कदा लभिष्यामि त्वत्पादाम्बुजमच्युत ॥ १० ॥\nसमुद्धरिष्यसि कदा तन्मे ब्रूहि कृपानिधे ॥ ११ ॥\nगङ्‌गा सरस्वतीशापाद्यदि यास्यति भारते \nशापेन मुक्ता पापाच्च कदा त्वां च लभिष्यति ॥ १२ ॥\nगङ्‌गाशापेन वा वाणी यदि यास्यति भारतम् \nकदा शापाद्विनिर्मुच्य लभिष्यति पदं तव ॥ १३ ॥\nतां वाणीं ब्रह्मसदनं गङ्‌गां वा शिवमन्दिरम् \nगन्तुं वदसि हे नाथ तत्क्षमस्व च ते वचः ॥ १४ ॥\nइत्युक्त्वा कमला कान्तपादं धृत्वा ननाम सा \nस्वकेशैर्वेष्टनं कृत्वा रुरोद च पुनः पुनः ॥ १५ ॥\n(उवाच पद्मनाभस्तां पद्मां कृत्वा स्ववक्षसि \nईषद्धास्यप्रसन्नास्यो भक्तानुग्रहकातरः ॥) ॥\nत्वद्वाक्यमाचरिष्यामि स्ववाक्यं च सुरेश्वरि \nसमतां च करिष्यामि शृणु त्वं कमलेक्षणे ॥ १६ ॥\nभारती यातु कलया सरिद्‌रूपा च भारते \nअर्धा सा ब्रह्मसदनं स्वयं तिष्ठतु मद्‌गृहे ॥ १७ ॥\nभगीरथेन सा नीता गङ्‌गा यास्यति भारते \nपूतं कर्तुं त्रिभुवनं स्वयं तिष्ठतु मद्‌गृहे ॥ १८ ॥\nतत्रैव चन्द्रमौलेश्च मौलिं प्राप्स्यति दुर्लभम् \nततः स्वभावतः पूताप्यतिपूता भविष्यति ॥ १९ ॥\nकलांशांशेन गच्छ त्वं भारते वामलोचने \nपद्मावती सरिद्‌रूपा तुलसीवृक्षरूपिणी ॥ २० ॥\nकलेः पञ्चसहस्रे च गते वर्षे तु मोक्षणम् \nयुष्माकं सरितां चैव मद्‌गेहे चागमिष्यथ ॥ २१ ॥\nसम्पदा हेतुभूता च विपत्तिः सर्वदेहिनाम् \nविना विपत्तेर्महिमा केषां पद्मभवे भवेत् ॥ २२ ॥\nमन्मन्त्रोपासकानां च सतां स्नानावगाहनात् \nयुष्माकं मोक्षणं पापाद्दर्शनात्स्पर्शनात्तथा ॥ २३ ॥\nपृथिव्यां यानि तीर्थानि सन्त्यसंख्यानि सुन्दरि \nभविष्यन्ति च पूतानि मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ २४ ॥\nमन्मन्त्रोपासका भक्ता विभ्रमन्ति च भारते \nपूतं कर्तुं तारितुं च सुपवित्रां वसुन्धराम् ॥ २५ ॥\nमद्‍भक्ता यत्र तिष्ठन्ति पादं प्रक्षालयन्ति च \nतत्स्थानं च महातीर्थं सुपवित्रं भवेद्‌ध्रुवम् ॥ २६ ॥\nस्त्रीघ्नो गोघ्नः कृतघ्नश्च ब्रह्मघ्नो गुरुतल्पगः \nजीवन्मुक्तो भवेत्पूतो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ २७ ॥\nनरघाती भवेत्पूतो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ २८ ॥\nअसिजीवी मसीजीवी धावको ग्रामयाचकः \nवृषवाहो भवेत्पूतो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ २९ ॥\nविश्वासघाती मित्रघ्नो मिथ्यासाक्ष्यस्य दायकः \nस्थाप्याहारी भवेत्पूतो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ ३० ॥\nपूतश्च वृषलीपुत्रो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ ३१ ॥\nशूद्राणां सूपकारश्च देवलो ग्रामयाजकः \nअदीक्षितो भवेत्पूतो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ ३२ ॥\nपितरं मातरं भार्यां भ्रातरं तनयं सुताम् \nगुरोः कुलं च भगिनीं चक्षुर्हीनं च बान्धवम् ॥ ३३ ॥\nश्वश्रूं च श्वशुरं चैव यो न पुष्णाति सुन्दरि \nस महापातकी पूतो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ ३४ ॥\nशूद्रान्नभोजी विप्रश्च पूतो मद्‍भक्तदर्शनात् ॥ ३५ ॥\nलाक्षालोहरसानां च विक्रेता दुहितुस्तथा ॥ ३६ ॥\nभवेयुरेते पूताश्च मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ ३७ ॥\nभक्तानां लक्षणं ब्रूहि भक्तानुग्रहकातर \nयेषां तु दर्शनस्पर्शात्सद्यः पूता नराधमाः ॥ ३८ ॥\nस्वप्रशंसारता धूर्ताः शठाश्च साधुनिन्दकाः ॥ ३९ ॥\nपुनन्ति सर्वतीर्थानि येषां स्नानावगाहनात् \nयेषां च पादरजसा पूता पादोदकान्मही ॥ ४० ॥\nयेषां संदर्शनं स्पर्शं ये वा वाञ्छन्ति भारते \nसर्वेषां परमो लाभो वैष्णवानां समागमः ॥ ४१ ॥\nन ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः \nते पुनन्त्यपि कालेन विष्णुभक्ताः क्षणादहो ॥ ४२ ॥\nमहालक्ष्मीवचः श्रुत्वा लक्ष्मीकान्तश्च सस्मितः \nनिगूढतत्त्वं कथितुमपि श्रेष्ठोपचक्रमे ॥ ४३ ॥\nभक्तानां लक्षणं लक्ष्मि गूढं श्रुतिपुराणयोः \nपुण्यस्वरूपं पापघ्नं सुखदं भुक्तिमुक्तिदम् ॥ ४४ ॥\nसारभूतं गोपनीयं न वक्तव्यं खलेषु च \nत्वां पवित्रां प्राणतुल्यां कथयामि निशामय ॥ ४५ ॥\nगुरुवक्त्राद्विष्णुमन्त्रो यस्य कर्णे पतिष्यति \nवदन्ति वेदास्तं चापि पवित्रं च नरोत्तमम् ॥ ४६ ॥\nपुरुषाणां शतं पूर्वं तथा तज्जन्ममात्रतः \nस्वर्गस्थं नरकस्थं वा मुक्तिमाप्नोति तत्क्षणात् ॥ ४७ ॥\nयैः कैश्चिद्यत्र वा जन्म लब्धं येषु च जन्तुषु \nजीवन्मुक्तास्तु ते पूता यान्ति काले हरेः पदम् ॥ ४८ ॥\nमद्‍भक्तियुक्तो मर्त्यश्च स मुक्तो मद्‌गुणान्वितः \nमद्‌गुणाधीनवृत्तिर्यः कथाविष्टश्च सन्ततम् ॥ ४९ ॥\nसगद्‌गदः साश्रुनेत्रः स्वात्मविस्मृत एव च ॥ ५० ॥\nन वाञ्छति सुखं मुक्तिं सालोक्यादिचतुष्टयम् \nब्रह्मत्वममरत्वं वा तद्वाञ्छा मम सेवने ॥ ५१ ॥\nइन्द्रत्वं च मनुत्वं च ब्रह्मत्वं च सुदुर्लभम् \nस्वर्गराज्यादिभोगं च स्वप्नेऽपि च न वाञ्छति ॥ ५२ ॥\nभ्रमन्ति भारते भक्तास्तादृग्जन्म सुदुर्लभम् \nमद्‌गुणश्रवणाः श्राव्यगानैर्नित्यं मुदान्विताः ॥ ५३ ॥\nते यान्ति च महीं पूत्वा नरं तीर्थं ममालयम् \nइत्येवं कथितं सर्वं पद्मे कुरु यथोचितम् \nतदाज्ञया तास्तच्चक्रुर्हरिस्तस्थौ सुखासने ॥ ५४ ॥\nदेवीची शापापासून मुक्तता -\nश्रीनारायण मुनी म्हणाले, \"हे नारदा, अशाप्रकारे त्या देवींना समजावून सांगून तो जगन्नाथ स्तब्ध राहिला. तेव्हा त्या तिघीही देवी एकमेकींना मिठया घालून रडू लागल्या आणि शोकमग्न होऊन तिघीजणी त्या जगन्नाथाला सांगू लागल्या. सरस्वती म्हणाली, \"हे स्वामी, या दुर्दैवी शापांचा उःशाप करा. अहो, पतीने त्यागिल्यावर स्त्रिया जिवंत कशा बरे रहातील मी भारतवर्षांत पोहोचताच योगसाधनाने देहत्याग करीन हे निश्चित. जो उन्मत्त होतो त्याचा नाशच होणे जरूर आहे.\"\nगंगा म्हणाली, \"हे जगतपते, माझ्याकडून कोणता अपराध घडला म्हणून आपण माझा त्याग करीत आहात मी आता जर देहत्याग केला तर निर्दोष स्त्रीच्या वधाचा महादोष आपल्याला लागेल. खरोखर निर्दोष स्त्रीत्याग सर्वेश्वर अशा देवाने जरी केला तरीही त्याला नरकाचीच प्राप्ती होत असते.\"\nलक्ष्मी म्हणाली, \"हे नाथ, आपण सत्त्वगुणी असूनही आपल्या ठिकाणी क्रोध आहे याचे आश्चर्य वाटते. हे देवा, आपण त्या दोघीही भार्यांवर प्रसन्न व्हा. खरोखरच क्षमा हे ईश्वराचे भूषण आहे. आता सरस्वतीच्या शापामुळे मी अंशरूपाने भारतवर्षात जाईन. पण हे ईश्वरा, मला आपल्या चरणाचे पुन्हा दर्शन केव्हा घडेल स्नान केल्याने पापी लोकांचे पाप धुऊन जाईल. पण मी ते स्वीकारल्यावर मला त्यातून कसे बरे मुक्त होता येईल स्नान केल्याने पापी लोकांचे पाप धुऊन जाईल. पण मी ते स्वीकारल्यावर मला त्यातून कसे बरे मुक्त होता येईल हे अच्युता, मी धर्मध्वजाची कन्या होईन व तुलसीचे रूप घेऊन शापाचे फल भोगत असता हे प्रभो, मला आपले चरणरज केव्हा बरे दिसतील हे अच्युता, मी धर्मध्वजाची कन्या होईन व तुलसीचे रूप घेऊन शापाचे फल भोगत असता हे प्रभो, मला आपले चरणरज केव्हा बरे दिसतील मी वृक्षरूप पण अधिष्ठात्री देवता होईन. पण हे कृपानिधी, आपण माझा उद्धार केव्हा करणार ते सांगा. तसेच गंगा व सरस्वती एकमेकींच्या शापामुळे भारतवर्षात गेल्या, तर त्यांनाही मुक्ती मिळून हे देवा, त्या तुझे चरणरज केव्हा पाहू शकतील \nहे प्रभो, आपणच त्या वाणीला ब्रह्मलोकी आणि गंगेला कैलासास जाण्यास सांगितले. पण त्यांना आपण क्षमा करा.\"\nअसे म्हणून कमलेने विष्णूचे चरण धरले. व आपल्या केशांनी ते चरणयुगुल झाकून ती रडू लागली. तेव्हा तिचे दुःख पाहून भगवान विष्णू म्हणाले, \"हे मी माझे वचन पाळीनच. तसेच तुझ्या म्हणण्याप्रमाणे करीन. हे कमलपत्राक्षी, मी तुला आता विस्ताराने सांगतो, तू ऐक. हे बघ, ही जी सरस्वती अंशभूताने भारवर्षात नदी होईल, ती अर्ध्या कलेने ब्रह्मलोकी व स्वतः पूर्णरूपाने मजजवळ राहील. भगीरथ गंगेला घेऊन भारतवर्षात जाईल. तेथे ती सर्वाना पवित्र करीत राहिल. ती स्वतः पूर्णरूपात येथेच राहील. तिला शिवाच्या जटांचा आधार मिळेल. त्यामुळे गंगेचे पावित्र्य अधिकच वाढेल.\nहे सुंदरी, तू अतिसूक्ष्म अंशाने भारतवर्षात पद्मावती नदी हो व वृक्षरूपाने तुलसी हो. कलीची पाच हजार वर्षे लोटल्यावर तुमची मुक्तता होईल. नंतर तुम्ही पुन्हा माझ्या ठिकाणी परत या. हे कमले, विपत्तीवाचून या संसारात कोणाचेही महात्म्य वाढत नाही. माझ्या मंत्रांची उपासना जे सज्जन करतील त्यांना दर्शन देताच अथवा स्पर्श करताच तुमची पापे नाहीशी होतील.\nहे प्रिये, पृथ्वीवर जी असंख्य तीर्थ आहेत ती माझ्या भक्तांच्या स्पशनि व दर्शनाने पवित्र होतील. माझ्या मंत्राची उपासना करणारे उपासक भारतवर्षात असून ते सर्व पृथ्वीचे पावित्र्य टिकविण्याचा प्रयत्न करीत असतात. ज्या ठिकाणी माझे भक्त वास्तव्य करतात ते पुण्यक्षेत्र म्हणून ओळखले जाते. ते महातीर्थच होते.\nस्त्रियांची हिंसा करणारा, गोवध करणारा, कृतघ्न, बालहत्या करणारा, गुरुपत्नीशी गमन करणारा असा पापी पुरुषही माझ्या भक्तांच्या दर्शनाने पवित्र होईल.\nएकादशी न करणारा, संध्या न करणारा, नास्तिक, मनुष्यघातकी असा पतितही माझ्या भक्तांच्या दर्शनाने उद्धरून जाईल. शास्त्रावर उपजीविका करणारा, लेखनविद्येवर निर्वाह करणारा, रजक, भिकारी, बैलारूढ होणारा ब्राह्मणही माझ्या भक्तांच्या स्पर्शाने\nपवित्र होईल. विश्वासघातकी, मित्रद्रोही, खोटया साक्षी देणारा, ठेव गिळंकृत करणारा हे माझ्या भक्तदर्शनाने शुद्ध होतील. वाणीने उग्र असलेला, जार, जारिणीचा पती, जारिणीचा पुत्र हेही माझ्या भक्तांच्या स्पर्शाने निष्पाप होतात. शुद्रांचा स्वयंपाकी, ब्राह्मण, देवल, ग्रामयाचक, अदीक्षित माझ्या भक्तांच्या दर्शनामुळे शुद्ध होतो.\nपिता, माता, भार्या, भ्राता, पुत्र, कन्या, गुरूचे कुल, अनाथ भगिनी, चक्षुरहित बांधव, सासू, सासरा इत्यादिकांना हे सुंदरी, त्याच्या आपत्काली जो पोशीत नाही तो महापातकी होय. पण माझ्या भक्तांचे दर्शन घडताच तो पातकी पवित्र होईल.\nअश्वत्थाचा नाश करणारा, माझ्या भक्ताची निंदा करणारा, शूद्राघरी अन्न घेणारा ब्राह्मणही, अपहार करणारा, लाक्षारस, लोहरस व कन्या यांची विक्री करणारा, महापातकी, शूद्रांची प्रेते जाळणारा हे सर्वजण माझ्या भक्तांच्या दर्शनाने अथवा स्पर्शाने पवित्र होत असतात.\"\nश्री महालक्ष्मी विष्णूला म्हणाली, \"हे भक्तानुग्रही देवा, ज्यांच्या दर्शन व स्पर्शामुळे हरिभक्ती शून्य, महाअहंकारी, स्वकीर्ती सांगणारा, धूर्त, शठ, साधूची निंदा करणारा असा कोणताही पापी पवित्र होतो, त्या भक्ताचे लक्षण सांगा. ज्यांनी स्नाने केली असता सर्व तीर्थे पुण्यमय होतात, ज्यांच्या पदरजामुळे उदक व पृथ्वी शुद्ध होते किंवा ज्यांचे दर्शन, स्पर्श इच्छिणारे लोक आहेत, त्या भारतवर्षीयांना भक्तांचा समागम परम लाभाचा वाटतो हे खरेच.\nतीर्थे उदकमय नसतात किवा देवही मृत्तिकामय अथवा शीलामय नसतात. विष्णूभक्तच त्यांना तीर्थे अथवा देव बनवितात. कालांतराने ती तीर्थे व मूर्तिकय देव कालांतराने पवित्र होतात, हे कसे \nहे महालक्ष्मीचे शब्द ऐकून श्रीकांत हसू लागले. हे गुप्त तत्त्व सांगण्यास सत्वर सिद्ध झाले. ते म्हणाले, \"हे लक्ष्मी, भक्तांचे लक्षण श्रुती, पुराणे यामध्ये गुप्तच आहे. ते पुण्यरूप असून पापनाशक व भक्ती-मुक्ती देणारे आहे. ते गोपनीय असून दुष्टांना न सांगण्यासारखे आहे. पण तू नित्य पवित्र व प्राणप्रिय असल्यामुळे मी तुला ते निवेदन करतो. तू ते ऐक.\nज्याच्या कानी गुरुमुखातून विष्णुमंत्र पडेल, त्याला वेद पवित्र व पुरुषोत्तम असे म्हणतात. केवळ ज्याच्या जन्माच्या योगाने त्याचे शंभर पूर्वज स्वर्गात अथवा नरकात असले तरीही तत्काळ मुक्त होतात, त्यांनी कोणत्याही प्राणीयोनीत जन्म घेतला असला तरीही ते सत्वर जीवनमुक्त होतात आणि योग्य वेळ येताच या विष्णुलोकी ते प्राप्त होतात. जो मर्त्य माझ्या भक्तीने युक्त असतो तो माझ्या गुणांनी युक्त होऊन मुक्त होतो. ज्याची वृत्ती माझ्याच गुणात आधीन झालेली असते, तसेच जो सतत माझ्याच कथेमध्ये गुंग होऊन गेलेला असतो, माझे गुणसंकीर्तन ऐकण्यातच जो तल्लीन झालेला असतो व ज्याचा कंठ त्यामुळे दाटून येतो, ज्याचे नेत्र अश्रूंनी भरतात, जो स्वतःला विसरून जातो; तो सुखाची तसेच सालोक्य वगैरे चारी मुक्तीचीही अपेक्षा करीत नाही, तो फक्त माझ्या भक्तीचीच इच्छा करतो.\nतो इंद्रत्व, मनुत्त्व, ब्रह्मत्व स्वर्ग, राज्य इत्यादी भोग यांचीही इच्छा धरीत नाही. माझे गुण श्रवण करीत तो माझे मधुर गायन करतो व अशाप्रकारे आनंदभरित झालेले माझे भक्त भारतवर्षात नित्य फिरत असतात. पण खरोखरच तशा प्रकारचा धन्य जन्म फारच दुर्लभ आहे. ते प्रत्यक्ष पृथ्वीलाही पवित्र करतात. ते नरतीर्थ नावाच्या माझ्या वसतीस्थानात येतात.\nहे पद्मे, ह्याप्रमाणे मी तुला भक्तांविषयी सांगितले. आता तुला योग्य वाटेल तसे तू कर.\" असे विष्णूंनी सांगितले व ते सुखासनावर बसले. लक्ष्मी, सरस्वती, गंगा यांनी विष्णूच्या आज्ञेप्रमाणे केले.\nइति श्रीमद्देवीभागवते महापूराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां नवमस्कन्धे\nगङ्‌गादीनां शापोद्धारवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.vinaaypatil.com/gibberish/%E0%A4%90%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2018-05-24T13:37:46Z", "digest": "sha1:R4JMKUABYNE3CJBVD44CIVKMAOQHSF5H", "length": 14076, "nlines": 168, "source_domain": "www.vinaaypatil.com", "title": "ऐकलेले प्रवचन – Idiagress", "raw_content": "\nनेहमी प्रमाने रविवार सकाळ (साधारण ११:४५ am ), आळस आवरत चंपक उठला , तोंड धुन बसला . त्याची नजर बंड्या कडे गेली . बंडोपंत cupboard मधली पुस्तके आवरून ठेवत होते.\nचंपक ने माफक प्रश्न विचारला ” काय बंड्या, काय करतोय, चला जरा नास्ता पाणीच बघुयात \nबंड्या ने आपल्या नेहमीच्या पुढारी भाषेत उत्तर दिले, ” अहो चंपक राव, कधीतरी खाण्या पिण्या च्या पुढे बघा, इथे या semester ची पुस्तके शोधून arrange करून ठेहवतोये, म्हणजे आपल्याला परीक्षे ला बरे, महत्वाचा आहे,…. तर जरा तुम्ही तुमच्या पोटाला सांगा, थांब म्हणून”\nतितक्यात गणू उठला होता, चंपक च्या प्रश्न आणि त्याला मिळालेले उत्तर, दोन्ही चे बोध घेत गणू ने चादर तोंडावर ओढली, आणि अजून २ तास तरी नाश्ता नशिबात नाही, तर निदान झोपून घ्यावे, कारण दोन अठवड्या पूर्वी श्री बंडोपंत यांचा गाद्या झटकुन परत ठेवण्या चा कार्यक्रम ३ तास चालला होता, आणि इथे तर पुस्तके वाचून arrange होत होती, निदान ३-४ तास चालणार हे नक्की\nराजा पण गणू चा शहाणपणा अंगी घेऊन चादर ओढू लागला\nतितक्यात ग्रुप चे चावरे म्हणून ओळखले जाणारे, श्री मंगू उठले. झालेले संभाषण त्यांच्या कानावर पडले होते, आणि त्यांची tube पेटली, “बरोबर आहे बंड्या, ते exam च्या वेळी नेहमी पुस्तकांचा गोंधळ होतो, बरं झालं, तू आवरुन घे, तो पर्यंत मी तुला एक गोष्ट सांगतो, एका प्रवचनात ऐकली होती मी ”\nचंपक, “पोहे, शेंगदाणे, … जाऊ दे, सांग ”\nबंड्या, “वाह, प्रवचनाला जाता म्हणजे तुम्ही, वाटलं न्हवता, बोला..”\n” एक धर्मवीर म्हणून राजा होता, हुशार, धाडशी, आणि महत्वाचे म्हणजे तो महत्त्वाकांक्षी होता, आपल्या बंड्या सारखा (हरबरा चे झाड \nत्याची एक महत्वाकांक्षा होती, आजू बाजू चे ५ राज्य त्याला जिंकून आपल्या राज्यात शामिल करणे. त्याने एक मोठे सॆन्य उभे केले, आणि पराक्रम गाजवत एका मागे एक, अशी चार राज्ये काबीज केली. त्याची नजर आता राहिलेल्या पाचव्या रितनगर राज्या वर होती. रितनगर चे सॆन्य कमजोर होते, आणि शेवटी जिंकायला सोपे अशे राज्य मुदामून धर्मवीर ने ते ठेवले होते. कारण त्याला एक ऋषी मुनी ने सांगितले होते कि आधी अवघड काम करावीत मग सोपी ”\n“बरोबर आहे, चांगली शिकवण आहे” बंड्या ने interrupt केले\nignore करत मंगू continue करू लागला\n” सोपे राज्य म्हणून, राजा, माफक सैन्य घेऊन निघाला. जास्त घोडे, रथ, न्हेने टाळले, त्याला लवकर पोचून आपली मंझिल साध्य करायची होती, जास्त ओझे नको, लवकर पोचू असा विचार, आणि तो निघाला. रितनगर त्याच्या हिशोबाने ३ दिवसाची मोहीम, अशी त्याची तयारी. पण रस्त्यात पिरू नदी ला पूर आला होता आणि त्याचे दोन दिवस पाणी कमी होण्याची वाट बघण्यात गेले. पाणी उतरले आणि राजा cross करून मोहीम resume केली. रितनगर च्या सीमे वर पोचल्या वर राज्य ला त्याच्या सेनापती कडून कळाले कि बरोबर आणलेली सगळी अन्न सामग्री संपली आहे, दोन दिवस ज्यादा लागल्या ने, आणलेले सर्व अन्न संपले होते. संध्याकाळ ची वेळ होती, त्या मुले रात्री तर युद्ध शक्य न्हवते, पण उद्या उपाशी पोटी सैन्य न्याचे\nइतक्यात सगळे झोपलेले, suspense मुळे जागे होऊन बसले होते, नीट लक्ष देऊ लागले\nमंगू आता form मध्ये आला होता\nजो जेवण देईल त्याला अभय आहे\n” त्या रात्री रितनगर च्या बाहेर सीमे वरील एका गावात सॆन्य घुसले. राजा ला खूप भूक लागली होती, त्याने आपल्या सैनिकाला धाडले, जा गावातील एका घरातून जेवण घेऊन या, त्या घराला मोबदल्यात, युद्ध मध्ये अभय देऊ असे सांगा, त्यांचे घर नष्ट करणार नाही हा शब्द द्या.\nसैनिक निघाले, त्यांना एक लहान से घर दिसले, राजा ची ऑफर त्यांनी तिथल्या एका बाई ला सांगितली. मावशी, तुझ घर नीट राहील, हा वादा\nऐकून मावशी म्हणाली, थांबा मी आत जाऊन ताट भरून ठेवते, बोलवा तुमच्या राजा ला. सैनिक गेले आणि राजा ला घेऊन आले. राजा घोड्या वरून उतरला. त्याचा आवाज ऐकताच मावशी एक ताट घेऊन बाहेर अली. पण त्या ताटात जेवण न्हवते, त्यात तिनी घरातले सोने, काही मोती, तिच्या बांगड्या, चांदीची नाणे ठेवले होते.\n‘हे काय आहे’ राजा दणाणला\n‘धर्मवीर राजा, तू तुझे राज्य सोडून एवढ्या लांब का आलास, या सोन्या साठी च ना, उद्या तू युद्ध करणार कश्या साठी, मोती, संपत्ती वाढवावी म्हणूनच ना, मग तेच मी तुला आज देते ज्याची तुला हाव आहे ” मावशी बोलली.\nऐकून राजा थक्क झाला, आपण कश्या साठी युद्ध करतोय याचा प्रश्न त्याला पडला.. दुसऱ्या दिवशी तो आपले सैन्य घेऊन परत आपल्या घरी\nसोने चांदी आणि हिरे, घ्या ताटात\n“तात्पर्य काय, जास्त हाव करू नये, Greed is not good”, बंड्या बोलला\nमंगू म्हंटला “नाही, एवढ्या लांब गेला राजा, तो का परतला, कारण त्याला भूक आवरेना, त्याला कळले कुठली पण संपत्ती घेऊन त्याचे पोट भरणार न्हवते, त्याला अन्न लागते \n“म्हणून म्हणतो बंडोपंत, आमच्या पोटाला पण जरा अन्न मिळू द्या, धर्मवीर ला कळले, आता आमच्या पोटा चा बघा \nवाक्य ऐकतास पुर्ण रूमला हसू सुटले. खी खी खी खी खी झाल.\nबंडू ने पुस्तके बाजूला ठेवली आणि म्हणाला, “चला आजचे पोहे माझ्या कडून”\nकिस्सा रविवार दुपारच्या मॅच चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2015/01/current-affairs-1-january-2015.html", "date_download": "2018-05-24T14:00:23Z", "digest": "sha1:2SSZLGIYM3H6A3NWLHHT45SLFXEX65VH", "length": 16169, "nlines": 72, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : संक्षिप्त चालू घडामोडी 1 जानेवारी 2015", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसंक्षिप्त चालू घडामोडी 1 जानेवारी 2015\nदेशभरात न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करणारे राष्ट्रीय न्यायिक नियुक्त्या आयोग विधेयकावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक ऑगस्टमध्येच मंजूर केले होते. केवळ राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी होणे बाकी होते.\nराष्ट्रपतींच्या स्वाक्षरीमुळे आता सर्वोच्च न्यायालय आणि देशातील 24 उच्च न्यायालयांमधील न्यायमूर्तींची नेमणूक राष्ट्रीय न्यायिक नियुक्त्या आयोगामार्फत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nनव्या आयोगामुळे आता यापूर्वी अशा नियुक्त्यांसाठी अस्तित्वात असलेली कॉलेजियम अर्थात निवड मंडळ पद्धत रद्दबातल ठरली आहे. देशातील न्यायाधीशांच्या नेमणुका न्यायाधीशवृंदाने केलेल्या शिफारसींद्वारे करण्यात येत होत्या. मात्र, त्याऐवजी या नेमणुका न्यायिक आयोगामार्फत करण्यात याव्यात, अशी तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे.\nरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखालील नियुक्ती मंडळाच्या शिफारशींच्या आधारावर भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील आर्थिक सेवा विभागाने चार राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.\nबँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक पी. कोटिश्वरन यांची इंडियन ओव्हरसीज बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे.\nबँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक अनिमेश चौहान यांची ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून नियुक्ती आहे.\nपंजाब ॲण्ड सिंध बँकेचे कार्यकारी संचालक किशोर कुमार सांसी यांची विजया बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.\nतर बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक पी. श्रीनिवास यांची युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.\nमॅगसेसे पुरस्कार विजेते ख्यातनाम पत्रकार व हिंदूस्तान टाईम्स व इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांचे माजी संपादक बी. जी. वर्गीस यांचे निधन झाले.\nफिलिपिन्सला जांगमी या उष्णकटीबंधीय वादळाने जाता जाता तडाखा दिला असून त्यात 30 जण मरण पावले आहेत.\nनववर्षात वाहनं महागणार, वाहनांवरील उत्पादन शुल्कातील सुट रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.\nभारतीय वंशाचे अमेरिकी छायाचित्र-पत्रकार राजन देवदास यांचे निधन झाले.\nगेली 50 वर्षे त्यांनी भारत-अमेरिका संबंधातील विविध टप्पे छायाचित्रांतून टिपले होते.\nदेवदास यांना 'पद्मश्री' किताब मिळालेला होता. त्यांचे बृहत् वॉशिंग्टन येथील हिब्रू येथे निधन झाले.\n50 वर्षांच्या काळात देवदास यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून मनमोहन सिंग व अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यापासून जॉर्ज बुश यांच्यापर्यंतच्या काळात भारत-अमेरिका संबंधातील टप्पे छायाचित्रातून टिपले होते.\n'द वर्ल्ड ऑफ इंडिया गर्ल्स' संकल्पेनेखाली 'सेव्ह चिल्ड्रन' या एनजीओने घेतलेला सर्व्हे आणि 'वूमन्स स्टडीज ऑफ टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स' या संस्थेने तयार केलेल्या अहवालातून नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुजरात राज्यात मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या घटनांचे प्रमाण 63 टक्क्यांहून अधिक आहे. की जे इतर राज्यांहून सर्वाधिक आहे.\nगुजरातपाठोपाठ मध्यप्रदेश 57 आणि पश्चिम बंगाल 56 टक्के या राज्यांचा अनुक्रमे मुलींच्या लैंगिक शोषण घटनांमध्ये समावेश आहे.\nकर्करोगावर रुग्णानुसार वेगळे उपचार करण्याची सोय आता उपलब्ध होणार असून त्यात भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी रुग्णांच्या कर्करोग पेशी प्रयोगशाळेत वाढवण्याचा अभिनव मार्ग शोधला असून त्यामुळे उपचार शोधून काढणे सोपे झाले आहे.\nमिशिगन विद्यापीठाने हे तंत्र विकसित केले असून पूर्वीच्या पद्धतींपेक्षा तीन पट प्रभावी आहे.\nऔपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही क्षेत्रांत सर्व प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये किमान वेतन 15 हजार रुपये करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. राष्ट्रीय किमान वेतन कायदा 1948 अन्वये किमान 45 आर्थिक कामांसाठी किमान वेतन ठरवून देण्याची तरतूद आहे. राज्यांनाही ती लागू आहे पण राज्ये एकूण 16 हजार आर्थिक विभागात किमान वेतन ठरवू शकतात. आता सरकारच्या नव्या प्रस्तावानुसार कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे किमान वेतन 15 हजार रुपये म्हणजे दुपटीहून जास्त होणार आहे.\nभारतातील किमान निम्म्या झोपडपट्टय़ांमध्ये स्वच्छतागृहे, सांडपाणी, वीज, आरोग्य, प्राथमिक शिक्षण यात कुठलीही प्रगती दिसून आलेली नाही. 2012 च्या अगोदरच्या पाच वर्षांतील ही स्थिती असल्याचे सरकारी पाहणी अहवालात म्हटले आहे.\nनॅशनल सॅम्पल सव्र्हे अहवालात म्हटले आहे की, 47 टक्के झोपडपट्टय़ात काहीही फरक नाही, तिथे पाच वर्षांत स्वच्छतागृहेही बांधलेली नाहीत.\nनव्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या मसुद्याची प्रत केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने संकेतस्थळावर प्रदर्शित केली आहे. या धोरणाबाबत या मंत्रालयाने संबंधितांकडून सूचना, भाष्य आणि दृष्टीकोन मागवले आहेत.\nम्यानमारमधील अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लिम समुदायास संपूर्ण नागरिकत्वाचे हक्क प्रदान करण्यात यावेत, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने त्या देशास केले आहे.\nम्यानमारमधील सुमारे 13 लाख रोहिंग्या मुस्लिमांना राष्ट्रीय कायद्यांतर्गत नागरिकत्वाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. यामुळे या समुदायास जवळपास सर्वच अधिकारांपासून वंचित रहावे लागले आहे. या समुदायाचे वर्गीकरण \"बंगाली‘ असे करण्याचा म्यानमारमधील हेतु असून, या वर्गीकरणामुळे रोहिंग्या मुसलमान हे शेजारील बांगलादेशमधून आलेले निर्वासित असल्याचे स्पष्ट होणार आहे.\nम्यानमारमध्ये गेल्या तीन-चार वर्षांपासून लष्करी राजवटीकडून लोकशाहीकडे सत्तासूत्रे सोपविण्याचा प्रवास सुरु आहे.\nडाव्या बाजूच्या फेसबुक लाईकला क्लिक करून ह्या वर्षात तुम्हीही आमच्यासोबत आहात ह्याची आम्हाला पोच द्या. धन्यवाद\nआता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी ह्या बटणाचा वापर करा.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dolasaay.blogspot.com/2016/01/chokher-bali-2015.html", "date_download": "2018-05-24T13:48:13Z", "digest": "sha1:U55F457L5LHG7RC7YP2CN3SFFNBVYKUR", "length": 12568, "nlines": 60, "source_domain": "dolasaay.blogspot.com", "title": "रंगीत डोळा चंदेरी साय : 'स्टोरीज बाय रवींद्रनाथ टागोर' - चोखेर बाली (Chokher Bali) 2015", "raw_content": "\n'स्टोरीज बाय रवींद्रनाथ टागोर' - चोखेर बाली (Chokher Bali) 2015\n'एपिक' ह्या नव्या दमाच्या, दर्जेदार मालिका प्रस्तुत करण्यासाठी ख्याती पावत असलेल्या वाहिनीवर काही आठवड्यांपासून रवींद्रनाथांच्या कथा-कादंबऱ्यांवर आधारित मालिका सुरु झाली आहे. 'चोखेर बाली' हे त्या मालिकेतील पहिलं पुष्प (पहिली कथा).\n'चोखेर बाली' (अर्थ: eyesore, डोळ्यात खुपणारी, टोचणारी गोष्ट) ही टागोरांची लघुकादंबरी आपल्याला ब्रिटीशकालीन भारतातील बंगाली जीवनाचे, तत्कालीन विधवा परित्यक्तांच्या जीवनाचे, माणसा-माणसांतील भावनिक, प्रणयिक (romance-related) संघर्षाचे कितीतरी कंगोरे दाखवते. कादंबरीचा पसारा प्रचंड नसला तरी कथा फार वळणावळणाची आहे. दिग्दर्शक अनुराग बसूने ती टीव्हीकरता नव्याने साकारताना मूळ कथासूत्रात कित्येक फेरफार, काटछाट केले आहेत आणि व्यतींच्या भावनिक, आंतरिक, प्रणयिक व परस्परसंबंधांतील गुंतागुंतीवर आपलं सर्व लक्ष केंद्रित केलं आहे. बसूची ही 'चोखेर बाली', जणू पुरातन शिल्पातून नव्या तंत्राने, नव्या माध्यमात साकारलेलं हे कोरीव शिल्प स्वयंपूर्ण, स्वंतंत्ररित्या सुंदर आहे असं मला वाटतं. तेव्हा आपण व्यर्थ तुलना न करता टागोरांची मूळ कृती बाजूला ठेवलेलं चांगलं.\nकथेचा काही भाग इथे समजावून द्यायला हवा:\nश्रीमंती थाटात वाढलेला महेंद्र विनासायास चालून आलेलं सुशिक्षित, कलाकौशल्यनिपुण 'विनोदिनी'चं स्थळ (मुलगी न बघता) \"मला लग्न करायचंच नाही\" म्हणून नाकारतो. त्याचा घनिष्ट मित्र बिहारीसुद्धा \"महेंद्र जे जे नाकारेल ते माझ्या ताटात वाढायचं हा कुठला न्याय\" या भावनेतून विनोदिनीचं स्थळ (न बघताच) नाकारतो. मात्र नंतर बिहारीसाठी सांगून आलेलं स्थळ 'आशालता' महेंद्रला आवडते, बिहारीच्या भावनांचा विचार न करता तो लगोलग तिच्याशी लग्न करण्याचा इरादा पक्का करून मोकळा होतो.\nमहेंद्र-आशालता वैवाहिक गोडीगुलाबी, कामसुखात आकंठ बुडून जातात. इतक्यात मुलावर रुसून आपल्या जन्मगावी गेलेली महेंद्रची आई परत येते. सोबत विनोदिनी असते. आतापावेतो लग्न होऊन नवरा अकाली मरण पावल्याने ती तारुण्यातच विधवा झालेली असते. घरात पाऊल टाकताच साऱ्यांच्या डोळ्यात भरलेली - महेंद्रच्या आईला सुनेहून लाडकी वाटणारी; आशालताशी मस्त गट्टी जमवणारी; महेंद्र आणि बिहारीला मोहून टाकणारी - ही विनोदिनी शेवटी साऱ्यांच्याच आयुष्यातलं बोचरं कुसळ, 'चोखेर बाली' का ठरते\n'चोखेर बाली'तील भावकल्लोळ हृदयस्पर्शी असले तरी गमतीशीर वाटतात.\n…'हा न भेटताच आपल्या नावावर काट मारून गेलेला माणूस आहे तरी कसा' हे फणकारामिश्रित कुतूहल मनात घेऊन आलेली विनोदिनी. महेंद्रसारख्या उच्चशिक्षित, कलंदर माणसाने आपल्याला झिडकारून साधी गृहकर्तव्यंसुद्धा न जमणाऱ्या भोळ्या पोरीशी सुखाचा संसार थाटावा हे पाहून ईर्ष्येने पोळलेली, परंतु त्याचवेळी आशालताचा भोळेपणा आवडल्याने तिच्याशी मैत्री करणारी विनोदिनी.\nमहेंद्रच्या मनाचा दुबळेपणा, दुसऱ्यांची पर्वा न करता आपलंच घोडं दामटण्याची वृत्ती, त्याचं अशालताला वाऱ्यावर सोडून अचानक आपल्याभोवती मांजरासारखं घुटमळू लागणं बघून धुसफुसणारी विनोदिनी.\nसद्गुणी बिहारीबाबूच्या नजरेतून आपण उतरू नये म्हणून मनोमन तळमळणारी विनोदिनी.\nपुढे बऱ्याच वर्षांच्या निःशब्दतेनंतर बिहारीला भेटल्यावर, समज-गैरसमजांची जळमटं दूर झाल्यावर 'आपल्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल नेहमीच प्रेम होतं' या जाणीवेने सुखावलेली विनोदिनी. पण तरीही 'माझ्या नादी लागून ह्या भल्या माणसाचं आयुष्य फिसकटू नये' म्हणून तडकाफडकी निघून जाणारी विनोदिनी. आपल्या अशा निघून जाण्याने बिहारीच्या मनाला मूक यातना देणारी विनोदिनी.\nयात गमतीचा भाग असा की एक विचित्र गुंतागुंत साऱ्यांनाच वेढत चाललीय हे समजूनही \"..पण मग या व्यक्तींनी, या पात्रांनी प्राप्त परिस्थितीत याहून वेगळं करावं तरी काय\" हे कोडं सुटत नाही. ते त्या व्यक्ती/पात्रांनाही सुटत नाही. या पातळीवर पात्रांच्या मनोवस्थेशी आपण समरस होतो. काचेच्या चेंडूत पाण्याबरोबर खालीवर होणारी चमचम पाहत राहावं त्याप्रमाणे जे घडतंय ते शांतपणे बघत राहतो.\nटागोरांना ह्या कादंबरीतून समाजाला काही बोधपर संदेश द्यायचा होता का, व असल्यास तो कोणता ते मला माहित नाही. अनुराग बसूने तिचा केलेला दृकश्राव्य 'अनुवाद' बघून मनात घोंगावणारे प्रश्न खालीलप्रमाणे:\nविवाह, वैधव्य इत्यादी समाजाकडून लादण्यात आलेल्या रुढींमुळे, भोवती आखल्या गेलेल्या मर्यादांच्या वर्तुळांमुळे, बाह्य बंधनांमुळे व्यक्तीचं मन कुणाकडे आकर्षित व्हायचं थांबतं का प्रेम आणि आकर्षणात अंतर असतं तरी किती प्रेम आणि आकर्षणात अंतर असतं तरी किती लग्न करून आपल्यातील संबंध जाहीर करणं चांगलं आणि लग्न न करता संबंध ठेवणं वाईट लग्न करून आपल्यातील संबंध जाहीर करणं चांगलं आणि लग्न न करता संबंध ठेवणं वाईट आणि कुणी ठरवायचं हे सगळं आणि कुणी ठरवायचं हे सगळं आपलं वागणं, आपले हेतू, कामना, वासना, खोलवर सलणारी आपली दुःखं, जसं की विनोदिनीच्या मनातील एकाकीपणाची वेदना - सगळं आपल्याला तरी नक्की किती समजत असतं आपलं वागणं, आपले हेतू, कामना, वासना, खोलवर सलणारी आपली दुःखं, जसं की विनोदिनीच्या मनातील एकाकीपणाची वेदना - सगळं आपल्याला तरी नक्की किती समजत असतं मग दुसऱ्याच्या जगण्याचा निवाडा करणारे आपण कोण मग दुसऱ्याच्या जगण्याचा निवाडा करणारे आपण कोण काय अधिकार आहे आपल्याला\n…हे आपलंच आपल्याला न समजणं व त्यामुळे अपरिहार्यपणे दुसऱ्यांनाही न उलगडणं म्हणजेच का 'चोखेर बाली'\nमूळ लेखक: रवींद्रनाथ टागोर\nअवधी: प्रत्येकी एक तासाचे तीन भाग\n'स्टोरीज बाय रवींद्रनाथ टागोर' - चोखेर बाली (Chokh...\nआक्रमक, भ्रमिष्ट आईपासून; मानसिकदृष्ट्या असुरक्षित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2009/08/blog-post_28.html", "date_download": "2018-05-24T13:33:17Z", "digest": "sha1:7HPR7HEXLGIBOMDMR2M2KHRFGSCUDEWL", "length": 7894, "nlines": 108, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: अध्याय चौदा - फलश्रुती", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nअध्याय चौदा - फलश्रुती\n आता चिंता नसे मज ॥\n तो निश्चित काही शिकेल \n आहेत काही इशारे खास \n केवळ तुमच्या भल्यासाठी ॥\n गोष्ट घ्या एक समजुन \n दुसरीसाठी धावू नये ॥\n गोष्ट घ्या ही समजुन \n दोस्तांस तुमच्या जाऊ नये ॥\n गोष्ट घ्या ही समजुन \n वाली तुमचा कुणी नसे ॥\n गोष्ट घ्या ही जाणुन \n ह्रदय तुम्ही जिंकावे ॥\n गोष्ट घ्या ही भिनवून \nजरी आभाळ गेले पडून मुलीस कधी शिकवू नये ॥\n गोष्ट घ्या ही समजुन \n वंचित मुलीस करू नये ॥\n गोष्ट घ्या ही उमजुन \n मगच प्रेम करावे ॥\n गोष्ट घ्या ही जाणून \nतुम्ही प्रेम केले म्हणून ‘ती’च्याकडून अपेक्षु नये ॥\nमुलीच्या जे असे मनी तेच खरे होते ॥\n मान्य करावा हर्षे ॥\nऐसे न जरी केले \nदलदल होऊन तुम्ही भले त्यात अडकाल नि:संशय ॥\nशिकुन घ्यावे काय काय हे तुमच्यावर विसंबे ॥\n ऐसी प्रार्थना जगज्जेठी ॥\n॥ शुभं भवतु ॥\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय चौदा - फलश्रुती\nअध्याय तेरा - निकाल\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2008/07/blog-post_27.html", "date_download": "2018-05-24T13:29:36Z", "digest": "sha1:LVSUH2IDJVXVP7BKUJYXEGRSO2CTK7LJ", "length": 7532, "nlines": 97, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: अध्याय नऊ - मोर्चेबांधणी...", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nअध्याय नऊ - मोर्चेबांधणी...\n भगवंत येतो मदतीला ॥\n मी होते जिंकिले ॥\n `ती'च्या ध्यानी आला साचा \n हा न्याय खरा असे ॥\nमाझा तिला लागला ध्यास अंदाज मम आला ॥\n दूर कराया कारणे ॥\nकित्येक मिस्ड कॉल देई \nझोपू न देई निशी पाठवून मेसेज भावुक ॥\nमाझा निश्चय दॄढ झाला \n आता आपण जाऊ पुढे ॥\n कळो हिला नकळत ॥\nजैसे की ते मांजर \nकशी करावी सुरुवात पण हाची असे प्रश्न मज ॥\n बांधणी पत्राची हे समजताच ॥\n छेडीत होता मजला ॥\n`ती'च्या मनी नसेल काही अन होईल अपुली फजिती \nलागून राहिली ही भीती कसे दूर करावे ती ॥\nरोज मी विचार करी आज हिला सांगू खरी \n आपल्या गोड वैखरीने ॥\nविचार हा येता मना पोटात येई मोठा गोळा \n कावलो मी तयाला ॥\n राहिली तिथल्या तिथेच ॥\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय नऊ - मोर्चेबांधणी...\nअध्याय आठ - उपरती\nअध्याय सात - छलिका\nअध्याय सहा - समजुतीची ऐशी तैशी\nअध्याय पाच - वाटे हुरहुर....\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2015/09/mpsc-online.html", "date_download": "2018-05-24T14:02:10Z", "digest": "sha1:3H35LKMYUIJ7IEXVACT6G35526L442UP", "length": 7890, "nlines": 88, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 2 सप्टेंबर 2015", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 2 सप्टेंबर 2015\n2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका \n1. सामान्य नागरीकांना महागडी औषधे स्वस्तात उपलब्ध करून देणारी कोणती योजना केंद्र सरकारने राज्य सरकारांमार्फत सुरु करण्याची तयारी चालवली आहे \nA. स्वस्त औषधी केंद्रे\nB. जन औषधी केंद्रे\nC. आर्युवेदिय औषधी केंद्रे\nB. जन औषधी केंद्रे\n2. राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील सर्व समाजाच्या गरोदर व स्तनदा मातांना कुपोषणाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी दुपारचा मोफत आहार देण्यासाठी, राज्याचा आदिवासी विभाग कोणती योजना राबविणार आहे \nA. महाराणा प्रताप सकस आहार योजना\nB. वीर राणा सकस आहार अमृत योजना\nC. अटलबिहारी वाजपेयी सकस आहार योजना\nD. डॉ. अब्दुल कलाम सकस आहार अमृत योजना\nD. डॉ. अब्दुल कलाम सकस आहार अमृत योजना\n3. राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ (साखर महासंघ ) च्या अध्यक्षपदी कोणाची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली \nC. विजयसिंह मोहीते पाटील\n4. ब्रिटनमधील 'हुलयॉर्क मेडिकल स्कूल ' च्या सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार जगभरात दरवर्षी सात कोटींहून अधिक नागरिक तंबाखू सेवनाने हेाणाऱ्या विकारांमुळे मृत्युमुखी पडतात आणि त्यापैकी 75 टक्के नागरीक कोणत्या देशातील आहेत \n5. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO) ने त्यांनी विकसित केलेल्या आयुर्वेदिक सप्लीमेंटस व अन्न पदार्थांची देशात व परदेशात विक्री तसेच जाहीरातींसाठी खालीलपैकी कोणाच्या पतंजली आयुर्वेद कंपनीशी करार केला आहे \nC. श्री. श्री. रवि शंकर\n6. अलीकडेच फोर्ब्स मासीकाने जाहीर केलेल्या ' फोर्ब्स एशिया फॅबुलस 5O' या प्रतिष्ठीत कंपनीच्या यादीत यावर्षा किती भारतीय कंपन्यांनी स्थान पटकावले आहे \nया यादीत एचडीएफसी, अरबिंदो फार्मा , एचसीएल , लुपिन , मदरसन सुमी सिस्टीम , सन फार्मास्युटिकल्स, टाटा कन्सलटन्सी सव्हिर्सेस, टाटा मोटर्स , टेक महिन्द्रा आणि टायटन या कंपन्यांचा समावेश आहे .\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2010/10/04/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-%E2%80%93-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B5/", "date_download": "2018-05-24T13:25:50Z", "digest": "sha1:6WS7GQXNH62LJYUUFEAYBUJE54ZWXHV4", "length": 8444, "nlines": 82, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "झाडे – मातीच्या मनातील कविता | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nझाडे – मातीच्या मनातील कविता\nझाडेच्या तालमी उत्तम प्रकारे चालू आहेत. झाडे – मातीच्या मनातील कविता हा एक कवितांमधून स्फुरलेला रंगमंचीय अविष्कार असेल. साधारण एक तास आणि दहा मिनिटे इतक्या कालावधीचा हा कार्यक्रम झाडांचं आणि आपलं नातं आणि एकंदरीतच झाडांविषयी ‘’एक सजीव’’ म्हणून आपण जो काही संवेदनशील विचार करतो अथवा करत नाही आहोत त्याचा धांडोळा घेणारा ठरेल यात आता आम्हाला शंका नाही.\nसंहिता-संकलन – आनंद चाबुकस्वार\nदिग्दर्शन / संगीत / प्रकाशयोजना – प्रदीप वैद्य\nरंगमंचावर सहभागी कलाकार :\nविनायक लेले, सायली सहस्रबुद्धे, संयोगिता पेंडसे, शचि जोशी, प्राजक्ता पाटील, अमृता वाणी, रूपाली भावे, प्रदीप वैद्य\nनिर्मिती सूत्रधार : शशिकांत कुलकर्णी\nही काही क्षणचित्रं .. ‘’झाडे .. ’’च्या तालमीमधली ..\nPosted in झाडे - मातीच्या मनातील कविता, नवीन काय चालू आहे , नवे नाटक, नाटक - नाटक , पीडीए पुणे, मराठी नाटक करणारे आम्ही , पीडीए पुणे, मराठी नाटक करणारे आम्ही \tअमृता वाणीआनंद चाबुकस्वारझाडे – मातीच्या मनातील कविताप्रदीप वैद्यप्राजक्ता पाटीलरूपाली भावेविनायक लेलेशचि जोशीसंयोगिता पेंडसेसायली सहस्रबुद्धे\n< Previous झाडे – मातीच्या मनातील कविता : पुन्हा एकदा पीडीए कडून \nNext > धैर्याची गोड फळं \n2 thoughts on “झाडे – मातीच्या मनातील कविता”\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://man-udhaan-vaaryaache.blogspot.com/2010/04/blog-post_15.html", "date_download": "2018-05-24T13:38:20Z", "digest": "sha1:KJ46OTKT53WUIDQETC6TY7EVMSA7EBSQ", "length": 6162, "nlines": 92, "source_domain": "man-udhaan-vaaryaache.blogspot.com", "title": "Dil 'kehta' hain..: प्रार्थना", "raw_content": "\nआज सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर \"कराग्रे वसते लक्ष्मी\" म्हणण्याकरता हात जोडले; आणि एकदम वाटलं की या हातात आणि नमाज पडत असलेल्या माणसाच्या हातात फरक काय यापैकी कोणता माणूस \"अल्लाह हो अकबर...\" म्हणतोय आणि कोणता \"कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती..\" म्हणतोय यापैकी कोणता माणूस \"अल्लाह हो अकबर...\" म्हणतोय आणि कोणता \"कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती..\" म्हणतोय नाही ना सांगता येत\n(चित्रं येथून व येथून घेतली आहेत.)\nद्वारा पोस्ट केलेले Girija येथे 10:03:00 PM\nलेबले: भाषा: मराठी, वैचारिक, सामाजिक\nकधी लक्षातच् आलं नाही \nfrom the history (probably), प्रत्येक दहशतवादी नमाज पडणारा असेलही कदाचित पण प्रत्येक नमाज पडणारा दहशतवादी नक्कीच नसणारे. (असं मला वाटतं)\nमाझ्या मते, दहशतवाद हाच एक धर्म आहे, असलाच तर\nरात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण...\nमजेशीर मन आणि मी\nपरवा पुण्याहून बसने येत होते. माझं २.४५ च्या गाडीचं बुकिंग होतं, ती बस ३.१५ झाले तरी स्वारगेट ला आलेली नव्हती. त्याचसुमारास ३ वाजता निघणारी ...\nमला वाटतं, घेउनी गिरकी, उंच उडावं.. राहून गेलं जे जे काही, ते सगळं करावं.. असं केलं काय, तसं केलं काय - बोलणारे आहेतच.. मग त्या दडपणाखाली ...\nआज सकाळचीच गोष्ट.. मेस मध्ये न्याहारीला गेले. उपमा पाहून तोंड वाकडं केलं. डिश भरून घेवून आले. खिड़कीजवळच्या टेबल वर जाऊन बसले. अचानक चिवचि...\nव. पु. म्हटलं की खरंतर मी जरा धाकधुकीनच पुस्तक हातात घेते; कारण त्याचं लिखाण (मी जेवढं वाचलंय तेवढं) मला extreme वाटतं. म्हणजे \"एक घाव ...\nI.I.T. (2) अनुभव (3) उगीच (3) गाणं (1) चित्रपट (1) टुकार (4) थोडी गंमत (8) पत्ते (1) परीक्षण (1) पुस्तक (1) बालपण (2) बोलाची कढी बोलाचाच भात (2) भाषा: english (8) भाषा: मराठी (20) भाषा: मिंग्लिश (2) माझी आवड (4) लेखन (1) वाचन (2) विस्कळित (3) वैचारिक (13) सामाजिक (8) स्वप्न (2)\nआम्ही (होऊ घातलेले) उच्चवर्गीय अर्थात माजी(\nचलाम 'च'ची चषाभा चतये चहीना\nब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t5986/", "date_download": "2018-05-24T13:48:25Z", "digest": "sha1:O4TKEUJVH4TPNMZLU4IEYEKIMVQITIL5", "length": 3148, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-हाक - आई च्या नावाची", "raw_content": "\nहाक - आई च्या नावाची\nहाक - आई च्या नावाची\nआणि आई च्या नावाची\nपूर येई असा काही,\nकळे भरती आली .....\nआणि आई च्या नावाची\nआणि आई च्या नावाची\nजाई निघून हा जीव,\nमज स्मरे माझी माउली,\nआणि आई च्या नावाची\nआले घरी माझ्या सूख,\nआणि आई च्या नावाची\nहाक - आई च्या नावाची\nRe: हाक - आई च्या नावाची\nहाक - आई च्या नावाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2008/07/blog-post.html", "date_download": "2018-05-24T13:30:55Z", "digest": "sha1:C7XJYIN7RVWEM3CFD26AM22FUZXDXAAN", "length": 8227, "nlines": 103, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: अध्याय पाच - वाटे हुरहुर....", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nअध्याय पाच - वाटे हुरहुर....\nमैत्री अमुची होती छान तिजसंगे मी विसरे भान \nतिची संगत होती शान \nती होती अखंड व्यस्त \n हवी होती पोरांना ॥\nपोरांनी तो घातला घेर \n नाव तिच्या हातावर ॥\n सांगायची सोय ना ॥\n फ़्रेंडशीप बॅंड लाल, निळा \n कोणी कोणी राम जाणे ॥\nहिच्याबरोबर मी होतो जरी \nमीही थोडा विचार केला \n धाडस मला इवलेसे ॥\n भरला असे थंडीचा ॥\n मोकळी झाली अखेर ती \n येऊन बसली ती ॥\n तेही धारिष्ट्य होईना ॥\nम्हटल आता जाऊ दे आपल्या प्रेमाचं राहू दे \nमैत्रीच अपुली टिकू दे तूर्तास म्हणजे मिळवलं ॥\nकसेही करून हिच्या नजरेत आपल्यास मोठे व्हायचे ॥\n अखेर घरी पोचलो ॥\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय नऊ - मोर्चेबांधणी...\nअध्याय आठ - उपरती\nअध्याय सात - छलिका\nअध्याय सहा - समजुतीची ऐशी तैशी\nअध्याय पाच - वाटे हुरहुर....\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/pizza/", "date_download": "2018-05-24T14:05:03Z", "digest": "sha1:QOU664Q3244H3QT4F7PFTMY3KZ2LQMG2", "length": 2183, "nlines": 67, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Balgeet And Badbad Geete- PIZZA", "raw_content": "\nआई आई वाढ ना...\nलवकर पिइ-झा कर ना..\nबाबानी आणला पिइ-झा बेस\nसॉस पिइ-झावर घाल ना...\nआई आई वाढ ना..\nलवकर पिइ-झा कर ना..\nलाल पिवळी ढोबळी मिरची\nदिसते किती छान ना....\nपटापट कापुन काढ ना..\nआई आई वाढ ना..\nलवकर पिझा कर ना..\nकांदा कापताना रोज येते रडु\nआज माञ येईल गालावर हसु\nमागुन येतात लाट(चिज) साब\nमाइ-या शिवाय कसा होईल पिझा खास\nलवकर बेक कर ना..\nमला पिझा वाढ ना...\nटि०ही पाहत पाहत खाईन मी\nखुप खुप मजा करीन मी.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://msceia.in/contact_us", "date_download": "2018-05-24T13:23:39Z", "digest": "sha1:PNK3AWTON4TWTVAKKXYXCWBXA5QLYPLP", "length": 3251, "nlines": 66, "source_domain": "msceia.in", "title": "संपर्क | MSCEIA", "raw_content": "\nवेबसाईट वापर पात्र संस्था\nसंस्था नोंदणी, विद्यार्थी नोंदणी याबाबत कुठल्याही माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा किंवा खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमची समस्या नोंदवावी\nमहाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.\nमहाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://alhadmahabal.wordpress.com/author/alhadmahabal/", "date_download": "2018-05-24T13:58:08Z", "digest": "sha1:ENII6E7ZIXXBBFJRZQVDURZYE2WYC4VQ", "length": 12143, "nlines": 147, "source_domain": "alhadmahabal.wordpress.com", "title": "आल्हाद alias Alhad – आल्हादक प्रतिबिंब!", "raw_content": "\nआल्हादने लिहीलेल्या गोष्टी, कविता वगैरे वगैरे…\nइथून उचलेगिरी करू नये\nब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.\nता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.\nकुठून कुठून येतात लोकं…\nलेखकः आल्हाद alias Alhad\nबाँब टाकल्यानंतरचे नंतर वाचन सुरू ठेवा\nPosted on डिसेंबर 21, 2017 Categories MarathiTags जगश्रेण्याजगणंश्रेण्यासाक्षात्कारश्रेण्यास्खलन2 टिप्पण्या नंतर वर\nकाळा चहा करायची पद्धत\nनेहमीच्या चहाचा कंटाळा आल्याकारणाने काहीतरी वेगळं करून पहायचं होतं. त्यातच आजकाल जेमी ऑलिव्हर, अकिस किचन, वाहशेफ, गेट करीड वगैरे रेसिपी व्हिडीओज्‌ बघणं चालू असल्याने स्वतःच व्हिडीओ करून पहावा म्हटलं. काळा चहा करायची पद्धत वाचन सुरू ठेवा\nPosted on जुलै 6, 2017 जुलै 6, 2017 Categories Marathiश्रेण्याVideoTags काळा चहाश्रेण्याचहाश्रेण्याblack teaश्रेण्याhomemadeश्रेण्याrecipeश्रेण्याrecipe videoश्रेण्याtea1 टिप्पणी काळा चहा करायची पद्धत वर\nगणपतीच गणपती आहेत सगळीकडे. हलती आरास आहे. स्पीकर्स आहेत. गणेशमूर्तीसुद्धा आहे. प्रत्येक गणपतीच्या आडोशाला प्लास्टिक पसरून कोणी कोणी बारीकसारीक खेळणी, फुगे असं काय काय विकतंय. सगळ्यातून ट्रॅफिक सुरू आहे. गणपती २०१६ वाचन सुरू ठेवा\nPosted on सप्टेंबर 7, 2016 जुलै 5, 2017 Categories MarathiTags आरासश्रेण्यागणपतीश्रेण्यानिरीक्षणश्रेण्याफोटोग्राफीश्रेण्याफ्रेमश्रेण्याबनचुकाश्रेण्या२०१६2 टिप्पण्या गणपती २०१६ वर\nपान 1 पान 2 … पान 27 पुढील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/pune-customs-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:10:07Z", "digest": "sha1:LB2ZTTQBJKMLEEMAHV3NYNSQAG3I7RLM", "length": 10744, "nlines": 147, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Pune Customs Recruitment 2017 - www.punecustoms.nic.in", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(Pune Customs) पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांची भरती\nइंजिनिअर मेट: 01 जागा\nइंजिन ड्राइवर: 02 जागा\nलॉंच मैकेनिक : 04 जागा\nटिंडेल : 04 जागा\nSr .डेक हैंड : 02 जागा\nपद क्र. 1 : i) 10 वी उत्तीर्ण ii) मासेमारी नौका इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र iii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र. 2 : i) इलेक्ट्रिकल /मैकेनिकल डिप्लोमा ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र. 3,5 : i) 08 वी उत्तीर्ण ii) 10 वर्षे सेवा\nपद क्र. 4,7 : i) 08 वी उत्तीर्ण ii) 05 वर्षे सेवा\nपद क्र. 6 : i) 08 वी उत्तीर्ण ii) 07 वर्षे सेवा\nपद क्र.8,9: i) 10 वी उत्तीर्ण ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 जुलै 2017 रोजी 35 वर्षांपर्यंत\nपद 3,5: 18 ते 35 वर्षे\nपद 8,9: 18 ते 25 वर्षे\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2017\nPrevious (MSRDC) महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात ‘व्यवस्थापक’ पदांची भरती\nNext लोकसभा सचिवालयात विविध पदांची भरती\n(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nगोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘डिप्लोमा इंजिनिअर’ पदांची भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018 [Reminder]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D.html", "date_download": "2018-05-24T13:28:19Z", "digest": "sha1:XFKXDN77FXF2MAFVBV7L6QGWM35XF7ON", "length": 33998, "nlines": 153, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "दुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog दुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच\nदुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच\nविकासाचा तालुकावार अनुशेष निश्चित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केळकर समितीच्या (अद्याप जाहीर न झालेल्या) अहवालाच्या निमित्ताने एबीपी माझा वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत माझे मित्र, नामवंत ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी, ‘आता खूप झाले. विकास व्हायचा असेल तर महाराष्ट्रातून स्वतंत्र होणे हाच विदर्भासमोर उरलेला पर्याय आहे’, असे प्रतिपादन सवयीनुसार केलेच. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील नव्या राज्य सरकारसमोर स्वतंत्र विदर्भ की विकास हे आव्हान आहे. भाजप स्वतंत्र विदर्भाला अनुकूल आहे तर सत्तेतील सहभागी शिवसेनेचा महाराष्ट्राचे तुकडे होण्यास उघड तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा छुपा विरोध आहे. भारतीय जनता पक्षाच्याही अनेक नेत्यांची या विषयावर व्यासपीठावरील आणि खाजगीतील भूमिका परस्परविरोधी आहे, एकूण हा प्रश्न भयंकर म्हणजे भयंकर राजकीय गुंतागुंतीचा आहे पण, ते असो विकासाचा प्रश्न हा राजकीय इच्छाशक्तीशीच निगडीत असतो आणि त्याबाबतीत विदर्भ तसेच मराठवाडा मागे पडतो, असे त्यावर माझे म्हणणे होते आणि आहे. खरे ता विकासाच्या अनुशेषाचा प्रश्न केवळ विदर्भ किंवा मराठवाड्याचा नसून कोकण आणि उत्तर महाराष्ट्राचाही आहे. माझ्या या म्हणण्यात तसे नवीन काहीच नाही कारण हे म्हणणे मी वेगवेगळ्या व्यासपीठावरून सातत्याने मांडत आलो आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा विदर्भ काय, राज्यभर एकच दुखणे, विकास न होण्याचे आणि त्याचे खापर पश्चिम महाराष्ट्र व त्या भागातील नेत्यांवर विकासाचा प्रश्न हा राजकीय इच्छाशक्तीशीच निगडीत असतो आणि त्याबाबतीत विदर्भ तसेच मराठवाडा मागे पडतो, असे त्यावर माझे म्हणणे होते आणि आहे. खरे ता विकासाच्या अनुशेषाचा प्रश्न केवळ विदर्भ किंवा मराठवाड्याचा नसून कोकण आणि उत्तर महाराष्ट्राचाही आहे. माझ्या या म्हणण्यात तसे नवीन काहीच नाही कारण हे म्हणणे मी वेगवेगळ्या व्यासपीठावरून सातत्याने मांडत आलो आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा विदर्भ काय, राज्यभर एकच दुखणे, विकास न होण्याचे आणि त्याचे खापर पश्चिम महाराष्ट्र व त्या भागातील नेत्यांवर याची दुसरीही एक बाजू आहे. प्रादेशिक विकासाची मनापासून तळमळ आणि त्यासाठी हवी असणारी राजकीय इच्छा शक्ती ही ती दुसरी बाजू. आपल्याकडे नेमका याच इच्छाशक्तीचा कायम दुष्काळ आहे याची जाणीव आपणाला नाही. आपले बहुसंख्य लोकप्रतिनिधी या दोन्ही निकषावर ‘पांगळे’ कसे आहेत याची उदाहरणेच सांगतो.\nराज्यातली सेना-भाजपा युतीची सत्ता निवडणुकीच्या रिंगणात पराभूत झाली आणि कॉंग्रेस तसेच तेव्हा नव्याने स्थापन झालेला राष्ट्रवादी यांची आघाडी १९९९ साली सत्तेत आली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ उपमुख्यमंत्री अशी आघाडीच्या मंत्रिमंडळाची रचना तेव्हा होती. सिंचन खाते डॉ. पदमसिंह पाटील यांच्याकडे, म्हणजे मराठवाड्याकडे होते. या घडामोडी घडल्या तेव्हा मी औरंगाबादला होतो. मुख्यमंत्री आणि सिंचन मंत्री मराठवाड्याचे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून हक्काचे पाणी मिळेल अशी आशा म्हणा की हवा तेव्हा निर्माण झाली. हे सरकार सत्तारूढ होताच महात्मा गांधी मिशनच्या औरंगाबादेतील प्रांगणात टाकोटाक एक पाणी परिषद आयोजित करण्यात आली. अनेक मान्यवर त्यात सहभागी झाले. ‘मी आणि विलासराव दोघेही मराठवाड्याचे म्हणजे आता मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी आणूच’, अशी ग्वाही डॉ. पदमसिंह पाटील यांनी व्यासपीठावरून दिली. मुख्यमंत्री म्हणून केलेल्या भाषणात विलासराव देशमुख यांनी पदमसिंह पाटील यांनी दिलेल्या त्या ग्वाहीवर शिक्कामोर्तब केले. खूप टाळ्या पडल्या.. मिडियात हेडलाईन्स झळकल्या. मात्र पाण्याच्या आघाडीवर पुढे काहीच घडेना. औरंगाबादचे पत्रकार वारंवार या विषयावर छेडू लागले आणि विलासरावांनी औरंगाबादच्या पत्रकारांना टाळणे सुरु केले. विलासराव पत्रकारांशी बोलणे टाळतात याबद्दल नाराजी उमटू लागली. एकदा औरंगाबाद-पैठण मार्गावरच्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या उद्घाटनाच्या वेळी भेट झाली तेव्हा पत्रकारांचे हे मत विलासरावांना सांगितले तर ते म्हणाले, ‘बाकीच्यांचे सोडा, तुमच्याशी बोलतो आहे ना\nयथावकाश विलासराव मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले. मराठवाड्याचा हक्काच्या पाण्याचा प्रश्न सुटलेलाच नव्हता. पद गेल्यावर ते प्रथमच औरंगाबादला आले तेव्हा स्वाभाविकच मोजके लोक स्वागताला होते. उत्तमसिंह पवार यांच्याकडे आमची भेट झाली. भरपूर गप्पा झाल्या. उत्तमसिंहसोबत उदय बोपशेट्टीही हजर होते त्यावेळी. गप्पांच्या ओघात पाण्याचा प्रश्न मी काढला. ‘हा प्रश्न सुटू शकला नाही ही बोच आहे’, असे विलासराव म्हणाले आणि खूप आग्रह केल्यावर प्रश्न न सुटण्याचे तपशील त्यांनी सांगितले, त्याचा सारांश असा- सर्व विरोध डावलून डॉ. पदमसिंह आणि मी किल्ला लढवला, मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमतीसाठी ठराव आणण्याची तयारी झाली आणि पश्चिम महाराष्ट्राचे सर्व नेते एक झाले, परिस्थिती तणावपूर्ण झाली, हा ठराव आणला तर सत्तेतून बाहेर पडण्यापर्यंत ताणले गेले. साहेब आणि म्याडम पर्यंत प्रकरण गेले. (हे ‘साहेब’ आणि ‘म्याडम’ कोण हे जाणकारांना सांगायची आवश्यकता नाहीच) कोणत्याही परिस्थितीत सरकार पडू द्यायचे नाही, असा दम त्या दोघांकडून मिळाला. शेवटी हसत हसत विलासराव पुढे म्हणाले, ‘मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी पुन्हा एकदा गोठले ते गोठलेच) कोणत्याही परिस्थितीत सरकार पडू द्यायचे नाही, असा दम त्या दोघांकडून मिळाला. शेवटी हसत हसत विलासराव पुढे म्हणाले, ‘मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी पुन्हा एकदा गोठले ते गोठलेच\nआपल्या भागाच्या हितासाठी सत्तेवर पाणी सोडण्याची टोकाची भूमिका घ्यायला लावणारी आणि राजकीय मतभेद विसरवणारी राजकीय इच्छाशक्ती कधी मराठवाडा-विदर्भात निर्माणच झाली नाही अशी खंत विलासरावानी व्यक्त केली. ‘हे लिहू का मी’, असे जेव्हा विचारले तेव्हा विलासराव म्हणाले, ‘सांभाळून लिहा, मी अडचणीत येणार नाही तेवढे बघा’. मग हे मी तपशिलाने लोकसत्ता-लोकप्रभात लिहिले ..विलासरावांनी इन्कार केला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनीही त्यावर चुप्पी साधनेच पसंत केले. नंतर एकदा तर एका कार्यक्रमात विलासरावांच्या उपस्थितीत ही हकीकत मी व्यासपीठावरूनही सांगितली , तेव्हाही विलासरावांनी त्यावर टिप्पणी न करता त्यांचे भाषण केले.\nअनुभव दुसरा – १९९५ साली सत्तेत येण्यासाठी थोडा आणखी पाठिंबा लागेल याची चाहूल सेना-भाजपाला निकालाआधीच लागली. विजयी होणा-या संभाव्य अपक्ष उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे गावोगाव फिरू लागले. त्यावेळची हकीकत कोकण, विदर्भ-मराठवाड्याच्या डोळ्यात अंजन टाकणारी आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अपक्ष आमदारांनी पाठिंब्याच्या मोबदल्यात मंत्रीपदाची मागणी केली (१९९५साली आपापल्या भागातले कोण-कोण अपक्ष मंत्री झाले त्यांची नावे आठवा..) तर पश्चिम महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांनी कृष्णा खोरे सिंचन विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य होण्याच्या अटीवरच अपक्ष आमदारांच्या या गटाने सेन-भाजपा युती सरकारला पाठिंबा दिला. नंतरच्या काळात या खो-यात किती पैसा जिरला तसेच ‘जिरवला’ गेला हे आपण पाहतोच आहे. आम्हाला मंत्रीपद नको, आमच्या भागातले काही महत्वाचे प्रकल्प मार्गी लावा अशी भूमिका त्यावेळी कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील आमदारांना घेता का आली नाही पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधी यांच्यातील ‘राजकीय जडणघडण’ कशी आहे यावर प्रकाश टाकणारी ही दोन उदाहरणे आहेत. ही काही केवळ अपवादात्मक उदाहरणे नव्हेत, हे असे कायमच घडत असते.\nमंत्रालयात वार्ताहर म्हणून काम करताना मी असंख्य वेळा बघितले आहे की, नोव्हेंबर-डिसेंबर पासूनच पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकप्रतिनिधी त्यांच्या भागातील विकास कामांसाठी निधी मिळवा यासाठी लॉबिंग सुरु करतात कारण तेव्हा येणा-या मार्च महिन्यात सादर होणा-या अर्थ संकल्पाची तयारी सुरु झालेली असते. आपले बहुसंख्य लोकप्रतिनिधी अर्थ-सहाय्य मागणारे एखादे पत्र कधी तरी देऊन शांत बसतात आणि थेट अर्थसंकल्प सादर झाला की मग अन्यायाचे अरण्यरुदन सुरु करतात ज्वलंत प्रश्नावरही आपले बहुसंख्य लोकप्रतिनिधी सभागृहातही एकजुटीने वागत नाहीत असा अनुभव वारंवार येतो. विकासाच्या मुद्द्यावर पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य आमदार अगदी परंपरागत असलेलेही विळ्या-भोपळ्याचे वैर विसरून एक येतात, दुष्काळाची चाहूल लागायचाच अवकाश की विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच चारा डेपो कसे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्थापन होतील, गुरांच्या छावण्या कशा सुरु होतील, पिण्याचे पाणी कोठून उपलब्ध होईल यासाठी हालचाली सुरु करतात. मी अनेकदा बघितले आहे की, विदर्भ मराठवाडा-विदर्भातील आमदारांना या मागण्या करण्याची जाग फेब्रुवारी-मार्चमध्ये येते.. तोपर्यंत उन्हाच्या झळा तीव्र झालेल्या असतात आणि आमदारांनी केलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत पावसाची पहिली सर येऊन गेलेली असते\nया संदर्भात एक आठवण आवर्जून सांगण्यासारखी आहे. विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्यावर आणि हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोल्यावर अखेर तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी स्वत: या विषयात लक्ष घातले. पंतप्रधानांनी मदत जाहीर करण्याआधी केंद्रीय नियोजन आयोगाच्या तत्कालीन सचिव श्रीमती आदर्श मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ विदर्भात आले. विदर्भात विस्तृत दौरा करून, परिस्थिती स्वत:च्या डोळ्यांनी पाहून-खातरजमा करून दिल्लीला जाण्याआधी नागपुरात आधी लोकप्रतिनिधी आणि नंतर संपादकांशी चर्चा करण्याचे या शिष्टमंडळाने ठरवले. लोकप्रतिनिधींच्या लांबलेल्या बैठकीनंतर आम्ही काही निवडक संपादक बैठकीसाठी पोहोचलो. आम्ही गेल्यावरही मधुकरराव किंमतकर बसूनच राहिले. आम्हा संपादकांची त्याला काही हरकत नव्हती, असण्याचा मुद्दाच नव्हता कारण मामासाहेब म्हणून सर्वत्र संबोधल्या जाणा-या किंमतकर यांची विदर्भ विकासाबाबत असणारी निष्ठा, तळमळ, आस्था या संदर्भात त्यांचे (असलेच तर) शत्रुही स्वप्नातसुद्धा शंका घेऊ शकत नाहीत, मग पत्रकार लांब राहिले परिस्थिती अत्यंत गंभीर असून मोठ्या प्रमाणात तातडीने काही तरी करणे आवश्यक आहे अशी कबुली श्रीमती आदर्श मिश्रा यांनी दिली. चर्चेच्या ओघात अशी भीषण परिस्थिती निर्माण होण्यास जबाबदार असलेल्या घटकांसोबतच याला लोकप्रतिनिधीही जबाबदार नाहीत का असा प्रश्न मी विचारला तेव्हा श्रीमती मिश्रा म्हणाल्या ते तर नक्कीच जबाबदार आहेत, ही जबाबदारी त्यांना टाळता येणार नाहीच. मग या विषयावर बरीच चर्चा रंगली, त्यात नेहेमीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची दादागिरी, आकस वगैरे मुद्दे आले. तेव्हा मामासाहेब किंमतकर यांनी तक्रार केली की, अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधीही पश्चिम महाराष्ट्रातील नेते पळवतात. त्याची काही उदाहरणेही किंमतकर यांनी दिली. त्यावर किंमतकर यांच्याकडे रोखून पहात श्रीमती मिश्रा यांनी विचारले, ‘आपके (म्हणजे विदर्भाचे) कितने विधायक है असेम्ब्ली में परिस्थिती अत्यंत गंभीर असून मोठ्या प्रमाणात तातडीने काही तरी करणे आवश्यक आहे अशी कबुली श्रीमती आदर्श मिश्रा यांनी दिली. चर्चेच्या ओघात अशी भीषण परिस्थिती निर्माण होण्यास जबाबदार असलेल्या घटकांसोबतच याला लोकप्रतिनिधीही जबाबदार नाहीत का असा प्रश्न मी विचारला तेव्हा श्रीमती मिश्रा म्हणाल्या ते तर नक्कीच जबाबदार आहेत, ही जबाबदारी त्यांना टाळता येणार नाहीच. मग या विषयावर बरीच चर्चा रंगली, त्यात नेहेमीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची दादागिरी, आकस वगैरे मुद्दे आले. तेव्हा मामासाहेब किंमतकर यांनी तक्रार केली की, अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधीही पश्चिम महाराष्ट्रातील नेते पळवतात. त्याची काही उदाहरणेही किंमतकर यांनी दिली. त्यावर किंमतकर यांच्याकडे रोखून पहात श्रीमती मिश्रा यांनी विचारले, ‘आपके (म्हणजे विदर्भाचे) कितने विधायक है असेम्ब्ली में \nमामासाहेबांनी उत्तर दिले, ‘६६’ (तेव्हा विधानसभेत विदर्भातील सदस्य संख्या ६६ होती) हातात बांगड्या भरण्याचा अभिनय करत ताडकन श्रीमती मिश्रा म्हणाल्या, ‘ऐसे वक्त वो क्या खामोश बैठते है’ त्यावर किंमतकरच काय आम्ही संपादकही गप्प झालो. या शिष्टमंडळाने केलेल्या शिफारशीच्या आधारे मग पंतप्रधानांनी मदत जाहीर केली. हा अनुभव मग मी नावानिशी अनेकदा जाहीरपणे मांडला, (एकदा तर मधुकरराव किंमतकर आणि मी एका परिसंवादात सहवक्ते असतानाही हे बोललो) मुद्दा आहे तो विकास आणि सुस्त लोकप्रतिनिधी यांचे घनिष्ठ नाते आणि आपण ते विसरतो कसे हा.\nया मजकुरात सांगितलेले अनुभव किंवा श्रीमती आदर्श मिश्रा यांनी लोकप्रतिनिधी कसे असावेत याबाबत केलेल्या वक्तव्याचा कथन केलेला अनुभव ही काही वाद-विवाद स्पर्धेत कोणाला नामोहरम करण्यासाठी केलेली लोकप्रिय विधाने नव्हेत. विकासाच्या अनुशेषासाठी दोष पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्वाला देणे योग्यच आहे पण, ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू जास्त महत्वाची आहे आणि ती म्हणजे आपण त्यांना आपण असे करण्यास मोकळीक देतो. का देतो, या प्रश्नाचे उत्तर देणार कोण आपण कोठे चुकतो याचे आत्मपरिक्षण करून, त्यातून बोध घेवून आपली राजकीय इच्छाशक्ती बळकट करणे. या दुस-या आणि भळभळते दुखणे असणा-या बाजूचा आपल्याला विसर पडला आहे.\nमराठवाडा, विदर्भ, किंवा कोकण या भागाचे विकासाचे प्रश्न रेंगाळतात याहीपेक्षा क्लेशदायक बाब म्हणजे विकासाच्या अनुशेषाचाही अनुशेष निर्माण होतो, तरी आपले लोकप्रतिनिधी गप्प बसतात. विकासाच्या अनुशेषाचे निर्मुलन करण्यासाठी राखून ठेवलेला निधी पश्चिम महाराष्ट्रातील नेते पळवतात आणि आपले लोकप्रतिनिधी केवळ बघत राहतात इतका या भागात राजकीय इच्छाशक्तीचा दुष्काळ आहे. राजकीय इच्छाशक्तीबाबत ज्यांची रात्र काळीकुट्ट आणि प्रदीर्घ आहे त्यांच्या विकासाची पहाट कधीच लवकर होणार नाही आणि रडगाणे संपणार नाही हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही… श्रीहरी अणे यांच्यासारख्यांनी हेही लक्षात घ्यायलाच हवे\nराजकारणातली विधिनिषेधशून्यता – जामिनावरचे भु...\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…...\nकर्कश्श, टोकाचे एकारलेले राजकारण \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nदर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा\n‘माध्यम’चं वेगळेपण आणि ‘आमादमी विदाऊट पार्टी’\nकणभर खरं, मणभर खोटं\nदुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच\nपुरे करा ही झोंबाझोंबी \nतिशीतल्या मतदारांचा दृष्टीकोन… पण, लक्षात कोण घेणार \nमुंडेंनंतरचा गेम चेंजर कोण \nवेगळ्या विदर्भाचं (वार्षिक) तुणतुणं\nमाणुसकीही विसरत चाललेला महाराष्ट्र…\nआव्हानांच्या चक्रव्यूहात अशोक चव्हाण\nभांडा आणि नांदाही सौख्यभरे\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2007/01/blog-post.html", "date_download": "2018-05-24T13:32:13Z", "digest": "sha1:FWLON5Q6XQ6V7KECGRJ7K4ZIW2ZBZTJI", "length": 10077, "nlines": 68, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: सांगड", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\n(कल्पना म्हणजे माणसाची कल्पनाशक्ती आणि वास्तवता, क्वचितंच जुळून येतं. आपण त्यांना तात्पुरतं दोन मुली समजू.)\nम्हणजे कल्पना आणि वास्तवता ह्या दोन मुली. दोन्ही मुली देवाच्याचं. दोघींना देवानेच जन्माला घातलं. दोघीं भयंकर अहंकारी.\nकल्पना : आज विश्वाच्या निर्मितीमध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. ब्रह्मदेवाजवळ जर कल्पनाशक्ती नसती तर तो विश्वाची निर्मितीच करु शकला नसता. अनेक जिवाणू, प्राणी, पक्षी, वनस्पती ह्यांचा जन्मंच झाला नसता. आज डोळे उघडे ठेवून जर बाहेर पाहिलं, तर जगात किती सौंदर्य आहे हे समजेल. रंगबेरंगी फुलपाखरं, निरनिराळ्या आकाराची, नाजुक-साजुक, ह्या फुलावरून त्या फूलावर उडतात तेव्हा बघायला किती गंमत वाटते ती ज्या फूलांवरून फिरतात, ज्या फूलांमधला मधू शोषून घेतात ती फूलेदेखिल अनेक रंगांनी नटलेली, सजलेली वाटतात. एवढ्या सुंदर सुंदर, प्रत्येक दुसरीपेक्षा वेगळी अशी रंगसंगती त्या देवाला कशी बरं सुचली असेल ती ज्या फूलांवरून फिरतात, ज्या फूलांमधला मधू शोषून घेतात ती फूलेदेखिल अनेक रंगांनी नटलेली, सजलेली वाटतात. एवढ्या सुंदर सुंदर, प्रत्येक दुसरीपेक्षा वेगळी अशी रंगसंगती त्या देवाला कशी बरं सुचली असेल मी आहे ना ब्रह्मदेवाजवळ, चिंता कसली मी आहे ना ब्रह्मदेवाजवळ, चिंता कसली पावसाळ्यात कधी फिरायला बाहेर पडलं कि कसं सगळं हिरवंगार दिसतं. त्या हिरव्या रंगांच्यादेखिल अनंत छटा आपल्याला दिसतात, आणि विशेष म्हणजे प्रत्येक छटा डोळ्यांना सुखावून जाते. माझ्या ताकदीचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे माणूस. दोन डोळे, दोन कान, एक नाक, ओठ ...... अवयव तेच पण प्रत्येक चेहेरा निराळा आणि छान पावसाळ्यात कधी फिरायला बाहेर पडलं कि कसं सगळं हिरवंगार दिसतं. त्या हिरव्या रंगांच्यादेखिल अनंत छटा आपल्याला दिसतात, आणि विशेष म्हणजे प्रत्येक छटा डोळ्यांना सुखावून जाते. माझ्या ताकदीचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे माणूस. दोन डोळे, दोन कान, एक नाक, ओठ ...... अवयव तेच पण प्रत्येक चेहेरा निराळा आणि छान त्याच्या साच्यातून आजपर्य़ंत अगणित सुंदर चेहेरे घडले, अजुनही घडताहेत आणि घडतील\nही सगळी माझ्या ताकदीची उदाहरणं आहेत केवळ. माझ्याशिवाय जगात काहीच होऊ शकत नाही\nवास्तवता : अगं तू असशील श्रेष्ठ पण तुला वास्तवात आणायला मीच कारणीभूत आहे. देवाला जर वास्तवतेचं भान नसतं तर आज तुझं ह्या धरेवर अस्तित्वच नसतं. अजुनही तुला तू किती श्रेष्ठ आहेस हे ओरडून सांगावं लागतं. तुझ अस्तित्व कोणालाही जाणवंत नाही. मी आहे म्हणून तुला किंमत आहे. तु सर्वश्रेष्ठ असशील तर तुझ्याहून मी चांगलीच पुढे आहे. मी सर्वोत्तम आहे. माझं अस्तित्व लोकांना १००% समजलंय आणि त्याचं महत्त्वही जाणलंय. तेव्हा तुच महान हा जो तुझा बोंबाटा चालला आहे तो बंद कर...........\nअशाप्रकारचं त्यांचं हे अहंपणाचं बोलणं ऐकून देव त्यांना मधेच अडवून म्हणाला...\nदेव : तुमच्यात महान कोण ह्याचा निकाल लावायला फार वेळ नाही लागणार. तुम्ही जमिनीवर राहून आकाशाला हात लावायचा, जिचा हात आधी लागेल अर्थात तिच असेल सर्वश्रेष्ठ\nदोघींची स्पर्धा सुरू झाली......दोघी जीव तोडून प्रयत्न करत होत्या. वास्तवतेचे पाय जमिनीवर होते परंतु हात काही केल्या आकाशाला लागेनात तर कल्पनेचे हात आकाशाला लागले पण पाय हवेत होते त्याचे काय\nअखेर देव त्यांना म्हणाला,\nदेव : तुम्ही दोघीही महान आहात. तुमच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही.कारण तुम्ही एकमेकींना पुरक आहात. एकीशिवाय दुसरीचं महत्त्व नगण्य पण एक मात्र नक्की, ज्या वस्तुच्या निर्मितीमध्ये तुमच्या दोघींचा सहभाग आहे, ती गोष्ट आभाळालाएवढीच श्रेष्ठ असेल\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-9-february-2018/", "date_download": "2018-05-24T14:02:35Z", "digest": "sha1:Q2IQS7ZKIFFTCM7XVQS3XKAFLVCXTNNH", "length": 17478, "nlines": 247, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "MPSC Daily Current Affairs 9 February 2018 | Mission MPSC", "raw_content": "\n1) मालदीवच्या अध्यक्षांनी तीन देशांत पाठवले दूत\nमालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी चीन, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या ‘मित्र देशांत’ आपले दूत पाठवले आहेत. अध्यक्षांच्या कार्यालयातून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन मित्र देशांत दूत पाठवण्यात आले आहेत. चीन आणि पाकिस्तानमध्ये हे दूत पोहोचलेही आहेत. तेथे ते देशातील परिस्थितीची माहिती देतील. मालदीवमध्ये भारतीय लष्कराच्या हस्तक्षेपाला आपला विरोध असेल, असे चीनने स्पष्ट केले असतानाच यामीन यांनी हे पाऊल उचलले आहे. भारताने लष्करी हस्तक्षेप करावा आणि देशाला राजकीय संकटातून बाहेर काढावे, अशी विनंती मालदीवचे निर्वासित माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी मंगळवारी केली होती. त्यानंतर भारताने आपल्या लष्कराला सतर्क केले आहे. दुसरीकडे, मालदीवमधील विरोधी पक्षांनी चीनवर अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना चिथावत असल्याचा आणि त्यांच्या घटनाविरोधी कामांना पाठिंबा देत असल्याचा आरोप केला आहे.\n2) बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा यांना सश्रम कारावास\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना याप्रकरणी ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली . ७२ वर्षीय खालिदा झिया यांना हा जबरदस्त राजकीय झटका असून डिसेंबरात होणाऱ्या निवडणुकीसाठी त्या उमेदवारी दाखल करणार होत्या. सध्या झिया मुख्य विरोधी पक्षनेत्या आहेत. तीन वेळा त्या पंतप्रधानपदी होत्या. ढाक्यातील विशेष न्यायालयाने याप्रकरणी निर्णय सुनावला. २१ दशलक्ष टका (२ लाख ५० हजार अमेरिकी डॉलर्स) चा परकीय निधी त्यांनी घेतला असल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. झिया अनाथाश्रमाच्या नावाने हा पैसा त्यांनी स्वीकारला होता. त्यांचे दिवंगत पती झियाउर रेहमान यांच्या नावाने ही धर्मादाय संस्था काम करते. माजी लष्करशहा एच. एम. इर्शाद यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर झिया दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आल्या होत्या.\n3) गुगलला १३६ कोटींचा दंड\nभारतीय प्रतिस्पर्धा आयोग (सीसीआय)ने अनुचित व्यापार व्यवहारासाठी प्रमुख इंटरनेट कंपनी गुगलला १३५.८६ कोटी रुपयांचा दंड लावला आहे. प्रतिस्पर्धा नियामकाने कंपनीला ऑनलाइन सर्व आणि जाहिरात बाजारातील मजबूत स्थितीचा दुरुपयोग करणे व बाजारातील प्रतिस्पर्धा थांबवण्याच्या गतिविधींमध्ये सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवले आहे.\nमॅट्रिमोनी डॉट कॉम आणि कंझ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटी (कट्स) च्या वतीने २०१२ गुगल एलएलसी, गुगल इंडिया प्रा. लि. आणि गुगल आयर्लंडच्या विरोधात तक्रार केली होती. सीसीआयच्या आदेशानुसार, दंडाची रक्कम १३५.८६ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०१३, १४ आणि १५ मध्ये भारतातील कंपन्यांच्या वतीने कमावलेल्या सरासरी महसूलच्या पाच टक्के आहे.\n4) द. काेरियात अाजपासून िहवाळी अाॅलिम्पिक स्पर्धा\n२३ व्या िहवाळी अाॅलिम्पिक स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात हाेत अाहे. भारतीय संघ सहभागी झाला. सहाव्यांदा शिवा केशवन हा हिवाळी अाॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. याशिवाय भारताचा जगदीश अाणि नेहा अाहुजाही या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. ही स्पर्धा ९ ते २५ फेब्रुवारीदरम्यान काेरियातील प्याेंगचाेंग येथे रंगणार अाहे. २० वर्षांनंतर प्रथमच आशियात ही स्पर्धा होत आहे. काेरियातील या स्पर्धेत ९२ देशांतील २९५२ खेळाडू सहभागी झाले अाहेत. हे सर्व खेळाडू ७ खेळांच्या १५ प्रकारांत अापापल्या देशांचे प्रतिनिधित्व करतील. ल्यूज प्रकारात शिवा हा भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. भारताच्या ३६ वर्षी शिवाने सलग सहाव्यांदा या स्पर्धेतील अापला प्रवेश निश्चित केला.\n5) अरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब करोडपती\nअरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब आज करोडपती झालं आहे. बोमजा असं या गावाचं नाव आहे. बोमजा गाव चीन आणि भूतानच्या सीमेलगत तवांग जिल्ह्यात आहे. भारतीय लष्कराला या गावात आपला तळ उभारायचा आहे त्यामुळे त्यांनी गावाची 200 एकर जमीन अधिग्रहण केली आहे. संरक्षण मंत्रालयाने या जमिनीच्या मोबदल्यात गावाला 40.80 कोटींहून जास्त रक्कम दिली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गावात फक्त 31 कुटुंबं राहतात, त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला एक कोटीहून जास्त रक्कम येत आहे. एका कुटुंबाला सर्वात जास्त 6.73 कोटींचा मोबदला मिळाला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गावक-यांना त्यांच्या हक्काची रक्कम सुपूर्त केली आहे. यासोबतच आशियातील समृद्ध गावांच्या यादीत बोमजा गावाचा समावेश झाला आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माढापूर गावात सर्वात जास्त समृद्ध गाव मानलं जातं.\nMSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 605 जागांसाठी भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये 765 जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात विविध पदांची भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nमोफत डाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - फेब्रुवारी २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/ftii-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:09:43Z", "digest": "sha1:2CWL3XZOXYTFRAYROE22XD3HCQRS6BEC", "length": 10884, "nlines": 145, "source_domain": "majhinaukri.in", "title": "FTII Recruitment 2017 Film and Television Institute of India", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(FTII) फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती\nअसोसिएट प्रोफेसर (TV Production): 01 जागा\nअसोसिएट प्रोफेसर (Direction): 01 जागा\nअसिस्टंट प्रोफेसर (Direction): 02 जागा\nअसिस्टंट प्रोफेसर (Art Direction): 02 जागा\nअसिस्टंट प्रोफेसर (Cinematography): 01जागा\nअसिस्टंट प्रोफेसर (Editing): 02 जागा\nअसिस्टंट प्रोफेसर (Sound): 01 जागा\nडेमोस्ट्रेटर (Cinematography): 01 जागा\nडेमोस्ट्रेटर (Sound): 01 जागा\nपद क्र.1 & 2 : i) संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा ii) 04 वर्षे अनुभव\nपद क्र.3 & 7 : i) संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.8: i) 12 वी उत्तीर्ण ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.9: i) ध्वनी रेकॉर्डिंग & ध्वनी अभियांत्रिकी डिप्लोमा ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.1 ते 7: 65 वर्षांपर्यंत\nपद क्र.8 & 9: 40 वर्षांपर्यंत\nथेट मुलाखत: 12 डिसेंबर 2017 09:00 ते 04:00 pm\nमुलाखतीचे ठिकाण: कॉन्फरन्स हॉल, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे – 411 004\nPrevious (BSF) सीमा सुरक्षा दलात विविध पदांची भरती\n(Saraswat Bank) सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘वर्कमन’ पदांची भरती\n(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nगोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://merakuchhsaman.blogspot.com/2011/01/", "date_download": "2018-05-24T14:03:52Z", "digest": "sha1:SYO2BYKOMOCBNCSMXIXMXTHU5SKB6NOJ", "length": 17361, "nlines": 171, "source_domain": "merakuchhsaman.blogspot.com", "title": "मेरा कुछ सामान...: January 2011", "raw_content": "\nपतझड है कुछ..... है ना\nदु:ख आता फार झाले..\nमेरा कुछ सामान ...\nदु:ख आता फार झाले..\nझेलली मी वादळे पण,\nरात मागे चांद नुसता,\nतू दिलेले गंध गेले,\nश्वास आता भार झाले..\nआज मी गंधार झाले...\nमेरा कुछ सामान ...\nअसे आज काही घडावे कशाने\nतुझी याद यावी सुचावे तराणे...\nकधी गायिलेले तराणे उमटता\nअवेळीच यावे भरोनी नभाने...\nनभाने करावी धरा चिंब आणि\nधरेने नटावे नव्या वैभवाने...\nनवे साज ल्यावे, नवे गंध प्यावे\nनवे गंध वार्‍यात मिसळून जावे...\nनवे गंध जावे नभाच्या प्रवासा\nनभाला कळावे तुझे गूज त्याने...\nनभाने कथावे खुळ्या पश्चिमेला\nतिने लाजुनी सप्तरंगात न्हावे...\nअशी सांज बघता नुरावेच भान\nतुझ्या आठवांनी झुरावेच प्राण...\nपुन्हा आज काही घडे हे अशाने\nतुझी याद आली नि सुचले तराणे...\nधोबी घाट- हिंदी चित्रपट सृष्टीची नवी पहाट...\nमेरा कुछ सामान ...\nमुन्ना:- बिहारमधून वयाच्या ८व्या वर्षी या मायानगरीत आलेला, दिवसा धोबी आणि रात्री उंदीर मारायचा काम करणारा.. bollywood मध्ये स्टार व्हायची स्वप्न बघणारा..एक धोबी म्हणूनच शायला भेटलेला आणि मग तिच्या फोटोग्राफीसाठी तिला मदत करणारा आणि त्याबदल्यात स्वत:चा पोर्ट-फ़ोलिओ बनवून घेणारा.. A character full of life, hope, sensitivity...\nशाय:- investment banker from Newyork .. हौशी फोटोग्राफर..एका प्रदर्शनात अरुण ला भेटलेली... अरुणकडे आकर्षित झालेली..\nअरुण:- मनस्वी, चाळीशीतला चित्रकार.. divorced ... नवीन घरात shift झाल्यावर तिथे त्याला काही video tapes सापडतात.. यास्मिन नूर च्या...\nचित्रपटाला तिचंच narration आहे फक्त.. तिने तिच्या भावाला पत्र पाठवण्याऐवजी त्याच्यासाठी बनवलेल्या tapes ... कळत नकळत अरुण पण तिच्या विचारांकडे ओढला जातो..तिच्या भावनांत गुंतत जातो... तिला शोधायचा प्रयत्न पण करतो...\nकोणत्या न कोणत्या धाग्याने एकमेकांशी बांधली गेलेली चार माणसं आणि त्यांचा एका कालखंडातला प्रवास..प्रत्येकाच्या कथेची गुंफण सुंदर प्रकारे केली आहे आणि शेवटाकडे जाताना व्यक्तिरेखा पण अशाच स्पष्ट होत जातात... एक चित्र पुरं व्हायला लागणाऱ्या काळातला प्रवास.. म्हटल तर धोबी घाट कथा आहे या काळाची..अरुणच्या त्या चित्राची.. मुन्नाच्या स्वप्नांची... शायच्या शोधाची... यास्मिन च्या जगण्याची... मुंबई डायरिज हे चित्रपटाचे नाव अगदी सार्थ ठरवलंय या चित्रपटाने... एखाद्या डायरी मधल्याच एका काळाची कथा, एक भाग वाटतो हा.. यातल्या प्रत्येकानेच आपलं काम इतक सुंदर केलंय की कोणाला कमी म्हणावं आणि कोणाला सरस म्हणावं.. चित्रपटाचा अजून एक plus point किव्वा किरणचा strong point म्हणू आपण हवं तर...पण हा चित्रपट बननेला नाहीये.. हा तिने बनवलाय.. आणि हा बनण्यापूर्वी जसाच्या तसा तिच्या डोक्यात होता आणि त्याचप्रमाणे बनवला तिने तो.. Its a perfectly planned and imiplemented work...\nआमीर खान सारखा गुणी कलाकार पुरेपूर वापरला गेला नाहीये हे कुठेतरी खटकत रहात.. इतर सगळ्या व्यक्तिरेखा जितक्या स्पष्टपणे व्यक्त झाल्यात, रंगल्यात तितका 'अरुण' रंगला नाहीये.. त्याचा मनस्वीपणा, विचार, भावना व्यक्त करणाऱ्या प्रसंगांची कमतरता जाणवत रहाते.. चित्रपटात आमीरला कमी वाव मिळाल्याची भर climax त्याच्यावर चित्रित करून भरून काढली आहे.. अर्थात त्याच्या अभिनयाची वेगळ्याने प्रसंशा करण्याची गरजच नाही इथे..\nलिहायचं म्हटलं तर direction मधल्या बारकाव्यांविषयी, कथेतील बारीक सारीक जागांविषयी बरंच लिहिता येईल.. पण ते वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघणं आणि अनुभवणच असत छान आहे.. जाता जाता इथे चित्रपटाच्या पार्श्वसंगीताविषयी उल्लेख न करणं म्हणजे विषय अर्धवट सोडणं आहे.. Gustavo Santaololla च्या संगीतासोबतच पावसाच्या वेळी, चित्र काढतानाच्या वेळी ठुमरीचा वापर प्रसंगांना खूपच उठाव आणणारा आहे..\nहा चित्रपट निश्चितच हिंदी चित्रपटाची समीकरणं बदलणारा आहे.. या आधी असे प्रयोग झाले नाहीत असं नाही..पण ते प्रयोग प्रायोगिक किव्वा class फिल्म म्हणूनच मर्यादित राहिले...रजत कपूर, विनय पाठक आणि त्यांच्या टीम ने खरच काही सुंदर कलाकृती दिल्या आहेत... मला सध्या आठवतोय तो त्यांचा मिथ्या चित्रपट... त्याच्या विषयी बोलायचं तर सगळं तेच लिहावं लागेल.. पण सांगायचं यासाठी की हे असे काही चित्रपट art फिल्म म्हणूनच बघितले गेले...\nकिरण ने कुठेतरी स्वत:च्याच मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिचा world सिनेमा च्या मार्केट मध्ये उभा राहू शकेल, पसंतीस उतरू शकेल असा सिनेमा बनवण्यात इंटरेस्ट आहे.. पण माझ्या मते तिचा सिनेमा आर्ट फिल्म च्या नावाखाली अडकून पडलेला उत्तम सिनेमा प्रेक्षकांपर्यंत एक दर्जेदार commercial सिनेमा म्हणून पोहचवू शकेल.. माझा एक खूप आवडता mexican director आहे, Alejandro inarittu.. त्याच्या पद्धतीचा एक खूप हलकासा प्रभाव जाणवला मला आणि जो बॉलीवूड साठी खरच वेगळा आणि स्तुत्य आहे.. बॉलीवूड मध्ये ज्या प्रकारच्या चित्रपटाची मी इतके वर्षे वाट पहात होते ते समोर आल्याचं बघून खरच आनंद होतोय आज.. इथम पुढे Indian cinema म्हणजे फक्त नाच, गाणी, कॉमेडी न रहाता एक दर्जेदार कलाकृती म्हणून समोर येतील अशी इच्छा करते...\nमेरा कुछ सामान ...\nहा पहा हा चाललेला थोर मेळा\nपाप स्वप्नी पण असे तोरा निराळा..\nआज संधी लाभली अन बोलला तो\nराजहंसा ना तमा ह्या कावळ्यांची\nहोऊ दे वाटेल तितकी फौज गोळा...\nगे, बटा का परत आणे चेहर्‍यावर\nका हवा वार्‍यास वेडा हाच चाळा..\nबोलती रागावल्या गोपी कुणाला\nजा.. नको ना माठ फोडू खोडसाळा..\nरंग माझा वेगळा हे जाणते मी\nपांढरा वाटो कुणा वाटेल काळा..\nतुझ्याविना या जगात माझा, जगावयाला नकार आहे..\nमेरा कुछ सामान ...\nजिथे तिथे का दिसशी मजला, तुझाच कायम विचार आहे\nतुझ्याविना या जगात माझा, जगावयाला नकार आहे..\nजुनेच काही मनात दाटे, फुटेल जेव्हा नवी पल्लवी\nअसो नसो हा वसंत आता, मनात माझ्या बहार आहे..\nभिनून जावा नसानसातून, दंश असा दे, मला नव्याने\nनको म्हणाले किती तरीही, मनात त्याला रुकार आहे..\nखुणावणारे क्षितीज आता, कथे मला हे असे तराणे,\nतिथे नवे ने सुरेल जगणे, जिथे आता अंध:कार आहे..\nझुलायला मी दु:ख-सुखाचे, अविरत येथे झुलले झोके,\nइथून पुढचा हरेक क्षण जीवना तुझ्यावर उधार आहे..\nजाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही...\nमेरा कुछ सामान ...\nखोटे तुझे उमाळे, भुलण्यात अर्थ नाही\nजाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही...\nमाझे म्हणू असे मी, कोणी न राहिलेले\nगणती फुका सुखाची, करण्यात अर्थ नाही...\nझाले कुठे जरासे आसू स्वतंत्र माझे\nझाले हसेच त्यांचे, रडण्यात अर्थ नाही..\nसांभाळले जरी मी, विरलेच व्योम अंती,\nआता तयात तारे, विणण्यात अर्थ नाही..\nउरली न ती खुमारी, स्वप्नातल्या क्षणांना\nरात्रीवरी उगाचच, रुसण्यात अर्थ नाही..\nसांगू कसे कुणाला, आले कुठून कोठे\nखोट्या दिशा कि भाग्यच्, पुसण्यात अर्थ नाही...\nमृत्यू दिला तुम्ही जो, स्वीकारला सुखाने\nआता दुवा जिण्याची, देण्यात अर्थ नाही..\nमेरा कुछ सामान ...\n हा ब्लॉग म्हणजे स्वतःला ओळखण्याच्या प्रवासातलं एक साधन आहे माझ्यासाठी.. :-) My mail id: merakuchhsaman@gmail.com\nदु:ख आता फार झाले..\nधोबी घाट- हिंदी चित्रपट सृष्टीची नवी पहाट...\nतुझ्याविना या जगात माझा, जगावयाला नकार आहे..\nजाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-05-49/2012-10-01-04-50-35", "date_download": "2018-05-24T13:54:49Z", "digest": "sha1:OD472BDX6SGHDVU4PXUR2JPFQEPSI7U5", "length": 20218, "nlines": 206, "source_domain": "www.ketkardnyankosh.com", "title": "प्रकरण २२ : हिंदूंची उचल", "raw_content": "\nखंड १ : हिंदुस्थान आणि जग\nप्रकरण १ : उपोद्धात-जगांतील स्पर्धा\nप्रकरण २ : राष्ट्रसंघ आणि हिंदुस्थानविषयक राजकारण\nप्रकरण ३ : हिंदु आणि जग\nप्रकरण ४ : हिंदुस्थान, सिलोन व ब्रह्मदेश\nप्रकरण ५ : भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.\nप्रकरण ६ : यावद्वीप संस्कृति\nप्रकरण ७ : हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट\nप्रकरण ८ : पश्चिमेकडे भ्रमण\nप्रकारण ९ : अर्वाचीन परदेशमन आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती\nप्रकारण १० : हिंदुस्थानचे बाह्यांवर सांस्कृतिक परिणाम\nप्रकरण ११ : बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम\nप्रकरण १२ : समाजरुपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य\nप्रकरण १३ : स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां\nप्रकरण १४ : सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान\nप्रकरण १५ : इतिकर्तव्यता\nउपप्रकरण २ : राष्ट्रधर्म व राजकीय बल\nउपप्रकरण ३ : लोकसत्ता व लोकमत यांजकडून अपेक्षा\nउपप्रकरण ४ : हिंदुसमाजबलवर्धन\nउपप्रकरण ५ : चातुर्वर्ण्यसंस्थापन\nउपप्रकरण ६ : आर्थिक भवितव्य\nउपप्रकरण ७ : देश्य चळवळ आणि परराष्ट्रीय राजकारण\nउपप्रकरण ८ : अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें\nउपप्रकरण ९ : आर्थिक उन्नतीचीं अंगे आणि त्यांची साधना\nउपप्रकरण १० : संघरक्षण, संघसदस्यत्व आणि शिक्षणपद्धति\nखंड २ : वेदविद्या\nप्रकरण १ : वेदांविषयीं भारतीय वृत्ति\nप्रकरण २ : वेदप्रवेश -ऋग्वेद\nप्रकरण ३ : वेदप्रवेश - अर्थर्ववेद\nप्रकरण ४ : वेदप्रवेश-यजुर्वेद\nप्रकरण ५ : वेदप्रवेश-सामवेद\nप्रकरण ६ : वेदप्रवेश-ब्राह्मणें\nप्रकरण ७ : वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें\nप्रकरण ८ : वेदप्रवेश-वेदांगें\nप्रकरण ९ : वेदकालीन इतिहास-वेदकालनिर्णय\nप्रकरण १० : वैदिक वाडमय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था\nप्रकरण ११ : विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका\nप्रकरण १२ : वेदकालीन इतिहास - दैवतेतिहास\nप्रकरण १३ : वेदकालीन इतिहास- यज्ञसंस्थेचा अधिक इतिहास\nप्रकरण १४ : अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना\nप्रकरण १५ : ब्रह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन\nखंड ३ : बुद्धपूर्वजग\nप्रकरण १ : इतिहासविषयक प्राचीन कल्पना\nप्रकरण २ : विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त\nप्रकरण ३ : असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन\nप्रकरण ४ : दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय\nप्रकरण ५ : वेदाकालांतील शब्दसृष्टि\nप्रकरण ६ : ब्राह्मण्याचा इतिहास\nप्रकरण ७ : सूतसंस्कृति\nप्रकरण १ : पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतींचें स्थूल विवेचन\nप्रकरण २ : मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास\nप्रकरण ३ : ईजियन संस्कृति\nप्रकरण ४ : असुरी बाबिलोनी संस्कृति\nप्रकरण ५ : असुरकालीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती\nप्रकरण ६ : प्राचीन यूरोपीय संस्कृति\nप्रकरण ७ : मूलगृहकालीन उर्फ ईडोयूरोपीय संस्कृति\nप्रकरण ८ : पर्शुभारतीय संस्कृति\nप्रकरण ९ : आर्य-असुर-संबंध\nप्रकरण १० : उपसंहार\nखंड ४ : बुद्धोत्तर जग\nप्रकरण १ : चोविसशें वर्षांतील जगव्दिकास\nप्रकरण २ : लहान राष्ट्रांचा काल\nप्रकरण ३ : इराणचें स्रत्तावर्धन\nप्रकरण ४ : ग्रीक संस्कृतीची व्यापकता\nप्रकरण ५ : रोमन संस्कृति\nप्रकरण ६ : भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास\nप्रकरण ७ : बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ\nप्रकरण ८ : बुद्धाचें चरित्र\nप्रकरण ९ : भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास\nप्रकरण १० : बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति\nप्रकरण ११ : तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र\nप्रकरण १२ : अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ\nप्रकरण १३ : सेमेटिक संस्कृतीची जगव्यापकता\nप्रकरण १४ : राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास\nप्रकरण १५ : अराजकापासून महंमदी स्वा-यांपर्यंत हिंदुस्थान\nप्रकरण १६ : रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना\nप्रकरण १७ : खलीफत व इस्लामचा प्रसार\nप्रकरण १८ : यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत\nप्रकरण १९ : यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास\nप्रकरण २० : राष्ट्रसंवर्धन, राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख\nप्रकरण २१ : मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता\nप्रकरण २२ : हिंदूंची उचल\nप्रकरण २३ : जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन\nप्रकरण २४ : भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास\nप्रकरण २५ : बुद्धोत्तर चीन व जपान\nप्रकरण २६ : यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास\nप्रकरण २७ : मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास\nप्रकरण २८ : समाजनियमनात्मक विचार\nप्रकरण २९ : सिंहावलोकन\nप्रकरण ३० : जगाव्दिकासाची कारकें\nखंड ५ : विज्ञानेतिहास\nप्रकरण १ : शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास\nप्रकरण २ : प्राथमिक स्वरुपाचें ज्ञान - लेखनपद्धति\nप्रकरण ३ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - संख्यालेखन\nप्रकरण ४ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - कालगणना आणि तीसाठीं प्रारंभबिंदूची योजना\nप्रकरण ५ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत\nप्रकरण ६ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें - भाषाशास्त्रें, निरुक्त, व्याकरण व मीमांसा\nप्रकरण ७ : विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय\nप्रकरण ८ : ज्योतिषशास्त्राचा इतिहास\nप्रकरण ९ : वैद्यक - भारतीय व पाश्चात्त्य\nप्रकरण १० : चीनचा वैज्ञानिक इतिहास\nप्रकरण ११ : रसायनशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १२ : पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १३ : गणितशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १४ : भूशास्त्रें\nप्रकरण १५ : जीविशास्त्रें\nप्रकरण १६ : महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तन्मूलक वैज्ञानिक व इतर कर्तव्यें\nखंड ६ : अ ते अर्थशास्त्र\nखंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका\nखंड ८ : आफ्रिका ते इक्ष्वाकु\nखंड ९ : ई ते अंशुमान\nखंड १० : क - काव्य\nखंड ११ : काव्य - खते\nखंड १२ : खते - ग्वेर्नसे\nखंड १३ : घ - जलपैगुरी\nखंड १४ : जलपैगुरी - तपून\nखंड १५ : तपून - धमन्या\nखंड १६ : धम्मपद - नेपाळ\nखंड १७ : नेपाळ - बडोदे\nखंड १८ : बडोदे - मूर\nखंड १९ : मूर - व-हाड\nखंड २० : व-हाड - सांचिन\nखंड २१ : साचिन - ज्ञेयवाद\nखंड २२ : सूची खंड\nखंड २३ : पुरवणी खंड ( हिंदुस्थान खंड)\nपुरवणी खंड - प्रस्तावना\nप्रकरण १ : भारतीय संस्कृतीचें आद्यवाड्मय\nप्रकरण २ : भरतखंडवर्णन\nप्रकरण ३ : हिंदुस्थानचा इतिहास\nप्रकरण ४ : लोकसमाज\nप्रकरण ५ : हिंदुस्थानची राज्यव्यवस्था\nप्रकरण ६ : हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन\nप्रकरण ७ : सांपत्तिक स्थिती व्यापार, दळणवळण व आर्थिक परिस्थिती\nप्रकरण ८ : बौद्धिक प्रगति\nप्रकरण ९ : आरोग्य\nप्रकरण १० : भारतीय समाजशास्त्र\nप्रकरण ११ : सद्य:स्थिती व स्वयंशासन\nप्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग\nजैन व बौद्धांच्या धार्मिक आघातांमुळें भारतीय पारमार्थिक कल्पनांत फरक कसकसा होत गेला त्याचा शंकराचार्यांच्या काळापर्यंतचा इतिहास मागील अनेक प्रकरणांत त्रुटित स्वरूपांत आला आहे. शकहूणांच्या आघातामुळें हिंदुस्थानच्या इतिहासांत कोणकोणत्या राजकीय घडामोडी झाल्या त्याचा इतिहास बाराव्या व पंधराव्या-'अशोक ते अराजक' व अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान' प्रकरणांत दिला आहे. या दोन्ही प्रकारच्या हल्ल्यांपासून बचावून नवव्या शतकांतला हिंदुस्थान हिंदुधर्मानुयायी व राजकीय दृष्ट्या पूर्ण स्वतंत्र झाला होता. पण नंतर लवकरच म्हणजे इ. स. १००१ पासून मुसुलमानांनीं राजकीय व धार्मिक हल्ले हिंदुस्थानावर चढविण्यास सुरवात केली. मुसुलमानांच्या इस्लामी धर्माच्या लाटेखालीं अरबस्तानापासून चीनापर्यंत बहुतेक पौरस्त्य देश सापडले. इराणासारखा प्रौढप्रतापी प्राचीन देशहि हतबल होऊन तेथील अग्न्युपासक रहिवाश्यांनीं हिंदुस्थानचा आश्रय केला. मुसुलमानांनीं आपली राजकीय सत्ता तर पश्चिमेकडे स्पेन मोरोक्कोपासून पूर्वेस चीनपर्यंत बसविली. अशी ही जबरदस्त लाट हिंदुस्थानवरहि आली. इस्लामी धर्माच्या जबरदस्तींच्या सांन्निध्यामुळें हिंदूंच्या पारधार्मिक विचारांत तसेंच राजकीय परिस्थितींत काय काय घडामोडी झाल्या त्यांचा विचार या प्रकरणांत करावयाचा आहे.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nसंकेतस्थळ उपयोगासंबंधी अधिक माहिती\nप्रस्तावना खंड पाहण्याची पद्धत\nशरीर खंड पाहण्याची पद्धत\nडॉ. केतकर यांच्या आयुष्यातील कालानुक्रम\nडॉ. केतकर गौरवपर लेख\n- प्रा. श्री. के. क्षीरसागर\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/!-2869/", "date_download": "2018-05-24T14:04:46Z", "digest": "sha1:FVR2US6TRCYLAEOEBCJZNHMNA3KLWK3U", "length": 3256, "nlines": 61, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-मराठी मिडियम - तारे जमिन पर..!", "raw_content": "\nमराठी मिडियम - तारे जमिन पर..\nAuthor Topic: मराठी मिडियम - तारे जमिन पर..\nमराठी मिडियम - तारे जमिन पर..\n१. कारणे द्या - गांडुळ शेतक-याचा मित्र आहे\nउ. शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडुळ त्याच्याशी गप्पा मारते म्हणुन.\n२. संत तुकाराम यांची थोडक्यात [३-४ ओळीत] माहिती लिहा\nउ. संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणुन ओळखत\n३. कारणे द्या - उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.\nउ. एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हांळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पाउन मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.\n४. खालील बाबतीत काय होईल ते सांगा.\nजळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास...\nउ. ग्लास काळा होईल.\n५. मराठीत भाषांतर करा.\nचिदियां पेडपर चहचहाती हैं |\nउ. चिमण्या झाडावर चहा पितात.\nमराठी मिडियम - तारे जमिन पर..\nमराठी मिडियम - तारे जमिन पर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2015/01", "date_download": "2018-05-24T13:42:41Z", "digest": "sha1:IDZPDTMWEM7G5Z6SW6WY5VHYP3SI27OO", "length": 9001, "nlines": 136, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "January 2015 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\n‘टिस’ही तुळजापूरचे आणि दुष्काळाचे मळभ…\nतुळजाभवानीचे मंदिर असलेले गाव, ही उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या गावाची ओळख सर्वसामान्यपणे आहे. या गावाच्या कुशीत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (‘टिस’) नावाची एक राष्ट्रीय स्तरावरची नामांकित संस्था आहे याची माहिती मराठवाड्यातही अनेक विद्यार्थी, पालक, पत्रकार, बुद्धिवंतांना नाही. या संस्थेत ‘Media and Politics in India: with reference to Electoral Politics’ …\nदिल्ली विधानसभेच्या गेल्या आणि या म्हणजे, २०१३ आणि २०१५ च्या निवडणुकीच्या काळात राजकीय परिस्थितीत अनेक बदल झालेले आहेत. अण्णा हजारे, किरण बेदी यांचा सल्ला डावलून आम आदमी पार्टीच्या स्थापन केलेला अरविंद केजरीवाल नावाचा आशेचा एक किरण योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, शाझिया इल्मी, विनोद बिन्नी यांच्यासह राजकीय क्षितिजावर उगवलेला होता आणि …\nकेजरीवाल आणि आप नावाचा भास\nदिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि याआधीची (२०१३ची) निवडणूक तसेच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ४९ दिवसांच्या दिल्लीतील राजवटीच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा मी दिल्लीत ‘लोकमत’चा राजकीय संपादक होतो आणि ती निवडणूक मी एखाद्या तरुण, उत्सुक आणि उत्साही वार्ताहरासारखी कव्हर केली होती. ज्येष्ठ सहकारी हरीश गुप्ता, विकास झाडे आणि मला, त्या …\nकाँग्रेसने मळवलेल्या वाटेवर भाजप \nआपल्या करिष्म्यावरच पक्षाचे अस्तित्व अवलंबून आहे आणि हा करिष्मा नसेल तर पक्षाचे बहुसंख्य उमेदवार नगर पालिकांच्या निवडणुकीतही विजयी होऊ शकत नाहीत हे लक्षात आल्यावर म्हणजे; साधारण १९७१नंतर इंदिरा गांधी यांचा एकछत्री अंमल कॉंग्रेसमध्ये सुरु झाला. केंद्र सरकार आणि पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची सूत्रे दिल्लीत एकवटली असणे स्वाभाविकच होते पण, राज्य पातळीवरची …\nप्रवीण दिक्षित काय खोटे बोलले \n१ = ‘उठसुठ कोल्हापुरी बंधारे बांधणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. भौगोलिक परिस्थिती आणि भूगर्भ स्थिती लक्षात न घेता असे बंधारे बांधणे हा पैसा कमावण्याचा धंदा आहे’ – शिरपूर सिंचन योजनेचे जनक सुरेश खानापूरकर. २ = ‘सर, तुमचा दुष्काळाचा संदर्भ देणारा ब्लॉग वाचला. आज माझ्याकडे एक जराजर्जर वृद्ध महिला आली आणि …\n‘नेकी’ला वाळवी आणि पवार ‘योग’ \nअणेंचा राजीनामा आणि सुमारांचा कल्ला \nविखारी हत्त्यांचे असहिष्णु सोहोळे…\nवेगळ्या विदर्भाचं (वार्षिक) तुणतुणं\nस्वतंत्र विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हवा एक केसीआर \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nकोण हे अमित शहा \nउद्धव समोरचे कांटेरी आव्हान\n‘बालवादी’ – राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसही\nदिल्ली दरबारी ‘शीला कि वापसी’\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t10378/", "date_download": "2018-05-24T14:01:12Z", "digest": "sha1:V23JC7LPR4W4SA7DA2HJGXYPGPVJMWCQ", "length": 4328, "nlines": 101, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तु आणी पाऊस", "raw_content": "\nतु आली तेच आकाशात काळे ढग घेऊन\nमाझ्या मनावर मळभ पसरवण्यासाठी\nपाऊस मग नुसता पडत राहीला, आणी\nत्या पावसाच वागणही तुझ्यासारखंच लहरी\nआपल्याच धुंदीत बरसत राहीला तो तुझ्या शब्दबाणांसारखा\nते पाऊसपाणी वाहुन नेऊ लागले मग सर्व प्रेम आठवणी\nतसाच मीही वाहत राहिलो तुझ्या नव्या रुपात\nतुझ्या माझ्या वाटा वेगळ्या झाल्याचं तु बोलली\nपण पाऊस ईतका झाला कि सारं धुसुर दिसलं\nओंजळीत आता पाणी टिकलंच नाही,क्षणभंगुर नात्यासारखं\nतु आणी मी मग तसेच भिजत राहीलो\nतु निरोप घेतला परत कधी न येण्यासाठी,मी तसाच भिजत राहिलो\nथोडॆ अश्रु आले पण तुझ्या पावसात एकरुप झाले न दिसण्यासाठी\nकाळ बराच लोटला पण तुझ्या पावसाचे शिंतोडॆ तसेच राहीले मनावर\nतुझा तो पाऊस दरवर्षी येतो आणी मला हिणवतो\nपण आता त्यात भिजण्याची माझी हिंमत होत नाही.\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: तु आणी पाऊस\nथोडॆ अश्रु आले पण तुझ्या पावसात एकरुप झाले न दिसण्यासाठी\nRe: तु आणी पाऊस\nRe: तु आणी पाऊस\nRe: तु आणी पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/12/problems-based-on-age.html", "date_download": "2018-05-24T13:56:09Z", "digest": "sha1:ADUOMUGXCVP3PDJLNESV776CRQNPAFOJ", "length": 9035, "nlines": 95, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : वयावर आधारित कूटप्रश्न", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nआईचे आजचे वय 'अ' वर्षे, मुलीचे आजचे वय 'ब' वर्षे आहे, अमुक इतक्या वर्षानंतर आईचे वय मुलीच्या तेव्हाच्या वयाच्या 'क' पट होईल, तर आईचे आजचे वय किती वर्षे आहे \nयासम प्रश्न सोडविताना तुम्हाला फक्त गणिती समीकरण मांडता यायला हवेत आणि दोन चलांतील रेषीय समीकरणे कशी सोडवावी याची माहिती हवी.\nदोन चलांतील रेषीय समीकरणे\nजर आपण वर नमूद केलेले पोस्ट वाचले असेल, तर खालील बाबी लक्षात ठेवा.\nI. 'x' वर्षानंतर/वर्षांपूर्वी आईचे वय मुलीच्या तेव्हाच्या वयाच्या 'क' पट असेल/होते, याची मांडणी करताना दोघांच्या तेव्हाच्या वयातील संबंध दिलेला आहे, हे लक्षात घ्या.\nसमजा, आईचे आजचे वय 35 वर्षे व मुलीचे आजचे वय 13 वर्षे असेल तर, 5 वर्षांपूर्वी आईचे वय 35-5=30 वर्षे व मुलीचे वय 13-5=8 वर्षे असेल.\nहीच बाब 'क्ष' वर्षांनंतरही लागू आहे. दोघांच्याही आजच्या वयात 'क्ष' वर्षे मिळविल्यास त्यांची तेव्हाची वये मिळतील.\nचला आता उदाहरणे सोडवून पाहू यात:\n1. आज आईचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट आहे. आणखी 5 वर्षानंतर तिचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट असेल, तर आईचे आजचे वय किती आहे \n==>मुलाचे आजचे वय 'x' वर्षे मानू.\n\"आणखी 5 वर्षानंतर\" म्हणजे दोघांच्या आजच्या वयात 5 वर्षे मिळवावी लागतील. म्हणजेच तेव्हाचे मुलाचे वय असेल x+5 आणि आईचे वय असेल 7x+5 .\n\"5 वर्षानंतर तिचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट असेल\" या वाक्यरचनेवरून 7x+5=4*(x+5)\nम्हणजे मुलाचे आजचे वय =5 वर्षे\nम्हणून आईचे आजचे वय =7x=7*5=35वर्षे.\n2. आईचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. पाच वर्षांपूर्वी मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1/6 एवढे होते.जर वडील आईपेक्षा 5 वर्षांनी मोठे असतील तर मुलाचे वय किती आहे \n==> समजा मुलाचे वय x वर्षे आहे असे मानू.\nआईचे वय =3x वर्षे(आईचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे.)\nवडिलांचे आजचे वय =3x+5(वडील आईपेक्षा 5 वर्षांनी मोठे असतील)\n5 वर्षांपूर्वी मुलाचे वय =x-5, आईचे वय =3x-5 आणि वडिलांचे वय=3x+5-5 इतके असेल.\nपाच वर्षांपूर्वी मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1/6 एवढे होते.\nम्हणजे मुलाचे आजचे वय =10 वर्षे\n3. 'अ' आणि त्याचे वडील यांच्या वयांचे गुणोत्तर 8:14 आहे. जर त्यांच्या वयांची बेरीज 154 असेल तर त्यांची वये किती \nसमजा 'अ' चे आजचे वय 'x' वर्षे आहे आणि त्याच्या वडिलांचे आजचे वय 'y' वर्षे आहे.\nत्यांच्या वयांचे गुणोत्तर 8:14 आहे. म्हणून x/y=8/14\nत्यांच्या वयांची बेरीज 154 आहे.\n(II)मधील x ची किंमत वरील समीकरणात घातल्यास,\nम्हणजे वडिलांचे आजचे वय 98 वर्षे इतके आहे.\nआता, (I) मध्ये y ची किंमत घातल्यास,\nम्हणजे मुलाचे आजचे वय 56 वर्षे इतके आहे.\nतेव्हा त्यांची आजची वये 56,98 वर्षे अशी आहेत.\nआम्ही गणिताची 'सेरीज' पुन्हा सुरू करत आहोत. आपल्याला हे पोस्ट आवडले असल्यास 'फेसबुक' लाईक वर क्लिक करायला विसरू नका.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2015/02", "date_download": "2018-05-24T13:43:01Z", "digest": "sha1:6B5WOTIUVPN2IKTT6PH7ON3GHOYLQ2SX", "length": 7950, "nlines": 131, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "February 2015 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nकलगीतुरा – महाराष्ट्र आणि बिहारमधला\nमहाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सर्व काही सुरळीत नाही हे काही आता लपून राहिलेले नाही. या सरकारातील मुख्यमंत्र्यासकट सर्वांनीच अंतर्गत धुसफुस म्हणा की नाराजी वेळोवेळी जाहीर करण्यात कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. भाजपातील एकनाथ खडसे या ज्येष्ठ मंत्र्याने लाख्खो मराठी माणसाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरात विठोबा-रुखमाईच्या आरतीनंतर मुख्यमंत्रीपदी बहुजनांचा प्रतिनिधी (म्हणजे …\nडिलीट न होणारी माणसं…\nएक म्हणजे, दैववादी किंवा नियतीवादी नसल्याचा तोटा काय असतो तर, आर आर पाटील यांच्या मृत्यूचे समर्थन करता येत नसल्याने त्याचे खापर कोणावर तरी फोडून मोकळे होता नाहीय. दुसरे म्हणजे, हे विधान करत असतानाच हेही स्पष्ट केले पाहिजे की, मी काही आरआर यांच्या खास वगैरे वर्तुळात नव्हतो. तरीही त्यांच्या मृत्यूची बातमी …\n…हा दिवा विझता कामा नये \nदिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी बहुमत संपादन करणार, सभागृहातील सर्वात मोठा पक्ष हे भारतीय जनता पक्षाचे स्थान जाणार आणि काँग्रेसला पाचच्या आत जागा मिळणार हे अंदाज होतेच. प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात दिल्लीत होतो तेव्हा ‘आप’ला ४०-४२ जागा नक्की मिळतील, हा आकडा ४५ पर्यंत जाऊ शकतो असे वातावरण होते. मात्र दिल्लीकर मतदारांनी …\nउत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अगदी अंतिम टप्प्यात दिल्लीत होतो. निवडणुकीच्या रणांगणातल्या भाषेत ‘कत्तल-की-रात’ असणारे जाहीर प्रचाराचा शेवटचा आणि संपल्यानंतरचा हेही दोन दिवस त्यात होते. हा मजकूर प्रकाशित होईपर्यंत दिल्लीत मतदान झालेले असेल. मतदारांचा कौल १० फेब्रुवारीला दुपारी बाराच्या आत कळेल. त्याआधी मतदार पाहण्याचे निष्कर्ष प्रकाशवृत्त वाहिन्यांवरून आलेले असतील. …\nनांदेडच्या निकालाचा व्यापक अर्थ\nन उरला ‘म’ मराठीचा \nकॉपी, तेव्हा आणि आताही\n‘मनोहर’ असलं आणि नसलं तरी…\nलेट मी जॉईन द मेजॉरिटी….\nवसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…\nचला, शेतकऱ्यांसाठी एक पणती पेटवू यात…\nकोडग्या नोकरशाहीवर ‘चाबूक’ हाच उतारा \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/theem-college-of-engineering-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:10:11Z", "digest": "sha1:KFVKESG6X5XMTC4BLNGIH3MT3BXSVRR2", "length": 9031, "nlines": 106, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Palghar Theem College of Engineering Recruitment 2017", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nथीम अभियांत्रिकी महाविद्यालय पालघर येथे 106 जागांसाठी भरती [Private]\nअसोसिएट प्रोफेसर : 25 जागा\nअसिस्टेंट प्रोफेसर : 72 जागा\nग्रंथपाल : 01 जागा\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 30 जून 2017\nअधिकृत वेबसाईट : पाहा\nPrevious (ADCC Bank) अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप. बँक लि. मध्ये 465 जागांसाठी भरती\nNext 11 फील्ड ऑर्डनान्स डेपोत विविध पदांची भरती\n(NCSCM) नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट मध्ये 158 जागांसाठी भरती\n(NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 258 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 645 जागांसाठी भरती\n(ICMR-NIV) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे विविध पदांची भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात भरती\n(TMC) टाटा मेमोरियल केंद्रात 142 जागांसाठी भरती\n(ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 1047 जागांसाठी भरती\n(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत 139 जागांसाठी भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2015/03", "date_download": "2018-05-24T13:38:37Z", "digest": "sha1:K2IDCWTAJVOCH3NK54VFFLT6HZUIETFS", "length": 7969, "nlines": 132, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "March 2015 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nफडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा\nपत्रकारितेत १९७८ साली आल्यानंतर नागपूर शहरात २६ वर्ष वास्तव्य झाले. या शहराने वार्ताहर ते संपादक असा माझा प्रवास पहिला. सुख-दुखाच्या क्षणी या शहराने भावना मोकळ्या करण्यासाठी मला आधार दिला. हे शहर, तेथील अगणित भली-बुरी माणसे, रस्ते, झाडे, अनेक संस्था, वास्तू, असह्य टोचरा उन्हाळा, बोचरी थंडी, बेभान पाऊस… इत्यादी इत्यादी माझ्या …\nकारण ‘राज’ आणि शिवाजीराव देशमुख\nऔरंगाबाद महापालिकेच्या येत्या निवडणुकीच्या चाचपणीसाठी आलेल्या राज ठाकरे यांची भेट झाली. अर्थातच भरपूर गप्पा झाल्या. मी म्हणालो, ‘फार उशीर केला तुम्ही औरंगाबादची निवडणूक लढवण्यासाठी यायला. या शहराची वाट लावली आहे. एके काळी टुमदार आणि देखणं असणारं हे गाव बकाल करून टाकलंय लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा-बारा वर्षात’. राज ठाकरे म्हणाले, ‘म्हणूनच नाही …\nमहात्मा गांधी नावाचा माणूस समजून न घेता आणि याच गांधी नावाचा विचार उमजून न घेता टीका करण्याचा उठावळपणा करणाऱ्यांच्या यादीत आता मार्कंडेय काटजू या इसमाची भर पडली आहे. एक अत्यंत फाटका माणूस आणि त्याने मांडलेला जीवनवादी विचार मिळून गांधीवाद तयार झाला. याच गांधीवादाने जगातल्या अनेकांना ‘माणूस’ म्हणून जगण्याची प्रेरणा दिली, …\nआव्हानांच्या चक्रव्यूहात अशोक चव्हाण\nअsssssssखेर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बदलले. या बदलाला इतका उशीर झालाय की योग्य वेळी घेतलेला निर्णय असे म्हणता येत नाही की देर आये दुरुस्त आये, असेही म्हणता येत नाही. माणिकराव ठाकरे २१ ऑगस्ट २००८ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. काँग्रेसचे राज्यातले लोकसभेत १३ आणि विधानसभेचे …\nराजकारणातल्या फुशारक्या आणि निसरड्या वाटा \nकाँग्रेसने मळवलेल्या वाटेवर भाजप \nफडणवीस, नोकरशाहीचे नाही जनतेचे मुख्यमंत्री व्हा \n‘टिस’ही तुळजापूरचे आणि दुष्काळाचे मळभ…\nमुंडेंनंतरचा गेम चेंजर कोण \nजांबुवंतराव नावाचं एकाकी वादळ\nसुषमा – स्वप्न ते भंगले \nनोकरशाही-कोडगी, असभ्य आणि बरंच काही…\nकोण हे अमित शहा \n‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1967\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F-2.html", "date_download": "2018-05-24T13:24:57Z", "digest": "sha1:ZENXMCAXMJ7UJIHAZZGNXZSB3JI3I5LH", "length": 31361, "nlines": 155, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "कॉंग्रेससाठी बिकट वाट... » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog कॉंग्रेससाठी बिकट वाट…\n२०१३च्या डिसेंबरमध्ये सुरु झालेली कॉंग्रेसची घसरगुंडी काही थांबायचं नावच घेत नाहीये ; उलट आता तर पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होण्याकडे वाटचाल सुरु झाली असल्याचं दिसतंय . २०१३त झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांच्या आधी कॉंग्रेसचं नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडून राहुल गांधी यांच्याकडे जाणार असल्याची नांदी, नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर मोठा गाजावाजा करून म्हणण्यात आली . तेव्हा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी असतील हेही स्पष्ट झालेलं होतं . राहुल गांधी आणि नरेंद्र यांच्यातील विषम लढत तेव्हापासूनची . नरेंद्र मोदी यांनी राहुल यांची कॉंग्रेसचे ‘शहजादे’ अशी खिल्ली उडवायला सुरुवात केल्याचा तो काळ होता . हाच सामना तेव्हा सोशल मिडियावर ‘पप्पू व्हर्सेस फेकू’ म्हणजे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा रंगवला जात होता . राजधानी नवी दिल्लीत बसून ही राजकीय ‘झकापक’ पाहायला मजा येत होती . कॉंग्रेसनं त्या निवडणुकात दिल्ली आणि राजस्थान ही राज्ये गमावली , मग लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला . नंतर महाराष्ट्राचे तख्त गमावले आणि आता केरळ तसेच आसाम ही राज्ये कॉंग्रेसच्या हातून गेली . पराभवाची ही मालिका अशीच सुरु राहिली तर आज १३० वर्षांचा असलेला हा पक्ष काही वर्षानी भारतात सूक्ष्मदर्शक यंत्रातून शोधावा लागेल अशी स्थिती आहे…\n२०१४च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबतच भारतीय जनता पक्षाचंही नेतृत्व व्यक्तीकेंद्रित झालं . भाजपात वाजपेयी-अडवानी पर्व संपून मोदी पर्व सुरु झालेलं आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वाची धुरा सोनिया गांधी यांच्याकडून राहुलकडे जात असल्याचे स्पष्ट झालेलं होतं . देशातील दोन प्रमुख राजकीय आणि मुख्य प्रतिस्पर्धी पक्षातील नेतृत्वात झालेला हा बदल हे त्या निवडणुकीचं एक ठळक वैशिष्ट्य होतं . मतदारांचा कौल आणि नेतृत्वाच्या त्या लढाईत राहुल गांधी यांचं पानिपत झालं . तरी लोकसभा निवडणुकीतील दारुण अपयश एकट्या राहुल यांचं नाही असं कॉंग्रेसनं तेव्हा म्हटलं . त्याआधी दिल्ली विधानसभेतल्या ( आधी सत्ता गमावली आणि लगेच झालेल्या निवडणुकीत तर कॉंग्रेसचा एकही उमेदवार विजयी न होण्याची नामुष्की ओढावली तरी त्या ) पराभवानंतरही ही ‘सामुहिक’ जबाबदारी असल्याचं सांगण्यात आलं आणि आता आसाम व केरळ ही राज्ये गमावल्यावर , तामिळनाडू आणि पश्चिम बंगालात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पराभवाची जबाबदारी घेण्याचं टाळलं आहे . यश ‘गांधी’चं आणि अपयश ही सामुहिक जबाबदारी ही कॉंग्रेसच्या काही दशकातील राजकारणाची दशा राहिलेली आहे . अर्थात , अशी जबाबदारी स्वीकारल्यानं फार काही मोठ्ठं साध्य होतं नाही पण, कार्यकर्त्यांचे हौसले बुलंद राहण्यास मदत होते आणि पराभवातही नेता कार्यकर्त्यां सोबत आहे, याचं समाधान मिळत असतं ; ते सांकेतिक समाधान देण्यातही पक्षाचे नेता म्हणून राहुल अयशस्वी ठरले आहेत .\nकॉंग्रेसचे ‘शहजादे’ राहुल गांधी यांचा पक्षाचे भावी नेते म्हणून उदय झाल्यापासून\nकॉंग्रेससाठी निवडणुकांच्या आघाडीवर अनुकूल असं काहीच घडलेलं नाही . सत्ता हा निकष\nलावायचा झाला तर ; आहेत तेही गड शाबूत राखण्यात नेतृत्वाला यश आलेलं नाहीच उलट, मोठी पडझडच झालेली आहे . संघटना म्हणून एकेकाळी संपूर्ण देशभर पाळेमुळे असलेला पक्ष आता बहुप्रादेशिक झालेला आहे . याला नेतृत्व जबाबदार कसं आहे हे सांगण्यासाठी फार लांब जायची गरज नाही- आसामात तरुण गोगोई यांना हटवावं अशी शिफारस अनेक कॉंग्रेस नेत्यांनी केलेली होती पण, ती राहुल गांधी यांनी फेटाळली . नाव जरी तरुण असलं तरी स्वत:च्या बळावर एक पाऊल उचलता येत नाही अशी तरुण गोगोई यांची आरोग्यावस्था जराजर्जर आहे तरी, त्यांनाच नेतृत्वपदी कायम ठेवण्यांनं निवडणुका लढवणारे ‘चाणक्य’ भाजपत सामील झाले आणि निवडणुका जाहीर होण्याआधीच आसामातील कॉंग्रेसचा पराभव निश्चित झाला . केरळात ओम्मन चंडी यांच्याविरोधात भ्रष्टाचारासकट नको-नको त्या असंख्य तक्रारी झाल्या . तिथेही वेळीच नेतृबदल केला असता तर पराभवाची नाचक्की टाळता आली असती . गाधीवाद्यांचा हिंसाचाराला विरोध पण , डाव्यांशी पश्चिम बंगालात युती आणि केरळात शत्रुत्व हा तर विसंगतीचा कळसच होता ; ही राजकीय अगतिकता का स्वीकारावी लागली याचं काहीही स्पष्टीकरण दिलं गेलं नाही . हे असे आणि उमेदवारी वाटपाचे निर्णय काही स्थानिक नेत्यांचे नव्हते तर युवराज राहुल यांचाच त्यासाठी आग्रह होता . त्या पार्श्वभूमीवर पराभवाची जबाबदारी स्वीकारणं प्रतिमा उजळ होण्यासाठी पूरक ठरलं असता पण , त्या पातळीवरही किमान शहाणपणाचा अभाव असल्याचं राहुल गांधी यांनी दाखवून दिलं आहे .\nइंदिरा गांधी ते सोनिया गांधी अशी व्यक्तिकेंद्रीत आणि एककल्ली , नेतृत्वाची कॉंग्रेसची परंपरा आहे . ( १९६९पासून गांधी नावाचं नेतृत्व असल्याशिवाय निवडणुकात कॉंग्रेस टिकूच शकत नाही . राजीव गांधी यांच्या हत्येनंतर उदयाला आलेलं पी. व्ही. नरसिंहराव यांचं नेतृत्व याला अपवाद आहे पण, हे नेतृत्व उदयाला येण्यामागे राजीव गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट होती, हे विसरता येणार नाही .) . नरसिंहराव यांच्या नेतृवाखालील केंद्र सरकारची मुदत संपल्यावर ते १९९८साली सोनिया गांधी सूत्रे हाती घेईपर्यत कॉंग्रेसची कशी वाताहत झालेली होती आणि सत्तेविना काँग्रेसजन कसे तडफडत होते हे देशानं पाहिलं आहे . अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून निसटता का होईना पराभव झाला तो सोनिया गांधी यांच्यामुळेच . पंतप्रधानपद न स्वीकारता सोनिया गांधी यांनी नंतर एकाच वेळी पक्ष तसंच सरकारची सूत्रे स्वत:कडे कशी ठेवली आणि त्याचे पक्ष तसेच सरकार पातळीवर दुष्परिणाम काय तसेच कसे झाले हेही देशानं अनुभवलं आहे ; राहुल गांधी हे या व्यक्तीकेंद्रित राजकारणाची पुढची ‘कमजोर’ कडी आहे .\n‘मेरा नंबर कब आयेगा ’ असं एका जाहिरातीत एक माणूस अत्यंत अगतिकतेने विचारतो , तशी अवस्था सध्या नेता म्हणून राहुल गांधी यांची निवडणुकीतील विजयाबाबत झालेली आहे ’ असं एका जाहिरातीत एक माणूस अत्यंत अगतिकतेने विचारतो , तशी अवस्था सध्या नेता म्हणून राहुल गांधी यांची निवडणुकीतील विजयाबाबत झालेली आहे राहुल यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल समस्त काँग्रेसजनांना २०१३मध्ये विश्वास का वाटत नव्हता , याचं उत्तरही कॉंग्रेसच्या या सलग पराभवात दडलेलं आहे . याला जबाबदार अर्थात स्वत: राहुल गांधी आहेत . दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर लोकसभा निवडणुकीचे प्रचार प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेईपर्यंत राहुल गांधी यांचं राजकारणाबद्दल गंभीर नसणं त्याला कारणीभूत आहे . वयाचा चाळीशीचा टप्पा ओलांडल्यावर , तोपर्यंत लोकसभेची निवडणूक दोन वेळा जिंकून आणि पक्षाचं सरचिटणीसपद भूषवूनही राहुल यांना त्यांचं नेतृत्व पक्ष पातळीवरही प्रतिष्ठापित करता आलेलं नव्हतं . त्यांच्यात एक कसबी राजकारणी लपलेला आहे , त्यांच्यात देशाचे नेतृत्व स्वीकारण्याची असलेली क्षमता ( राहुल यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल समस्त काँग्रेसजनांना २०१३मध्ये विश्वास का वाटत नव्हता , याचं उत्तरही कॉंग्रेसच्या या सलग पराभवात दडलेलं आहे . याला जबाबदार अर्थात स्वत: राहुल गांधी आहेत . दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर लोकसभा निवडणुकीचे प्रचार प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेईपर्यंत राहुल गांधी यांचं राजकारणाबद्दल गंभीर नसणं त्याला कारणीभूत आहे . वयाचा चाळीशीचा टप्पा ओलांडल्यावर , तोपर्यंत लोकसभेची निवडणूक दोन वेळा जिंकून आणि पक्षाचं सरचिटणीसपद भूषवूनही राहुल यांना त्यांचं नेतृत्व पक्ष पातळीवरही प्रतिष्ठापित करता आलेलं नव्हतं . त्यांच्यात एक कसबी राजकारणी लपलेला आहे , त्यांच्यात देशाचे नेतृत्व स्वीकारण्याची असलेली क्षमता () कधी कसाला लागलेली नव्हती आणि नंतरच्या काळात कृतीतूनही राहुल यांना ती सिद्ध करता आलेली नाही ; हा या सलग पराभवांचा अर्थ आहे .\nपक्षात संजय गांधी मग राजीव गांधी आणि नंतर सोनिया गांधी यांना छुपा विरोध होता पण त्यांना असलेल्या विरोधाची धार राहुल यांना असलेल्या विरोधाइतकी धारदार नव्हती . ‘राजकारण समजतच नाही’ किंवा ‘नेतृत्व गुणांचा अभाव आहे’ अशी जहरी टीका राहुल यांच्यावर आधी पक्षातूनच झाली, त्यानंतर नरेंद्र मोदी आले ; नव्याने पक्ष बांधणीचा संदेश आणि कार्यकर्त्यांची नवी फळी उभारण्याचा विश्वास देणाऱ्या राहुल यांच्या मोहिमा याच विरोधकांकडून ( उदाहरणार्थ कॉंग्रेसमधील घराणेशाही मोडून काढण्यासाठी लोकसभा निवडणुकीत काही मतदार संघात कार्यकर्त्यानी निवडलेला उमेदवार देणे आणि त्या उमेदवाराला निवडणून आणण्याची जबाबदारी त्याच कार्यकर्त्यांवर टाकणे ) कुचकामी ठरवल्या गेल्या . असं काही संजय किंवा राजीव किंवा सोनिया गांधी यांच्याबाबत अपवादानंच घडलं . याचं कारण संजय किंवा राजीव यांना विरोध म्हणजे साक्षात इंदिरा गांधी यांना आव्हान समजलं गेलं आणि त्या विरोधाचा पुरता राजकीय ‘बंदोबस्त’ केला गेला . तर सोनिया यांना विरोध करण्याची प्राज्ञाच कोणा कॉंग्रेसजनाची नव्हती कारण, त्यांनी कॉंग्रेसचे नेतृत्व करावं म्हणून कॉंग्रेसमधील तेव्हाचे सर्व ‘दिग्गज’ सोनियांच्या दारी दाती तृण धरून गेले होते .\nबुझुर्ग , प्रस्थापित , वृद्ध नेत्यांची अडचण इंदिरा गांधी यांनाही सुरुवातीला काही काळ भेडसावली पण, राजकारणातील अनुभवाचा आधार आणि कणखर स्वभाव याआधारे सर्वांना एक तर खड्यासारखं बाजूला फेकलं आणि निर्वाणीचा क्षण आला तेव्हा नवा पक्ष काढून स्वत:चं नेतृत्व प्रस्थापित करण्यात त्या यशस्वी झाल्या . हा असा खमकेपणा आणि पक्षात आघाडीवर राहून लढण्याचा चिवट संयम राहुल गांधी अद्याप दाखवू शकले नाहीत, उलटपक्षी आपल्याच पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाची जाहीर खिल्ली उडवण्याचा बालीशपणा मात्र त्यांनी दाखवला ) . हा त्यांच्यातल्या आकलनाचाही तोकडेपणाच म्हणायला हवा . निवडणुका राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या आणि त्यात आता कॉंग्रेसच्या पदरी पुन्हा (अपेक्षित ) अपयश आल्यानं तर बसलेला ‘पराभूत नेतृत्व’ हा शिक्का लवकर न पुसता येणारा आहे .\nस्वत:चं नेतृत्व पक्षात प्रस्थापित न होण्याला राहुल गांधी बरेच जबाबदार आहेत . केंद्रात मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना मंत्रीपद स्वीकारुन एखाद्या खात्याचा कारभार चोख चालवून प्रशासकीय कसब आणि नेतृत्वगुण सिद्ध करण्याची संधी राहुल यांनी गमावली . त्याची, राजकीय पातळीवरील पुनरावृत्ती त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या कॉंग्रेसच्या आजवरच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या पराभवात केली . लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद ( खरं तर , गट नेतेपद स्वीकारून ) मोदी आणि भाजप विरोधातील लढाईचे नेतृत्व राहुल यांनी करायला हवं होतं . पण , राहुल गेले ५९ दिवसांच्या सुटीवर ) मोदी आणि भाजप विरोधातील लढाईचे नेतृत्व राहुल यांनी करायला हवं होतं . पण , राहुल गेले ५९ दिवसांच्या सुटीवर देशाचं नेतृत्व () करण्यास निघालेला नेता अर्थसंकल्पीय अधिवेशनात गायब राहतो हे प्रथमच घडलं . राहुल गांधी यांच्या त्या गैरहजेरीमागची कारणं कदाचित त्यांच्या पातळीवर समर्थनीय असतील पण, कॉंग्रेसला त्या गैरहजेरीचं समर्थन करता आलं नाही , उलट कॉंगेसची पंचाईतच झाली . आघाडीवर राहून नेतृत्व करण्यात राहुल गांधी कमी पडतात असंच वातावरण दृढ झालंय .\nराजकारण किती संधीसाधू असतं याची गंमत बघा ; याच राहुल गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारावं असं पंतप्रधान मनमोहनसिंगसकट सर्व कॉंग्रेस नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणत असत . पण, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पक्षाचं अध्यक्षपदही त्याच राहुल यांना हुलकावण्या देतंय आणि आता तर त्यांच्या नेतृत्वावरच भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह लागलं आहे सर्व प्रतिकुलतांवर मात करून नेतृत्व प्रस्थापित व्हावं यासाठी पक्षाला निवडणुकीत यश मिळवून देण्याचं आव्हान राहुल गांधी यांच्यासमोर आहे . पराभूत नेत्याला राजकारणात काहीच स्थान नसतं , हा राजकारणाचा ‘उसूल’ असतो . सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नाही आणि राहुल पक्षाला विजय मिळवून देऊ शकत नाही हे सिद्ध झाल्यानं कॉंग्रेस पुढील आव्हानात वाढ झाली आहे . एकूण राहुल आणि कॉंग्रेस पक्षासाठी पुढची वाट खूपच बिकट आहे…\nभाजपच्या गोटात : मु. पो. उत्तन \nएकारलं कर्कश्शपण आणि (अ)सहिष्णुतेचं राजकीयीकरण \nजयंत पाटलांसमोरील आव्हानं आणि मुख्य सचिवपदाची निरर...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nविदर्भाचा चिवचिवाट आणि शिवसेनेचा बोटचेपेपणा\n‘ पंकजाची संघर्षयात्रा ’\nदक्ष… बिग बॉस देख रहा है\nविखारी हत्त्यांचे असहिष्णु सोहोळे…\nनव्वदीच्या उंबरठ्यावरचा आशावादी कॉम्रेड \nभाजपच्या खांद्यावरचा अवघड क्रूस \nमराठवाडा तेव्हा… आणि आता तर राजकीय पोरका\nवसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…\nआप’भी हमारे नही रहे \nबाबा, हे वागणं बरं नव्हे\n‘मनोहर’ असलं आणि नसलं तरी…\nवेगळ्या विदर्भाचं (वार्षिक) तुणतुणं\nकोडग्या नोकरशाहीवर ‘चाबूक’ हाच उतारा \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2015/04", "date_download": "2018-05-24T13:45:51Z", "digest": "sha1:BVUPGG3GNLMI5CDRML237RHDRRDJ5O7I", "length": 8301, "nlines": 131, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "April 2015 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nसंसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात गायब असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठे वाजत गाजत आगमन झाले आहे. परदेशी शिकून एखादा राजपुत्र राज्य करण्यासाठी देशाच्या राजधानीत परतल्यावर लोकात जसा उत्साह शिगेला पोहोचतो तसे कॉंग्रेसजणांचे सध्या झाले आहे. ते स्वाभाविकही आहे कारण, एक- कॉंग्रेसला गांधी नेतृत्वाशिवाय पर्याय नाही …\nशेवटच्या टप्प्यात काही प्रकाशवृत्त वाहिन्यांचे काही पत्रकार आणि त्या वाहिन्यांवरचे काही तथाकथित राजकीय विश्लेषक यांचे ‘विशफूल थिंकिंग’ वगळता अपेक्षेप्रमाणे बांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नारायण राणे दणकून हरले. शेवटच्या टप्प्यात या वाहिन्यांनी ‘राणे जोरदार टक्कर देणार’, ‘कदाचित ते विजयी होणार’, असे जे ‘हाईप’ केले त्यामागची कारणे काहीही असोत पण, दस्तुरखुद्द …\nमल्टीप्लेक्स चित्रपटगृह ही बदलत्या तंत्रज्ञान आणि आवडी-निवडीची गरज आहे. त्या व्यवसायातून इतर छोट्या-मोठ्या पूरक व्यवसायांना मिळणाऱ्या संधी ओळखून महाराष्ट्र सरकारने करात सूट देण्यापासून ते वाढीव एफएसआयपर्यंत अशा अनेक सवलती मल्टीप्लेक्स उभारणी करणारांना दिल्या. या सवलती देतांना मल्टीप्लेक्सनी ‘प्राईम टाईम’मध्ये वर्षातून किमान ३० दिवस मराठी चित्रपटांसाठी राखून ठेवण्याची अट २००१साली राज्यात …\nसत्ताधुंद आणि आचरटेश्वरांच्या देशा \n‘राजीव गांधी यांनी नायजेरियन (म्हणजे काळ्या वर्णाच्या) मुलीशी लग्न केले असते तर त्या मुलीला कॉंग्रेसने नेता म्हणून स्वीकारले असते का ’ अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सोनिया गांधी यांच्या वर्णाच्या संदर्भात केलेली टिप्पणी कोणाही सुसंस्कृत आणि सभ्य माणसाला असभ्य, अश्लाघ्य आणि निर्लज्जपणाचा कळस वाटणारी असली …\nदेवेंद्र सरकारसमोरील जटील आव्हाने…\nमुख्यमंत्र्याच्या डोईजड झाली नोकरशाही\nदुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच\nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे \nराज ठाकरे आणि नेमाडेंची ताशेरेबाजी \nराहुल गांधी आणि बिलंदर काँग्रेसजन \nदिलखुलास आणि ऐटदार गवई…\nसुषमा – स्वप्न ते भंगले \nट्युशन्स – एक स्वानुभव\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2015/05", "date_download": "2018-05-24T13:49:12Z", "digest": "sha1:BWLD5NTDUMMD7D4Z3UKAEDUK4ZSVYDCK", "length": 9974, "nlines": 141, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "May 2015 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nगांधी @ वसंत गुर्जर.कॉम\nवसंत दत्तात्रेय गुर्जर यांची गांधी ही कविता सर्वात प्रथम ऐकली ती अंबाजोगाई साहित्य संमेलनात. पत्रकारितेत येऊन तेव्हा जेमतेम पाच-सहा वर्ष झालेली होती. प्रकाशित काही कथांना मान्यवरांची दाद() मिळाल्याने कथालेखनाची उर्मी जास्तच बळावलेली असल्याने लेखक होण्याचे स्वप्न होते. त्यातच नागपूर पत्रिका या दैनिकाच्या ‘साकव’ या रविवार पुरवणीचे संपादन मंगला विंचुरणेसोबत करत …\nएक वर्षापूर्वी आणि नंतर…\n(सर्व परिचित वाचक चळवळ ग्रंथालीचे मुखपत्र असलेल्या ‘शब्दरुची’ या मुखपत्राच्या मे २०१५च्य अंकाचा अतिथी संपादक मी आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे एक वर्ष ही या अंकाची थीम आहे. या अंकासाठी मी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित भाग- चित्र संकल्पना : विवेक रानडे ) मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीएचे सरकार पायउतार …\nएकंदरीत हा पंधरवडा सेलिब्रिटींचे ‘लाड’ होण्याचा दिसतो आहे. सक्तमजुरीची सजा होऊनही एक मिनिटसुद्धा सलमानखान नावाचा नट कारागृहाच्या गजाआड गेला नाही. संशयास्पद व्यवहार करून निकालात काढलेल्या ‘सत्यम’कडे जमा असलेल्या भागधारकांच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारणाऱ्या राजूला उच्च न्यायालयात जामीन मिळाला आणि त्यापाठोपाठ बातमी आली ती, तामिळनाडूच्या सर्वेसर्वा जयललिता यांना उच्च न्यायालयाने बेहिशेबी …\nगेल्या ३५/३६ वर्षात बसोलीच्या या वर्षीच्या शिबिरात सर्वार्थाने प्रथमच माझा कोणताही सहभाग नसेल. १९८० ते २०१५ या काळात देशात (किंवा काही वेळा परदेशातही) असलो तरी बसोलीच्या शिबिरात आवर्जून एक दिवस तरी सहभागी होऊन किमान चार-सहा तास घालवणे मला मनापासून आवडत असे; खरं तर अजूनही आवडेल. मधली काही वर्ष पत्रकारितेच्या निमित्ताने …\nकणभर खरं, मणभर खोटं\n‘कणभर खरं आणि मणभर खोटं’ बोलणाऱ्या सलमानखान या नटाचे दारूच्या नशेत कार चालवून पाच जणांना चिरडण्याच्या आरोपाखाली झालेली शिक्षा भोगण्यासाठी कारागृहाआड जाणे आणखी लांबले. आपल्या देशातील कायद्याच्या मार्गाने न्याय होण्याची/मिळण्याची प्रक्रिया कशी आरोपीच्या पथ्यावर पडते याचे उदाहरण म्हणून या घटनेकडे बघायला हव. शिवाय सलमान एकही दिवस जेलमध्ये न गेल्याने ही …\nसंसदेच्या कॉरीडॉर किंवा प्रांगणात अनोळखी असणाऱ्याने जरी अभिवादन केले तरी आवर्जून सस्मित प्रतिसाद देण्याचा सुसंस्कृतपणा जपणारे तसेच आपण कोणी तरी बडे राजकीय आसामी आहोत याचा मागमूसही न लागू देता दिल्लीच्या सांस्कृतिक वर्तुळात सहजपणे वावरणारे सीताराम येच्युरी आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी म्हणजे ‘सेनापती’ झाले आहेत. थोडक्यात सांगायचे तर, जनाधार …\nदक्ष… बिग बॉस देख रहा है\nहवे आहेत, अंधाराची तहान लागणारे…\nजिना, जसवंतसिंह आणि जुने हिशेब…\nभाजपच्या गोटात : मु. पो. उत्तन \nनव्वदीच्या उंबरठ्यावरचा आशावादी कॉम्रेड \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1966\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2007/08/", "date_download": "2018-05-24T13:41:50Z", "digest": "sha1:VWQ5MRCIK74MG5ETPZQAOIS2EYWGHUOC", "length": 13151, "nlines": 73, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: August 2007", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nहे शीर्षक वाचुन तुम्ही म्हणाल,'टिळक ना महान माणूस होता माहिती आहे महान माणूस होता माहिती आहे पण च्यायला हा काय नविन सांगणार आहे आता टिळकांबद्द्ल पण च्यायला हा काय नविन सांगणार आहे आता टिळकांबद्द्ल\nनाव : बाळ गंगाधर टिळक\nस्थळ : चिखलगाव, रत्नांगिरी.\n'हुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र, हे आम्हालाही माहिती होतं(चक्क). १ ऑगस्ट १९२० रोजी ते पंचत्वास विलीन झाले. प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता तेव्हा मुंबईत त्यांच्या अंत्ययात्रेला. youtube वर पाहिलाय हो आम्ही त्यांचा video.'\nमाणूस खरंच ज्ञानी होता हा पण त्यांचे गुरु, केरुनाना छत्रे त्यांना सूर्याचं पिल्लू म्हणायचे. बुद्धीचं तेज होतंच त्यांच्या तसं. सामान्य माणूस उजव्या मेंदुचा उपयोग फार कमी करतो. शास्त्रज्ञ १०-१५% करतात. लोकमान्यांनी २४% केला.......\nगणितात तर त्यांचा व्यासंग होताच, त्याशिवाय राजकारण, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, लेखन,न्यायशास्त्र, सनातन धर्मग्रंथांचा अभ्यास, त्यावर सखोल विचार व लेखन...एक ना दोन\nटिळक मुंबईला ज्या मित्राकडे राहायचे तो वैद्यकशास्त्र शिकायचा. त्याच्या घरी बसुन हेही जीवशास्त्रात घुसले. एकदा disection साठी बैलाच ह्रदय घेऊन आले. तेव्हा मात्र त्या मित्राने लोकमान्यांना गणितातंच व्यासंग करण्याचा प्रेमळ सल्ला दिला. असो\nटिळक जर शे-सव्वाशे वर्ष उशिरा जन्मले असते तर\nत्यांची शेंगांची गोष्ट आज आम्हाला सांगितली गेली नसती. ते लोकमान्य ह्या नावाने प्रसिद्ध झाले नसते. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' असं लहान मुलांना १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीच्या भाषणात सांगायची संधी मिळाली नसती' असं लहान मुलांना १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीच्या भाषणात सांगायची संधी मिळाली नसती बिचारे..... एक सच्चा नेता हरवून बसले असते\nसार्वजनिक गणेशोत्सव झाले असते शिवजयंतीवरुन वादही झाले नसते, कारण तोही उत्सव कदाचित टिळकांनी सुरु केला नसता. आणि इतर सुपीक टाळक्यांच्या डोक्यातही आलं नसतं. सावरकर,चाफेकरबंधुंसारख्या कट्टर हिंदुत्ववाद्यांनी कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला असता\nकेसरी निघाला नसता,त्यातील पाश्चिमात्त्यांना हादरवून टाकणा-या अग्रलेखांना आज सगळे मुकले असते. गीतारहस्य,The arctic home in vedas वगैरेसारखे अव्वल दर्जाचे ग्रंथ लिहिले गेले नसते. गीतेवर टिका करणारे पुष्कळ आहेत. पण त्यातला योग्य अर्थ कोणी सांगितला असता\nआज टिळक असते आणि जर ते राजकारणात असते तर भल्याभल्यांची शब्दांनी मुंडीच मुरगळली असती त्यांनी भल्याभल्यांची शब्दांनी मुंडीच मुरगळली असती त्यांनी कदाचित ते राजकारणात टिकलेही नसते. विवेक नक्कीच जागृत राहिला असता त्यांचा. भ्रष्टाचार,लाचारी,स्वाभिमानाचा अभाव ह्या दुर्गुणांविरुद्ध कडक शब्दात टिका केली असती. एकीकडे टिळक आणि दुसरीकडे उरलेले राजकारणी असा देखावा झाला असता. कारण टिळक एकटेच मनापासून जनतेसाठी झटले असते.\nआज टिळक जर I.T. मध्ये असते तर Software,hardware आणि network ह्या तीन शाखांमध्ये विभागल्या गेलेल्या ह्या क्षेत्रात टिळक तीनही विभागात गुरु झाले असते. कित्येक नवनवीन codes लिहिले असते त्यांनी. नवीन hardware configurations शोधली असती, आणि कित्येक नवीन topologies शोधल्या असत्या. भारतीय IT मध्ये कितीही पुढे असले तरी अजुन ते स्वतःची programming langauge बनवू शकले नाहीत. टिळकांनी कदाचित तीही बनवली असती. कारण कोणत्याही विषयाच्या मुळाशी हात घालायचा स्वभावंच होता त्यांचा\nकिंवा कदाचित टिळक न्यायशास्त्रातही गेले असते. तसं झालं असतं तर किती न्याय्य कायदे बनवले गेले असते जुने पुराणे इंग्रजांच्या काळातले कायदे कदाचित आज वापरलेच गेले नसते, कारण इतिहासात टिळकांनी, हिंदुधर्माबद्द्ल इंग्रजांनी कायदे करण्याच्या विरुद्ध उठवलेल्या आवाजाचे दाखले आहेत. जातीवाद वाढवणा-या कायद्यांना तर टिळकांनी आवर्जुन विरोध केला असता.\nअसो, ह्या सगळ्या त्यांच्या आजच्या अस्तित्वाविषयीच्या कल्पना सोडल्या तरीही आज त्यांच अस्तित्व ही काळाची गरज आहे. टिळक स्वर्गातून हे सगळ बघत असतील तर रडतील का छे, रडणं हा त्यांचा स्वभाव नाही. गीतेवर एवढा सखोल विचार केलेला माणूस मार्ग शोधेल, रडणार नाही. लोकमान्य,खरंच तुम्ही परत या हो छे, रडणं हा त्यांचा स्वभाव नाही. गीतेवर एवढा सखोल विचार केलेला माणूस मार्ग शोधेल, रडणार नाही. लोकमान्य,खरंच तुम्ही परत या हो देश आज जरी स्वतंत्र झाला असला तरीही समाज अजूनही अज्ञान,गरीबी,भ्रष्टाचार,लाचारी,पक्षपात,जातीवाद,धर्मवाद,अप्रामाणिकपणा,स्वार्थी राजकीय पक्ष ह्यांच्या विळ्ख्यात अडकून पडलाय. ह्या सगळ्या शत्रुंपासून मुक्त करण्यासाठी तुमच्यासारखाच खंबीर,बुद्धीजीवी नेता हवाय हो देशाला. देशासाठी रक्ताचं पाणी करणारा नेता हवाय. इथे आधीच सगळ्यांची शरीरे थंडगार पाण्यानी भरलेली आहेत देश आज जरी स्वतंत्र झाला असला तरीही समाज अजूनही अज्ञान,गरीबी,भ्रष्टाचार,लाचारी,पक्षपात,जातीवाद,धर्मवाद,अप्रामाणिकपणा,स्वार्थी राजकीय पक्ष ह्यांच्या विळ्ख्यात अडकून पडलाय. ह्या सगळ्या शत्रुंपासून मुक्त करण्यासाठी तुमच्यासारखाच खंबीर,बुद्धीजीवी नेता हवाय हो देशाला. देशासाठी रक्ताचं पाणी करणारा नेता हवाय. इथे आधीच सगळ्यांची शरीरे थंडगार पाण्यानी भरलेली आहेत रक्ताची तर बात सोडाच...\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2015/06", "date_download": "2018-05-24T13:49:31Z", "digest": "sha1:6L5YBBDHN4SOMU3JJUCOTEJNH4YGGUPP", "length": 7024, "nlines": 126, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "June 2015 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nसुषमा – स्वप्न ते भंगले \nएकेकाळी शिष्य असलेल्या नरेंद्र मोदी यांना लालकृष्ण अडवाणी यांनी नंतर विरोध का केला हे ललित मोदी प्रकरणाचे वार सहन करावे लागल्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना चांगलेच उमगले असणार. दोन वर्षापूर्वी ‘प्राईम मिनिस्टर इन वेटिंग’ असणाऱ्या सुषमा स्वराज सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गळ्यातील ओढणे झाल्याच्या वर्तमान चित्रातून राजकारणातील अनिश्चितता म्हणजे …\nराजकारणातल्या फुशारक्या आणि निसरड्या वाटा \nराजकारणात आपल्या शीर्षस्थ नेत्यांच्या जास्तीत जास्त निकटचे असल्याच्या फुशारक्या मारता येणे फारच कौशल्याचे असते. म्हणजे, आपण खरे बोलत नाहीये हे समोरच्याला कळू न देण्याचे कसब गेंड्याच्या कातडीसारखे टणक असावे लागते आणि आपण खोटे बोलतोय हे नेत्याचा कानी जाणार नाही याची कडेकोट खबरदारी कायम घ्यावी लागते. मात्र हे मूलभूतपणे उमगलेले नसले …\nरविवारची सकाळ वीणा आलासे यांच्या मृत्युची बातमी घेऊन उजाडली. गेल्या आठवड्यातील मजकुरात त्यांची आठवण काढली होती. लिहितानाच विचार केला की खूप दिवस झाले त्यांचा फोन नाही.. आपणही केलेला नाही. बोलायला हवं एकदा. बोलणं राहून गेलं.. कायमचं राहूनच गेलं. नावानं हाकारायचं असेल तर ‘वीणाताई’ आणि नुसतंच असेल तेव्हा ‘अहो बाई’ असं …\nतिशीतल्या मतदारांचा दृष्टीकोन… पण, लक्षात कोण घेणार \nदिलखुलास आणि ऐटदार गवई…\nकॉंग्रेसचं जहाज भरकटायला नको…\nभाजपच्या खांद्यावरचा अवघड क्रूस \nजयंत पाटलांसमोरील आव्हानं आणि मुख्य सचिवपदाची निरर्थक चर्चा\nस्वतंत्र विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हवा एक केसीआर \nफडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा\nनारायण राणेंचं ‘उदात्त’ वैफल्य \nराज ठाकरे आणि नेमाडेंची ताशेरेबाजी \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1967\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2008/08/", "date_download": "2018-05-24T13:38:11Z", "digest": "sha1:HPLPTKZPP4KFD2CSD6ZNG4AXSEIITJW5", "length": 7253, "nlines": 90, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: August 2008", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nअध्याय दहा - आठवणी\n थोडी काही वाढ ॥\n मी सांगेन खास काही \n जैसे असेल स्मरणी ॥\n आले तुझ्या आईच्या ॥\n ‘ती’ माझ्या आईच्या ॥\n सून आपल्या घरी ॥\n आला होता ताप भला \n होता झाला नाईलाज ॥\n कोणी नव्हते त्याच्या जवळी \nमाझी हि कळी कोवळी आली तेव्हा मदतीला ॥\n बसवून वर्गात माणूस ‘फेक’\n रसच नसे मजला ॥\nमानून मला खास बंदा माझा अभ्यास करे ‘ती’॥\nनेहमी ‘ती’ लिहुन देत \nदिले होते मी साचे माझ्या सर्व गड्यांसी ॥\n फराळ माझ्या घरी ‘ती’चा ॥\nघरी जाया जेव्हा निघाले \nकेवळ ‘ती’ने वाकून केले \nअसो, असे अनेक प्रसंग घडले, असता ‘ती’ संग \nपरि एक घडला प्रसंग सांगेन पुढे कधीतरी ॥\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय दहा - आठवणी\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/dr-suhas-pednekar-visits-gogate-jogalekar-college/", "date_download": "2018-05-24T13:26:22Z", "digest": "sha1:HVZFQ4DA2SJB7YEWY4JT6RWVHNPOJ4UP", "length": 8771, "nlines": 141, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nमुंबई विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी नुकतीच गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. डॉ. सुहास पेडणेकर यांचा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयातर्फे सत्कार केला. याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते. त्यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक आणि अभ्यासेतर उपक्रमांचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाच्या संशोधन प्रयोगशाळेसाठी जपानमधून आयात करण्यात आलेल्या ‘शिमाजू’ कंपनीच्या अत्याधुनिक अशा एच.पी.एल.सी. या प्रयोगशाळेतील अतिशय उपयुक्त असे उपकरण विज्ञात व तंत्रज्ञान विभागाच्या एफ.आय.एस.टी. या अनुदानातून घेण्यात आले आहे. सदर उपकरण मा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते कार्यान्वित केले गेले. याप्रसंगी बोलताना त्यांनी या उपकरणाचा शोधप्रकल्प आणि इतर संशोधन कार्यासाठी सुयोग्य वापर करण्याचे आवाहन केले आणि अनुदानित शोधप्रकल्प करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलावित याकरिता उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.\nत्यानंतर संपन्न झालेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राचार्यांच्या कार्यशाळेमध्ये आपले मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी विद्यापीठाचे कामकाज अधिक उत्तम होण्याकरिता आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आवशकता आहे असे सांगितले. यासाठी सर्वांचे सहकार्य आपल्याला लागणार आहे असे सांगून त्यांनी विद्यापीठाच्या नियोजित कामकाजाचा आढावा घेतला.\nया कार्यक्रमाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi09-13.htm", "date_download": "2018-05-24T13:47:27Z", "digest": "sha1:SXI3LNOJOU44TBSVG5PLTFLSRZSV6M2T", "length": 75100, "nlines": 422, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - नवमः स्कन्धः - त्रयोदशोऽध्यायः", "raw_content": "\nकलेः पञ्चसहस्राब्दे समतीते सुरेश्वर \nक्व गता सा महाभाग तन्मे व्याख्यातुमर्हसि ॥ १ ॥\nजगाम तत्र वैकुण्ठे शापान्ते पुनरेव सा ॥ २ ॥\nभारती भारतं त्यक्त्वा तज्जगाम हरेः पदम् \nपद्मावती च शापान्ते गङ्‌गा सा चैव नारद ॥ ३ ॥\nगङ्‌गा सरस्वती लक्ष्यीश्चैतास्तिस्रः प्रिया हरेः \nतुलसीसहिता ब्रह्मंश्चतस्रः कीर्तिताः श्रुतौ ॥ ४ ॥\nकेनोपायेन सा देवी विष्णुपादाब्जसम्भवा \nब्रह्मकमण्डलुस्था च श्रुता शिवप्रिया च सा ॥ ५ ॥\nबभूव सा मुनिश्रेष्ठ गङ्‌गा नारायणप्रिया \nअहो केन प्रकारेण तन्मे व्याख्यातुमर्हसि ॥ ६ ॥\nपुरा बभूव गोलोके सा गङ्‌गा द्रवरूपिणी \nराधाकृष्णाङ्‌गसम्भूता तदंशा तत्स्वरूपिणी ॥ ७ ॥\nद्रवाधिष्ठातृदेवी या रूपेणाप्रतिमा भुवि \nनवयौवनसम्पन्ना सर्वाभरणभूषिता ॥ ८ ॥\nतप्तकाञ्चनवर्णाभा शरच्चन्द्रसमप्रभा ॥ ९ ॥\nसुपीनकठिनश्रोणिः सुनितम्बयुगंधरा ॥ १० ॥\nपीनोन्नतं सुकठिनं स्तनयुग्मं सुवर्तुलम् \nसुचारुनेत्रयुगलं सुकटाक्षं सुवंक्रिमम् ॥ ११ ॥\nसिन्दूरबिन्दुललितं सार्धं चन्दनबिन्दुभिः ॥ १२ ॥\nबन्धूककुसुमाकारमधरोष्ठं च सुन्दरम् ॥ १३ ॥\nवाससी वह्निशुद्धे च नीवीयुक्ते च बिभ्रती ॥ १४ ॥\nसा सकामा कृष्णपार्श्वे समुवास सुलज्जिता \nवाससा मुखमाच्छाद्य लोचनाभ्यां विभोर्मुखम् ॥ १५ ॥\nनिमेषरहिताभ्यां च पिबन्ती सततं मुदा \nप्रफुल्लवदना हर्षान्नवसङ्‌गमलालसा ॥ १६ ॥\nएतस्मिन्नन्तरे तत्र विद्यमाना च राधिका ॥ १७ ॥\nकोपेनारक्तपद्मास्या रक्तपङ्‌कजलोचना ॥ १८ ॥\nअमूल्यरत्‍ननिर्माणनानाभूषणभूषिता ॥ १९ ॥\nपीतवस्त्रस्य युगलं नीवीयुक्तं च बिभ्रती ॥ २० ॥\nस्थलपद्मप्रभामुष्टं कोमलं च सुरञ्जितम् \nकृष्णदत्तार्घ्यसंयुक्तं विन्यसन्ती पदाम्बुजम् ॥ २१ ॥\nसेव्यमाना च ऋषिभिः श्वेतचामरवायुना ॥ २२ ॥\nदीप्तदीपप्रभाकारं सिन्दूरं बिन्दुशोभितम् ॥ २३ ॥\nदधती भालमध्ये च सीमन्ताधःस्थलोज्ज्वले \nपारिजातप्रसूनानां मालायुक्तं सुवंक्रिमम् ॥ २४ ॥\nसुचारुरागसंयुक्तमोष्ठं कम्पयती रुषा ॥ २५ ॥\nगत्वोवास कृष्णपार्श्वे रत्‍नसिंहासने शुभे \nसखीनां च समूहैश्च परिपूर्णा विभोः प्रिया ॥ २६ ॥\nतां दृष्ट्वा च समुत्तस्थौ कृष्णः सादरपूर्वकम् \nसम्भाष्य मधुरालापैः सस्मितश्च ससंभ्रमः ॥ २७ ॥\nतुष्टुवुस्ते च भक्त्या च तुष्टाव परमेश्वरः ॥ २८ ॥\nउत्थाय गङ्‌गा सहसा स्तुतिं बहु चकार सा \nकुशलं परिपप्रच्छ भीतातिविनयेन च ॥ २९ ॥\nध्यानेन शरणायत्ता श्रीकृष्णचरणाम्बुजे ॥ ३० ॥\nतां हृत्पद्मस्थितां कृष्णो भीतायै चाभयं ददौ \nबभूव स्थिरचित्ता सा सर्वेश्वरवरेण च ॥ ३१ ॥\nऊर्ध्वसिंहासनस्थां च राधां गङ्‌गा ददर्श सा \nसुस्निग्धां सुखदृश्यां च ज्वलन्तीं ब्रह्मतेजसा ॥ ३२ ॥\nसदा द्वादशवर्षीयां कन्याभिनवयौवनाम् ॥ ३३ ॥\nविश्ववृन्दे निरुपमां रूपेण च गुणेन च \nशान्तां कान्तामनन्तां तामाद्यन्तरहितां सतीम् ॥ ३४ ॥\nशुभां सुभद्रां सुभगां स्वामिसौभाग्यसंयुताम् \nसौन्दर्यसुन्दरीं श्रेष्ठां सर्वासु सुन्दरीषु च ॥ ३५ ॥\nकृष्णार्धाङ्‌गां कृष्णसमां तेजसा वयसा त्विषा \nपूजितां च महालक्ष्मीं लक्ष्म्या लक्ष्मीश्वरेण च ॥ ३६ ॥\nप्रच्छाद्यमानां प्रभया सभामीशस्य सुप्रभाम् \nसखीदत्तं च ताम्बूलं भुक्तवन्तीं च दुर्लभम् ॥ ३७ ॥\nअजन्यां सर्वजननीं धन्यां मान्यां च मानिनीम् \nकृष्णप्राणाधिदेवीं च प्राणप्रियतमां रमाम् ॥ ३८ ॥\nदृष्ट्वा रासेश्वरीं तृप्तिं न जगाम सुरेश्वरी \nनिमेषरहिताभ्यां च लोचनाभ्यां पपौ च ताम् ॥ ३९ ॥\nएतस्मिन्नन्तरे राधा जगदीशमुवाच सा \nवाचा मधुरया शान्ता विनीता सस्मिता मुने ॥ ४० ॥\nकेयं प्राणेश कल्याणी सस्मिता त्वन्मुखाम्बुजम् \nपश्यन्ती सस्मितं पार्श्वे सकामा वक्रलोचना ॥ ४१ ॥\nमूर्च्छां प्राप्नोति रूपेण पुलकाङ्‌कितविग्रहा \nवस्त्रेण मुखमाच्छाद्य निरीक्षन्ती पुनः पुनः ॥ ४२ ॥\nत्वं चापि तां संनिरीक्ष्य सकामः सस्मितः सदा \nमयि जीवति गोलोके भूता दुर्वृत्तिरीदृशी ॥ ४३ ॥\nत्वमेव चैव दुर्वृत्तं वारं वारं करोषि च \nक्षमां करोमि प्रेम्णा च स्त्रीजातिः स्निग्धमानसा ॥ ४४ ॥\nसंगृह्येमां प्रियामिष्टां गोलोकाद्‌ गच्छ लम्पट \nअन्यथा न हि ते भद्रं भविष्यति व्रजेश्वर ॥ ४५ ॥\nदृष्टस्त्वं विरजायुक्तो मया चन्दनकानने \nक्षमा कृता मया पूर्वं सखीनां वचनादहो ॥ ४६ ॥\nत्वया मच्छब्दमात्रेण तिरोधानं कृतं पुरा \nदेहं तत्याज विरजा नदीरूपा बभूव सा ॥ ४७ ॥\nकोटियोजनविस्तीर्णा ततो दैर्घ्ये चतुर्गुणा \nअद्यापि विद्यमाना सा तव सत्कीर्तिरूपिणी ॥ ४८ ॥\nगृहं मयि गतायां च पुनर्गत्वा तदन्तिके \nउच्चै रुरोद विरजे विरजे चेति संस्मरन् ॥ ४९ ॥\nतदा तोयात्समुत्थाय सा योगात्सिद्धयोगिनी \nसालङ्‌कारा मूर्तिमती ददौ तुभ्यं च दर्शनम् ॥ ५० ॥\nततस्तां च समाक्षिप्य वीर्याधानं कृतं त्वया \nततो बभूवुस्तस्यां च समुद्राः सप्त एव च ॥ ५१ ॥\nदृष्टस्त्वं शोभया गोप्या युक्तश्चम्पककानने \nसद्यो मच्छब्दमात्रेण तिरोधानं कृतं त्वया ॥ ५२ ॥\nशोभा देहं परित्यज्य जगाम चन्द्रमण्डले \nततस्तस्याः शरीरं च स्निग्धं तेजो बभूव ह ॥ ५३ ॥\nसंविभज्य त्वया दत्तं हृदयेन विदूयता \nरत्‍नाय किञ्चित्स्वर्णाय किञ्चिन्मणिवराय च ॥ ५४ ॥\nकिञ्चित्स्त्रीणां मुखाब्जेभ्यः किञ्चिद्राज्ञे च किञ्चन \nकिञ्चित्किसलयेभ्यश्च पुष्पेभ्यश्चापि किञ्चन ॥ ५५ ॥\nकिञ्चित्कलेभ्यः पक्वेभ्यः सस्येभ्यश्चापि किञ्चन \nनृपदेवगृहेभ्यश्च संस्कृतेभ्यश्च किञ्चन ॥ ५६ ॥\nदृष्टस्त्वं प्रभया गोप्या युक्तो वृन्दावने वने ॥ ५७ ॥\nसद्यो मच्छब्दमात्रेण तिरोधानं कृतं त्वया \nप्रभा देहं परित्यज्य जगाम सूर्यमण्डले ॥ ५८ ॥\nततस्तस्याः शरीरं च तीव्रं तेजो बभूव ह \nसंविभज्य त्वया दत्तं प्रेम्णा प्ररुदता पुरा ॥ ५९ ॥\nविसृष्टं चक्षुषोः कृष्ण लज्जया मद्‍भयेन च \nहुताशनाय किञ्चिच्च यक्षेभ्यश्चापि किञ्चन ॥ ६० ॥\nकिञ्चिद्विष्णुजनेभ्यश्च नागेभ्योऽपि च किञ्चन ॥ ६१ ॥\nब्राह्मणेभ्यो मुनिभ्यश्च तपस्विभ्यश्च किञ्चन \nस्त्रीभ्यः सौभाग्ययुक्ताभ्यो यशस्विभ्यश्च किञ्चन ॥ ६२ ॥\nतत्तु दत्त्वा च सर्वेभ्यः पूर्वं प्ररुदितं त्वया \nशान्तिगोप्या युतस्त्वं च दृष्टोऽसि रासमण्डले ॥ ६३ ॥\nरत्‍नप्रदीपैर्युक्ते च रत्‍ननिर्माणमन्दिरे ॥ ६४ ॥\nतया दत्तं च ताम्बूलं भुक्तवांश्च पुरा विभो ॥ ६५ ॥\nसद्यो मच्छब्दमात्रेण तिरोधानं कृतं त्वया \nशान्तिर्देहं परित्यज्य भिया लीना त्वयि प्रभो ॥ ६६ ॥\nततस्तस्याः शरीरं च गुणश्रेष्ठं बभूव ह \nसंविभज्य त्वया दत्तं प्रेम्णा प्ररुदता पुरा ॥ ६७ ॥\nविश्वे तु विपिने किञ्चिद्ब्रह्मणे च मयि प्रभो \nशुद्धसत्त्वस्वरूपायै किञ्चिल्लक्ष्म्यै पुरा विभो ॥ ६८ ॥\nतपस्विभ्यश्च धर्माय धर्मिष्ठेभ्यश्च किञ्चन ॥ ६९ ॥\nमया पूर्वं च त्वं दृष्टो गोप्या च क्षमया सह \nसुवेषयुक्तो मालावान् गन्धचन्दनचर्चितः ॥ ७० ॥\nसुखेन मूर्च्छितस्तल्पे पुष्पचन्दनचर्चिते ॥ ७१ ॥\nश्लिष्टो निद्रितया सद्यः सुखेन नवसङ्‌गमात् \nमया प्रबोधिता सा च भवांश्च स्मरणं कुरु ॥ ७२ ॥\nगृहीतं पीतवस्त्रं च मुरली च मनोहरा \nवनमालाकौस्तुभश्चाप्यमूल्यं रत्‍नकुण्डलम् ॥ ७३ ॥\nपश्चात्प्रदत्तं प्रेम्णा च सखीनां वचनादहो \nलज्जया कृष्णवर्णोऽभूद्‍भवान् पापेन यः प्रभो ॥ ७४ ॥\nक्षमा देहं परित्यज्य लज्जया पृथिवीं गता \nततस्तस्याः शरीरं च गुणश्रेष्ठं बभूव ह ॥ ७५ ॥\nसंविभज्य त्वया दत्तं प्रेम्णा प्ररुदता पुनः \nकिञ्चिद्दत्तं विष्णवे च वैष्णवेभ्यश्च किञ्चन ॥ ७६ ॥\nधार्मिकेभ्यश्च धर्माय दुर्बलेभ्यश्च किञ्चन \nतपस्विभ्योऽपि देवेभ्यः पण्डितेभ्यश्च किञ्चन ॥ ७७ ॥\nएतत्ते कथितं सर्वं किं भूयः श्रोतुमिच्छसि \nत्वद्‌गुणं चैव बहुशो न जानामि परं प्रभो ॥ ७८ ॥\nइत्येवमुक्त्वा सा राधा रक्तपङ्‌कजलोचना \nगङ्‌गां वक्तुं समारेभे नम्रास्यां लज्जितां सतीम् ॥ ७९ ॥\nगङ्‌गा रहस्यं विज्ञाय योगेन सिद्धयोगिनी \nतिरोभूय सभामध्ये स्वजलं प्रविवेश सा ॥ ८० ॥\nराधा योगेन विज्ञाय सर्वत्रावस्थितां च ताम् \nपानं कर्तुं समारेभे गण्डूषात्सिद्धयोगिनी ॥ ८१ ॥\nगङ्‌गा रहस्यं विज्ञाय योगेन सिद्धयोगिनी \nश्रीकृष्णचरणाम्भोजे विवेश शरणं ययौ ॥ ८२ ॥\nगोलोके सा च वैकुण्ठे ब्रह्मलोकादिके तथा \nददर्श राधा सर्वत्र नैव गङ्‌गां ददर्श सा ॥ ८३ ॥\nसर्वत्र जलशून्यं च शुष्कपङ्‌कं च गोलकम् \nजलजन्तुसमूहैश्च मृतदेहैः समन्वितम् ॥ ८४ ॥\nमनवो मुनयः सर्वे देवसिद्धतपस्विनः ॥ ८५ ॥\nगोलोकं च समाजग्मुः शुष्ककण्ठोष्ठतालुकाः \nसर्वे प्रणेमुर्गोविन्दं सर्वेशं प्रकृतेः परम् ॥ ८६ ॥\nवरं वरेण्यं वरदं वरिष्ठं वरकारणम् \nगोपिकागोपवृन्दानां सर्वेषां प्रवरं प्रभुम् ॥ ८७ ॥\nनिरीहं च निराकारं निर्लिप्तं च निराश्रयम् \nनिर्गुणं च निरुत्साहं निर्विकारं निरञ्जनम् ॥ ८८ ॥\nस्वेच्छामयं च साकारं भक्तानुग्रहकारकम् \nसत्त्वस्वरूपं सत्येशं साक्षिरूपं सनातनम् ॥ ८९ ॥\nपरं परेशं परमं परमात्मानमीश्वरम् \nप्रणम्य तुष्टुवुः सर्वे भक्तिनम्रात्मकन्धराः ॥ ९० ॥\nसर्वे संस्तूय सर्वेशं भगवन्तं परात्परम् ॥ ९१ ॥\nज्योतिर्मयं परं ब्रह्म सर्वकारणकारणम् \nअमूल्यरत्‍ननिर्माणचित्रसिंहासनस्थितम् ॥ ९२ ॥\nसेव्यमानं च गोपालैः श्वेतचामरवायुना \nगोपालिकानृत्यगीतं पश्यन्तं सस्मितं मुदा ॥ ९३ ॥\nतया प्रदत्तं ताम्बूलं भुक्तवन्तं सुवासितम् ॥ ९४ ॥\nपरिपूर्णतमं रासे ददृशुश्च सुरेश्वरम् \nमुनयो मनवः सिद्धास्तापसाश्च तपस्विनः ॥ ९५ ॥\nप्रहृष्टमनसः सर्वे जग्मुः परमविस्मयम् \nपरस्परं समालोक्य प्रोचुस्ते च चतुर्मुखम् ॥ ९६ ॥\nब्रह्मा तद्वचनं श्रुत्वा विष्णुं कृत्वा स्वदक्षिणे ॥ ९७ ॥\nवामतो वामदेवं च जगाम कृष्णसन्निधिम् \nपरमानन्दयुक्तं च परमानन्दरूपिणीम् ॥ ९८ ॥\nसर्वं कृष्णमयं धाता ददर्श रासमण्डले \nसर्वं समानवेषं च समानासनसंस्थितम् ॥ ९९ ॥\nमयूरपिच्छचूडं च कौस्तुभेन विराजितम् ॥ १०० ॥\nअतीव कमनीयं च सुन्दरं शान्तविग्रहम् \nगुणभूषणरूपेण तेजसा वयसा त्विषा ॥ १०१ ॥\nकिं सेव्यं सेवकं किं वा दृष्ट्वा निर्वक्तुमक्षमः ॥ १०२ ॥\nक्षणं तेजः स्वरूपं च रूपं तत्र स्थितं क्षणम् \nनिराकारं च साकारं ददर्श द्विविधं क्षणम् ॥ १०३ ॥\nएकमेव क्षणं कृष्णं राधया रहितं परम् \nप्रत्येकासनसंस्थं च तया सार्धं च तत्क्षणम् ॥ १०४ ॥\nराधारूपधरं कृष्णं कृष्णरूपं कलत्रकम् \nकिं स्त्रीरूपं च पुरुषं विधाता ध्यातुमक्षमः ॥ १०५ ॥\nहृत्पद्मस्थं च श्रीकृष्णं ध्यात्वा ध्यानेन चक्षुषा \nचकार स्तवनं भक्त्या परिहारमनेकधा ॥ १०६ ॥\nततः स्वचक्षुरुन्मील्य पुनश्च तदनुज्ञया \nददर्श कृष्णमेकं च राधावक्षःस्थलस्थितम् ॥ १०७ ॥\nपुनः प्रणेमुस्तं दृष्ट्वा तुष्टुवुः परमेश्वरम् ॥ १०८ ॥\nसर्वात्मा स च सर्वज्ञः सर्वेशः सर्वभावनः ॥ १०९ ॥\nआगच्छ कुशलं ब्रह्मन्नागच्छ कमलापते \nइहागच्छ महादेव शश्वत्कुशलमस्तु वः ॥ ११० ॥\nआगता हि महाभागा गङ्‌गानयनकारणात् \nगङ्‌गा च चरणाम्भोजे भयेन शरणं गता ॥ १११ ॥\nराधेमां पातुमिच्छन्ती दृष्ट्वा मत्सन्निधानतः \nदास्यामीमां च भवतां यूयं कुरुत निर्भयाम् ॥ ११२ ॥\nश्रीकृष्णस्य वचः श्रुत्वा सस्मितः कमलोद्‍भवः \nतुष्टाव राधामाराध्यां श्रीकृष्णपरिपूजिताम् ॥ ११३ ॥\nधाता चतुर्णां वेदानामुवाच चतुराननः ॥ ११४ ॥\nगङ्‌गा त्वदङ्‌गसम्भूता प्रभोश्च रासमण्डले \nयुवयोर्द्रवरूपा सा मुग्धयोः शङ्‌करस्वनात् ॥ ११५ ॥\nकृष्णांशा च त्वदंशा च त्वत्कन्यासदृशी प्रिया \nत्वन्मन्त्रग्रहणं कृत्वा करोतु तव पूजनम् ॥ ११६ ॥\nभूस्थायाः कलया तस्याः पतिर्लवणवारिधिः ॥ १ रे ७ ॥\nगोलोकस्था च या गङ्‌गा सर्वत्रस्था तथाम्बिके \nतदम्बिका त्वं देवेशी सर्वदा सा त्वदात्मजा ॥ ११८ ॥\nब्रह्मणो वचनं श्रुत्वा स्वीचकार च सस्मिता \nवहिर्बभूव सा कृष्णपादाङ्‌गुष्ठनखाग्रतः ॥ ११९ ॥\nतत्रैव सत्कृता शान्ता तस्थौ तेषां च मध्यतः \nउवास तोयादुत्थाय तदधिष्ठातृदेवता ॥ १२० ॥\nतत्तोयं ब्रह्मणा किञ्चित्स्थापितं च कमण्डलौ \nकिञ्चिद्दधार शिरसि चन्द्रार्धकृतशेखरः ॥ १२१ ॥\nगङ्‌गायै राधिकामन्त्रं प्रददौ कमलोद्‍भवः \nतत्स्तोत्रं कवचं पूजां विधानं ध्यानमेव च ॥ १२२ ॥\nसर्वं तत्सामवेदोक्तं पुरश्चर्याक्रमं तथा \nगङ्‌गा तामेव सम्पूज्य वैकुण्ठं प्रययौ सह ॥ १२३ ॥\nलक्ष्मीः सरस्वती गङ्‌गा तुलसी विश्वपावनी \nएता नारायणस्यैव चतस्रो योषितो मुने ॥ १२४ ॥\nअथ तं सस्मितः कृष्णो ब्रह्माणं समुवाच सः \nसर्वकालस्य वृत्तान्तं दुर्बोधमविपश्चितम् ॥ १२५ ॥\nगृहाण गङ्‌गां हे ब्रह्मन् हे विष्णो हे महेश्वर \nशृणु कालस्य वृत्तान्तं मत्तो ब्रह्मन्निशामय ॥ १२६ ॥\nयूयं च येऽन्ये देवाश्च मुनयो मनवस्तथा \nसिद्धा यशस्विनश्चैव ये येऽत्रैव समागताः ॥ १२७ ॥\nएते जीवन्ति गोलोके कालचक्रविवर्जिते \nजलाप्लुते सर्वविश्वं जातं कल्पक्षयोऽधुना ॥ १२८ ॥\nब्रह्माद्या येऽन्यविश्वस्थास्ते विलीनाधुना मयि \nवैकुण्ठं च विना सर्वं जलमग्नं च पद्मज ॥ १२९ ॥\nगत्वा सृष्टिं कुरु पुनर्ब्रह्मलोकादिकं भवम् \nस्वं ब्रह्माण्डं विरचय पश्चाद्‌ गङ्‌गा प्रयास्यति ॥ १३० ॥\nएवमन्येषु विश्वेषु सृष्टौ ब्रह्मादिकं पुनः \nकरोम्यहं पुनः सृष्टिं गच्छ शीघ्रं सुरैः सह ॥ १३१ ॥\nगतो बहुतरः कालो युष्माकं च चतुर्मुखाः \nगताः कतिविधास्ते च भविष्यन्ति च वेधसः ॥ १३२ ॥\nइत्युक्त्वा राधिकानाथो जगामान्तःपुरे मुने \nदेवा गत्वा पुनः सृष्टिं चक्रुरेव प्रयत्‍नतः ॥ १३३ ॥\nगोलोके च स्थिता गङ्‌गा वैकुण्ठे शिवलोकके \nब्रह्मलोके स्थितान्यत्र यत्र यत्र पुरः स्थिता ॥ १३४ ॥\nतत्रैव सा गता गङ्‌गा चाज्ञया परमात्मनः \nनिर्गता विष्णुपादाब्जात्तेन विष्णुपदी स्मृता ॥ १३५ ॥\nइत्येवं कथितं ब्रह्मन् गङ्‌गोपाख्यानमुत्तमम् \nसुखदं मोक्षदं सारं किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ १३६ ॥\nगंगा नारायणप्रिय झाली -\nनारदमुनी नारायण ऋषींना म्हणाले, \"हे महात्म्या देवाधिदेवा, कलीची पाच हजार वर्षे संपल्यावर ती गंगा कोठे गेली, हे मला सांगा.\" श्री नारायणमुनी म्हणाले, \"हे नारदा, ईश्वरी इच्छा व शापाची समाप्ती झाल्यावर ती पुनः वैकुंठाला गेली. भारती (सरस्वती) तीही भारतवर्ष सोडून हरीच्या स्थानी पुनः प्राप्त झाली. अशारीतीने शापाचा अंत झाल्यावर त्या गंगा, सरस्वती व पद्मा पुनः वैकुंठाप्रत पोहोचल्या. गंगा, लक्ष्मी, सरस्वती ह्या हरीला फार प्रिय आहेत. हे नारदा, तुलसीसह मी तुला आता चार शुभ स्त्रिया निवेदन केल्या.\"\nनारद म्हणाले, \"हे नारायणमुने, ती देवी विष्णूच्या पदकमलापासून कोणत्या निमित्ताने उत्पन्न झाली ब्रह्मदेवाच्या कमंडलूत ती कशी राहिली ब्रह्मदेवाच्या कमंडलूत ती कशी राहिली ती शिवाची पत्नी झाल्याचे मी ऐकले आहे. तेव्हा हे कसे घडले ती शिवाची पत्नी झाल्याचे मी ऐकले आहे. तेव्हा हे कसे घडले गंगा नारायणाला कोणत्या उपायाने प्रिय झाली गंगा नारायणाला कोणत्या उपायाने प्रिय झाली हे मुनीवर्य, आपण सांप्रत याविषयी सविस्तर निवेदन करा.\" श्री नारायणमुनी म्हणाले, \"हे ब्रह्मपुत्रा, गंगा गोकुळात द्रवरूप झाल्यावर राधाकृष्णाच्या अंशभूत रूपाने त्याच्या स्वरूपात विलीन झाली. ती द्रवाची अधिष्ठात्री देवता झाली व भूलोकात सर्वोत्तम म्हणून विख्यात झाली. ती नवयौवना सर्व आभरणांनी सुशोभित दिसत असे. तिचे मुख शरदऋतूतील मध्यान्ह कालच्या कमलाप्रमाणे होते व ती हास्यमुखामुळे शोभून दिसत होती. तिची शरीरकांती तप्त सुवर्णाप्रमाणे मनोहर होती. शरद्‍कालातील चंद्रमण्याप्रमाणे तिची शोभा होती, शुद्ध सत्व हे तिचे स्वरूप होते. तिचा श्रोणीभाग अत्यंत कठीण व पुष्ट होता. सुंदर नितंबावर तिचे वस्त्र ठीक बसले होते. पुष्ट, उचललेले, वर्तुळाकार, कठीण असे तिचे स्तनयुगुल होते. तिचे नेत्रद्वय कटाक्षयुक्त व सुंदर, वक्र होते. तिची वेणीही वक्र व मालतीच्या पुष्पांनी शोभून दिसत होती. तो सर्व केशालप चंदन व शेंदराच्या बिंदूंनी मनोहर दिसत होता.\nदोन्ही गंडस्थळे कस्तुरीपत्राने युक्त व मनोहर होती. असण्याच्या पुष्पाप्रमाणे तिच्या ओष्ठांचा आकार होता. पक्व डाळिंबातील दाण्यांप्रमाणे तिचे दंत सुशोभित होते. त्यामुळे मुखकमल उज्वल दिसत होते.\nतिचे वस्त्र अग्नीप्रमाणे शुद्ध व गाठ बांधले असे होते. अशी ती देवी काममोहित झाल्यामुळे लज्जित होऊन कृष्णाच्या मागे उभी राहिली. तिने वस्त्राने आपले मुख झाकले होते व अनिमिष नेत्रांनी ती त्या कृष्णाकडे चोरून पहात होती.\nअत्यंत आनंदामुळे तिचे वदन प्रसन्न झाले होते. नव्याने होणार्‍या समागमासाठी ती उत्कंठित झाली होती. प्रभूच्या रूपाकडे पाहून ती पूर्ण मोहवश झाली. तिच्या अंगावर शहारा आला.\nत्यावेळी तीस कोटी गोपी सभोवार असलेली राधा तेथे प्राप्त होती. रागामुळे तिचे नेत्र आरक्त बनले होते. तिचे वदन लाल कमलाप्रमाणे भासत होते. पिवळ्या चाफ्याप्रमाणे तिची कांती दिसत होती. तिची गती गजाप्रमाणे मंद होती.\nनाना अमूल्य रत्नांच्या आभरणांनी ती सुशोभित झाली होती. रत्नजडित व अमूल्य असे अग्नीप्रमाणे शुद्ध पिवळया रंगाचे वस्त्र तिने परिधान केले होते. त्या वस्त्राला सुंदर नीवी होती. कमलप्रभेने युक्त, कोमल व अति मनोहर, कृष्णाने दिलेल्या अध्यनि युक्त असे पदकमल टाकणारी अशी देवी सर्वोत्तम विमानातून तेथे उतरली. श्वेत चामरांनी वारा घालीत ऋषी सेवा करीत होते. कस्तुरी व चंदन या बिंदूनी ती युक्त होती. प्रज्वलित दीपाप्रमाणे ती उज्वल होती. मस्तकावर मध्यभागी शेंदुराचे बिंदू रोखलेले होते. पुष्पमाला भांगाखाली धारण केल्या होत्या. पारिजात पुष्पाच्या माला ती ल्याली होती. तेव्हा ती थरथर कापणारी रागाने युक्त अशी राधा श्रीकृष्णाच्या बाजूला असलेल्या एक रत्नजडित सिंहासनावर येऊन बसली.\nती सख्यांनी परिवेष्टित होती. त्या प्रिय राधेला अवलोकन करताच हरी उठला. आदराने उभा राहिला. तो गडबडून गेला. हसतमुखाने व मधुर शब्दांनी तो तिच्याशी बोलू लागला. सर्व गोपदेव मस्तक नम्र करून तिला वारंवार प्रणाम करू लागले. सर्वजण भक्तिपूर्वक तिची स्तुती करू लागले.\nत्याच वेळी एकाएकी गंगाही उठली व तिची अत्यंत स्तुती करू लागली. ती भयभीत झाली होती. तरीही श्रद्धायुक्त मनाने तिने राधेला कुशल प्रश्न विचारले. गंगा नीच स्थानी उभी राहिली. भीतीमुळे तिचा कंठ, ओष्ठ व तालू सुकून गेली होती. ध्यानाने ती श्रीकृष्णाच्या चरणकमली लीन झाली. हृदयकमलात स्थिर असलेल्या देवीने ती भयभीत झाल्याचे अवलोकन करून तिला अभय दिले व वर देऊन तिचे मन स्थिर केले.\nसिंहासनावर बसलेल्या आणि ब्रह्मतेजाने जिचे मुखकमल तळपत आहे अशा प्रेमळ राधेला त्या गंगेने अवलोकन केले. असंख्य ब्रह्मदेव उत्पन्न करणारी, सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण असलेली, सनातन, नित्य बाराव्या वर्षाप्रमाणे तरुण असलेली, रूपाने अनुपमेय अशी, शांत, सुंदर, अनंत, आद्यरहित, अंतरहित अशी ती सती, नित्य शुभ, सुभद्रा, सुभगा, सौभाग्यमंडित, सौंदर्यसुंदरी, सर्वांत श्रेष्ठ अशी, कृष्णाचे अर्धांगरूप असलेली अशी ती राधा स्वतेजाने तळपत होती.\nती अत्यंत तेजस्वी होती. कृष्णाच्या तुलनेशी योग्य अशी, लक्ष्मी व लक्ष्मीश्वर हे जिची पूजा करीत असत, अशी ती महालक्ष्मी, स्वयंप्रभायुक्त ईश्वराची कांती आच्छादून टाकणारी, तांबूल भक्षण करणारी, जन्ममृत्यूरहित, सर्वांची जननी, सर्वमान्य अशी मानिनी, कृष्णाच्या प्राणांची अधिदेवता असलेली अशी ती राधा कृष्णाला प्राणाहूनही प्रिय होती.\nती सुरेश्वरी, ती राकेश्वरी, रमेला पाहून अशी तृप्त झाली नाही. जणू तिने आपल्या नेत्रांनी तिला पिऊन टाकले आणि ती राधा अत्यंत मधुरवाणीने जगदीश्वराला, हसतमुखाने, शांतपणे व नम्रपणाने म्हणाली,\n\"हे प्राणेश्वरा, ही हसतमुखाने तुझ्याकडे टक लावून पहाणारी कल्याणी कोण तुजकडे पाहून हिच्या नेत्रात काम जागा झाला असून त्यामुळे तिचे नेत्र वक्र झाले आहेत. तुझ्यामुळे हिचे शरीर रोमांचित झले असून कामविव्हलतेने ही जणू मूर्च्छितच होणार असे दिसते. आपल्या वस्त्राने मुख आच्छादून ही तुजकडे पहात आहे. तूही हिच्याकडे पाहून कामातुर व आनंदित झाला आहेस. हे हृदयेश्वरा, मी गोलोकी जिवंत असताना तुला ही दुर्बुद्धी का बरे व्हावी तुजकडे पाहून हिच्या नेत्रात काम जागा झाला असून त्यामुळे तिचे नेत्र वक्र झाले आहेत. तुझ्यामुळे हिचे शरीर रोमांचित झले असून कामविव्हलतेने ही जणू मूर्च्छितच होणार असे दिसते. आपल्या वस्त्राने मुख आच्छादून ही तुजकडे पहात आहे. तूही हिच्याकडे पाहून कामातुर व आनंदित झाला आहेस. हे हृदयेश्वरा, मी गोलोकी जिवंत असताना तुला ही दुर्बुद्धी का बरे व्हावी तू नेहमीच असे दुर्वर्तन करीत असतोस. पण सांप्रत मी तुला क्षमा करते, कारण स्त्रियांचे हृदय कोमल असते.\nहे लंपटा, आता या आपल्या प्रियेला घेऊन तू गोलोकातून सत्वर निघून जा. नाहीतर हे व्रजेश्वरा, तुझे कदापीही कल्याण होणार नाही. पूर्वीदखील त्या चंदनवनात विरजा नावाच्या गोपीबरोबर मी तुला क्रीडा करताना पाहिले आहे. माझ्या सख्यांना दिलेल्या वचनामुळे मी त्यावेळीही क्षमाच केली. माझ्या शब्दामुळे तू गुप्त झालास. विरजानेदेखील देहत्याग करून ती नदीरूप झाली. ती नदी कोटी योजने विस्तीर्ण होती. ती आता विद्यमान असून त्याच्या चौपट विस्तृत झाली आहे व तुझी कीर्ती गात आहे.\nमी त्यावेळी स्वस्थानी गेल्यावर तू पुन्हा त्या विरजेजवळ गेलास आणि 'हे विरजे, हे विरजे ' असे म्हणून रडू लागलास. तेव्हा ती योगिनी योगबलाने उदकातून बाहेर आली. सालंकृत व साकार होऊन तुला भेटली, तेव्हाही तू तिच्या ठायी रत झालास आणि वीर्यदान केलेस. त्यामुळे तिच्या उदरातून सप्तसमुद्र जन्माला आले.\nत्यानंतर शोभा नावाच्या गोपीबरोबर तू चाफ्याच्या वनात क्रीडा करू लागलास, तेव्हाही माझा शब्द ऐकताच तू गुप्त झालास. शोभा देह टाकून चंद्रलोकाप्रत गेली. तिचे शरीर मंद पण तेजोरूप झाले. तू अत्यंत दुःखित झालास.\nशोभेचे तेज तू इतरांना वाटून दिलेस. रत्न, सुवर्ण, उत्तम मणी, स्त्रियांचे मुखकमल यांना तू थोडे थोडे तेज दिलेस. उरलेले राजाला, पल्लवांना, पुष्पांना, पक्व फलांना, धान्यांना, तृणांच्या देवघरांना, काही पदार्थांना, नवीन पत्रांना व दुग्ध या ठिकाणी ते तेज वाटलेस.\nहे कृष्णा, त्यानंतर प्रभा नावाच्या गोपीसह तू वृंदावनात क्रीडा करीत होतास. तेव्हाही तू तसाच गुप्त झालास. देहत्याग करून प्रभा सूर्यमंडलात गेली. तेव्हाही तिचे तेजोरूप स्वरूप तू अत्यंत दुःखित होऊन रडत रडत इतर ठिकाणी वाटलेस.\nहे कृष्णा, केवळ माझ्या भीतीमुळे, तसेच लज्जेमुळे ते दोन्ही नेत्रांपासून निर्माण झालेले तेज तू अग्नी, यक्ष, शूर पुरुष, देव, विष्णुभक्त, काही नाग, ब्राह्मण, मुनीश्रेष्ठ, तपस्वी, सौभाग्यवती स्त्रिया, तसेच काही यशस्वी पुरुष यांना वाटलेस. त्यानंतरही तू खूप रडलास.\nकाही काळानंतर रासमंडलात तू शांती नावाच्या गोपीबरोबर क्रीडा केलीस. तेथे रत्नांनी युक्त व दीपांनी वेढलेल्या मंदिरात वसंत ऋतूमध्ये, चंदनाचा लेप लावून, पुष्पमाला परिधान करून तू शृंगारित होऊन बसला होतास.\nती शांताही रत्नमण्यांनी विभूषित व शांत होती.\nहे प्रभो, तिने दिलेला तांबूल तू आवडीने भक्षण केलास. पण माझ्या शब्दाबरोबर तू तेथेच गुप्त झालास. शांताही तुझ्यातच लीन झाली. तिचे शरीर श्रेष्ठ गुणांनी युक्त झाले. अत्यंत प्रेमाने तू रोदन करीत ते सर्व विश्वात विभागलेस.\nकाही अरण्यात, काही ब्राह्मणांनी, काही शुद्ध व सत्त्वस्वरूप असलेल्या मला दिलेस. काही लक्ष्मीला, मंत्रोपासकांना, शक्तींना, तपस्व्यांना, धर्माला, धार्मिकांना असे ते गुणरूप वाटलेस.\nतसेच एकदा उत्कृष्ट वेषभूषा केलेल्या मालांनी युक्त, सुगंधी पदार्थासह चंदनाची उटी लावलेल्या तुला क्षमा नावाच्या दासीबरोबर मी पाहिले. तू पुष्पे व चंदन यांनी परिपूर्ण अशा शय्येवर निद्रित झाला होतास. तुमचा दोघांचाही सुखाने समागम झाला होता. तीही तुझ्या शेजारी पहुडली होती. त्यावेळी मी तुम्हा दोघांनाही उठविले. तू ते आता आठव. त्याचवेळी मी तुझे पीत वस्त्र, मनोहर, मुरली, वनमाला, कौस्तुभ, अमूल्य रत्नकुंडले ही सर्वच काढून घेतली, पण माझ्या सख्यांनी विनंती केल्यामुळे मी तुला सर्व परत दिली.\nहे प्रभो, त्यावेळी आपली पापी मुद्रा लज्जेमुळे काळीठिक्कर पडली. क्षमेने सत्वर देहत्याग करून ती पृथ्वीवर निघून गेली. त्यावेळी तिचे शरीर उत्तम गुणरूप झाले. तेव्हा अत्यंत रोदन करीत ते तू विष्णूला, विष्णूभक्तांना, धार्मिकांना, धर्माला, दुर्बलांना, तसेच उरलेले तपस्व्यांना वाटून दिलेस.\nहे प्रभो, अशारीतीने मी तुझे अपराध सांप्रत तुला निवेदन केले. तुला आता आणखी काय सांगू तुझे सगळे गुण मी जाणीत नाही काय तुझे सगळे गुण मी जाणीत नाही काय \nअसे म्हणून राधेने गंगेकडे पाहिले. ती अत्यंत लज्जित झाली होती. त्या सलज्ज गंगेला राधा काहीतरी बोलणर इतक्यात योगसामर्थ्याने ती गुप्त झाली आणि तिने उदकात प्रवेश केला. पण राधेनेही तिचे अस्तित्व अवलोकन केले व तीही सिद्धयोगिनी असल्याने तिने ते उदक घटाघटा पिण्यास सुरुवात केली. पण त्याचवेळी गंगेने हे जाणले व तिने श्रीकृष्णाच्या चरणांत स्वतःच्या योगबलाने प्रवेश केला व ती श्रीकृष्णाच्या आश्रयाने राहू लागली.\nगोकुळ, वैकुंठ, भूलोक अशा सर्व ठिकाणी राधेने तिचा शोध केला, पण तिला गंगादर्शन झाले नाही. सर्व प्रदेश जलशून्य झाले. सर्व गोलोक वाळलेल्या चिखलाप्रमाणे भासू लागला. त्यात असंख्य जंतु मरून पडले होते. तेव्हा ब्रह्मा, विष्गु, महेश, शिव, अनंत, धर्म, इंद्र, चंद्र, सूर्य, मनू, सर्व देव, सिद्ध, तपस्वी गोलोकी प्राप्त झाले. सर्वांचे कंठ, ओठ, तालू सर्व काही शुष्क झाले होते. त्या सर्वांनी सर्वेश्वर अशा गोविंदाला वंदन केले\nतो श्रीकृष्णच सर्वश्रेष्ठ, भजन करण्यास योग्य, वर देणारा, उत्तमाचे कारण असलेला, सर्व गोप व गोपिका या सर्वांचा स्वामी असा परमात्मा होता. तो निरिच्छ, निराकार, दोषांनी लिप्त न झालेला, आश्रयशून्य, निरंजन, स्वेच्छापूर्ण असल्यामुळे कधी कधी साकार होत असे.\nतो साकार होऊन भक्तांवर अनुग्रह करीत असे. सत्त्वरूप, सत्येश्वर, सनातन, साक्षीरूप, पर, परेश, परम व परमात्मा अशा त्या ईश्वराची त्यांनी भक्तियुक्त अंतःकरणाने स्तुती केली. ते सर्वजण सद्‌गदित झाले. ते साश्रु नयनांनी व अंगावर काटे येऊन स्तुती करू लागले. जो ज्योतिर्मय आहे, सर्वांचे कारण आहे, अमूल्य रत्नांनी परिवेष्ठित सिंहासनावर आरूढ झाला आहे, गोपाल शुभ्र चवर्‍यांनी ज्याला वारा घालीत आहेत, जो मधुर हास्यमुक्त होऊन गोपींची नृत्ये पहात आहे, राधेला प्राणप्रिय असा, ज्याच्या वक्षस्थलावर राधा स्थित झाली आहे, अशा त्या परिपूर्ण देवभूत तत्वाला मुनी, मानव, सिद्ध, तापस व तपस्वी यांनी प्रत्यक्ष पाहिले. तेव्हा ते अत्यंत आनंदित झाले. त्यांना परम आश्चर्य वाटले. त्यांनी एकमेकांकडे दृष्टीक्षेप करून ब्रह्मदेवाला सुचविले. तेव्हा उजव्या बाजूला विष्णु व डाव्या बाजूला वामदेव यांसह ब्रह्मदेव कृष्णाजवळ गेला.\nत्या रासमंडळात परमानंदयुक्त व परमानंदरूप अशा कृष्णाला सर्वांनी पाहिले. तेथे सर्वत्रच कृष्णमय होते. सर्वजण सारख्याच आसनावर व सारख्याच वेषाने स्थित होते. ज्याच्या हातात मुरली आहे, जे वनमालांनी सुशोभित आहे, ज्यांच्या मस्तकावर मयूरपिच्छे आहेत, कौस्तुभ मण्यांनी जे विराजित आहे, अतिशय प्रेक्षणीय, सुंदर, शांतस्वरूप, गुण, भूषणे, रूप, तेज, वय, अंगकांती यांनी अत्यंत परिपूर्ण, असे सर्वही ऐश्वर्यसंपन्न होते. त्या रासमंडळात सेव्य व सेवक यातील भेद समजत नव्हता. क्षणभर तेजोरूप व क्षणभर मूर्तिमान असे निराकार, साकार असे विविध प्रकारचे ते दिसू लागले.\nक्षणभरच राधेशिवाय व क्षणातच तिच्यासह प्रत्येक आसनावर विराजमान झालेला, तर कधी राधेचे रूप घेतलेला, तर कधी कृष्णरूप झालेली राधा अशी विविध रूपे ब्रह्मदेवाला क्षणोक्षणी दिसत होती. स्त्रीरूप व पुरुषरूप कोणते हे जाणण्यात ब्रह्मदेवही समर्थ झाला नाही. तेव्हा हृदयात कृष्णरूपाचे ध्यान करून त्याने भक्तीपूर्वक त्याचे स्तवन केले व सर्वांना क्षमा करण्याबद्दल अनेक उपायांनी विनंती केली.\nअखेर श्रीकृष्णाच्याच आज्ञेने त्याने आपले नेत्र उघडले तेव्हा त्याच्या वक्षस्थलावर राधा स्थित असल्याचे त्याला दिसले. त्याच्याभोवती पार्षद उभे होते. तसेच चोहोबाजूला गोपींनी त्याला वेढलेले होते. अशा त्या भगवानाला पाहून सर्वांनी त्याला नमस्कार केला व त्याची स्तुती केली. नंतर तो सर्वेश्वर, सर्वज्ञ व सर्वांचे उतपत्तीस्थान असलेला रमापती म्हणाला, \"हे ब्रह्मदेवा, ये. हे कमलापते, हे महादेवा, येथे या. तुमचे निरंतर कल्याण होवो. तुम्ही सर्वजण त्या पुण्यवान उदार गंगेला नेण्यासाठी आला आहात. पण अत्यंत भयभीत होऊन ती सांप्रत माझ्या चरणकमलात विलय पावून राहिली आहे. ती माझ्याजवळ असल्याने राधा तिला पिऊन टाकण्याची इच्छा करीत आहे, पण तरी मी तिला तुमच्या स्वाधीन करतो. तुम्ही हिला भयरहित करा.\"\nश्रीकृष्णाचे हे भाषण ऐकल्यावर ब्रह्मदेवाने किंचित हास्य केले. नंतर श्रीकृष्ण जिचे पूजन करतो अशा त्या राधेची ब्रह्मदेवाने स्तुती केली. भक्तीमुळे ज्याचे मस्तक व देह नम्र झाला आहे अशा त्या ब्रह्मदेवाने आपल्या चतुर्मुखांनी विविध वेद म्हटले. ब्रह्मदेव म्हणाला, \"हे देवी, ही गंगा रासमंडळात तुझ्या व कृष्णाच्या अंशापासूनच निर्माण झालेली आहे. ती द्रवरूप आहे. वस्तुतः कृष्णांगापासून व तुझ्याच अंशापासून ती निर्माण झाल्यामुळे ती तुला कन्यारूप आहे. तुझ्याच मंत्रांचे उच्चार करून तिला तुझे पूजन करू दे. चतुर्भुज वैकुंठेश्वर तिचा पती होईल. अशा रूपाने ती गंगा भूलोकी गेल्यावर समुद्र हा तिचा पती होईल, हे देवी, हे अंबिके, गोलोकी असलेली ही गंगा देवीरूप असून तू तिची माता आहेस.\"\nब्रह्मदेवाचे हे म्हणणे राधेने मान्य केले. ती क्षणभर हसली. तेव्हा निर्भय होऊन गंगा कृष्णाच्या पायाच्या अंगठयाच्या नखातून बाहेर पडली. त्या ठिकाणी तिचा सत्कार झाला, ती उदकाची शांत अधिष्ठात्री देवता, मध्यभागी येऊन उभी राहिली. तेव्हा त्यातील काही उदक ब्रह्मदेवाने कमंडलूत ठेवले. काही उदक शंकराने मस्तकावर धारण केले. ब्रह्मदेवाने गंगेला राधिकेचा मंत्र सांगितला. तसेच तिचे स्तोत्र, कवच, पूजाविधाने व ध्यान याविषयी सर्व काही तिला सांगितले. तसेच सोमवेदोक्त पुरश्चरणाचा प्रकार तिला सांगितला. शेवटी सर्व विधीप्रमाणे राधेचे पूजन करून गंगा वैकुंठात निघून गेली.\nहे नारदा, लक्ष्मी, सरस्वती, गंगा, तुलसी ह्या सर्व नारायणाच्या भार्या होत. नंतर त्या कृष्णाने हसतमुखाने, अत्यंत दुर्बोध असा कालाचा वृत्तांत ब्रह्मदेवाला निवेदन केला. तो म्हणाला, \"हे ब्रह्मदेवा, हे विष्णो, हे शंकरा, गंगेचा स्वीकार करा. हे ब्रह्मदेवा, मी आता कालाचा वृत्तांत सांगतो तो श्रवण करा. तुम्ही सर्व देव, मुनी, मनू सिद्ध तसेच येथे उपस्थित असलेले सर्वजण, कालचक्र नसलेल्या गोलोकात जिवंत आहात. पण यावेळी विश्व पाण्यात बुडल्यामुळे कल्पाचा क्षय झाला आहे. त्यामुळे विश्वातील सर्व ब्रह्मलोक वगैरे सर्व माझ्यात लीन झाले आहेत. हे पद्मोद्‌भवा, वैकुंठ लोक सोडला तर सर्व काही उदकात विलय पावले आहेत.\nआता तुम्ही सर्वजण जाऊन ब्रह्मलोक वगैरे सर्व लोक निर्माण करा. तसेच पुनः सृष्टी उत्पन्न करा. म्हणजे गंगा येईल. मी त्या सृष्टीतील ब्रह्मादिक उत्पन्न करतो. हे ब्रह्मदेवा, तू देवांसह सृष्टी उत्पन्न करण्यास जा. कारण आता तुमचा बराच काल निघून गेला आहे. तुमच्यासारखे असे अनेक ब्रह्मदेव पुढे निर्माण होतील. त्या प्रत्येक स्थळी परमात्म्याच्या आज्ञेने ही गंगा तेथे जाईल. ती विष्णूच्या पदकमलापासून उत्पन्न झाल्यामुळे तिला विष्णुपदी असे म्हणतात.\"\n\"हे नारदा, याप्रमाणे मी तुला गंगेचे सर्व आख्यान निवेदन केले. हे सर्व श्रवणाने सुख व मोक्ष प्राप्त होतो. आता यानंतर तुला आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे \nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nनवमस्कन्धे गङ्‌गोपाख्यानवर्णनं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2015/07", "date_download": "2018-05-24T13:44:13Z", "digest": "sha1:F2546QAZ4MUCNKCUVLARMYXOHQTIHPW4", "length": 8452, "nlines": 141, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "July 2015 » Praveen Bardapurkar's Blog Spamcheckr.com", "raw_content": "\nआपण बहुसंख्येने दुर्वर्तनी तसेच बेशिस्त असलेल्या आणि जबाबदारीची जाणीव नसलेल्या समाजाचे नेते आहोत, अशा या (दुर्वर्तनी, बेशिस्त आणि बेजबाबदार) समाजाला जबाबदारी, शिस्त आणि सद्वर्तनाचे धडे शिकवणे हे आपले केवळ कर्तव्यच आहे असे नाही तर, त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे बहुसंख्य नेतृत्वाला वाटत असते. नेतृत्व म्हणजे राजकारण, सरकार आणि प्रशासन, समाजकारण, …\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…\nराजकारणात शरद पवार यांच्या निर्माण झालेल्या करिष्म्यावर माझ्या पिढीची पत्रकारिता बहरली. डावे-उजवे, पुरोगामी-प्रतिगामी, सरळ-वाकडे, समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असे सर्व प्रवाह शरद पवार यांच्या घोर प्रेमात असण्याचा तो काळ होता. ‘पुलोद’चे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी शपथ घेतली तेव्हा मी साताऱ्याच्या ऐक्य नावाच्या दैनिकात रोजंदारीवर होतो आणि त्यांच्या शपथविधीची छायाचित्रे …\n‘नेकी’ला वाळवी आणि पवार ‘योग’ \nदिल्लीच्या वास्तव्यात आठवड्यातून पाच-सहा दिवस तरी जनपथवर फेरी व्हायचीच. दिल्लीच्या सत्तेच्या माज आणि झगमगाटात, त्यातून आलेल्या पैशाच्या गुर्मीत जनपथवर एक वास्तू अंग चोरून संकोचाने उभी आहे. या वास्तुत कधीकाळी देशाचे पंतप्रधान असलेले लालबहादूर शास्त्री यांचे वास्तव्य होते. तेथे आता संग्रहालय आहे. काही वर्षापूर्वी ते पाहिले होते. लालबहादूर शास्त्री वापरत असलेल्या …\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nएखाद्याच्या पराभवातही अशी विजयाची ऐट असते की आपण आचंबित; क्वचित नतमस्तकही होतो आणि काहींचा विजयही उपेक्षेचा धनी ठरतो. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव (जन्म- २८ जून १९२१ / मृत्यू- २३ डिसेंबर २००४) हे देशाच्या राजकारणातील अशाच उपेक्षेचे नाव. एका मुलग्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ‘हैदराबादेतील बंजारा हिल्स भागातील मालमत्ता विकावी, अन्य कोणाकडूनही मदत …\nसुषमा – स्वप्न ते भंगले \nपद ‘काटेरी’, सुनील ‘मनोहर’ तरी….\nस्वतंत्र विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हवा एक केसीआर \nन उरला ‘म’ मराठीचा \nनितीन गडकरींची नाबाद साठी \nशिवसेनेची तडफड की फडफड\nजिना, जसवंतसिंह आणि जुने हिशेब…\nएक वर्षापूर्वी आणि नंतर…\nविश्रामगृह नावाची ​(बकाल झालेली) ​संस्कृती…\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1967\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2009/08/", "date_download": "2018-05-24T13:37:47Z", "digest": "sha1:2UL3CFK2IH7GBAYMONAGFACEE5TKLD2A", "length": 13001, "nlines": 152, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: August 2009", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nअध्याय चौदा - फलश्रुती\n आता चिंता नसे मज ॥\n तो निश्चित काही शिकेल \n आहेत काही इशारे खास \n केवळ तुमच्या भल्यासाठी ॥\n गोष्ट घ्या एक समजुन \n दुसरीसाठी धावू नये ॥\n गोष्ट घ्या ही समजुन \n दोस्तांस तुमच्या जाऊ नये ॥\n गोष्ट घ्या ही समजुन \n वाली तुमचा कुणी नसे ॥\n गोष्ट घ्या ही जाणुन \n ह्रदय तुम्ही जिंकावे ॥\n गोष्ट घ्या ही भिनवून \nजरी आभाळ गेले पडून मुलीस कधी शिकवू नये ॥\n गोष्ट घ्या ही समजुन \n वंचित मुलीस करू नये ॥\n गोष्ट घ्या ही उमजुन \n मगच प्रेम करावे ॥\n गोष्ट घ्या ही जाणून \nतुम्ही प्रेम केले म्हणून ‘ती’च्याकडून अपेक्षु नये ॥\nमुलीच्या जे असे मनी तेच खरे होते ॥\n मान्य करावा हर्षे ॥\nऐसे न जरी केले \nदलदल होऊन तुम्ही भले त्यात अडकाल नि:संशय ॥\nशिकुन घ्यावे काय काय हे तुमच्यावर विसंबे ॥\n ऐसी प्रार्थना जगज्जेठी ॥\n॥ शुभं भवतु ॥\nअध्याय तेरा - निकाल\n थेट कप्प्यातुन ह्रदयाच्या ॥\n आहे खरा नि:संशय ॥\n नाही कधीच माजले ॥\n जवळच ‘ती’ येता ॥\n रोखु न शके मजला ॥\nअन त्याच क्षणी वृष्टी झाली सुरु ‘ती’ची ॥\n केले खरे बोलण्याचे ॥\n समजुत माझी काढावया ॥\n दु:संग मला लागला ॥\n लाभली तुझी संगत खरी \n मला न कदा मिळाला ॥\n वाखाणते मी आज ॥\n आणलेस त्याला वठणीवर ॥\nतुझ्या धाडसाची मी केली स्तुतीच केवळ मनोमनी ॥\n आले न तुझ्या मनातुन \n मानले बा तुला मी ॥\n दु:ख परांचे वाटुन घेशी \nनात्यांमधे येऊ न देशी कधीही त्या दमड्याला ॥\nकधी न सोडी त्यालागुन ह्यामुळेच तू निराळा ॥\n दूर जाऊन थांबली ॥\n\"थोडा असशी भांडकुदळ....असे ना का\nथोडा असशी विचित्र....असे ना का\nथोडा असशी ढेरपोट्या....असे ना का\n माझा कर धरून करी \n नाते केले पारदर्शी ॥\n मजला न मुळी वर्णवे ॥\nजे जे पाहिले स्वप्नी ते ते पाहिले आज नयनी \nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय चौदा - फलश्रुती\nअध्याय तेरा - निकाल\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2015/08", "date_download": "2018-05-24T13:44:32Z", "digest": "sha1:C37UEY7YM4FJ2AEBYJKCVKK4T6QJZ3GB", "length": 8923, "nlines": 136, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "August 2015 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\n* पालन-पोषण करणं अशक्यच झालं म्हणून अगतिक झालेल्या परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं त्याची बैलजोडी एकही छदाम न घेता समोरच्याच्या हवाली केली – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून ही माहिती दिली आहे. * पाणी नाही, चारा नाही म्हणून गेल्या दोन वर्षात खंगलेल्या जर्सी गायींनी शेवटचा श्वास घेतल्याचं …\nहवे आहेत, अंधाराची तहान लागणारे…\n//१// वर्तमानाच्या मानगुटीवर इतिहास कायम विराजमान असतो आणि जुनं काही तरी उकरून काढून तो वर्तमानाला छळत असतो, असं जे म्हणतात त्याचा प्रत्यय गेला आठवडाभर महाराष्ट्रात जे काही घडलं त्यातून आला. महाराष्ट्रात जे दुहीचं वातावरण गेला आठवडाभर निर्माण झालं ते काही वर्तमानाला कायम प्रेरणा देणाऱ्या इतिहासातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वप्नातही …\nनिवडणुका जाहीर होण्याआधी आणि दिवाळी बरीच दूर असताना बिहारात फटाके फुटायला लागले आहेत. अर्थातच हे फटाके राजकीय आहेत. विकासाचे तथाकथित गुजराथी मॉडेल घेऊन देश चालवणारे नरेद्र मोदी आणि सर्वच बदलौकिकाच्या गटारगंगेतून बिहारला शुद्ध करणारे नितीशकुमार हे दोघे सध्या राजकीय फटाके फोडण्यात आघाडीवर आहेत आणि बिहारातील लढाई या दोघातच झाडणार आहे. …\nकर्कश्श, टोकाचे एकारलेले राजकारण \n‘मेरी मुर्गी की एकही टांग’ अशी एक म्हण लहानपणी मराठवाड्यात अनेकदा ऐकायला मिळायची, या म्हणीचा अर्थ ‘माझंच म्हणणं खरं आणि त्यासाठी कितीही एकारली भूमिका घेण्याची वृत्ती’ असा होता. याच वृत्तीची लागण आपल्या देशाच्या पुरोगामी-प्रतिगामी, डाव्या-उजव्या, सरळ-वाकड्या अशा वेगवेगळ्या राजकीय वाटांवर चालणाऱ्या बहुसंख्याना झालेली आहे, किंबहुना आपल्या देशातील राजकारणाचे ते एक …\nदिलखुलास आणि ऐटदार गवई…\nसत्तेच्या दालनात प्रदीर्घकाळ पत्रकारिता करताना अनेक नेत्यांना भेटता आलं.त्यात रा. सू. गवई लक्षात राहिले ते दिलखुलास, लोभस व्यक्तिमत्व, ऐटदार राहणी आणि त्यांची समन्वयवादी वृत्ती. त्यांच्या निधनाचं वृत्त आल्यावर सर्वात प्रथम आठवला तो त्यांचा पानाचा डबा.. लगेच त्यातील केशराचा गंधही दरवळला. रा. सू. गवई यांचा लवंग, विलायची, जर्दा, केशर असलेला पानाचा …\n‘आरतें ये, पण आपडां नको’\nडिलीट न होणारी माणसं…\n…हा दिवा विझता कामा नये \nकलगीतुरा – महाराष्ट्र आणि बिहारमधला\n‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध \nकर्कश्श, टोकाचे एकारलेले राजकारण \nसतत घाईत असलेला मित्र\nआव्हानांच्या चक्रव्यूहात अशोक चव्हाण\nसुषमा – स्वप्न ते भंगले \nराज ठाकरे आणि नेमाडेंची ताशेरेबाजी \nकॉंग्रेसचं जहाज भरकटायला नको…\nदर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1967\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi05-11.htm", "date_download": "2018-05-24T13:42:39Z", "digest": "sha1:ATKNS7ZDO7CMYSFL2RBK7JTUG47DHPSH", "length": 37713, "nlines": 267, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - पञ्चमः स्कन्धः - एकादशोऽध्यायः", "raw_content": "\nताम्रकृतं देवीं प्रति विस्रंसनवचनवर्णनम्\nइति तस्य वचः श्रुत्वा महिषो मदविह्वलः \nमन्त्रिवृद्धान् समाहूय राजा वचनमब्रवीत् ॥ १ ॥\nमन्त्रिणः किं च कर्तव्यं विश्रब्धं ब्रूत मा चिरम् \nआगता देवविहिता मायेयं शाम्बरीव किम् ॥ २ ॥\nसामादिषु च कर्तव्यः कोऽत्र मह्यं ब्रुवन्तु च ॥ ३ ॥\nसत्यं सदैव वक्तव्यं प्रियञ्च नृपसत्तम \nकार्यं हितकरं नूनं विचार्य विबुधैः किल ॥ ४ ॥\nसत्यं च हितकृद्‌राजन्प्रियं चाहितकृद्‌भवेत् \nयथौषधं नृणां लोके ह्यप्रियं रोगनाशनम् ॥ ५ ॥\nसत्यस्य श्रोता मन्ता च दुर्लभः पृथिवीपते \nवक्तापि दुर्लभः कामं बहवश्चाटुभाषकाः ॥ ६ ॥\nकथं ब्रूमोऽत्र नृपते विचारे गहने त्विह \nशुभं वाप्यशुभं वापि को वेत्ति भुवनत्रये ॥ ७ ॥\nयेषां हि यादृशो भावस्तच्छ्रुत्वा चिन्तयाम्यहम् ॥ ८ ॥\nबहूनां मतमाज्ञाय विचार्य च पुनः पुनः \nयच्छ्रेयस्तद्धि कर्तव्यं कार्यं कार्यविचक्षणैः ॥ ९ ॥\nतस्यैवं वचनं श्रुत्वा विरूपाक्षो महाबलः \nउवाच तरसा वाक्यं रञ्जयन्पृथिवीपतिम् ॥ १० ॥\nराजन्नारी वराकीयं सा ब्रूते मदगर्विता \nविभीषिकामात्रमिदं ज्ञातव्यं वचनं त्वया ॥ ११ ॥\nको बिभेति स्त्रियो वाक्यैर्दुरुक्तै रणदुर्मदैः \nअनृतं साहसं चेति जानन्नारीविचेष्टितम् ॥ १२ ॥\nजित्वा त्रिभुवनं राजन्नद्य कान्ताभयेन वै \nदीनत्वेऽप्ययशो नूनं वीरस्य भुवने भवेत् ॥ १३ ॥\nतस्माद्याम्यहमेकाकी युद्धाय चण्डिकां प्रति \nहनिष्ये तां महाराज निर्भयो भव साम्प्रतम् ॥ १४ ॥\nसेनावृतोऽहं गत्वा तां शस्त्रास्त्रैर्विविधैः किल \nनिषूदयामि दुर्मर्षां चण्डिकां चण्डविक्रमाम् ॥ १५ ॥\nबद्ध्वा सर्पमयैः पाशैरानयिष्ये तवान्तिकम् \nवशगा तु सदा ते स्यात्पश्य राजन् बलं मम ॥ १६ ॥\nविरूपाक्षवचः श्रुत्वा दुर्धरो वाक्यमब्रवीत् \nसत्यमुक्तं वचो राजन् विरूपाक्षेण धीमता ॥ १७ ॥\nममापि वचनं श्लक्ष्णं श्रोतव्यं धीमता त्वया \nकामातुरैषा सुदती लक्ष्यतेऽप्यनुमानतः ॥ १८ ॥\nभवत्येवंविधा कामं नायिका रूपगर्विता \nभीषयित्वा वरारोहा त्वां वशे कर्तुमिच्छति ॥ १९ ॥\nहावोऽयं मानिनीनां वै तं वेत्ति रसवित्तमः \nवक्रोक्तिरेषा कामिन्याः प्रियं प्रति परायणम् ॥ २० ॥\nवेत्ति कोऽपि नरः कामं कामशास्त्रविचक्षणः \nयदुक्तं नाम बाणैस्त्वा वधिष्ये रणमूर्धनि ॥ २१ ॥\nहेतुगर्भमिदं वाक्यं ज्ञातव्यं हेतुवित्तमैः \nबाणास्तु मानिनीनां वै कटाक्षा एव विश्रुताः ॥ २२ ॥\nपुष्पाञ्जलिमयाश्चान्ये व्यंग्यानि वचनानि च \nका शक्तिरन्यबाणानां प्रेरणे त्वयि पार्थिव ॥ २३ ॥\nतादृशीनां न सा शक्तिर्ब्रह्मविष्णुहरादिषु \nययोक्तं नेत्रबाणैस्त्वां हनिष्ये मन्द पार्थिवम् ॥ २४ ॥\nविपरीतं परिज्ञातं तेनारसविदा किल \nपातयिष्यामि शय्यायां रणमय्यां पतिं तव ॥ २५ ॥\nकरिष्ये विगतप्राणं यदुक्तं वचनं तया ॥ २६ ॥\nवीर्यं प्राणा इति प्रोक्तं तद्विहीनं न चान्यथा \nव्यंग्याधिक्येन वाक्येन वरयत्युत्तमा नृप ॥ २७ ॥\nतद्वै विचारतो ज्ञेयं रसग्रन्थविचक्षणैः \nइति ज्ञात्वा महाराज कर्तव्यं रससंयुतम् ॥ २८ ॥\nसामदानद्वयं तस्या नान्योपायोऽस्ति भूपते \nरुष्टा वा गर्विता वापि वशगा मानिनी भवेत् ॥ २९ ॥\nकिं बहूक्तेन मे राजन् कर्तव्या वशवर्तिनी ॥ ३० ॥\nगत्वा मयाधुनैवेयं किङ्करीव सदैव ते \nइत्थं निशम्य तद्वाक्यं ताम्रस्तत्त्वविचक्षणः ॥ ३१ ॥\nउवाच वचनं राजन्निशामय मयोदितम् \nहेतुमद्धर्मसहितं रसयुक्तं नयान्वितम् ॥ ३२ ॥\nनैषा कामातुरा बाला नानुरक्ता विचक्षणा \nव्यंग्यानि नैव वाक्यानि तयोक्तानि तु मानद ॥ ३३ ॥\nचित्रमत्र महाबाहो यदेका वरवर्णिनी \nनिरालम्बा समायाति चित्ररूपा मनोहरा ॥ ३४ ॥\nअष्टादशभुजा नारी न श्रुता न च वीक्षिता \nकेनापि त्रिषु लोकेषु पराक्रमवती शुभा ॥ ३५ ॥\nआयुधान्यपि तावन्ति धृतानि बलवन्ति च \nविपरीतमिदं मन्ये सर्वं कालकृतं नृप ॥ ३६ ॥\nस्वप्नानि दुर्निमित्तानि मया दृष्टानि वै निशि \nतेन जानाम्यहं नूनं वैशसं समुपागतम् ॥ ३७ ॥\nकृष्णाम्बरधरा नारी रुदती च गृहाङ्गणे \nदृष्टा स्वप्नेऽप्युषःकाले चिन्तितव्यस्तदत्ययः ॥ ३८ ॥\nविकृताः पक्षिणो रात्रौ रोरुवन्ति गृहे गृहे \nउत्पाता विविधा राजन् प्रभवन्ति गृहे गृहे ॥ ३९ ॥\nतेन जानाम्यहं नूनं कारणं किञ्चिदेव हि \nयत्त्वां प्रार्थयते बाला युद्धाय कृतनिश्चया ॥ ४० ॥\nनैषास्ति मानुषी नो वा गान्धर्वी न तथासुरी \nदेवैः कृतेयं ज्ञातव्या माया मोहकरी विभो ॥ ४१ ॥\nकातरत्वं न कर्तव्यं ममैतन्मतमित्यलम् \nकर्तव्यं सर्वथा युद्धं यद्‌भाव्यं तद्‌भविष्यति ॥ ४२ ॥\nको वेद दैवकर्तव्यं शुभं वाप्यशुभं तथा \nअवलम्ब्य धिया धैर्यं स्थातव्यं वै विचक्षणैः ॥ ४३ ॥\nजीवितं मरणं पुंसां दैवाधीनं नराधिप \nकोऽपि नैवान्यथा कर्तुं समर्थो भुवनत्रये ॥ ४४ ॥\nगच्छ ताम्र महाभाग युद्धाय कृतनिश्चयः \nतामानय वरारोहां जित्वा धर्मेण मानिनीम् ॥ ४५ ॥\nन भवेद्वशगा नारी संग्रामे यदि सा तव \nहन्तव्या नान्यथा कामं माननीया प्रयत्‍नतः ॥ ४६ ॥\nयेन केनाप्युपायेन जेतव्या वरवर्णिनी ॥ ४७ ॥\nत्वरन्वीर महाबाहो सैन्येन महता वृतः \nतत्र गत्वा त्वया ज्ञेया विचार्य च पुनः पुनः ॥ ४८ ॥\nकिमर्थमागता चेयं ज्ञातव्यं तद्धि कारणम् \nकामाद्वा वैरभावाच्च माया कस्येयमित्युत ॥ ४९ ॥\nआदौ तन्निश्चयं कृत्वा ज्ञातव्यं तच्चिकीर्षितम् \nपश्चाद्युद्धं प्रकर्तव्यं यथायोग्यं यथाबलम् ॥ ५० ॥\nकातरत्वं न कर्तव्यं निर्दयत्वं तथा न च \nयादृशं हि मनस्तस्याः कर्तव्यं तादृशं त्वया ॥ ५१ ॥\nइति तद्‌भाषितं श्रुत्वा ताम्रः कालवशं गतः \nनिर्गतः सैन्यसंयुक्तः प्रणम्य महिषं नृपम् ॥ ५२ ॥\nगच्छन्मार्गे दुरात्मासौ शकुनान्वीक्ष्य दारुणान् \nविस्मयञ्च भयं प्राप यममार्गप्रदर्शकान् ॥ ५३ ॥\nसगत्वा तां समालोक्य देवीं सिंहोपरिस्थिताम् \nस्तूयमानां सुरैः सर्वैः सर्वायुधविभूषिताम् ॥ ५४ ॥\nतामुवाच विनीतः सन् वाक्यं मधुरया गिरा \nसामभावं समाश्रित्य विनयावनतः स्थितः ॥ ५५ ॥\nदेवि दैत्येश्वरः शृङ्गी त्वद्‌रूपगुणमोहितः \nस्पृहां करोति महिषस्त्वत्पाणिग्रहणाय च ॥ ५६ ॥\nभावं कुरु विशालाक्षि तस्मिन्नमरदुर्जये \nपतिं तं प्राप्य मृद्वङ्‌गि नन्दने विहराद्‌भुते ॥ ५७ ॥\nसर्वाङ्गसुन्दरं देहं प्राप्य सर्वसुखास्पदम् \nसुखं सर्वात्मना ग्राह्यं दुःखं हेयमिति स्थितिः ॥ ५८ ॥\nकरभोरु किमर्थं ते गृहीतान्यायुधान्यलम् \nपुष्पकन्दुकयोग्यास्ते कराः कमलकोमलाः ॥ ५९ ॥\nभ्रूचापे विद्यमानेऽपि धनुषा किं प्रयोजनम् \nकटाक्षा विशिखाः सन्ति किं बाणैर्निष्प्रयोजनैः ॥ ६० ॥\nसंसारे दुःखदं युद्धं न कर्तव्यं विजानता \nलोभासक्ताः प्रकुर्वन्ति संग्रामञ्च परस्परम् ॥ ६१ ॥\nपुष्पैरपि न योद्धव्यं किं पुनर्निशितैः शरैः \nभेदनं निजगात्राणां कस्य तज्जायते मुदे ॥ ६२ ॥\nतस्मात्त्वमपि तन्वङ्‌गि प्रसादं कर्तुमर्हसि \nभर्तारं भज मे नाथं देवदानवपूजितम् ॥ ६३ ॥\nस तेऽत्र वाञ्छितं सर्वं करिष्यति मनोरथम् \nत्वं पट्टमहिषी राज्ञः सर्वथा नात्र संशयः ॥ ६४ ॥\nवचनं कुरु मे देवि प्राप्स्यसे सुखमुत्तमम् \nसंग्रामे जयसन्देहः कष्टं प्राप्य न संशयः ॥ ६५ ॥\nजानासि राजनीतिं त्वं यथावद्वरवर्णिनि \nभुंक्ष्व राज्यसुखं पूर्णं वर्षाणामयुतायुतम् ॥ ६६ ॥\nपुत्रस्ते भविता कान्तः सोऽपि राजा भविष्यति \nयौवने क्रीडयित्वान्ते वार्धक्ये सुखमाप्स्यसि ॥ ६७ ॥\nताम्रसुराचा देवीला उपदेश -\nमंत्री म्हणाले, \"हे असुरश्रेष्ठा, पुरुषाने सत्य व योग्य असेच बोलावे. केवळ प्रिय वाटेल ते बोलू नये. ज्यात हित आहे असेच विचारी पुरुषाने वागावे. हे राजा, राजाला प्रिय असेच भाषण करणे परिणामी अहितकारक ठरण्याची शक्यता असते. औषध जरी अप्रिय असले तरी ते रोगनाशक आहे. म्हणून सेवन करावे लागते. सत्य भाषणाचे तसेच आहे. फक्त प्रिय भाषण करणारे अनेक पुरुष आढळतात, पण सत्याचा भोक्ता व हितचिंतक मिळणे दुरापास्त आहे. तेव्हा या प्रसंगी आम्ही काय सांगावे कोणते काम शुभ व अशुभ आहे हे जाणणारा या जगात कुणीही नाही.\"\nमहिषासुर म्हणाला, \"तुम्हाला जे योग्य वाटेल, जे आपल्या बुद्धीला पटेल, ते सांगण्याची सर्वांना मुभा आहे. मी संपूर्णपणे नंतर विचार करीन. कारण श्रेष्ठ पुरुष विचारपूर्वक सर्व काही निर्णय घेत असतो. तेच श्रेयस्कर होय.\"\nत्याचे भाषण ऐकून महाबलाढ्य विरुपाक्ष राजाला प्रसन्न करून घेण्याच्या उद्देशाने म्हणाला, \"हे राजा, एक यःकश्चित् स्त्री मदोन्मत्त होऊन बोलत आहे. ते तिचे नाममात्र भाषण ऐकून भिऊन जाण्याचे कारण नाही. साहसाच्या गोष्टी करणार्‍या दुर्गुणी स्त्रीचे चरित्र कोण जाणू शकेल कोणता पुरुष स्त्रीच्या असल्या भाषणांनी भिऊन जाईल कोणता पुरुष स्त्रीच्या असल्या भाषणांनी भिऊन जाईल आपण त्रिभुवन जिंकले आहे. तस्मात् स्त्रीला भिऊन जाण्याने आपली अपकीर्तीच होईल. म्हणून हवे तर मी एकटाच त्या चंडिकेकडे जाऊन तिचा वध करतो. आपण निर्धास्त रहा.\nमी सैन्य घेऊन जाईन आणि पराक्रमाच्या वल्गना करणार्‍या त्या स्त्रीचा वध करीन अथवा सर्पमय पाशांनी बांधून आपणापुढे हजर करीन. ती सर्वदा तुझ्या अधीन होऊन राहील असे करीन. हे राजा, माझे सामर्थ्य एकदा पहाच.\nविरुपाक्षाचे भाषण ऐकून दुर्धर नावाचा दैत्य म्हणाला, \"हे राजा, विरुपाक्षाने सत्य व योग्य असेच भाषण केले आहे. तू विचारी आहेस तेव्हा माझेही भाषण श्रवण कर. उत्तम दंतांनी सुशोभित असलेली ती स्त्री एकंदर आविर्भावावरून काममोहित असावी. रूपाचा गर्व बाळगणारी स्त्री अशीच असते. मला वाटते, ती सुंदरी प्रथम तुला भय दाखवून नंतर तुला वश करण्याची इच्छा करीत असावी. मानिनी स्त्रियांचा आविर्भाव असाच असतो. रसिक पुरुषालाच ह्याची चांगली जाण असते. काममोहिनीची वक्रभाषा शेवटी पुरुषाच्या सुखाला कारण होते.\n’बाणांनी मी संग्रामामध्ये तुझा वध करीन.' हे भाषण हेतुगर्भ असून जाण असणार्‍यांनाच त्याचा आतील गर्भितार्थ समजू शकेल. कारण कामिनीचे कटाक्ष हेच त्यांचे बाण आहेत. म्हणून इतर बाण तुझ्यावर सोडण्याचे तिला कोठून सामर्थ्य असणार प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु व महेश यांना जी शक्ती नाही ती केवळ स्त्रीच्या ठिकाणी कशी असेल प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु व महेश यांना जी शक्ती नाही ती केवळ स्त्रीच्या ठिकाणी कशी असेल हे राजा, तिने उच्चारलेले एक वाक्य अत्यंच सूचक आहे. ती म्हणाली, 'अरे मूर्खा, नेत्रकटाक्षांनीदेखील मी तुझ्या राजाचा वध करीन.' हे ऐकून त्या अरसिक सचिवाची काही तरी विपरीत समजूत झाली. ' तुझ्या राजाला मी रणशय्येवर पाडीन. ' हे वाक्य तर रतिक्रीडेसंबंधीचेच असले पाहिजे. 'मी त्याला गतप्राण करीन.' असे म्हणणे म्हणजे मी त्याला वीर्यहीन करीन असा अर्थ आहे. तेव्हा अशाप्रकारे भाषण करून ती स्त्री तुझा स्वीकार करीत आहे, असेच तिला सुचवायचे आहे. पण शृंगार रसाच्याबाबतीत परिपूर्ण असलेल्या पुरुषांनाच ही भाषा कळेल. तेव्हा महाराज, शृंगार रसाला योग्य असाच निर्णय आपण घ्यावा.\nयावेळी साम, दान हाच उपाय योग्य आहे. अन्य उपाय योग्य नव्हे. ही स्त्री रागावलेली असो अथवा गर्वाने भारलेली असो, तुला खास वश होईल. अत्यंत मधुर भाषण करून मी तिला वश करून तुझ्याकडे आणीन. पण हे राजा, आता बोलण्यापेक्षा तिला मोहित करून मी तुजकडे आणतो. मी आताच जाऊन तिला तुझ्या आधीन होईल, असे करतो.\"\nहे भाषण ऐकल्यावर विचारी ताम्र नावाचा दैत्य म्हणाला, \"हे राजा, मी आता हेतुगर्भ, धर्मशील, न्याय्य भाषण करणार आहे. ही बाला कामातुर झालेली नाही. ती तुझ्यावर मोहितही झालेली नाही. तिची भाषणे त्या मनोवृत्तीची नव्हेत.\nबलाढ्य राजा, अभिनव असे रूप धारण करून ती कोणाचेही सहाय्य न घेता एकटी युद्धाला आव्हान देत आहे हे आश्चर्यकारक आहे. अठरा हातांनी युक्त असलेली पराक्रमी स्त्री अस्तित्वात असलेली आजपर्यंत कोणाच्या ऐकिवातसुद्धा नाही. इतकेच काय, पण तिने अति भयंकर अशी आयुधे अठराही हातात धारण केली आहेत.\nहे राजा, कालानेच हा अनिष्टकारक प्रसंग घडवून आणला आहे. काल रात्री मला काही दुःस्वप्ने पहावी लागली. त्यावरून आपला नाश जवळ आला आहे असे मला वाटते. पहाटेसच स्वप्नामध्ये कृष्णवस्त्रे परिधान केलेली स्त्री अंगणात रडत बसलेली मी पाहिली. रात्री विकृत पक्षी घरोघर एकसारखे आवाज करीत असतात. हे राजा, सांप्रत राज्यात अशुभ सूचक अशा घटना घडत आहे.\nयावरून असे दिसते की ती यौवन तुला ज्याअर्थी युद्धार्थ आव्हान करीत आहे, त्याअर्थी खरोखरच काहीतरी विपरीत घडेल. हे दैत्यराज, ती मनुष्य, गंधर्व वा असुर योनीतील नाही. देवांनीच ही मोहमायी माया निर्माण केली असावी. हे जरी खरे असले तरी भित्रेपणा दाखवू नये असे माझे मत आहे. युद्धच करावे. दैवात असेल तसे होईल. तेव्हा विचारपूर्वक धैर्याचा अवलंब करणे हेच समंजस पुरुषाचे लक्षण आहे.\nहे महाराजा, जन्म वा मरण दैवाधीन आहे. दैवावर विश्वास ठेवूनच प्रत्येकाने वागले पाहिजे.\nअशा तर्‍हेचे ताम्रसुराच्या योग्य असे भाषण ऐकून महिषासुर म्हणाला, \"भाग्यवान ताम्रा, तू युद्धाच्या निश्चयाने जाऊन धर्मशीलतेनेच त्या मानिनीला जिंकून येथे आण. जर त्या स्त्रीला तू जिंकू शकला नाहीस तर तिचा वध कर. प्रयत्‍न करून तिला शक्यतो सन्मानाने वागव. तू शूर आहेस व कामशास्त्रातही निपूण आहेस. तेव्हा तू कोणत्याही उपायांनी तिला वश करून घे.\nहे शूर पुरुषा, तू मोठे सैन्य बरोबर घे. प्रथम विचारपूर्वक तू तिचा उद्देश समजवून घे. ती शत्रुभावनेने आली आहे की कामवासनेने आली आहे तसेच ही कोणाची माया आहे हेही समजून घे. आपल्या बळाचा योग्य तसा उपयोग कर. भित्रेपणा वा निर्भयपणा दाखविता उपयोगी नाही.\"\nयाप्रमाणे राजाचे भाषण ऐकून ताम्र महिषाला प्रणाम करून मोठे सैन्य घेऊन बाहेर पडला. पण रस्त्यात त्याला अपशकून दिसू लागले. विस्मयकारक गोष्टी पाहून त्याच्या मनात भय उत्पन्न झाले. तरीही सर्व देव स्तवन करीत असलेल्या व आयुधांनी भूषित असलेल्या सिंहारूढ देवीजवळ तो गेला. तिला प्रथम वंदन करून तो म्हणाला,\n\" हे देवी, तुझ्या रूपाने मोहित झालेला दैत्यराज तीक्ष्ण शृंगयुक्त महिषासुर तुझ्या प्राप्तीची इच्छा करीत आहे. हे सुंदरी, देवांनाही अजिंक्य असलेल्या महिषासुराबरोबर तू क्रीडा कर व नंदनवनाची प्राप्ती करून घे. सर्वांगसुंदर पती प्राप्त झाला असता दु:खाचा त्याग करून सुखाचा उपभोग सर्व उपायांनी घ्यावा असा सिद्धांत आहे.\nहे कोमलांगी, तू आयुधे का बरे धारण केली आहेस तुझे कमलासारखे कर फक्त पुष्पांनाच योग्य आहेत. ही भिवयांची धनुष्ये कटाक्ष बाणांसाठीच निर्माण झाली असता तू हे लोहाचे बाण का घ्यावेत \nवास्तविक या जगात शहाण्या पुरुषाने कधीही दु:खद असे युद्ध करू नये. प्राणी लोभाने एकमेकांशी युद्ध प्रवृत्त होतात. प्रत्यक्ष नाजुक पुष्पांनीही युद्ध करू नये. शरीरे जखमांनी छिन्नविच्छिन्न करण्यात कुणाला आनंद होत असतो तेव्हा हे चारूगात्री, कृपा करून देवांनांही पूज्य असलेल्या माझ्या राजाचा तू पती म्हणून स्वीकार कर तेव्हा हे चारूगात्री, कृपा करून देवांनांही पूज्य असलेल्या माझ्या राजाचा तू पती म्हणून स्वीकार कर तो तुझ्या सर्व मनकामना पूर्ण करील. तूच त्याची पट्टराणी होण्यास योग्य आहेस.\nहे त्रिभुवन सुंदरी, तू जर माझे म्हणणे ऐकलेस तर तुला सर्व सुखे प्राप्त होतील. युद्ध करून जयापराजयाची निश्चिती नसते. तेव्हा वृथा श्रमण्यात काय अर्थ आहे तू राजनीतिज्ञ आहेस. तू आयुष्यभर त्या राज्यसुखाचा उपभोग घे. तुला सुंदर पुत्र प्राप्त होईल. या यौवनावस्थेत तुला राजासह क्रीडा करण्याची संधी मिळेल व अखेर वृद्धापकाळी सुख प्राप्त होईल.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां पञ्चमस्कन्धे\nताम्रकृतं देवीं प्रति विस्रंसनवचनवर्णनं नामैकादशोऽध्यायः ॥ ११ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2015/09", "date_download": "2018-05-24T13:42:19Z", "digest": "sha1:CZ3MUIO54XZ4OLPMMGOAEXIENJZVPV5Z", "length": 8238, "nlines": 131, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "September 2015 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nचला, शेतकऱ्यांसाठी एक पणती पेटवू यात…\n//१// आसवांवर पिक काढावं म्हटलं तर डोळे आटलेले आहेत, अशा भयाण परिस्थितीतून गेल्या आठवड्यात राज्याच्या दुष्काळी आणि त्यातही प्रामुख्यानं मराठवाड्याची बऱ्यापैकी मुक्तता झाली आहे. परतीची वाट धरताना मान्सूननं अनेक भागात दिलासादायक हजेरी लावली. जोरदार नाही तरी मध्यम पावसाच्या सरी चांगल्या बरसल्या. नदी-ओढे चार-दोन दिवस वाहिले. पिण्याच्या पाण्याचा, जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न …\nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nमाननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स.न. आपण मध्यंतरी जपानच्या दौऱ्यावर असतांना विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील जऊळका (रेल्वे) या गावातील दत्ता उपाख्य गुड्डू आत्माराम लांडगे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दत्तरावनं आपल्याला एक पत्र लिहून ठेवलं आहे. ते पत्र आपल्यापर्यंत पोहोचलं नसणार. अशा संवेदनशील बाबी सरकारपासून लपवण्याची सराईत कोडगी परंपरा नोकरशाहीत असतेच, …\nस्वप्न विकायची आणि मतं घ्यायची असा आपल्या देशाच्या सत्ताप्राप्तीच्या समकालीन राजकारणाचा उसूल आणि ‘गरीबी हटाव’ ते ‘अच्छे दिन’ असा हा दीर्घ पल्ला आहे. इंदिरा गांधी यांनी दाखवलेल्या स्वप्नाने तो सुरु झाला आणि नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत तो आता पोहोचला आहे. या प्रवासात काही काळ जयप्रकाश नारायण यांच्या आशीर्वादानं मोरारजी देसाई, इंदिरा …\nआता परतीचाही मान्सून बरसण्याची शक्यता नाही अशा बातम्या प्रकाशित झालेल्या असतानाच औरंगाबाद या शहराच्या नामांतरावरुन सुरु झालेल्या खडाखडीच्या बातम्या वाचताना मनात आलेली पहिली प्रतिक्रीया आहे, ‘हम नही सुधरेंगे’ मराठवाड्यातील भीषण दुष्काळामुळे विदीर्ण झालेल्या अंत:करणाने लोकप्रतिनिधीं आणि प्रशासनाच्या संवेदना हरपल्या आहेत अशी जी टीका होते आहे–व्यथा मांडली जात आहे त्यावर शिक्कमोर्तब …\nट्युशन्स – एक स्वानुभव\nबच्चा नाही, अब बडा खिलाडी\nचला, शेतकऱ्यांसाठी एक पणती पेटवू यात…\nऐसा ऐवज येता घरा \nमुख्यमंत्र्याच्या डोईजड झाली नोकरशाही\nतिशीतल्या मतदारांचा दृष्टीकोन… पण, लक्षात कोण घेणार \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…\n‘बालवादी’ – राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसही\nकेजरीवाल आणि आप नावाचा भास\nदर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1967\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi08-05.htm", "date_download": "2018-05-24T13:45:27Z", "digest": "sha1:MAJKM4HLUOAHV536IVUWCZK7N2G6RKDR", "length": 26247, "nlines": 179, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - अष्टमः स्कन्धः - पञ्चमोऽध्यायः", "raw_content": "\nदेवर्षे शृणु विस्तारं द्वीपवर्षविभेदतः \nभूमण्डलस्य सर्वस्य यथा देवप्रकल्पितम् ॥ १ ॥\nसमासात्सम्प्रवक्ष्यामि नालं विस्तरतः क्वचित् \nजम्बुद्वीपः प्रथमतः प्रमाणे लक्षयोजनः ॥ २ ॥\nविशालो वर्तुलाकारो यथाब्जस्य च कर्णिका \nनव वर्षाणि यस्मिंश्च नवसाहस्रयोजनैः ॥ ३ ॥\nआयामैः परिसंख्यानि गिरिभिः परितः श्रितैः \nअष्टाभिर्दीर्घरूपैश्च सुविभक्तानि सर्वतः ॥ ४ ॥\nधनुर्वत्संस्थिते ज्ञेये द्वे वर्षे दक्षिणोत्तरे \nदीर्घाणि तत्र चत्वारि चतुरस्रमिलावृतम् ॥ ५ ॥\nइलावृतं मध्यवर्षं यन्नाभ्यां सुप्रतिष्ठितः \nसौवर्णो गिरिराजोऽयं लक्षयोजनमुच्छ्रितः ॥ ६ ॥\nकर्णिकारूप एवायं भूगोलकमलस्य च \nमूर्ध्नि द्वात्रिंशत्सहस्रयोजनैर्विततस्त्वयम् ॥ ७ ॥\nइलावृतस्योत्तरतो नीलः श्वेतश्च शृङ्गवान् ॥ ८ ॥\nत्रयो वै गिरयः प्रोक्ता मर्यादावधयस्त्रिषु \nरम्यकाख्ये तथा वर्षे द्वितीये च हिरण्मये ॥ ९ ॥\nकुरुवर्षे तृतीये तु मर्यादां व्यञ्जयन्ति ते \nप्रागायता उभयतः क्षारोदावधयस्तथा ॥ १० ॥\nपूर्वात्पूर्वाच्चोत्तरस्यां दशांशादधिकांशतः ॥ ११ ॥\nदैर्घ्य एव ह्रसन्तीमे नानानदनदीयुताः \nइलावृताद्दक्षिणतो निषधो हेमकूटकः ॥ १२ ॥\nहिमालयश्चेति त्रयः प्राग्विस्तीर्णाः सुशोभनाः \nअयुतोत्सेधभाजस्ते योजनैः परिकीर्तिताः ॥ १३ ॥\nहरिवर्षं किम्पुरुषं भारतं च यथातथम् \nविभागात्कथयन्त्येते मर्यादागिरयस्त्रयः ॥ १४ ॥\nपूर्वेण च ततः श्रीमान् गन्धमादनपर्वतः ॥ १५ ॥\nआनीलनिषधं त्वेतौ चायतौ द्विसहस्रतः \nयोजनैः पृथुतां यातौ मर्यादाकारकौ गिरी ॥ १६ ॥\nकेतुमालाख्यभद्राश्ववर्षयोः प्रथितौ च तौ \nमन्दरश्च तथा मेरुमन्दरश्च सुपार्श्वकः ॥ १७ ॥\nकुमुदश्चेति विख्याता गिरयो मेरुपादकाः \nयोजनायुतविस्तारोन्नाहा मेरोश्चतुर्दिशम् ॥ १८ ॥\nएतेषु गिरिषु प्राप्ताः पादपाश्चूतजम्बुनी ॥ १९ ॥\nकदम्बन्यग्रोध इति चत्वारः पर्वताः स्थिताः \nकेतवो गिरिराजेषु एकादशशतोच्छ्रयाः ॥ २० ॥\nचत्वारश्च ह्रदास्तेषु पयोमध्विक्षुसज्जलाः ॥ २१ ॥\nयदुपस्पर्शिनो देवा योगैश्वर्याणि विन्दते \nदेवोद्यानानि चत्वारि भवन्ति ललनासुखाः ॥ २२ ॥\nनन्दनं चैत्ररथकं वैभ्राजं सर्वभद्रकम् \nयेषु स्थित्वामरगणा ललनायूथसंयुताः ॥ २३ ॥\nविहरन्ति स्वतन्त्रास्ते यथाकामं यथासुखम् ॥ २४ ॥\nएकादशशतोच्छ्रायात्फलान्यमृतभाञ्जि च ॥ २५ ॥\nगिरिकूटप्रमाणानि सुस्वादूनि मृदूनि च \nतेषां विशीर्यमाणानां फलानां सुरसेन च ॥ २६ ॥\nनदी रम्यजला देवदैत्यराजप्रपूजिता ॥ २७ ॥\nअरुणाख्या महाराज वर्तते पापहारिणी \nपूजयन्ति च तां देवीं सर्वकामफलप्रदाम् ॥ २८ ॥\nतस्याः कृपावलोकेन क्षेमारोग्यं व्रजन्ति ते ॥ २९ ॥\nदुष्टनाशकरी कान्तिदायिनीति स्मृता भुवि ॥ ३० ॥\nअस्याः पूजाप्रभावेण जाम्बूनदमुदावहत् ॥ ३१ ॥\nभुवन लोकाचे वर्णन -\nनारद नारायण मुनीचे शब्द एकाग्र चित्ताने ऐकत होता. नारायण मुनी पुढे म्हणाले, \"हे देवर्षे, आता हे सर्व विभाग प्रत्यक्ष देवांनीच कल्पिलेले आहेत. म्हणून आता द्वीप, वर्षे याविषयी मी तुला सांगतो ते श्रवण कर. ही गोष्ट संपूर्ण विस्ताराने कथन करणे अशक्य आहे. म्हणून मी तुला ती संक्षेपाने निवेदन करतो.\nपहिले जे जंबूद्वीप त्याचे क्षेत्रफळ एक लक्ष योजने आहे. कमलातील केंद्र वर्तुळाप्रमाणे हे द्वीप अत्यंत विशाल व वर्तुळाकार आहे. त्यात नऊ वर्षे आहेत. ती सर्व पर्वतराजींनी वेढलेली आहेत. त्यातील प्रत्येक वर्षे नऊ हजार योजनेपर्यंत प्रचंड आहे असे मोजमाप करून ठेवलेले आहे. त्यात समुद्राच्या टोकापर्यंत पोहोचलेले आठ अत्यंत विस्तृत असे पर्वत आहेत. त्यामुळे त्या द्वीपाचे सर्वच बाजूंनी विभाग केलेले आहेत. दक्षिण व उत्तर ही दोन्ही वर्षे धनुष्याच्या आकृतीप्रमाणे आहेत हे तू लक्षात घे. बाकीच्यातील चार वर्षे लांब असून इलावृत्त चौकोनी आकाराचे आहे. इलावृत्त हे मध्य वर्ष आहे. त्याच्यामध्ये अत्यंत मोठा असा पर्वत असून तो सुवर्णाप्रमाणे चमकत आहे. त्याची उंची एक लक्ष योजने असून तो अत्यंत शोभायमान आहे, भूगोलरूपी कमलाची जणू काय कर्णरेषाच असा हा पर्वत आहे. याचा माथ्यावरील भाग बत्तीस हजार योजने इतका मोठा आहे तर याचे पायथ्याचे क्षेत्रफळ सोळा हजार योजने असून रुंद आहे. तो तितकाच भूमीमध्ये खोलवर रुजला आहे. इलावृत्ताच्या उत्तरेला नील, श्वेत, शृंगवान हे तीन पर्वत आहेत. हे तिन्ही पर्वत विख्यात असून ते तीन वर्षांच्या मर्यादा दर्शवितात. म्हणून त्यांना त्यांच्या सीमा म्हणतात.\nपहिल्या वर्षाच्या या सीमेला रम्यक असे नाव आहे. दुसर्‍या वर्षाची सीमा हिरण्मय नावाने प्रसिद्ध आहे. तिसर्‍या वर्षाच्या सीमेला करुवर्ष असे नाव दिलेले आहे. यांच्या दोन्ही बाजूला पूर्व दिशेला अनुसरून दोन खारट पाण्याचे समुद्र आहेत. हे समुद्र म्हणजे आणखी दोन पर्वतांची मर्यादा होय. हे दोन्ही पर्वतही तसेच विस्तृत आहेत. ते दोन हजार योजने विस्तृत आहेत.\nहे सर्व पर्वत पूर्वेकडून उत्तरेकडे जसजसे क्रमाने पसरले आहेत तसतसे त्यांचे विशालत्व दहा अंशापेक्षाही जास्त अंशांनी कमी कमी होत गेले आहे. ही गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे.\nह्या सर्व पर्वतांवर विविध नद्या असून मोठमोठे नदही तेथे आहेत. इलावृत्ताच्या दक्षिणेकडे हिमालय, हेमकूट व निषध या नावांनी प्रसिद्ध असलेले अतिशय विस्तृत असे प्रचंड पर्वतराज उभे आहेत. हे पूर्वेकडे विस्तीर्ण होत गेलेले असून ते अत्यंत शोभायमान दिसत असतात. हे तिन्ही पर्वत फारच उंच म्हणजे त्यांची उंची एक हजार योजनांहून अधिक आहे असे सांगितलेले आहे.\nया सर्व विभागांमुळे हरिवर्ष, किंपुरुष, भारत या तीन वर्षाची मर्यादा हे पर्वत अनुक्रमे निषध, हेमकूट व हिमालय दर्शवित असतात. इलावृत्ताच्या पश्चिमेला माल्यवान नावाचा पर्वत असून त्याच्याही पूर्व दिशेला गंधमादन पर्वत आहे. हा पर्वत कांतीमान असल्याने तळपत असतो. हे दोन्ही पर्वत नील व निषद या पर्वतापर्यंत जाऊन पोहोचले आहेत.\nमाल्यवान व गंधमादन ह्या पर्वतांचा विस्तार दोन हजार योजने असून हे पर्वत सर्वत्र प्रसिद्ध आहेत. केतुमाल व भाद्राश्व या दोन वर्षांची सीमा माल्यवान आणि गंधमादन हे पर्वत दर्शवीत असतात.\nमेरु वर्षाच्या चोहो दिशांना चार पर्वत उभे आहेत. ते सर्व हजार योजने असून त्यांची नावे आता तुला सांगतो. मंदर, मेरुमंदर, सुपार्श्वक आणि कुमुद हेच ते चार पर्वत म्हणजे मेरुवर्षाचे चार पायच होत. हे सर्व पर्वत मेरूला प्रत्यक्ष सहाय्य करीत असतात. चारी बाजूंनी ते परिवेष्टीत असल्यामुळे अत्यंत शोभून दिसतात.\nया पर्वतांमध्ये पुन्हा आणखी पर्वत आहेत. ते त्यांचेच लहान भाग असून त्यांची नावे आता ऐक. चूत, जंबू कदंब, न्यग्रोध हे चारही पर्वत निरनिराळ्या वृक्षराजींनी परिपूर्ण आहेत. त्या चार मोठया पर्वताचे हे चार पर्वत म्हणजे चार ध्वजच आहेत. त्यांची उंची अकराशे योजने आहे. त्यांचे क्षेत्रफळ शंभर योजने आहे आणि शंभर योजने सर्वत्र वृक्ष उभे आहेत.\nत्या पर्वतांवर अत्यंत सुंदर अशी सरोवरे आहेत. पयोर्‍हद, मधुर्‍हद, इक्षुरसर्‍हद या नावांनी ती सरोवरे प्रसिद्ध आहेत. त्या सरोवरांच्या रसाला देवांनी स्पर्श केल्यास त्यांना ऐश्वर्य प्राप्त होते अशी त्यांची थोरवी आहे.\nतेथे देवांना आनंद व सुख प्राप्त करून देणारी चार अत्यंत रमणीय उद्याने आहेत. ती चारही उद्याने नंदन, चैत्ररभ, वैभ्राज व सर्वभद्रक या नावांनी ओळखली जातात. ती उद्याने स्त्रियांना परम सुख देणारी आहेत. गंधर्वांप्रमाणे सर्व उपदेव आपापल्या स्त्रियांसह तेथे क्रीडा करण्याकरता येतात. त्यांनीदेखील त्या उद्यानांच्या सौंदर्याची मुक्त कंठाने स्तुती केली आहे. हे सर्व सुरगण मनसोक्त आणि स्वच्छंदपणाने तेथे यथेच्छ क्रीडा करीत असतात. तेथील सुखोपभोगाचा ते भरपूर आस्वाद घेतात. येथेच विहार करण्यात ते आपला काल घालवितात. मंदार पर्वताच्या माथ्यावर आम्रवृक्ष आहेत. ते देव-वृक्ष असून विशाल आहेत. त्या वृक्षांच्या वरून म्हणजे अकराशे योजने उंचीवरून पर्वताच्या शिखराएवढी मोठी असलेली नदी उगम पावली आहे. तिचे उदक अमृततुल्य आहे. तिचे उदक अत्यंत मधुर असून पिकलेल्या फळातून फुटल्यावर जसा रस वाहतो किंवा अरुणोदयाचे वेळी जसा सूर्यबिंबाचा रंग असतो तशा वर्णाचे तिचे उदक असून त्या नदीला अरुणोदा नदी म्हणतात. तिचे पाणी फारच रमणीय आहे. त्यामुळे देव व दैत्य दोघांनाही ती नदी अत्यंत प्रिय आहे. म्हणून जणू ती सर्वमान्य झालेली आहे. अरुणा नावाचे पाप ह्या नदीमुळे धुऊन जाते, म्हणून ती पापहारिणी आहे. हिचा उगम त्या देवीपासून झालेला आहे.\nती देवी इष्ट फल देणारी म्हणून प्रसिद्ध असून सर्व देव त्या देवीची नित्य पूजा करीत असतात. तिला विविध प्रकारचे उपाहार अर्पण करतात. तसेच निरनिराळे बली तिला अर्पण करतात. त्यामुळे ती देवी सर्व दुरितांचे निवारण करते व सर्वांना निर्भय करते. म्हणून देव तिला वेगवेगळ्या मार्गांनी संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतात.\nत्या देवीची अशी आराधना केली असता ती देवी तृप्त होते व आपले कृपाकटाक्ष टाकून सर्वांना निश्चिंत करते. त्यामुळे सर्वांना सुख आणि आरोग्य प्राप्त होते. भूलोकावरील पुरुष तिला विविध नावांनी संबोधतात. हे नारदा, त्यातील काही नावे आता श्रवण कर. त्या देवीला आद्या, माया, तूला, अनंता, पृष्ठी, ईश्वरमालिनी, दुष्टनाशकरी, कांतिदायिनी अशी नावे आहेत. या नावांचे अर्थ असे की, ईश्वरमालिनी म्हणजे ईश्वरालाही शोभा प्राप्त करून देणारी. दुष्टनाशकारी म्हणजे दुष्टांचा नाश करणारी आणि कांतिदायिनी म्हणजे सर्वांना कांतीने युक्त करणारी अथवा शोभायमान करणारी अशी ही देवी आहे. तिची पूजा केल्यावर सुवर्ण उत्पन्न होते.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे\nभुवनलोकवर्णने द्वीपवर्षविभेदवर्णनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://kha-gol.blogspot.com/2012/02/blog-post.html", "date_download": "2018-05-24T13:21:58Z", "digest": "sha1:HEZ7X52ULDYKQJGTYNJECCVNMCRNFNDR", "length": 2951, "nlines": 31, "source_domain": "kha-gol.blogspot.com", "title": "खगोल: ऐसीअक्षरेवर अधिक लेखन", "raw_content": "\nयाच ब्लॉगवरची आणि अधिक माहिती एकत्र करून आता ऐसीअक्षरेवर सूर्य ही मालिका लिहीत आहे. चार भाग पुढीलप्रमाणे:\nबरेच दिवस मित्रमंडळाकडून खगोलशास्त्राशी संबंधित गोष्टी मराठीत लिहीण्याची पृच्छा होत होती. मी सुद्धा कारणं देत हे करणं टाळत होते. शेवटी निखिल देशपांडे या मित्राच्या सांगण्यावरून, मदतीने हा ब्लॉग सुरू करत आहे. मला खगोलशास्त्राची आवड लागण्याचं वेगवेगळ्या दुर्बिणी आणि कॅमेर्‍यांमधून मिळणारी स्वर्गीय चित्रं. या ब्लॉगमधून शक्यतोवर सोप्या शब्दांत, मराठीमधे विविध खगोलीय चित्रांची, घटनांची माहिती देण्याचा प्रयत्न राहिल. या ब्लॉगची आणखी एक प्रेरणा म्हणजे एपॉड. अगदी रोज नाही जमलं तर आठवड्यातून तीन-चार दिवसतरी नवीन पोस्ट टाकण्याचा प्रयत्न असेल. बघू या कसं जमतं आहे ते\nसर्व चित्रे आंतरजालावरून साभार. आंतरजालावरून, विशेषतः विकीपिडीयावरून माहितीही घेतली आहे, त्यांचेही आभार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://merakuchhsaman.blogspot.com/2013/12/gracias.html", "date_download": "2018-05-24T14:00:53Z", "digest": "sha1:J5RF3KVCH6REN526XSFSRFQVOGD2L5BO", "length": 9944, "nlines": 147, "source_domain": "merakuchhsaman.blogspot.com", "title": "मेरा कुछ सामान...: Gracias...", "raw_content": "\nपतझड है कुछ..... है ना\nमेरा कुछ सामान ...\nबघता बघता ३ वर्षे झाली पण.. ७ डिसेंबर २०१०.. पहिली ब्लॉग पोस्ट.. आणि तेव्हापासून जवळपास ३०,००० pageviews, ३३०+ comments, ५९ followers आणि ७७ पोस्टस् चा हा प्रवास.. Feeling overwhelmed, blessed and loved.. No other words..\nलिखाण चांगलं की वाईट, त्याचं साहित्यिक मूल्य या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या प्रवासात कोणती गोष्ट भिडली असेल, लक्षात राहिली असेल तर ती म्हणजे अनेकानेक वाचकांचे मिळालेले उत्कट प्रतिसाद. \"उत्कट\" हा शब्द वापरण्याचं कारण म्हणजे ज्या तीव्रतेतून एखादी गोष्ट लिहिली जाते तिला त्याच तोडीचा प्रतिसाद मिळणं कसं असतं हे पुरेपूर अनुभवलं मी या काळात.\n\"मलाही अगदी असंच वाटतं\", \"अगदी माझ्या मनातलं लिहिलत\", \"हे वाचून असं वाटलं की मी एकटाच/एकटीच नाही\", \"या ब्लॉगने एकटेपणात खूप सोबत केली\", या आणि अशा असंख्य नाही पण अनेक मेलस् येत राहिल्या. या ब्लॉगमुळे कोणाला आधार वाटला, सोबत केली हे माझ्यापर्यंत पोहचलं खरं पण अश्या अनेक वाचकांच्या प्रतिक्रियांनी मला जी सोबत केलीये ती अनमोल आहे. हे मी आजवर कधी उघडपणे व्यक्त केलं नाही पण आजची ही संधी त्या सर्वांचे, आणि त्या सर्व शब्दांचे, क्षणांचे आभार मानण्यासाठी मी घेणार आहे. Thank you.. Thank you all.. Thanks a lot..\nआणि त्यांच्या भावना लिहून पोहचवणार्‍या वाचकांप्रमाणेच, कधीही प्रत्यक्ष मेल न केलेले पण नियमितरित्या येऊन ब्लॉग वाचणारे वाचकही अनेक आहेत, त्या सर्वांचेच आभार.. अगदी प्रामाणिकपणे बदल सुचवणारे आणि \"तुझं लिखाण पाहून तू फक्त स्वत:साठी लिहितेस असं वाटतं, तशीच लिहित रहा, बदलण्याची गरज नाही\" असं म्हणणारेही वाचक भेटले. अगदी सुरुवातीला वर्ष, सव्वा वर्ष मी स्वतःची ओळख कुठीही उघड केली नव्हती तेव्हाही फक्त आणि फक्त लिखाणाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या वाचकांची तर मी कायमच आभारी राहिन.\nआभार व्यक्त करणारा स्पॅनिशमधला gracias हा शब्द मला खूप आवडतो.. आभार आणि कृतज्ञता एकत्र व्यक्त करण्यासाठी अगदी समर्पक वाटतो हा शब्द. त्यामुळे आज तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी हेच म्हणेन.. Gracias... Gracias amigos...\nLabels: लिहिता लिहिता... |\nअभिनंदन … आणि लिहित रहा…… असचं ..\nYou never know कोणाला कशी आणि किती साथ देत राहील हे लिहिणं ....\nमेरा कुछ सामान ... Says:\nमेरा कुछ सामान ... Says:\nलिखते रहिये...लोग साथ आते जाएंगे, कारवाँ बनता जाएगा.\nमेरा कुछ सामान ... Says:\nख्वाहिश तो वहीं है.. देखेंगे.. :-)\nलगता है उर्दू जुबान आपको बहोत अजीज है. आपके इस ब्लॉगपर तो उर्दूही छाई हुई है. जिधर देखिये, उर्दू है या फिर गुलजार.:))\nमेरा कुछ सामान ... Says:\nउर्दू अजीज़ तो है लेकीन लगता नही के ब्लॉग पर ज्यादा छाई है.. ;-)\nगुलजारके बारेमें तो आपने कह दिया. जनाब जावेद अख्तरके बारेमें क्या खयाल है आपका \nमेरा कुछ सामान ... Says:\nवाचली ती लिंक. त्यांच्याबद्दलची ही माहिती प्रथमच समजली. नेहमीच्याच नर्मविनोदी शैलीने लिहिली आहे.\nएकही उरणार नाही प्रश्न बाकी\nफक्त वळुनी एकदा तू हास नुसता\nहा शेर यादगार आहे.\nमेरा कुछ सामान ... Says:\nआपने लिखा नही बहोत दिनोंसे.\nमेरा कुछ सामान ... Says:\nमेरा कुछ सामान ... Says:\nमेरा कुछ सामान ...\n हा ब्लॉग म्हणजे स्वतःला ओळखण्याच्या प्रवासातलं एक साधन आहे माझ्यासाठी.. :-) My mail id: merakuchhsaman@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%93'%E0%A4%B6%E0%A5%87", "date_download": "2018-05-24T14:04:51Z", "digest": "sha1:HPEXXVBAVPXVEKUJMN5N3QOOV7CPFQRK", "length": 6841, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन ओ'शे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजॉन ओ'शे मँचेस्टर युनायटेड साठी खेळतांना\n३० एप्रिल, १९८१ (1981-04-30) (वय: ३७)\n१.९० मीटर (६ फूट ३ इंच)[२][३]\nमँचेस्टर युनायटेड एफ.सी. २५६ (१०)\n→ बोर्नमॉथ (loan) १० (१)\n→ रॉयल अँटेवेर्प (loan) १४ (०)\nसंडरलँड ए.एफ.सी. २८ (०)\nआयर्लंड २१ १३ (१)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: ६ मे २०१२ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १८:५५, १८ जून २०१२ (UTC)\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर १३, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८१ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://manashakti.org/mr/content/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-040318", "date_download": "2018-05-24T13:46:32Z", "digest": "sha1:PP4JXFAJB4DZVTEFSP23SIT4CVIUQ4TK", "length": 4268, "nlines": 90, "source_domain": "manashakti.org", "title": "मेंदूक्रांती कार्यशाळा - 04/03/18 | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\nमेंदूक्रांती कार्यशाळा - 04/03/18\nरवि, 4 मार्च 2018\nअहमदनगर - कमलाबाई नवले मंगल कार्यालय, आम्रपाली कार्यालया शेजारी, गुलमोहर रोड, नवले नगर.\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi08-07.htm", "date_download": "2018-05-24T13:49:43Z", "digest": "sha1:B5CTH7XBH5X3YZRLT64TWTMMW2GM5WXE", "length": 28378, "nlines": 203, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - अष्टमः स्कन्धः - सप्तमोऽध्यायः", "raw_content": "\nगिरी मेरुं च पूर्वेण द्वौ चाष्टादशयोजनैः \nसहस्रैरायतौ चोदग्द्विसहस्रं पृथूच्चकौ ॥ १ ॥\nजठरो देवकूटश्च तावेतौ गिरिवर्यकौ \nमेरोः पश्चिमतोऽद्री द्वौ पवमानस्तथापरः ॥ २ ॥\nपारियात्रश्च तौ तावद्विख्यातौ तुङ्गविस्तरौ \nमेरोर्दक्षिणतः ख्यातौ कैलासकरवीरकौ ॥ ३ ॥\nएवं चोत्तरतो मेरोस्त्रिशृङ्गमकरौ गिरी ॥ ४ ॥\nसुमेरुः काञ्चनगिरिः परिभ्राजन् रविर्यथा ॥ ५ ॥\nमेरोर्मूर्धनि धातुर्हि पुरी पङ्कजजन्मनः \nमध्यतश्चोपक्लृप्तेयं दशसाहस्रयोजनैः ॥ ६ ॥\nसमानचतुरस्रां च शातकौम्भमयीं पुरीम् \nवर्णयन्ति महात्मानः परावरविदो बुधाः ॥ ७ ॥\nपुर्यः प्रख्यातसौवर्णरूपास्ताश्च यथादिशम् ॥ ८ ॥\nमेरोर्नव पुराणि स्युर्मनोवत्यमरावती ॥ ९ ॥\nतेजोवती संयमनी तथा कृष्णाङ्गनापरा \nश्रद्धावती गन्धवती तथा चान्या महोदया ॥ १० ॥\nयशोवती च ब्रह्मेन्द्रवह्न्यादीनां यथाक्रमम् \nतत्रैव यज्ञलिङ्गस्य विष्णोर्भगवतो विभोः ॥ ११ ॥\nअण्डोर्ध्वभागरन्ध्रस्य मध्यात्संविशती दिवः ॥ १२ ॥\nमूर्धन्यवततारेयं गङ्गा संविशती विभो \nलोकानामखिलानां च पापहारिजलाकुला ॥ १३ ॥\nइयं च साक्षाद्‍भगवत्पदी लोकेषु विश्रुता \nकालेन महता सा तु युगसाहस्रकेण तु ॥ १४ ॥\nदिवो मूर्धानमागत्य देवी देवनदीश्वरी \nयत्तद्विष्णुपदं नाम स्थानं त्रैलोक्यविश्रुतम् ॥ १५ ॥\nभगवत्पादयुगलं पद्मकोशरजो दधत् ॥ १६ ॥\nअद्याप्यास्ते स राजर्षिः पदवीमचलां श्रितः \nतत्र सप्तर्षयस्तस्य प्रभावज्ञा महाशयाः ॥ १७ ॥\nआत्यन्तिकी सिद्धिरियं तपतां सिद्धिदायिनी ॥ १८ ॥\nआद्रियन्ते च शिरसा जटाजूटोषितेन च \nततो विष्णुपदाद्देवी नैकसाहस्रकोटिभिः ॥ १९ ॥\nविमानैराकुले देवयानेऽवतरती च सा \nचन्द्रमण्डलमाप्लाव्य पतन्ती ब्रह्यसद्यनि ॥ २० ॥\nचतुर्धा भिद्यमाना सा ब्रह्मलोके च नारद \nचतुर्भिर्नामभिर्देवी चतुर्दिशमभिसृता ॥ २१ ॥\nसरितां च नदीनां च पतिमेवान्वपद्यत \nसीता चालकनन्दा च चतुर्भद्रेति नामभिः ॥ २२ ॥\nसीता च ब्रह्मसदनाच्छिखरेभ्यः क्षमाभृताम् \nकेसराभिधनाम्ना च प्रस्रवन्ती च स्वर्णदी ॥ २३ ॥\nअन्तरेण तु भद्राश्ववर्षं प्राच्यां समागता ॥ २४ ॥\nक्षारोदधिं गता सा तु द्युनदी देवपूजिता \nततो माल्यवतः शृङ्गाद्‌ द्वितीया परिनिर्गता ॥ २५ ॥\nततो वेगवती भूत्वा केतुमालं समागता \nचक्षुर्नाम्नी देवनदी प्रतीच्यां दिश्युपागता ॥ २६ ॥\nसरितां पतिमाविष्टा सा गङ्गा देववन्दिता \nततस्तृतीया धारा तु नाम्ना ख्याता च नारद ॥ २७ ॥\nपुण्या चालकनन्दा वै दक्षिणेनाब्जभूपदात् \nवनानि गिरिकूटानि समतिक्रम्य चागता ॥ २८ ॥\nहेमकूटं गिरिवरं प्राप्तातोऽपीह निर्गता \nअतिवेगवती भूत्वा भारतं चागतापरा ॥ २९ ॥\nदक्षिणं जलधिं प्राप्ता तृतीया सा सरिद्वरा \nयस्याः स्नानाय सरतां मनुजानां पदे पदे ॥ ३० ॥\nराजसूयाश्वमेधादि फलं तु न हि दुर्लभम् \nततश्चतुर्थी धारा तु भृङ्गवत्पर्वतात्पुनः ॥ ३१ ॥\nभद्राभिधा संस्रवन्ती कुरून्सन्तर्प्य चोत्तरान् \nसमुद्रं समनुप्राप्ता गङ्गा त्रैलोक्यपावनी ॥ ३२ ॥\nअन्ये नदाश्च नद्यश्च वर्षे वर्षेऽपि सन्ति हि \nबहुशो मेरुमन्दारप्रसूताश्चैव नारद ॥ ३३ ॥\nतत्रापि भारतं वर्षं कर्मक्षेत्रमुशन्ति हि \nअन्यानि चाष्टवर्षाणि भौमस्वर्गप्रदानि च ॥ ३४ ॥\nस्वर्गिणां पुण्यशेषस्य भोगस्थानानि नारद \nपुरुषाणां चायुतायुर्वज्राङ्गा देवसन्निभाः ॥ ३५ ॥\nमहासौरतसन्तुष्टाः कलत्राढ्याः सुखान्विताः ॥ ३६ ॥\nएकवर्षोनके चायुष्याप्तगर्भाः स्त्रियोऽपि हि \nत्रेतायुगसमः कालो वर्तते सर्वदैव हि ॥ ३७ ॥\nगंगानदीपासून झालेले चार प्रवाह -\nमेरूच्या पूर्वेला दोन अत्यंत प्रचंड पर्वत आहेत ते पूर्वेकडे दोन हजार योजने पसरले असून उत्तरेकडेही तसेच रुंद होत गेले आहेत. जठर व देवकूट अशी त्यांची श्रेष्ठ नावे आहेत. त्यांच्या पश्चिमेस पवमान व परियान हे होत. ते अत्यंत उंच व विस्तृत पर्वत आहेत. ते फार प्रसिद्ध आहेत. मेरूच्या दक्षिणेस कैलास व करवीर या नावाचे दोन आणखी पर्वत आहेत.\nया सर्व मोठमोठया पर्वतांप्रमाणे पूर्वेकडे अत्यंत महान असे दोन पर्वत आहेत. तसेच दुसरे दोन महापर्वत मेरूच्या उत्तरेस असून त्यांची नावे त्रिशृंग व मकर अशी आहेत.\nया आठ पर्वतराजांनी सुमेरु पर्वत परिवेष्ठित आहे. तो विस्तृत सुमेरू नावाचा कांचनगिरी सूर्याप्रमाणे दैदीप्यमान आहे.\nमेरूच्या माथ्यावर मध्यभागी कमलापासून उत्पन्न झालेला जो ब्रह्मदेव त्याची नगरी वसली आहे. ती क्षेत्राने दहा हजार योजने एवढी विस्तृत आहे. ती अत्यंत सूक्ष्मदर्शी असून तीमध्ये अनेक पंडितांचे वास्तव्य आहे. ती नगरी चौकोनी आणि सोन्याची आहे.\nत्या सुवर्ण नगरीच्या आठही दिशेला सर्व बाजूंनी आठ उत्तम प्रकारची पुरे वसलेली आहेत. तीही सर्व सोन्याची असून आठही दिक्पाल त्यांचे अधिकारी आहेत. या आठ दिक्पालांच्या वर्णाप्रमाणे दिसणारे असे शोभिवंत आणखी नऊ पुरे मेरूपर्वतावर वसले आहेत. ते अडीच हजार योजनांनी विस्तृत आहेत. त्यांची नावे अशी - मनोवती, अमरावती, तेजोवती, संयमिनी, कृष्णांगना, श्रद्धावती, गंधवती, महोदया, यशोवती.\nहे ब्राह्मणश्रेष्ठा, वन्हीप्रमाणे जे आणखी लोकपाल आहेत, त्यांची ही पुरे असून ते लोकपाल त्यांचे अधिकारी आहेत हे लक्षात ठेव.\nभगवान विष्णूच्या डाव्या पायाच्या अंगठयावरील नखामुळे ब्रह्मांडाचा ऊर्ध्वभाग त्याच ठिकाणी फुटला. तो यज्ञरूप असून त्याच्या रंध्रातूनच गंगा नदीने स्वर्गात प्रवेश केला आणि ती ब्रह्मांडात शिरून वाहू लागली. गंगा नदीचे जल सर्व जनांच्या पापाचा नाश करणारे असून अत्यंत पावित्र्याने परिपूर्ण आहे आणि म्हणून हे साक्षात भगवंताचेच विश्रांतीस्थान आहे असे मानले तरी हरकत नाही. कारण ते प्रसिद्धच आहे.\nहजारो युगे लोटली तरी प्रचंड कालावधीनंतर ईश्वराच्या योग्यतेप्रमाणे असलेली ही महानदी गंगा देवनदी होऊन स्वर्गात येऊन वास्तव्य करू लागली. आता तो स्वर्गलोक कोणता हे मी तुला सांगतो.\nसंपूर्ण त्रैलोक्यात विष्णुपद या नावाने संबोधलेले अत्यंत प्रसिद्ध स्थान आहे. त्या ठिकाणी उत्तानपाद राजाचा पुत्र ध्रुव नित्य वास्तव्य करीत असतो. तेथे ती नदी जाऊन राहिली आहे.\nतो राजर्षी ध्रुव अत्यंत पवित्र व पुण्यवान असून भगवंताच्या पद्मयुगुलरूप कोशाचे रजःकण धारण करून तो तेथेच चिरंतन राहिला आहे. त्याने त्या अढळ विष्णुपदाचा आश्रय केला आहे.\nजे सर्वांचे हितच चिंतीत असतात असे महान ऋषी जे सप्तर्षी म्हणून हे प्रसिद्ध आहेत, ते या ध्रुवाभोवती प्रदक्षिणा घालीत असतात. त्या गंगेच्या प्रवाहाचा प्रभाव किती श्रेष्ठ याची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे. ही फरच उत्कृष्ट सिद्धी असून अत्यंत उत्कट आहे. म्हणून ते जगधारी ऋषिश्रेष्ठ गंगेच्या जलामध्ये नित्य स्नान करीत असतात. अशाप्रकारे ती कोटयावधी वर्षे तेथे वास्तव्य करते आणि नंतर त्या विष्णुपदापासून ती देवयानामध्ये उतरते.\nदेवयान विमानांनी गजबजून गेलेले असते. देवयानामधून ती देवी चंद्रमंडलात येते. तेथूनच तिचा प्रवाह ब्रह्मलोकी पडतो.\nहे नारदा, ती जेव्हा ब्रह्मलोकात पडते तेव्हा तिचा प्रवाह फुटून चार प्रवाह होतात व ती गंगादेवी चारही दिशेने वेगाने वाहू लागते. अखेर शेवटी सर्वच लहान-मोठया नद्यांचा पती जो सागर त्याला जाऊन ती मिळते व त्याच्यात विलीन होते.\nतिचे चारही दिशेला वहाणारे प्रवाह सीता, अलकनंदा, चक्षु, भद्रा या नावांनी विख्यात आहेत. त्यापैकी सीतानदी स्वर्गीय नदी असून ती केसराभिध नावाच्या पर्वत शिखरावरून उगम पावते. प्रथम ती ब्रह्मरंध्रापासून निघते व पुढे वाहू लागते. ती सीता नावाची सुवर्णनदी त्या गंधमादन पर्वतावर पडून वाहते आणि तीही पापविमोचन करते.\nती देवांना अत्यंत पूज्य असलेली द्युनदी भद्राश्ववर्षामधून वहात जाऊन पूर्वेकडे जाते आणि अखेर क्षारोदधीला येऊन मिळते. अशी ती सीतानदी होय.\nत्याचप्रमाणे गंगानदीपासून उत्पन्न झालेली दुसरी नदी माल्यवान पर्वताच्या उंच शिखरावरून उगम पावली आहे. त्यामुळे तिच्या प्रवाहाला प्रचंड वेग प्राप्त झाला आहे. ती पुढे केतूमालातून वहात जाते. त्या देवतुल्य नदीला चक्षु या नावाने संबोधतात. ती पूर्वदिशेकडे वाहात जाते. ती देवांनाही वंदनीय असून ती जणू दुसरी गंगाच होऊन समुद्रास जाऊन मिळते.\nहे नारदा, गंगेपासून जो तिसरा एक प्रवाह उत्पन्न झाला तो अलकनंदा या नावाने प्रसिद्ध असून हा प्रवाह अत्यंत पवित्रतम आहे. ब्रह्मलोकाच्या दक्षिण बाजूला असलेली विस्तृत वने व उंच शिखरांना ओलांडून ती पुण्यशील नदी पुढे जाते.\nही अलकनंदा पुढे हेमकूट नावाच्या पर्वतावर येऊन पोहोचली आहे. तेथून ती पुढे अधिक वेगाने धावू लागते. ती सर्वश्रेष्ठ नदी नंतर भरतवर्षातून वाहू लागते. अशाप्रकारची ती सर्वश्रेष्ठ नदी अखेर दक्षिण समुद्रास जाऊन मिळाली आहे.\nतिच्या पुण्यशील जलाने स्नान केल्यास मानवांना नित्य परम पुण्य लाभते. ते मुक्त होतात. इतकेच नव्हे तर तिच्या जलस्नानाने राजसूय व अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. असे त्या नदीचे मोठेपण आहे. ती सर्वांना वंद्य आहे.\nया नंतरचा शेवटचा चवथा गंगाप्रवाह शृंगवान पर्वतावरून उगम पावला असून तो प्रवाह भद्रा या नावाने प्रसिद्ध आहे. तो उत्तर कुरूमधून वहात जात असल्याने तेथील प्रदेश त्या प्रवाहाने पवित्र केला आहे. अशाप्रकारे संपूर्ण त्रैलोक्यालाही पावन करणारी ती गंगानदी शेवटी उत्तर समुद्रास जाऊन मिळाली आहे.\nहे नारदा, प्रत्येक वर्षात इतरही अनेक श्रेष्ठ नद्या आहेत. तसेच प्रचंड नदही आहेत. हे बहुतेक सर्व नद व नद्या मेरूमंदारापासून निर्माण झाले आहेत.\nह्या सर्व वर्षांमध्ये भारतवर्ष श्रेष्ठ असून ते कर्मक्षेत्र आहे. म्हणून त्याला कर्मभूमी म्हणतात. अशाप्रकाची आणखी आठ वर्षे आहे. तीही सुंदर असून उत्तम प्रकारची ऐहिक सुखे देणारी आहेत.\nस्वर्गात गेलेल्या सर्व प्राण्यांना तेथील सुख भोगल्यानंतर उरलेला जो काळ रहातो, तो काळ त्या इतर वर्षात जाऊन त्यांना तेथील भोग भोगायला मिळतात. तीही भोगांची उत्तम स्थाने आहेत. म्हणून तीसुद्धा तीर्थस्थानेच बनलेली आहेत.\nहे नारदा, तेथे रहाणार्‍या सर्वांची आयुर्मर्यादा जवळजवळ दहा हजार वर्षांची आहे. तेथे ते जणू देवांप्रमाणे वावरत असतात. त्यांचे देह तेथे वज्रतुल्य बनलेले असतात. जणू दहा हजार हत्तींचे बळ अंगी असावे एवढे सामर्थ्य त्यांच्यात तेथे प्राप्त झालेले असते. ते महासुरतानेच तेथे संतुष्ट होऊन रहातात. त्यांना त्या ठिकाणी सुयोग्य स्त्रियांची प्राप्ती होते व त्यांचा उपभोग घेत ते तेथे रहात असतात. अखेर जेव्हा एक वर्ष आयुष्य शिल्लक राहते तेव्हा तेथील स्त्रिया गर्भवती होतात. तोपर्यंत त्या तारुण्यातच असतात. तेथे नित्य त्रेतायुगाप्रमाणे काल असतो.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे\nभुवनकोशवर्णने पर्वतनदीवर्षादिवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi09-19.htm", "date_download": "2018-05-24T13:21:09Z", "digest": "sha1:M6OMSYA2PMK3CZIAEDWVQLRFH6O6MWMR", "length": 41010, "nlines": 310, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - नवमः स्कन्धः - एकोनविंशोऽध्यायः", "raw_content": "\nश्रुतेन येन मे तृप्तिर्न कदापि हि जायते ॥ १ ॥\nततः परं तु यज्जातं तत्त्वं वद महामते \nइत्येवमाशिषं दत्त्वा स्वालयं च ययौ विधिः ॥ २ ॥\nगान्धर्वेण विवाहेन जगृहे तां च दानवः \nस्वर्गे दुन्दुभिवाद्यं च पुष्पवृष्टिर्बभूव ह ॥ ३ ॥\nस रेमे रामया सार्धं वासगेहे मनोरमे \nमूर्च्छां सा प्राप तुलसी नवसङ्‌गमसङ्‌गता ॥ ४ ॥\nनिमग्ना निर्जले साध्वी सम्भोगसुखसागरे \nचतुःषष्टिकलामानं चतुःषष्टिविधं सुखम् ॥ ५ ॥\nकामशास्त्रे यन्निरुक्तं रसिकानां यथेप्सितम् \nअङ्‌गप्रत्यङ्‌गसंश्लेषपूर्वकं स्त्रीमनोहरम् ॥ ६ ॥\nतत्सर्वं रसशृङ्‌गारं चकार रसिकेश्वरः \nअतीव रम्यदेशे च सर्वजन्तुविवर्जिते ॥ ७ ॥\nपुष्पोद्याने नदीतीरे पुष्पचन्दनचर्चिते ॥ ८ ॥\nगहीत्वा रसिको रासे पुष्पचन्दनचर्चिताम् \nभूषितो भूषणेनैव रत्‍नभूषणभूषिताम् ॥ ९ ॥\nसुरते विरतिर्नास्ति तयोः सुरतिविज्ञयोः \nजहार मानसं भर्तुर्लोलया लीलया सती ॥ १० ॥\nचेतनां रसिकायाश्च जहार रसभाववित् \nवक्षसश्चन्दनं राज्ञस्तिलकं विजहार सा ॥ ११ ॥\nस च जहार तस्याश्च सिन्दूरं बिन्दुपत्रकम् \nतद्वक्षस्युरोजे च नखरेखां ददौ मुदा ॥ १२ ॥\nसा ददौ तद्वामपार्श्वे करभूषणलक्षणम् \nराजा तदोष्ठपुटके ददौ रदनदंशनम् ॥ १३ ॥\nतद्‌गण्डयुगले सा च प्रददौ तच्चतुर्गुणम् \nआलिङ्‌गनं चुम्बनं च जङ्‌घादिमर्दनं तथा ॥ १४ ॥\nएवं परस्परं क्रीडां चक्रतुस्तौ विजानतौ \nसुरते विरते तौ च समुत्थाय परस्परम् ॥ १५ ॥\nसुवेषं चक्रतुस्तत्र यद्यन्मनसि वाञ्छितम् \nचन्दनैः कुङ्‌कुमारक्तैः सा तस्य तिलकं ददौ ॥ १६ ॥\nसर्वाङ्‌गे सुन्दरे रम्ये चकार चानुलेपनम् \nसुवासं चैव ताम्बूलं वह्निशुद्धे च वाससी ॥ १७ ॥\nपारिजातस्य कुसुमं जरारोगहरं परम् \nअमूल्यरत्‍ननिर्माणमङ्‌गुलीयकमुत्तमम् ॥ १८ ॥\nसुन्दरं च मणिवरं त्रिषु लोकेषु दुर्लभम् \nदासी तवाहमित्येवं समुच्चार्य पुनः पुनः ॥ १९ ॥\nननाम परया भक्त्या स्वामिनं गुणशालिनम् \nसस्मिता तन्मुखाम्भोजं लोचनाभ्यां पुनः पुनः ॥ २० ॥\nस च तां च समाकृष्य चकार वक्षसि प्रियाम् ॥ २१ ॥\nसस्मितं वाससाच्छन्नं ददर्श मुखपङ्‌कजम् \nचुचुम्ब कठिने गण्डे बिम्बोष्ठौ पुनरेव च ॥ २२ ॥\nददौ तस्यै वस्त्रयुग्मं वरुणादाहृतं च यत् \nतदाहृतां रत्‍नमालां त्रिषु लोकेषु दुर्लभाम् ॥ २३ ॥\nददौ मञ्जीरयुग्मं च स्वाहाया आहृतं च यत् \nकेयूरयुग्मं छायाया रोहिण्याश्चैव कुण्डलम् ॥ २४ ॥\nशङ्‌खं च रुचिरं चित्रं यद्दत्तं विश्वकर्मणा ॥ २५ ॥\nविचित्रपद्मकश्रेणीं शय्यां चापि सुदुर्लभाम् \nभूषणानि च दत्त्वा स भूपो हासं चकार ह ॥ २६ ॥\nनिर्ममे कबरीभारे तस्या माङ्‌गल्यभूषणम् \nसुचित्रं पत्रकं गण्डमण्डलेऽस्याः समं तथा ॥ २७ ॥\nपरीतं परितश्चित्रैः सार्धं कुङ्‌कुमबिन्दुभिः ॥ २८ ॥\nज्वलत्प्रदीपाकारं च सिन्दूरतिलकं ददौ \nतत्पादपद्मयुगले स्थलपद्मविनिन्दिते ॥ २९ ॥\nचित्रालक्तकरागं च नखरेषु ददौ मुदा \nस्ववक्षसि मुहुर्न्यस्य सरागं चरणाम्बुजम् ॥ ३० ॥\nहे देवि तव दासोऽहमित्युच्चार्य पुनः पुनः \nरत्‍नभूषितहस्तेन तां च कृत्वा स्ववक्षसि ॥ ३१ ॥\nतपोवनं परित्यज्य राजा स्थानान्तरं ययौ \nमलये देवनिलये शैले शैले तपोवने ॥ ३२ ॥\nस्थाने स्थानेऽतिरम्ये च पुष्पोद्याने च निर्जने \nकन्दरे कन्दरे सिन्धुतीरे चैवातिसुन्दरे ॥ ३३ ॥\nपुलिने पुलिने दिव्ये नद्यां नद्यां नदे नदे ॥ ३४ ॥\nमधौ मधुकराणां च मधुरध्वनिनादिते \nविस्पन्दने सुरसने नन्दने गन्धमादने ॥ ३५ ॥\nदेवोद्याने नन्दने च चित्रचन्दनकानने \nचम्पकानां केतकीनां माधवीनां च माधवे ॥ ३६ ॥\nकुन्दानां मालतीनां च कुमुदाम्भोजकानने \nकल्पवृक्षे कल्पवृक्षे पारिजातवने वने ॥ ३७ ॥\nनिर्जने काञ्चने स्थाने धन्ये काञ्चनपर्वते \nकाञ्चीवने किञ्जलके कञ्चुके काञ्चनाकरे ॥ ३८ ॥\nपुष्पचन्दनसंयुक्तः पुष्पचन्दनवायुना ॥ ३९ ॥\nकामुक्या कामुकः कामात्स रेमे रामया सह \nन हि तृप्तो दानवेन्द्रस्तृप्तिं नैव जगाम सा ॥ ४० ॥\nहविषा कृष्णवर्त्मेव ववृधे मदनस्तयोः \nतया सह समागत्य स्वाश्रमं दानवस्ततः ॥ ४१ ॥\nरम्यं क्रीडालयं गत्वा विजहार पुनः पुनः \nएवं स बुभुजे राज्यं शङ्‌खचूडः प्रतापवान् ॥ ४२ ॥\nएकमन्वन्तरं पूर्णं राजराजेश्वरो महान् \nदेवानामसुराणां च दानवानां च सन्ततम् ॥ ४३ ॥\nगन्धर्वाणां किन्नराणां राक्षसानां च शान्तिदः \nहृताधिकारा देवाश्च चरन्ति भिक्षुका यथा ॥ ४४ ॥\nते सर्वेऽतिविषण्णाश्च प्रजग्मुर्ब्रह्मणः सभाम् \nवृत्तान्तं कथयामासू रुरुदुश्च भृशं मुहुः ॥ ४५ ॥\nतदा ब्रह्मा सुरैः सार्धं जगाम शङ्‌करालयम् \nसर्वेशं कथयामास विधाता चन्द्रशेखरम् ॥ ४६ ॥\nब्रह्मा शिवश्च तैः सार्धं वैकुण्ठं च जगाम ह \nदुर्लभं परमं धाम जरामृत्युहरं परम् ॥ ४७ ॥\nसम्प्राप च वरं द्वारमाश्रमाणां हरेरहो \nददर्श द्वारपालांश्च रत्‍नसिंहासनस्थितान् ॥ ४८ ॥\nवनमालान्वितान्सर्वान् श्यामसुन्दरविग्रहान् ॥ ४९ ॥\nसस्मितान्स्मेरवक्त्रास्यान्पद्मनेत्रान्मनोहरान् ॥ ५० ॥\nब्रह्मा तान्कथयामास वृत्तान्तं गमनार्थकम् \nतेऽनुज्ञां च ददुस्तस्मै प्रविवेश तदाज्ञया ॥ ५१ ॥\nएवं षोडश द्वाराणि निरीक्ष्य कमलोद्‍भवः \nदेवैः सार्धं तानतीत्य प्रविवेश हरेः सभाम् ॥ ५२ ॥\nदेवर्षिभिः परिवृतां पार्षदैश्च चतुर्भुजैः \nनारायणस्वरूपैश्च सर्वैः कौस्तुभभूषितैः ॥ ५३ ॥\nमणीन्द्रहारनिर्माणां हीरासारसुशोभिताम् ॥ ५४ ॥\nअमूल्यरत्‍नखचितां रचितां स्वेच्छया हरेः \nमाणिक्यमालाजालाभां मुक्तापङ्‌क्तिविभूषिताम् ॥ ५५ ॥\nविचित्रैश्चित्ररेखाभिर्नानाचित्रविचित्रिताम् ॥ ५६ ॥\nसोपानशतकैर्युक्तां स्यमन्तकविनिर्मितैः ॥ ५७ ॥\nइन्द्रनीलस्तम्भवर्यैर्वेष्टितां सुमनोहराम् ॥ ५८ ॥\nपारिजातप्रसूनानां मालाजालैर्विराजिताम् ॥ ५९ ॥\nसुसंस्कृतां तु सर्वत्र वासितां गन्धवायुना ॥ ६० ॥\nसहस्रयोजनायामां परिपूर्णां च किङ्‌करैः ॥ ६१ ॥\nददर्श श्रीहरिं ब्रह्मा शङ्‌करश्च सुरैः सह \nवसन्तं तन्मध्यदेशे यथेन्दुं तारकावृतम् ॥ ६२ ॥\nकिरीटिनं कुण्डलिनं वनमालाविभूषितम् ॥ ६३ ॥\nपुरतो नृत्यगीतं च पश्यन्तं सस्मितं मुदा ॥ ६४ ॥\nलक्ष्म्या प्रदत्तं ताम्बूलं भुक्तवन्तं सुवासितम् ॥ ६५ ॥\nगङ्‌गया परया भक्त्या सेवितं श्वेतचामरैः \nसर्वैश्च स्तूयमानं च भक्तिनम्रात्मकन्धरैः ॥ ६६ ॥\nएवं विशिष्टं तं दृष्ट्वा परिपूर्णतमं प्रभुम् \nब्रह्मादयः सुराः सर्वे प्रणम्य तुष्टुवुस्तदा ॥ ६७ ॥\nभक्ताश्च परया भक्त्या भीता नम्रात्मकन्धराः ॥ ६८ ॥\nकृताञ्जलिपुटो भूत्वा विधाता जगतामपि \nवृत्तान्तं कथयामास विनयेन हरेः पुरः ॥ ६९ ॥\nहरिस्तद्वचनं श्रुत्वा सर्वज्ञः सर्वभाववित् \nप्रहस्योवाच ब्रह्माणं रहस्यं च मनोहरम् ॥ ७० ॥\nशङ्‌खचूडस्य वृत्तान्तं सर्वं जानामि पद्मज \nमद्‍भक्तस्य च गोपस्य महातेजस्विनः पुरा ॥ ७१ ॥\nगोलोकस्यैव चरितं पापघ्नं पुण्यकारकम् ॥ ७२ ॥\nसुदामा नाम गोपश्च पार्षदप्रवरो मम \nस प्राप दानवीं योनिं राधाशापात्सुदारुणात् ॥ ७३ ॥\nविरजामपि नीत्वा च मम प्राणाधिका परा ॥ ७४ ॥\nसा मां विरजया सार्धं विज्ञाय किङ्‌करीमुखात् \nपश्चात्क्रुद्धा साजगाम न ददर्श च तत्र माम् ॥ ७५ ॥\nविरजां च नदीरूपां मां ज्ञात्वा च तिरोहितम् \nपुनर्जगाम सा दृष्ट्वा स्वालयं सखिभिः सह ॥ ७६ ॥\nमां दृष्ट्वा मन्दिरे देवी सुदाम्ना सहितं पुरा \nभृशं सा भर्त्सयामास मौनीभूतं च सुस्थिरम् ॥ ७७ ॥\nतच्छ्रुत्वासहमानश्च सुदामा तां चुकोप ह \nस च तां भर्त्सयामास कोपेन मम सनिधौ ॥ ७८ ॥\nतच्छ्रुत्वा कोपयुक्ता सा रक्तपङ्‌कजलोचना \nबहिष्कर्तुं चकाराज्ञां संत्रस्तं मम संसदि ॥ ७९ ॥\nसखीलक्षं समुत्तस्थौ दुर्वारं तेजसोल्बणम् \nबहिश्चकार तं तूर्णं जल्पन्तं च पुनः पुनः ॥ ८० ॥\nसा च तत्ताडनं तासां श्रुत्वा रुष्टा शशाप ह \nयाहि रे दानवीं योनिमित्येवं दारुणं वचः ॥ ८१ ॥\nतं गच्छन्तं शपन्तं च रुदन्तं मां प्रणम्य च \nवारयामास तुष्टा सा रुदती कृपया पुनः ॥ ८२ ॥\nहे वत्स तिष्ठ मा गच्छ क्व यासीति पुनः पुनः \nसमुच्चार्य च तत्पश्चाज्जगाम सा च विक्लवम् ॥ ८३ ॥\nगोप्यश्च रुरुदुः सर्वा गोपाश्चापि सुदुःखिताः \nते सर्वे राधिका चापि तत्पश्चाद्‌ बोधिता मया ॥ ८४ ॥\nआयास्यति क्षणार्धेन कृत्वा शापस्य पालनम् \nसुदामंस्त्वमिहागच्छेत्युक्त्वा सा च निवारिता ॥ ८५ ॥\nगोलोकस्य क्षणार्धेन चैकं मन्वन्तरं भवेत् \nपृथिव्यां जगतां धातरित्येव वचनं ध्रुवम् ॥ ८६ ॥\nइत्येवं शङ्‌खचूडश्च पुनस्तत्रैव यास्यति \nमहाबलिष्ठो योगेशः सर्वमायाविशारदः ॥ ८७ ॥\nमम शूलं गृहीत्वा च शीघ्रं गच्छत भारतम् \nशिवः करोतु संहारं मम शूलेन रक्षसः ॥ ८८ ॥\nममैव कवचं कण्ठे सर्वमङ्‌गलकारकम् \nबिभर्ति दानवः शश्वत्संसारे विजयी ततः ॥ ८९ ॥\nतस्मिन् ब्रह्मन् स्थिते चैव न कोऽपि हिंसितुं क्षमः \nतद्याचनां करिष्यामि विप्ररूपोऽहमेव च ॥ ९० ॥\nसतीत्वहानिस्तत्पत्‍न्या यत्र काले भविष्यति \nतत्रैव काले तन्मृत्युरिति दत्तो वरस्त्वया ॥ ९१ ॥\nतत्क्षणे चैव तन्मृत्युर्भविष्यति न संशयः ॥ ९२ ॥\nपश्चात्सा देहमुत्सज्य भविष्यति मम प्रिया \nइत्युक्त्वा जगतां नाथो ददौ शूलं हराय च ॥ ९३ ॥\nशूलं दत्त्वा ययौ शीघ्रं हरिरभ्यन्तरे मुदा \nभारतं च ययुर्देवा ब्रह्यरुद्रपुरोगमाः ॥ ९४ ॥\nतुलसी - विवाह -\nब्रह्मदेव अशाप्रकारे आशीर्वाद देऊन स्वस्थानी निघून गेला. तेव्हा स्वर्गात दुंदुभी वाजल्या व आकाशातून पुष्पवृष्टी झाली. नवीन संगमामुळे ते दोघेही संभोगसुखांत बुडून गेले. त्यांनी कामशास्त्रात सांगितल्याप्रमाणे चौसष्ट कलांनी शरीरसुख भोगले. अत्यंत रमणीय अशा शय्येवर साजशृंगार करून त्यांनी यथेच्छ क्रीडा केली. पण तरीही सुरतात दोघेही तृप्त झाली नाहीत. त्यांनी एकमेकांबरोबर कामचेष्टा केल्या. त्या शंखचूडाने नखाग्रांनी तिच्या वक्षावर व्रण पाडले. तिने आपल्या हातातील अलंकाराने त्याच्या डाव्या बाजूवर ओरखडले. त्याने तिच्या ओठांचे दातांनी चावे घेतले. तिनेही त्याच्या गंडस्थलावर चावे काढले. आलिंगन, चुंबन, मांडयांचे मर्दन इत्यादी सर्व प्रकार झाले. ते दोघेही रतिनिपुण असल्याने सुख भोगीत होते. अखेर रतिक्रीडा संपल्यवर त्यांनी इच्छेप्रमाणे वस्त्रे परिधान केली. तिने त्याच्या वक्षावर चंदनतिलक लावला. त्याच्या सर्वांगास उटी लावली. सुवासिक तांबूल दिला. पारिजात पुष्प व अंगठी अर्पण केली. नंतर तिने आपल्या पतीस नम्रतेने नमस्कार केला. ती म्हणाली, \"ती तुमची दासी आहे.\"\nत्याने त्या सुंदर स्त्रीला अनिमिष नेत्रांनी पाहून घेतले. नंतर तिला हृदयाशी ओढून घेतले. नंतर बिंबफलाप्रमाणे असणार्‍या ओठांचे व गालांचे त्याने पुनः चुंबन घेतले. वरुणापासून आणलेली वस्त्रे त्याने तिला अर्पण केली. एक उत्कृष्ट रत्नमाला दिली.\nमंजीरीची जोडी, छायेचे कडे, रोहिणीचे कुंडल, रतीची कर्णभूषणे, उत्तम अंगठया, विश्वकर्त्याचा नक्षीदार शंख, विचित्र पद्म, उत्तम प्रकारची दुर्लभ शय्या, विविध भूषणे वगैरे सर्व अर्पण करून तो तिच्याकडे पाहून हसला. नंतर विविध प्रकारची सुगंधी द्रव्ये व रंगीत वस्तु देऊन तिचा शृंगार केला. तो म्हणाला, \"हे देवी, मी तुझा दास आहे.\"\nपुनः एकदा त्याने तिला आपल्या हृदयाशी धरले. नंतर ते वन सोडून तो दुसर्‍या स्थानी गेला.\nनिरनिराळ्या देवतांचे वस्तीस्थान असलेले आणि पर्वतांनी युक्त अशा त्या मलय पर्वतावर तो गेला. सुंदर वृक्ष, फले, यांनी सुशोभित, भृंगांच्या गुंजारवामुळे नादमय, पुण्योदकाने युक्त व पवित्र अशा कांचनगिरीवर तो त्या आपल्या स्त्रीसह गेला. तेथे त्यांनी बराच कालपर्यंत क्रीडा केली. पण तरीही दोघांचीही तृप्ती झाली नाही. उलट दोघांच्यातही मदनव्यथा जास्तच वाढली. अशाप्रकारे त्या शंखचूडाने एक मन्वंतरभर पुनः पुन्हा क्रीडा करून पूर्णपणे उपभोग घेतला.\nत्या राजाने देव, असुर, गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस यांना शांती दिली. सर्वांचे अधिकार काढून घेतले होते असे सर्व देव भिक्षुकाप्रमाणे फिरू लागले. ते सर्वजण खिन्न होऊन ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी रडत रडत सर्व वृत्तांत त्याला सांगितला. ब्रह्मदेव सर्वांना घेऊन शंकराकडे गेले. त्या चंद्रेश्वराला त्यांनी सर्व निवेदन केले. तेव्हा ते भगवान शिव सर्वांसह विष्णूकडे गेले. कारण ते एकमेव स्थान जरा, मरण, भय या सर्वांचे निवारण करणारे होते. तेथे द्वापारसुद्धा रत्नजडित मंचकावर पीत वस्त्रे धारण करून बसला होता. नंतर ते शंख, चक्र, गदा, पद्म वगैरे धारण करणार्‍या हरीकडे गेले. सोळा दारे ओलांडल्यावर ते सर्वजण हरीकडे पोहोचले. तेथे पार्षद नारायणाची स्तुती व सेवा करीत होते.\nहरीची ती सभा असंख्य रत्नमालांनी भूषित होती. चंद्रमंडलाप्रमाणे तिचा आकार होता.\nतेथील आसन रत्नांनी मढविलेले होते. अशारीतीने विविध रत्नालंकारांनी विभूषित असलेल्या स्थानी सर्व देवांनी, त्या श्रीहरीस पाहिले. अमूल्य रत्नांनी मढवलेल्या सिंहासनावर श्रीहरी विराजमान झाला होता. त्याच्या सर्वांगावर चंदन शिंपडले होते. त्याने हातात कमल घेतले होते. समोर चालू असलेले नृत्य-गायन तो पहात होता. तो सरस्वतीपती शांत होता. लक्ष्मी त्याच्या पदकमलाजवळ बसून पाय चेपीत होती. त्याने सुवासिक तांबूल भक्षण केला होता. गंगा भक्तीभावाने चौर्‍या ढाळीत होती.\nअशा त्या देवाधिदेवाची ब्रह्मा वगैरे सर्व देव स्तुती करू लागले. त्यांची शरीरे रोमांचित झाली होती. अश्रुपूर्ण नेत्र होऊन कंठ दाटला होता. ते सर्व भक्त भयग्रस्त झाले होते. त्यांनी सर्व वृत्तांत हरीला कथन केला. तो सर्वभाव जाणणारा हरी म्हणाला, \"हे कमलोद्‌भवा, माझ्या गोप नावाच्या भक्ताचा म्हणजे शंखचूडाचा सर्व पूर्व इतिहास मी जाणतो. आता त्याचे गोलोकातील पुण्यमय, पापघ्न चरित्र मी तुला सांगतो.\"\nसुदामा म्हणून माझा एक थोर पार्षद होता. पण त्याला राधेच्या शापामुळे दानवयोनीत जन्म घ्यावा लागला. मीही एकदा त्या रासमंडळात गेलो होतो. तेव्हा गोपी विरजा माझ्याबरोबर होती. प्राणाहून प्रिय असलेल्या त्या राधेला हे सहन झाले नाही. पण विरजा नदीरूप होती. मीही गुप्त होतो, त्यामुळे राधा तशीच परत स्वस्थानी गेली.\nमी सुदाम्यासह मंदिरात असलेला पाहून तिने माझी निर्भर्त्सना केली. म्हणून सुदाम्याला क्रोध आला. माझ्यादेखतच त्याने तिला दोष दिला. ते ऐकताच ती रागाने लाल झाली. सुदाम्याला बाहेर घालविण्याविषयी तिने मला आज्ञा केली. त्याचवेळी तिच्या एक लक्ष सख्या एकदम उठल्या. त्यांनी सुदाम्याला बाहेर काढले. तेव्हा सुदाम्याने प्रतिकार केला, म्हणून तिने सुदाम्याला शाप दिला - \"तू दानवयोनीत जन्माला जा.\"\nतेव्हा तो रडू लागला. म्हणून राधेलाही वाईट वाटले. कारण मीही बाहेर जाऊ लागलो. तिने माझे निवारण करण्याचा प्रयत्न केला.\n थांब, जाऊ नकोस.\" असे म्हणत तीही मागोमाग निघून गेली. त्यामुळे सर्व गोपीही रडू लागल्या. गोप दुःखीकष्टी झाले. मग मी राधिकेची व इतरांची समजूत घातली. \"आता एका क्षणार्धात तो शाप भोगून परत येईल.\" \"तू परत येथे ये.\" असे मी सुदाम्याला सांगितले, त्यामुळे राधेचेही निवारण झाले. हे ब्रह्मदेवा, गोलीकीचा क्षणार्ध म्हणजे पृथ्वीवरील एक मन्वंतर होय. म्हणून शंखचूड आता पुन्हा त्या ठिकाणी जाईल. तो महाबलाढय असून सर्व मायेत निपुण आहे. आता माझा हा शूल घेऊन तुम्ही सत्वर भारतवर्षात जा. शंकराने माझ्या शूलाच्या सहाय्याने त्या दानवांचा संहार करावा. माझे मंगल कवच तो कंठांत धारण करतो म्हणून तो सर्वविजयी झाला आहे.\nसांप्रत त्या श्रेष्ठाला मारण्यास कोणीही समर्थ नाही. त्याच्या पत्नीच्या सतित्त्वाची हानी झाल्यावरच त्याला मृत्यू येईल. मी त्याच्या पत्नीच्या उदरात बीजारोपण करीन. त्याचवेळी त्याचा वध होईल.\"\nअसे सांगून श्रीहरी जगन्नाथाने शंकराला शूल दिला. नंतर तो श्रीहरी सत्वर अंतर्गृहात गेला. ब्रह्मदेव वगैरे सर्वजण भारतवर्षात गेले.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां नवमस्कन्धे\nशङ्‌खचूडेन सह तुलसीसङ्‌गमवर्णनं नामैकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPA/MRPA004.HTM", "date_download": "2018-05-24T14:20:34Z", "digest": "sha1:ELSA4SCF27Z2XGVD33VX3W74JV7MIM6L", "length": 6359, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी | कुटुंबीय = ਖੁਸ਼ੀ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पंजाबी > अनुक्रमणिका\nआम्ही एक कुटुंब आहोत.\nआपण सर्व आफ्रिकन बोलतो का\nआपण सर्वच जण आफ्रिकेला गेलेलो नाही. तथापि, हे शक्य आहे की, प्रत्येक भाषा ही आधीपासूनच आहे. तरीही, अनेक शास्त्रज्ञांचा ह्यावर विश्वास आहे. त्यांच्या मतानुसार, सर्व भाषांचे मूळ आफ्रिकेमधील आहे. तिथून ते इतर जगामध्ये पसरले आहे. एकंदर 6,000 पेक्षा अधिक भिन्न भाषा तेथे आहेत. तथापि, त्या सर्वांचे मूळ आफ़्रिकन आहे असे म्हटले जाते. संशोधकांनी विविध भाषांच्या ध्वनिघटकांची केलेली आहे. भाषेतील ध्वनिघटक शब्द हा लहान भेदभाव एकक आहे. एक भाषेतील ध्वनिघटक बदलला असेल, तर एका शब्दाचा संपूर्ण अर्थ बदलतो. ह्याचे उदाहरण इंग्रजी भाषेतून स्पष्ट करु शकता. इंग्रजीमध्ये, उतरण आणि कलंडणे दोन भिन्न गोष्टींचे वर्णन करतात. त्यामुळे इंग्रजीमध्ये /ड/ आणि /ट/ हे दोन भिन्न ध्वनिघटक आहेत. ही उच्चारानुसारची विविधता आफ्रिकन भाषांमध्ये मोठी आहे. जसजसे तुम्ही आफ्रिकेपासून दूर जाऊ लागता तसतसे हे नाटकीय पद्धतीने कमी होते. आणि इथेच, संशोधक त्यांच्या सिद्धांतासाठी पुरावे नक्की कुठे आहेत हे पाहतात. लोकसंख्या जशी वाढते तशी एकसमान होते. त्यांच्या बाहेरच्या बाजूंना, अनुवांशिक विविधता कमी होते. हे सगळे ह्या कारणामुळे झाले आहे की, राहणार्‍यांची संख्यापण कमी झाली आहे. कमी गुणसूत्रे स्थानांतरीत झाली की, लोकसंख्या अधिक एकसारखी होते. गुणसूत्रांच्या शक्य जोड्या कमी होतात. परिणामी, स्थलांतरित लोक एकमेकांशी सारखे होतात. शास्त्रज्ञांनी त्याला संस्थापक प्रभाव म्हटले आहे. लोकांनी जेव्हा आफ्रिका सोडली तेव्हा ते त्यांच्या बरोबर त्यांची भाषासुद्धा घेऊन गेले. पण जे नवीन लोकं आले ते त्यांच्याबरोबर थोडे व्याकरण घेऊन आले. या वैयक्तिक भाषा कालांतराने अधिक एकसारख्या कशा झाल्या आहेत. होमो सेपियन हा मूळचा आफ्रिकेतला आहे हे त्यांनी सिद्ध केल्याचे दिसते. जर त्यांच्या भाषेबद्दलही हेच खरे असेल तर, आम्ही ते जाणण्यास उत्सुक आहोत.\nContact book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2015/09/mahanews.html", "date_download": "2018-05-24T14:03:02Z", "digest": "sha1:6H4MAUNQ6QUTT6O6L5RCUVSJNR7JG43Y", "length": 6124, "nlines": 87, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 20 सप्टेंबर 2015", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 20 सप्टेंबर 2015\n2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका \n1. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2015 च्या पुरूष एकेरीचे विजेतेपद खालीलपैकी कोणी प्राप्त केले \n2. म्हादई (मांडवी) नदी पाणी तंटा कोणत्या राज्यांशी संबंधित आहे \nA. फक्त महाराष्ट्र व कर्नाटक\nB. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा\nC. महाराष्ट्र व आंध्रप्रदेश\nD. महाराष्ट्र व गुजरात\nB. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा\n3. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2015 मध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद सानिया मिर्झा ने कोणाच्या सोबतीने पटकाविले \n4. सानिया मिर्झा हिने आजवर मिश्र दुहेरीत कोणत्या टेनिसस्पर्धेत जेतेपद पटकविलेले नाही \n5. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2015 मध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद विजेतेपद खालीलपैकी कोणी प्राप्त केले \nA. महेश भूपती-सानिया मिर्झा\nB. लिएंडर पेस-मार्टिना हिंगीस\nC. महेश भूपती-लिसा रेमंड\nD. सानिया मिर्झा-रॉजर फेडरर\nB. लिएंडर पेस-मार्टिना हिंगीस\n6. खालीलपैकी कोणत्या देशात अलीकडेच त्या देशातील मागील 60 वर्षातील सर्वाधिक भीषण पूर आला होता \nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://aayushyaa-ketkiitraj.blogspot.com/2013/03/complete-article.html", "date_download": "2018-05-24T14:02:15Z", "digest": "sha1:45ZXUOFKMLHLC35HAJKR5Q2DGQF53NSU", "length": 25555, "nlines": 569, "source_domain": "aayushyaa-ketkiitraj.blogspot.com", "title": "Aayushyaa: माम अनुस्मरम युधश्च्य- Complete Article", "raw_content": "\nउचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected\nमाम अनुस्मरम युधश्च्य- Complete Article\nरामरक्षेचे पवित्र शब्द , सूर , ध्वनी उच्चारताना ; वामांगी सीता आणि लक्ष्मणासमवेत असणारी प्रभू रामचंद्रांची पवित्र , तेजःपुंज छबी बघता विश्वास च बसत नाही की हे ही माझ्या ह्याच माधवाचे रूप एकपत्नीत्वाचा आणि मर्यादा-पुरुशोत्त्माचा अवतार असणार्या हरीने द्वापरयूगात मायेची रासलीला रचली. कृष्ण माझ्यासाठी खूप खूप आणि खूप काही आहे. पण खरा कृष्ण कोणालाच उमगला आजवर हे ही तितकेच खरे. यमुनेच्या डोहासामान तो खोल आहे. राधेचा कृष्ण , येसूदा माईचा कृष्ण , द्वारिकेचा अधिपती कृष्ण , द्रौपदीचा सखा कृष्ण, रुक्मिणीचे हरण करणारा कृष्ण एकपत्नीत्वाचा आणि मर्यादा-पुरुशोत्त्माचा अवतार असणार्या हरीने द्वापरयूगात मायेची रासलीला रचली. कृष्ण माझ्यासाठी खूप खूप आणि खूप काही आहे. पण खरा कृष्ण कोणालाच उमगला आजवर हे ही तितकेच खरे. यमुनेच्या डोहासामान तो खोल आहे. राधेचा कृष्ण , येसूदा माईचा कृष्ण , द्वारिकेचा अधिपती कृष्ण , द्रौपदीचा सखा कृष्ण, रुक्मिणीचे हरण करणारा कृष्ण ....... एकाचवेळी परिस्थितीनुसार अनेकांशी अनेक पद्धतीने वागणारा, प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार जाणवणारा हा कृष्ण ....... एकाचवेळी परिस्थितीनुसार अनेकांशी अनेक पद्धतीने वागणारा, प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार जाणवणारा हा कृष्ण हे काम मनुष्यरूपी ईश्वरच करणे जाणो \nयुद्धनीती , धर्मनीती , राजनीती अशा आणि यांसारख्या सर्वच शास्त्रांमध्ये तो प्रवीण होता. कित्त्येकदा कृष्ण असे का वागला, तो राजकारणी होता का विनाशकारी महायुद्ध्ह थांबविणे त्याच्यासाठी अशक्य का होते विनाशकारी महायुद्ध्ह थांबविणे त्याच्यासाठी अशक्य का होते हे आणि असे अनेक प्रश्न डोकावतात मनात. मला वाटते , अत्यंत saturate झालेल्या आणि peak value गाठलेल्या अधर्माला त्याने संपविले.\nतत्कालीन परिस्थितीमध्ये असणारे लोक , त्यांच्या मनाची एक नाडी तो अचूक हेरून होता. सद्वर्तनी सहवासात राहणे सोपे ; मात्र प्रचंड विद्या , शक्ती , बल , सामर्थ्य , संपत्ती असणार्या एक नव्हे अनेक पातळयांत्रि, खल प्रव्रीत्तीच्या कुळांशी , अथि-रथी-महरथिन्शि , जेष्ठ, प्रिय-अप्रीयांशी , योध्यांशी , राजाकुलांशी कोणाचेही मन न दुखावता त्याला सुधार्माने वागायचे होते. कृष्ण म्हणतो , \" प्रत्येकाने पुण्य कमविण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून अरण्यात तपस्या करावी असे मुळीच नाही . प्रत्येकाने आपल्या धर्माचे (अर्थात कर्तव्यांचे) पालन करणे हेच त्याचे पूण्य. नियती नामक काही नसतेच. प्रत्येक जीवाचे पूर्व - जन्मींचे आणि या जन्मीचे कृत्य त्याचे आयुष्य असते. म्हणूनच आपले आयुष्य घडविणे आपल्याच हातात असते. \" महाभारतातील बहुतौश पात्रे थोर , महान , बुद्धिवान , कर्तव्यदक्ष होती. त्यांना , त्यांच्या मानवी-स्व्भाव्जान्य भावनांना योग्य ती दिशा देण्याचे काम फक्त कृष्णाचे. साऱ्यांत राहूनही सार्यातून वेगळा राहण्याचे कौशल्य त्या ईश्वरी अवताराचे.\nमहाभारत ज्याला कळले, समजले , उमगले तो महानच. कित्येक सहस्त्र युगांच्या पाश्च्यात देखील या व्यक्तिरेखा आपल्या मनावर अधिराज्य गाजवितात यातच त्यांचे सामर्थ्य ओळखावे मग अगदी खल प्रव्रीत्तीच्या व्यक्तीरेखांपर्यंत मग अगदी खल प्रव्रीत्तीच्या व्यक्तीरेखांपर्यंत धर्माचे पालन करून अशा विष प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी क्षण-प्रसंगी त्या भगवंतालाही काही अप्रिय भूमिकेतून जावे लागले असेल. मनुष्य म्हणून सारी सुख-दुखे , पाप-पुण्ये त्या ईश्वरालाही होती. मात्र एका अवतारात एवढ्या मोह, माया, सू , तिरस्काराच्या गुंत्यातून अलिप्त राहून, सारे हिशोब nullify करून त्या महाविष्णूंनी आपले आसन पुन्हा ग्रहण केले यात सारी दिव्यता \nआपण सर्व सामान्य मनुष्य म्हणून देखील आपल्या पाप-पुण्याचा हिशेब चुकवीत आजही या जन्म-मृत्युच्या वेढ्यात फिरत आहोत \nआयुष्यात कधीही, काहीही आडले ; विचारांच्या पलीकडचे घडले ; फार चांगले किवा फार वाईट घडले की महाभारत , भागवत गीता जरूर वाचावे. त्या प्रत्येक घटना , व्यक्तिरेखा ते सारे सार उलगडवून दाखवीत आहेत. ते समजता येईल इतके स्वतःला पात्र बनविण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे निदान या जन्मात तरी आपण चुकणार नाही एवढे नक्की .. \nआयुष्यातली आपल प्राधान्य कशाला आहे फार विचार करावा असे नाही. थोडक्यात म्हणजे आपले सूख कशात आहे फार विचार करावा असे नाही. थोडक्यात म्हणजे आपले सूख कशात आहे हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. सरतेशेवटी , प्रत्येकाचे सूख समाधानात आहे. सूख मिळेल का हो बाजारी हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. सरतेशेवटी , प्रत्येकाचे सूख समाधानात आहे. सूख मिळेल का हो बाजारी \nकारण सूख आणि समाधान म्हणजे गोगल गाईच्या पाठीवरचे घर म्हणूनच मनुष्याने नेहमीच समाधानाच्या शोधात राहवे . आणि \" कुठे शोधिशी रामेश्वर कुठे शोधिशी कशी म्हणूनच मनुष्याने नेहमीच समाधानाच्या शोधात राहवे . आणि \" कुठे शोधिशी रामेश्वर कुठे शोधिशी कशी हृदयातच परमेश्वर राही हृदयातूनच उपाशी हृदयातच परमेश्वर राही हृदयातूनच उपाशी \" अशी ही परिस्थिती असते. सारे काही आपल्यापाशी च असून आपण त्याच्या शोधांत भरकटत राहतो. मी लहानपणी कित्येक वक्तृत्व स्पर्धांत , निबंधात अनेकदा वापरले असूनही मी हे का विसरते \n\"तूझे आहे तुजपाशी ; तरी तू जागा चूकलासी\" ....... :)\nसमाधान पैशात का कधी मापता येईल पारड्यात का कधी तोलता येईल पारड्यात का कधी तोलता येईल मार्कांच्या बेरजेत का कधी गवसून जाईल मार्कांच्या बेरजेत का कधी गवसून जाईल सौसार रुपी वृक्षाची पाळे-मूळे इतकी खोल रुतलेली असतात ; ज्याचा अंदाजच येणे शक्य नाही. याचा तळ कधीच मिळणे नाही. अधिक , याहून अधिक , उत्तम आणि याहून उत्तम याच्या विळख्यात मनूष्य अडकून स्वतःचा खुळखुळा करून घेतो. परा आणि अपरा ..... सौसार रुपी वृक्षाची पाळे-मूळे इतकी खोल रुतलेली असतात ; ज्याचा अंदाजच येणे शक्य नाही. याचा तळ कधीच मिळणे नाही. अधिक , याहून अधिक , उत्तम आणि याहून उत्तम याच्या विळख्यात मनूष्य अडकून स्वतःचा खुळखुळा करून घेतो. परा आणि अपरा ..... अशाश्वत , क्षणभंगुर गोष्टींच्या मागे लागणे म्हणजे मोह. मोह आला की सूडचक्राचे अविरत चालणारे चक्र सुरु अशाश्वत , क्षणभंगुर गोष्टींच्या मागे लागणे म्हणजे मोह. मोह आला की सूडचक्राचे अविरत चालणारे चक्र सुरु जो अडकला , गुंतला .....तो गुंतलाच \nपरंतु याचा अर्थ आयुष्यात ध्येय विरहीत होऊन जगणे नव्हे. जीवानासाठी आवश्यक गोष्टी ओळखणे , तदवत त्यांचा प्राधान्य क्र्म निश्चित करणे , योग्य ते ध्येय समोर ठेऊन संपूर्ण क्षमतेने ध्येय साद्धीसाठी प्रयत्न करणे ही योग्य दिशा . केवळ फलिताची आशा ठेऊन केलेले प्रयत्न अडथल्यांच्या शर्यतीत थकून , खचून जातात. मात्र नशिबी आलेले अडथळे रुपी भोग आपण भोगून संपवीत आहोत हा योग्य विचार. कार्य करीत राहिले तरच आपण लक्षाप्रती पोहोचू शकतो. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते , इतकेच. आपल्या नशिबातल्या गोष्टी आपल्याला निश्चितच मिळतात. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेऊन अथक परिश्रम करीत राहणे; एवढेच काय ते आपण करावे.बाकी सारे त्याच्यावर-त्या भगवंतावरसोपवून निर्धास्त राहवे. आपल्या मनुष्यरूपी अवताराची तब्बल १२० वर्षे साक्षात महाविष्णूने अखिल विश्वातील मनुष्यांना युगानुयुगे मार्गदर्शक ठरेल असे जीवनाचे सार सांगण्यात व्यतीत केली.आजच्या कलियुगातील व्यवस्थापकीय शास्त्र बघा किवा श्री कृष्णाचा कर्मयोग;सारे एकच तर आहे. तणावमुक्तीसाठी आणि स्वतःच्या उद्धारासाठी प्रत्येक जीवाने स्वतः प्रयत्न करणे क्रमप्राप्त आहे. मानसशास्त्र असो , व्यवस्थापन शास्त्र असो किवा कार्मोयोगाचा सिद्धांत \" माम अनुस्मरम युधश्च्य \" ; हेच खरे.\nहाय - टी : पक्के ब्रिटिश \nBRITISH - Hi Tea हाय टी \" हाय टी \" म्हणजे नक्की आहे तरी काय चहा च्या वेळेस हाय करायला लोकांनी जमणे चहा च्या वेळेस हाय करायला लोकांनी जमणे \nमराठी लोकप्रिय पुस्तके - Popular Marathi Books\nप्रत्येकाने आवर्जून एकदातरी वाचावीत अशी पुस्तके १. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे २. स्वामी - रणजीत देसाई ३. शाळा - मिलिंद ...\nबनगरवाडी - अप्रतिम ग्रामीण कादंबरी\nसौदणकर मास्तर गावाकडे बदली झाल्यावर त्यांच्या ग्रामीण स्थानी पोहोचतात . एक ओसाड माळरानावर वसलेली धनगर वस्ती - बनगरवाडी . आजच्या युगात कल्प...\nramraksha Stotram , रामरक्षा स्तोत्र\nदुष्काळाचा ओव्हर व्ह्यू -2012-2013\nआता फेब्रुवारी २०१३. पाऊस नाही म्हणून जी बोम्बाबोम्ब चलुए ती थेट या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत. सलग २ वर्ष दुष्काळात लोक भरडले जात आहेत. स...\n४ जून १९४७ म्हणजे अशोक मामांचा वाढदिवस या दिवशी मराठीतले अष्टपैलू अभिनेते , तुफ्फान वेड - कॉमेडी अभिनेते आणि समस्त मराठी सिने सृष्टीचे &...\nमाम अनुस्मरम युधश्च्य- Complete Article\nOur Partners मराठी ब्लॉगविश्व\nआम आदमी - सरकार - और तमाशा\nताक फुंकून पिनार्याचा किस्सा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi04-05.htm", "date_download": "2018-05-24T13:47:12Z", "digest": "sha1:MNSYFP6TKVMSM6RXU3BLYPMUDQQ2AXNH", "length": 30433, "nlines": 229, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - चतुर्थः स्कन्धः - पञ्चमोऽध्यायः", "raw_content": "\nअथ किं बहुनोक्तेन संसारेऽस्मिन्नृपोत्तम \nधर्मात्माद्रोहबुद्धिस्तु कश्चिद्‌भवति कर्हिचित् ॥ १ ॥\nरागद्वेषावृतं विश्वं सर्वं स्थावरजङ्गमम् \nआद्ये युगेऽपि राजेन्द्र किमद्य कलिदूषिते ॥ २ ॥\nदेवाः सेर्ष्याश्च सद्रोहाश्छलकर्मरताः सदा \nमानुषाणां तिरश्चां च का वार्ता नृप गण्यते ॥ ३ ॥\nद्रोहपरे द्रोहपरो भवेदिति समानता \nअद्रोहिणि तथा शान्ते विद्वेषः खलता स्मृता ॥ ४ ॥\nयः कश्चित्तापसः शान्तो जपध्यानपरायणः \nभवेत्तस्य जपे विघ्नकर्ता वै मघवा परम् ॥ ५ ॥\nसतां सत्ययुगं साक्षात्सर्वदैवासतां कलिः \nमध्यमो मध्यमानां तु क्रियायोगौ युगे स्मृतौ ॥ ६ ॥\nअन्यथान्ययुगानां वै सर्वे धर्मपरायणाः ॥ ७ ॥\nवासना कारणं राजन् सर्वत्र धर्मसंस्थितौ \nतस्यां वै मलिनायां तु धर्मोऽपि मलिनो भवेत् ॥ ८ ॥\nमलिना वासना सत्यं विनाशायेति सर्वथा \nब्रह्मणो हृदयाञ्चातः पुत्रो धर्म इति स्मृतः ॥ ९ ॥\nब्राह्मणः सत्यसम्पन्तो वेदधर्मरतः सदा \nदक्षस्य दुहितारो हि वृता दश महात्मना ॥ १० ॥\nतास्वजीजनयत्पुत्रान्धर्मः सत्यवतां वरः ॥ ११ ॥\nहरिं कृष्णं नरं चैव तथा नारायणं नृप \nयोगाभ्यासरतो नित्यं हरिः कृष्णो बभूव ह ॥ १२ ॥\nनरनारायणौ चैव चेरतुस्तप उत्तमम् \nप्रालेयाद्रिं समागत्य तीर्थे बदरिकाश्रमे ॥ १३ ॥\nतपस्विषु धुरीणौ तौ पुराणौ मुनिसत्तमौ \nगृणन्तौ तत्परं ब्रह्म गङ्गाया विपुले तटे ॥ १४ ॥\nहरेरंशौ स्थितौ तत्र नरनारायणावृषी \nपूर्णं वर्षसहस्रं तु चक्राते तप उत्तमम् ॥ १५ ॥\nतापितं च जगत्सर्वं तपसा सचराचरम् \nनरनारायणाभ्यां च शक्रः क्षोभं तदा ययौ ॥ १६ ॥\nचिन्ताविष्टः सहस्राक्षो मनसा समकल्पयत् \nकिं कर्तव्यं धर्मपुत्रौ तापसौ ध्यानसंयुतौ ॥ १७ ॥\nसिद्धार्थां सुभृशं श्रेष्ठमासनं मे ग्रहीष्यतः \nविघ्नः कथं प्रकर्तव्यस्तपो येन भवेन्न हि ॥ १८ ॥\nउत्पाद्य कामं क्रोधञ्च लोभं वाप्यतिदारुणम् \nइत्युद्दिश्य सहस्राक्षः समारुह्य गजोत्तमम् ॥ १९ ॥\nविघ्नकामस्तु तरसा जगाम गन्धमादनम् \nगत्वा तत्राश्रमे पुण्ये तावपश्यच्छतक्रतुः ॥ २० ॥\nतपसा दीप्तदेहौ तु भास्कराविव चोदितौ \nब्रह्मविष्णू किमेतौ वै प्रकटौ वा विभावसू ॥ २१ ॥\nधर्मपुत्रावृषी एतौ तपसा किं करिष्यतः \nइति सञ्चिन्त्य तौ दृष्ट्वा तदोवाच शचीपतिः ॥ २२ ॥\nकिं वा कार्यं महाभागौ ब्रूतं धर्मसुतौ किल \nददामि वां वरं श्रेष्ठं दातुं यातोऽस्म्यहमृषी ॥ २३ ॥\nअदेयमपि दास्यामि तुष्टोऽस्मि तपसा किल \nएवं पुनः पुनः शक्रस्तावुवाच पुरः स्थितः ॥ २४ ॥\nततो वै मोहिनीं मायां चकार भयदां वृषः ॥ २५ ॥\nवर्षं वातं तथा वह्निं समुत्पाद्य पुनः पुनः ॥ २६ ॥\nभीषयामास तौ शक्रो मायां कृत्वा विमोहिनीम् \nभयतोऽपि वशं नीतौ न तौ धर्मसुतौ मुनी ॥ २७ ॥\nनरनारायणौ दृष्ट्वा शक्रः स्वभवनं गतः \nवरदाने प्रलुब्धौ न न भीतौ वह्निवायुतः ॥ २८ ॥\nव्याघ्रसिंहादिभिः कान्तौ चलितौ नाश्रमात्स्वकात् \nन तयोर्ध्यानभङ्गं वै कर्तुं कोऽपि क्षमोऽभवत् ॥ २९ ॥\nइन्द्रोऽपि सदनं गत्वा चिन्तयामास दुःखितः \nचलितौ भयलोभाभ्यां नेमौ मुनिवरोत्तमौ ॥ ३० ॥\nईश्वरीं सर्वलोकानां परां प्रकृतिमद्‌भुताम् ॥ ३१ ॥\nध्यायतां कः क्षमो लोके बहुमायाविदप्युत \nयन्मूलाः सकला माया देवासुरकृताः किल ॥ ३२ ॥\nते कथं बाधितुं शक्ता ध्यायन्ति गतकल्मषाः \nवाग्बीजं कामबीजञ्च मायाबीजं तथैव च ॥ ३३ ॥\nचित्ते यस्य भवेत्तं तु बाधितुं कोऽपि न क्षमः \nमायया मोहितः शक्रो भूयस्तस्य प्रतिक्रियाम् ॥ ३४ ॥\nकर्तुं कामवसन्तौ तु समाहूयाब्रवीद्वचः \nमनोभव वसन्तेन रत्या युक्तो व्रजाधुना ॥ ३५ ॥\nनरनारायणौ तत्र पुराणावृषिसत्तमौ ॥ ३६ ॥\nकुरुतस्तप एकान्ते स्थितौ बदरिकाश्रमे \nगत्वा तत्र समीपे तु तयोर्मन्मथ मार्गणैः ॥ ३७ ॥\nचित्तं कामातुरं कार्यं कुरु कार्यं ममाधुना \nमोहयित्वोच्चाटयित्वा विशिखैस्ताडयाशु च ॥ ३८ ॥\nवशीकुरु महाभाग मुनी धर्मसुतावपि \nको ह्यस्मिन् सर्वसंसारे देवो दैत्योऽथ मानवः ॥ ३९ ॥\nयस्ते बाणवशं प्राप्तो न याति भृशताडितः \nब्रह्माहं गिरिजानाथश्चन्द्रो वह्निर्विमोहितः ॥ ४० ॥\nगणना कानयोः काम त्वद्‌बाणानां पराक्रमे \nवाराङ्गनागणोऽयं ते सहायार्थं मयेरितः ॥ ४१ ॥\nआगमिष्यति तत्रैव रम्भादीनां मनोरमः \nएका तिलोत्तमा रम्भा कार्यं साधयितुं क्षमा ॥ ४२ ॥\nत्वमेवैकः क्षमः कामं मिलितैः कस्तु संशयः \nकुरु कार्यं महाभाग ददामि तव वाच्छितम् ॥ ४३ ॥\nस्थानान्न चलितौ शान्तौ वृथायं मे गतः श्रमः ॥ ४४ ॥\nतथा वै मायया कृत्वा भीषितौ तापसौ भृशम् \nतथापि नोत्थितौ स्थानाद्देहरक्षापरौ न तौ ॥ ४५ ॥\nइति तस्य वचः श्रुत्वा शक्रं प्राह मनोभवः \nवासवाद्य करिष्यामि कार्यं ते मनसेप्सितम् ॥ ४६ ॥\nयदि विष्णुं महेशं वा ब्रह्माणं वा दिवाकरम् \nध्यायन्तौ तौ तदास्माकं भवितारौ वशौ मुनी ॥ ४७ ॥\nदेवीभक्तं वशीकर्तुं नाहं शक्तः कथञ्चन \nकामराज महाबीजं चिन्तयन्तं मनस्यलम् ॥ ४८ ॥\nतां देवीं चेन्महाशक्तिं संश्रितौ भक्तिभावतः \nन तदा मम बाणानां गोचरौ तापसौ किल ॥ ४९ ॥\nगच्छ त्वं च महाभाग सर्वैस्तत्र समुद्यतैः \nकार्यं ममातिदुःसाध्यं कर्ता हितमनुत्तमम् ॥ ५० ॥\nइति तेन समादिष्टा ययुः सर्वे समुद्यताः \nयत्र तौ धर्मपुत्रौ द्वौ तेपाते दुष्करं तपः ॥ ५१ ॥\nइंद्र भयभीत होतो -\nमुनीश्रेष्ठ व्यास जनमेजयाला म्हणाले, \"हे नृपश्रेष्ठा, याविषयी कितीही सांगितले तरी उपयोग काय या संसारात धर्मनिष्ठ, द्रोहबुद्धीशिवाय असलेला क्वचितच सापडतो. हे राजाधिराज, हे सर्व चराचर विश्‍व कृतयुगात रागद्वेषांनी व्याप्त झालेले होते. तेव्हा सांप्रत कलियुगात सर्व प्राणी दुषित असतील यात नवल नाही.\"\nहे राजा, देवच द्रोहबुद्धी मनात धरतात, कपटाचरण करतात, असे असताना मानव व तिर्यग्योनीतील प्राणी यांच्यापासून निर्मल मनाची अपेक्षा कशी करावी जो द्रोह करतो त्याच्याशी द्रोहाने वागावे, ही पद्धत सर्वत्रच आहे. पण द्रोहापासून अलिप्त असलेल्या पुरुषाचा द्वेष करणे हे नीचपणाचे लक्षण आहे.\nकोणीही तापसी, शांत असून, जप व ध्यान याविषयी तत्पर राहिल्यास, इंद्र त्याच्या तपाला विघ्न उत्पन्न करतो. आता यापेक्षा आणखी नीचत्व दुसरे कोणते उरले सज्जन लोकांच्या दृष्टीने सत्ययुगच नित्य असते, दुर्जनांना नित्य कलियुगच असते. मध्यम लोकांना कर्म, जप - तप याविषयी तत्पर असलेले द्वापर युगच असते. कलियुगात सत्य धर्माने वागणारा एखादा असतो. प्रायः सर्व लोक त्या त्या युगधर्माप्रमाणे वागणारे असतात.\nहे राजा, कोणत्याही युगामध्ये, शुद्ध वासना हे धर्माच्या स्थितीचे कारण आहे. ती मलिन असल्यास धर्म मलिन होतो, मलिन वासनांमुळे सर्वस्वाचा नाश होतो. ब्रह्मदेवाच्या हृदयापासून सत्यनिष्ठ व वेदधर्माविषयी तत्पर असा धर्म नावाचा ब्राह्मणपुत्र झाला. गृहस्थाश्रमाचे अवलंबन करणार्‍या त्या महात्मा धर्ममुनीने दक्षाच्या दहा कन्यांशी विवाह केला.\nहे राजा, त्या सत्यश्रेष्ठ धर्माला हरिकृष्ण, नर व नारायण असे तीन पुत्र झाले. त्यापैकी हरिकृष्ण नेहमी योगाभ्यास तत्पर होता. नरनारायण उत्तम तपश्चर्या करीत असत. ते सनातन मुनी हिमालय पर्वतावरील बद्रिकाश्रमांत जाऊन तप करू लागले. व तपस्व्यात श्रेष्ठता पावले, गंगेच्या तीरावर परब्रह्माचा जप करीत करीत हरीचे अंश असलेले नरनारायण ऋषी त्या आश्रमात वास्तव्य करू लागले.\nत्यांनी हजार वर्षे तप केले. त्यांच्या तपामुळे सर्व जग संतप्त झाले. तेव्हा तो सहस्रनयन इंद्र नरनारायणावर संतप्त झाला. त्याने चिंताक्रांत होऊन मनामध्ये विचार केला, 'आता काय करावे हे धर्मपुत्र ध्यानस्थ आहेत. त्यांना उत्तम सिद्धी प्राप्त झालेली आहे. आता हे माझे परमपद तर घेणार नाहीत ना हे धर्मपुत्र ध्यानस्थ आहेत. त्यांना उत्तम सिद्धी प्राप्त झालेली आहे. आता हे माझे परमपद तर घेणार नाहीत ना तेव्हा तपाचा नाश करणारे विघ्न आणणे इष्ट आहे. त्यासाठी काम, क्रोध, लोभ हे त्यांच्याठिकाणी उत्पन्न केले पाहिजे.’\nअसा विचार करून इंद्र प्रयत्‍नाला लागला. श्रेष्ठ अशा ऐरावत हत्तीवर तो आरुढ झाला. सत्वर तो गंधमादन पर्वतावर गेला. तेथे तपाच्या योगाने तेजस्वी झालेले दोन सूर्यच, असे ते नर-नारायण इंद्राने पाहिले. तेव्हा तो विचार करू लागला.\n'हे आता दुसरे ब्रह्मा - विष्णू निर्माण करीत आहेत की काय खरोखर तप करून हे काय साधणार आहेत खरोखर तप करून हे काय साधणार आहेत \nअसा मनात विचार करून तो नरनारायणांना म्हणाला, \"हे महाभाग्यशाली धर्मपुत्रांनो, तुम्हाला काय साधायचे आहे, हे आता सत्वर मला सांगा. हे ऋषीहो, मी तुमच्या तपामुळे संतुष्ट झालो आहे. कोणताही दुर्घट वर मी तुम्हाला देण्यास तयार आहे.\nअशारितीने त्या ऋषींसमोर उभा राहून इंद्राने सांगितले असताही, ते दोघेही मुनी तपात मग्न झाल्यामुळे काहीही बोलले नाहीत. तेव्हा इंद्राने मायेने तेथेच लांडगे, सिंह, व्याघ्र, पर्जन्य, वादळे, अग्नी इत्यादी निर्माण करून त्यांना भय उत्पन्न करण्याचा प्रयत्‍न केला. पण ते धर्मपुत्र नर-नारायण भयाने क्षणभरही ढळले नाहीत.\nते पाहून चिंतायुक्त होऊन इंद्र स्वगृही परतला. ते दोघेही मुनी वरप्राप्तीचा लोभ धरून चळले नाहीत. अग्नी, वायु, हिंस्र श्‍वापदे यापासून ते भयभीत झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या तपाचा भंग करणे अशक्य होऊन, इंद्र दु:खित झाला. तो स्वतःशी विचार करू लागला,\n'हे मुनीश्रेष्ठ नर नारायण, महाविद्या व आदी शक्ति या देवीचे चिंतन करतात, त्यामुळे त्यांना भय अथवा लोभ पदच्युत करू शकत नाही. सर्वांचे कारण व स्वामी असलेल्या त्या पराशक्तीचे सामर्थ्य जाणण्यास कोण बरे समर्थ आहे देव दैत्य यांनी उत्पन्न केलेल्या सर्व मायांना तिचाच एकमेव आधार आहे. अंतःकरण निर्दोष करून, जे तिचे ध्यान करतात, त्यांना भय कसे उत्पन्न होणार देव दैत्य यांनी उत्पन्न केलेल्या सर्व मायांना तिचाच एकमेव आधार आहे. अंतःकरण निर्दोष करून, जे तिचे ध्यान करतात, त्यांना भय कसे उत्पन्न होणार वाग्बीज, कामबीज, मायाबीज ही ज्यांच्या मनात स्थिर आहेत, त्यांना कोण बरे पीडा देऊ शकेल वाग्बीज, कामबीज, मायाबीज ही ज्यांच्या मनात स्थिर आहेत, त्यांना कोण बरे पीडा देऊ शकेल \nइंद्र मायेने मोहित झाला होता. त्याने वसंत व मदन यांना बोलावून तो त्यांना म्हणाला, \"हे मदना, वसंत, रती व अप्सरा यांना घेऊन तू गंधमादन पर्वतावर जा. बद्रिकाश्रमांत एकांत ठिकाणी नर - नारायण हे ऋषीश्रेष्ठ तपश्चर्या करीत आहेत. हे मदना, तू कामबाणांनी त्यांचे चित्त कामातूर कर आणि माझे देवकार्य पूर्ण कर.\nहे महाभाग्यशाली मदना, मोहन, उच्चाटन, व कामबाण यांच्या योगाने तू त्या धर्मपुत्रांना वश करून घे. कामबाणांच्या आघातांनी देव दैत्य वा मानव यापैकी कोण बरे मोहित होणार नाही. हे मदना, ब्रह्मदेव, मी, गिरीजानाथ, चंद्र, अग्नी यांना सुद्धा मोह होतोच. तेव्हा तुझ्या मदनबाणांच्या पराक्रमाने नरनारायण मुनी मोहित होणार नाहीत, हे अशक्य आहे. माझ्या आज्ञेने रंभा वगैरे वारांगना तुझ्या सहाय्याला येतील.\nएकटी रंभा, तिलोत्तमा अथवा तूही हे कार्य सहज करू शकाल. मग तुम्ही सर्वजण एकाच वेळी गेलात तर माझे कार्य होण्यास संशय राहणार नाही. म्हणून हे महाभाग्यवान मदना, तू सत्वर हे कार्य कर. तुला जे हवे असेल ते मी देईन. या शांत तपस्व्यांना वरदान देऊन मी मोह पाडण्याचा प्रयत्‍न केला, हिंस्र श्‍वापदे उत्पन्न करून भय दाखविण्याचाही यत्‍न करून पाहिला, पण ते देहरक्षण तत्पर राहून स्वस्थानापासून च्युत झाले नाहीत.\"\nहे इंद्राचे भाषण ऐकून मदन म्हणाला हे देवेंद्रा, मी तुझे कार्य पूर्ण करीन. पण एक अडचण आहे. ते जर विष्णू महेश्‍वर, ब्रह्मदेव अथवा सूर्य यांचे ध्यान करीत असतील तर माझ्या स्वाधीन होतील. पण कामराज नावाच्या महाबीजाचे जर ध्यान ते मनात करीत असतील तर त्या देवीभक्ताला वश करण्यास समर्थ असा कोणी नाही. त्या महाशक्ती देवीचा जप जर त्यांनी केला असेल तर खरोखर ते तपस्वी माझ्या बाणांनी वेधले जाणार नाहीत.\nते ऐकून इंद्र म्हणाला, \"हे महाविचारी मदना, तू कार्य सिद्धीसाठी आवश्यक असलेल्या सर्वांना बरोबर घेऊन जा. माझे हे दुर्घट काम तू सिद्धीस ने.\"\nअशा प्रकारे इंद्राची आज्ञा घेऊन तो गंधमादन पर्वतावर गेला. तेथे बद्रिकाश्रमात ते नर-नारायण मुनी तपश्चर्या करीत होते.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां ॥\nचतुर्थस्कन्धे नरनारायणकथावर्णनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mls.org.in/ahaval16Rainy.aspx", "date_download": "2018-05-24T14:02:00Z", "digest": "sha1:NTKW5SQOASWXPHVHTLUSNWL6DGUJ2S2L", "length": 4131, "nlines": 51, "source_domain": "mls.org.in", "title": "Maharashtra Legislature", "raw_content": "मुख्य पान रुपरेखा संपर्क\nअभ्यास दौरा (मे २०१७)\nमहामंडळ अहवाल - पावसाळी अधिवेशन २०१६\n-> डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सन २०१४-१५\n-> महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ २०१२-१३\n-> महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ २०१३-१४\n-> महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादीत २०१०-११\n-> महाराष्ट्र जीवन प्राधिकरण २०१२-१३\n-> डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली २००८-०९\n-> डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली २००९-१०\n-> डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली २०१०-११\n-> हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्या.२०११-१२\n-> अाण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या.२००९-१०\n-> अाण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या.२०१०-११\n-> पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ मर्या.२०१२-१३\n-> कोंकण विकास महामंडळ २०१५-१६\n-> महाराष्ट्र पाटबंधारे वित्तीय कंपनी मर्या.२०१०-११\n-> संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.२००९-१०\n-> संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.२०१०-११\n-> संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.२०११-१२\n-> संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.२०१२-१३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://moonsms.com/2014/06/marathi-adult-sms-joke-message/", "date_download": "2018-05-24T13:48:12Z", "digest": "sha1:ZKJZFXHCX52T65ZJA5OTKRIBBM54PHFQ", "length": 7045, "nlines": 109, "source_domain": "moonsms.com", "title": " marathi adult sms joke message - Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp", "raw_content": "\nget link ऐका मुलीच्या टीशर्ट वरती मांजराच चीत्र काढलेल असत\nते ऐक पाच वर्षांचा मुलगा डोळे मोठे करून पहात असतो\nclick काय पहातोयस मांजर कधी पाहीली नाही का\nमुलगा -: मांजर पाहीली होती पण दुधाची राखण करणारी मांजर पहिल्यांदाच पहातोय\n“कामसूत्र” वाचतांना पुस्तक दोन्ही हातांने धरावे…\nएक सुंदर बाई शोर्ट स्कर्ट मध्ये होती, जिच्या स्कर्टला पाठीमागे चैन होती..\nBeställ Cialis 20 mg तो स्कर्ट तिला खूपच फिट बसला होता..\nबस आल्यानंतर पटापट बस मध्ये चढू लागले …\nhttp://tjez.gob.mx/perdakosis/1234 पण त्या बाईला स्कर्ट फिट असल्यामुळे बसची पायरी जरा उंच\nbinarnewe=q-option&129=6d असल्यामुळे तिला काही चढता येईना .\nमग तिने पाठीमागे हात घालून थोडीशी चैन खाली खेचली,\ngo here तरीपण तिला वर चढता येईना\nमग तिने पुन्हा एकदा पाठीमागे हात घालून अजून थोडीशी चैन खाली खेचली,\nमग तिने पुन्हा एकदा पाठीमागे हात घालून पूर्ण चैन खाली खेचली,\nपण त्याआधीच पाठीमागच्या बंड्याने तिच्या कमरेत हात घालून\nsource site तिला उचलून बसच्या पायरीवर ठेवले.\nतर त्या बाईने बंड्याच्या कानशिलात लाऊन दिली\nआणि म्हणाली ” तू माझ्या अंगाला हातच कसा लाऊ शकतोस, मी तुला अजिबात\nबंड्या स्वताचे गाल चोळत म्हणाला\n” याचा विचार तुम्ही करायला पाहिजे, मगापासून तुम्ही\nमाझ्या पेंटची चैन तीनवेळा खाली खेचलीत “\nमला वाटले तेवढी ओळख पुरेशी आहे\nभारतीय बायकांच्या ३६५ रात्री..\n६० रात्री- मासिक पाळी\n५५ रात्री- डोके दुखी\n५० रात्री- मी आज खुप थकलेय\n४० रात्री- ऊद्या सकाळी लवकर ऊठायचय\n३५ रात्री- आज माझी तब्येत बरी नाही\n२५ रात्री- अजुन मुल जागी आहेत\n२० रात्री- आपण उद्या करुया ना\n३५ रात्री- आज उपवास आहे\n४५ रात्री- आज मम्मी कडे जाणार आहे..\nचिंटू त्याच्या पहिल्या रात्री बायकोला कुशीत घेउन चोळताना\nमित्रानो LIKE किवा SHARE करा\n‘बागी 3’ का हिस्सा बनने के बारे में पूछा गया तो कृति ने कहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi04-08.htm", "date_download": "2018-05-24T13:39:19Z", "digest": "sha1:UQTYWI3F2PY4BHJPWRO63OHMC7YYJO5B", "length": 32246, "nlines": 231, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - चतुर्थः स्कन्धः - अष्टमोऽध्यायः", "raw_content": "\nइति पृष्टस्तदा विप्रो राज्ञा पारीक्षितेन वै \nउवाच विस्तरात्सर्वं व्यासः सत्यवतीसुतः ॥ १ ॥\nजनमेजयोऽपि धर्मात्मा निर्वेदं परमं गतः \nचित्तं दुश्चरितं मत्वा वैराटीतनयस्य वै ॥ २ ॥\nतस्यैवोद्धरणार्थाय चकार सततं मनः \nविप्रावमानपापेन यमलोकं गतस्य वै ॥ ३ ॥\nपुत्रेति नाम सार्थं स्यात्तेन तस्य मुनीश्वराः ॥ ४ ॥\nसर्पदष्टं नृपं श्रुत्वा हर्म्योपरि मृतं तथा \nविप्रशापादौत्तरेयं स्नानदानविवर्जितम् ॥ ५ ॥\nपितुर्गतिं निशम्यासौ निर्वेदं गतवान्नृपः \nपारीक्षितो महाभागः सन्तप्तो भयविह्वलः ॥ ६ ॥\nपप्रच्छाथ मुनिं व्यासं गृहागतमनिन्दितः \nनरनारायणस्येमां कथां परमविस्मृताम् ॥ ७ ॥\nस यदा निहतो रौद्रो हिरण्यकशिपुर्नृप \nअभिषिक्तस्तदा राज्ये प्रह्लादो नाम तत्सुतः ॥ ८ ॥\nमखैर्भूमौ नृपतयो यजन्तः श्रद्धयान्विताः ॥ ९ ॥\nवैश्याश्च स्वस्ववृत्तिस्थाः शूद्राः शुश्रूषणे रताः ॥ १० ॥\nनृसिंहेन च पाताले स्थापितः सोऽथ दैत्यराट् \nराज्यं चकार तत्रैव प्रजापालनतत्परः ॥ ११ ॥\nकदाचिद्‌ भृगुपुत्रोऽथ च्यवनाख्यो महातपाः \nजगाम नर्मदां स्नातुं तीर्थं वै व्याहृतीश्वरम् ॥ १२ ॥\nरेवां महानदीं दृष्ट्वा ततस्तस्यामवातरत् \nउत्तरन्तं प्रजग्राह नागो विषभयङ्करः ॥ १३ ॥\nगृहीतो भयभीतस्तु पाताले मुनिसत्तमः \nसस्मार मनसा विष्णुं देवदेवं जनार्दनम् ॥ १४ ॥\nन प्राप च्यवनो दुःखं नीयमानो रसातलम् ॥ १५ ॥\nमां शपेत मुनिः कुद्धस्तापसोऽयं महानिति ॥ १६ ॥\nचचार नागकन्याभिः पूजितो मुनिसत्तमः \nविवेशाप्यथ नागानां दानवानां महत्पुरम् ॥ १७ ॥\nकदाचिद्‌भृगुपुत्रं तं विचरन्तं पुरोत्तमे \nददर्श दैत्यराजोऽसौ प्रह्लादो धर्मवत्सलः ॥ १८ ॥\nदृष्ट्वा तं पूजयामास मुनिं दैत्यपतिस्तदा \nपप्रच्छ कारणं किं ते पातालागमने वद ॥ १९ ॥\nप्रेषितोऽसि किमिन्द्रेण सत्यं ब्रूहि द्विजोत्तम \nदैत्यविद्वेषयुक्तेन मम राज्यदिदृक्षया ॥ २० ॥\nकिं मे मघवता राजन् यदहं प्रेषितः पुनः \nदूतकार्यं प्रकुर्वाणः प्राप्तवान्नगरे तव ॥ २१ ॥\nविद्धि मां भृगुपुत्रं तं स्वनेत्रं धर्मतत्परम् \nमा शङ्कां कुरु दैत्येन्द्र वासवप्रेषितस्य वै ॥ २२ ॥\nस्नानार्थं नर्मदां प्राप्तः पुण्यतीर्थे नृपोत्तम \nनद्यामेवावतीर्णोऽहं गृहीतश्च महाहिना ॥ २३ ॥\nजातोऽसौ निर्विषः सर्पो विष्णोः संस्मरणादिव \nमुक्तोऽहं तेन नागेन प्रभावात्स्मरणस्य वै ॥ २४ ॥\nअत्रागतेन राजेन्द्र मयाप्तं तव दर्शनम् \nविष्णुभक्तोऽसि दैत्येन्द्र तद्‌भक्तं मां विचिन्तय ॥ २५ ॥\nतन्निशम्य वचः श्लक्ष्णं हिरण्यकशिपोः सुतः \nपप्रच्छ परया प्रीत्या तीर्थानि विविधानि च ॥ २६ ॥\nपृथिव्यां कानि तीर्थानि पुण्यानि मुनिसत्तम \nपाताले च तथाकाशे तानि नो वद विस्तरात् ॥ २७ ॥\nमनोवाक्कायशुद्धानां राजंस्तीर्थं पदे पदे \nतथा मलिनचित्तानां गङ्गापि कीकटाधिका ॥ २८ ॥\nप्रथमं चेन्मनः शुद्धं जातं पापविवर्जितम् \nतदा तीर्थानि सर्वाणि पावनानि भवन्ति वै ॥ २९ ॥\nगङ्गातीरे हि सर्वत्र वसन्ति नगराणि च \nव्रजाश्चैवाकरा ग्रामाः सर्वे खेटास्तथापरे ॥ ३० ॥\nनिषादानां निवासाश्च कैवर्तानां तथापरे \nहूणबङ्गखसानां च म्लेच्छानां दैत्यसत्तम ॥ ३१ ॥\nपिबन्ति सर्वदा गाङ्गं जलं ब्रह्मोपमं सदा \nस्नानं कुर्वन्ति दैत्येन्द्र त्रिकालं स्वेच्छया जनाः ॥ ३२ ॥\nतत्रैकोऽपि विशुद्धात्मा न भवत्येव मारिष \nकिं फलं तर्हि तीर्थस्य विषयोपहतात्मसु ॥ ३३ ॥\nकारणं मन एवात्र नान्यद्‌राजन्विचिन्तय \nमनःशुद्धिं प्रकर्तव्या सततं शुद्धिमिच्छता ॥ ३४ ॥\nतत्रैवाचरितं पापमानन्त्याय प्रकल्पते ॥ ३५ ॥\nयथेन्द्रवारुणं पक्वं मिष्टं नैवोपजायते \nभावदुष्टस्तथा तीर्थे कोटिस्तातो न शुध्यति ॥ ३६ ॥\nप्रथमं मनसः शुद्धिः कर्तव्या शुभमिच्छता \nशुद्धे मनसि द्रव्यस्य शुद्धिर्भवति नान्यथा ॥ ३७ ॥\nअन्यथा तु कृतं सर्वं व्यर्थं भवति तत्क्षणात् ॥ ३८ ॥\n(हीनवर्णस्य संसर्गं तीर्थे गत्वा सदा त्यजेत् \nभूतानुकम्पनं चैव कर्तव्यं कर्मणा धिया \nयदि पृच्छसि राजेन्द्र तीर्थं वक्ष्याम्यनुत्तमम् ॥ ३९ ॥\nप्रथमं नैमिषं पुण्यं चक्रतीर्थं च पुष्करम् \nअन्येषां चैव तीर्थानां संख्या नास्ति महीतले ॥ ४० ॥\nपावनानि च स्थानानि बहूनि नृपसत्तम \nतच्छ्रुत्वा वचनं राजा नैमिषं गन्तुमुद्यतः ॥ ४१ ॥\nउत्तिष्ठन्तु महाभागा गमिष्यामोऽद्य नैमिषम् ॥ ४२ ॥\nइत्युक्ता विष्णुभक्तेन सर्वे ते दानवास्तदा ॥ ४३ ॥\nतेनैव सह पातालान्निर्ययुः परया मुदा \nते समेत्य च दैतेया दानवाश्च महाबलाः ॥ ४४ ॥\nप्रह्लादस्तत्र तीर्थेषु चरन्दैत्यैः समन्वितः ॥ ४५ ॥\nसरस्वतीं महापुण्यां ददर्श विमलोदकाम् \nतीर्थे तत्र नृपश्रेष्ठ प्रह्लादस्य महात्मनः ॥ ४६ ॥\nमनः प्रसन्नं सञ्जातं स्नात्वा सारस्वते जले \nविधिवत्तत्र दैत्येन्द्रः स्नानदानादिकं शुभे ॥ ४७ ॥\nचकारातिप्रसन्नात्मा तीर्थे परमपावने ॥ ४८ ॥\nदैत्यराज प्रल्हादाची तीर्थयात्रा -\nअशा रीतीने जनमेजय राजाने प्रश्‍न विचारल्यावर सत्यवतीपुत्र व्यासांनी त्याला सर्व कथा विस्ताराने निवेदन केली. त्यामुळे परीक्षित राजाचे चित्त दूषित होत असे. जनमेजयाला समजून चुकले. त्यामुळे त्या धर्मपरायण जनमेजयाला अपार खेद वाटला. विप्राचा अपमान केल्यामुळे यमलोकी गेलेल्या पित्याचा उद्धार कसा करावा याविषयी तो चिंता करू लागला.\nपुत्र पुन्नाम नरकापासून स्वतःच्या पित्याला तारीत असतो. पण आपला पिता, परीक्षित राजा विप्रशापामुळे अंतराळामध्ये सर्पदंश होऊन स्नान, दान, नित्य कर्मे न करताच मृत्यू पावला हे ऐकून व आपल्या पित्याला भयानक दुर्गती प्राप्त झाल्याचे श्रवण करून त्या महाभाग्यशाली परीक्षित पुत्राला, जनमेजयाला अत्यंत दु:ख झाले. नंतर राजाने त्या मुनींना नरनारायण याच्या विषयी सविस्तर कथा सांगण्याची विनंती केली.\nजनमेजयाचे भाषण ऐकल्यावर व्यास म्हणाले, \"हे राजा, त्या उग्र, भयानक हिरण्यकशिपूचा वध झाल्यावर लयाल्या प्रल्हाद नावाच्या पुत्राला राज्याभिषेक करण्यात आला. तो दैत्यराज देवांची पूजा करणारा होता. त्याचवेळी पृथ्वीवरील राजे सश्रद्ध होऊन देवासाठी यज्ञयाग करीत असत. ब्राह्मण तप, तीर्थयात्रा वगैरे पुण्यकर्मे करीत. वैश्य स्वधर्माप्रमाणे आचरण करीत. शूद्र द्विजांची शुश्रुषा तत्परतेने करीत असत.\nनृसिंहाने त्या दैत्यपुत्राची पातालमध्ये राज्यावर स्थापना केल्यावर प्रल्हाद तेथे धर्माने राज्य करू लागला. एकदा भृगुपुत्र महातपस्वी च्यवनमुनी नर्मदाकाठी व्याव्हृतीश्‍वरतीर्थांवर स्नान करण्याकरता निघाला व महानदी नर्मदेला अवलोकन करून तो तिच्यात उतरला. पण तो पाण्यात उतरत असताना विषारी अशा एका भयंकर नागाने त्याला वेढले. मुनी भयचकित झाला. नागाने त्या मुनीला पातालात नेले.\nच्यवनाने सत्वर देवाधिदेव भगवान विष्णूचे नामस्मरण मनातल्या मनात केले. त्या कमलनयन भगवान विष्णूचे नामस्मरण होताच इकडे तो महासर्प विषरहित झाला. त्यामुळे भुजंगाने त्याला धरून नेत असताही च्यवनाला दुःख व त्रास झाला नाही.\nपण तेवढयात तो भयंकर नाग विचार करू लागला, 'न जाणो हा महातपस्वी मुनी आपल्याला कोणता शाप देईल ' अशाप्रकारे शंकायुक्त होऊन खिन्न झालेल्या सर्पाने च्यवनाला मुक्त केले. सर्व नागकन्या त्या महामुनीला अवलोकन करून मान देत होत्या. पण हा मुनीश्रेष्ठ तसाच महासागरात संचार करीत नाग व दानव यांनी व्यापलेल्या महानगरामध्ये प्राप्त झाला.\nअसाच एकदा त्या नगरात तो भृगुपुत्र च्यवन संचार करीत असता धर्माचा प्रतिपाल करणारा दैत्यांचा राजा प्रल्हाद याने त्या महातपस्व्याला पाहिले. मुनीच्या समोर जाऊन त्याने मुनींची पूजा केली. तो नम्रपणाने हात जोडून म्हणाला, \"हे महामुने, आपण पातालात का बरे आला आहात इंद्राने माझे राज्य पाहण्यासाठी अथवा माझ्या राज्याची हेटाळणी करण्यासाठी आपणाला इकडे पाठविले आहे काय इंद्राने माझे राज्य पाहण्यासाठी अथवा माझ्या राज्याची हेटाळणी करण्यासाठी आपणाला इकडे पाठविले आहे काय आपण खरे असेल ते निवेदन करा.\"\nप्रल्हादाचे भाषण ऐकून महामुनी च्यवन म्हणाला, \"हे दैत्यराजा, एखाद्या दूताप्रमाणे इंद्राने मला तुजकडे पाठवावे असा माझा आणि इंद्राचा काहीही संबंध नाही. मी स्वतंत्र मनाचा व धर्मकार्य तत्पर असा भृगुपुत्र आहे.\nहे दैत्यराजा, इंद्राने मला येथे पाठवले असेल याबद्दल तू मनात शंका आणू नकोस.\nहे नृपश्रेष्ठा, मी नित्याप्रमाणे स्नानासाठी नर्मदातीरावर आलो होतो. पण मी नदीत उतरताच एका महाभयंकर भुजंगाने मला घेरले. तेव्हा मी भगवान विष्णूचे स्मरण केले. त्याचक्षणी माझ्या विष्णुस्मरणाचा प्रभाव घडून आला. तो भुजंग सत्वर निर्विष झाला.\nतेव्हा घाबरून त्याने मला सोडून दिले. हे राजेंद्रा, मी संचार करीत येथे आलो आणि मला तुझे दर्शन घडले. हे दैत्यराज, तू विष्णूभक्त आहेस तसाच मीसुद्धा त्याच भगवान विष्णूचा भक्त आहे हे तू लक्षात ठेव.\"\nत्या मुनीचे ते भाषण ऐकल्यावर त्या भक्त प्रल्हादाने निरनिराळ्या तीर्थांविषयी मुनींना माहिती विचारली. प्रल्हाद च्यवनमुनीना म्हणाला, \"हे मुनीश्रेष्ठा, पृथ्वी, अंतरिक्ष व पाताल या सर्व ठिकाणी कोणकोणती तीर्थक्षेत्रे आहेत हे आपण मला विस्ताराने निवेदन करा.\"\nच्यवनमुनी म्हणाले, \"हे भक्तश्रेष्ठा, हे राजा ज्यांची मने निर्मळ आहेत, जे वाणीने, चित्ताने, शरीराने शुद्ध आहेत, त्यांना सर्वच क्षेत्रे तीर्थासारखी आहेत. पण मलिन अंतःकरणाच्या पुरुषांस मात्र गंगा ही कीटक देशापेक्षाही अपवित्र आहे. प्रथम मन शुद्ध करून पापरहित झाल्यावर सर्व तीर्थे आपणाला पवित्र करू शकतात.\nगंगातीरी सर्व ठिकाणी विविध नगरे, गोठे, खाणी व लहानमोठी गावे आहेत. हे दैत्यश्रेष्ठा, निषाद, आवर्त, हूण, वंग, खस, म्लेंच्छ ह्यांची सुद्धा निवासस्थाने त्यात आहेत. ब्रह्मतुल्य असे ते पवित्र गंगाजल ते पुरुष नित्य सेवीत असतात. स्वेच्छेने ते लोक त्रिकाल स्नाने करतात. पण ह्या सर्वांपैकी एकाचेही अंतःकरण शुद्ध झालेले नसते.\nहे राजेंद्रा, ज्यांचे मन विषयात व्याप्त आहे अशा पुरुषांना तीर्थाच्या फलाचा उपयोग काय त्यांना फल कसे प्राप्त होणार त्यांना फल कसे प्राप्त होणार म्हणून हे राजा, मन हेच सर्वांचे कारण असल्याने इतर दुसरी कारणे त्याबाबतीत नाहीत. म्हणून मनशुद्धीच नित्य सांभाळली पाहिजे.\nतीर्थामध्ये वास्तव्य करणारा पुरुषही इतर बाबतीत दुसर्‍यांची वंचना करतो. त्यामुळे तो महापापी होतो. त्या तीर्थक्षेत्रावरच पापाचरण केल्याने ते अक्षय्य व अक्षम्य आहे. कौंडाळ पिकल्यावरसुद्धा जसे ते मधुर लागत नाही तसेच दूषित मनाने युक्त असलेला पुरुष तीर्थक्षेत्री कोटयावधी स्नाने केली तरी शुद्ध होत नाही.\nतेव्हा हे राजा, शुभेच्छु पुरुषाने प्रथम मन शुद्ध ठेवावे. कारण मन शुद्ध असल्यासच द्रव्य शुद्ध होते. त्याविना ते शुद्ध राहात नाही. तसेच शुद्धाचरण आवश्यक आहे. आचरणशुद्धी झाल्यासच तीर्थयात्रा फलदायी होतात, नाहीतर सर्व प्रयत्‍न व्यर्थ होत.\nतीर्थयात्रेला गेल्यावर हीन वर्णाशी संबंध सोडावा, प्राणीमात्रावर दया दाखवावी. हे राजा, तू ज्या अर्थी ऐकण्यास उत्सुक आहेस त्याअर्थी मी तुला आता ते विस्ताराने कथन करतो.\nनैमिष हे उत्तम व प्रथमतीर्थ आहे. चक्रतीर्थ व पुष्करतीर्थ ही दोन तशीच श्रेष्ठ आहेत. हे नृपश्रेष्ठा, भूतलावर एवढी तीर्थे आहेत की त्यांची गणनाच करता येणे अशक्य. कारण तेथे पुष्कळच तीर्थक्षेत्रे आहेत.\"\nच्यवनमुनींचे हे भाषण ऐकल्यावर दैत्यराज प्रल्हादाचे अंतःकरण आनंदाने उचंबळून आले. तो स्वतःच त्या नैमिष तीर्थावर जाण्याची इच्छा करू लागला. त्याने दैत्यांना तसे निवेदन केले. प्रल्हाद म्हणाला, \"हे महाभाग्यवान दानवांनो, उठा. आज आपण निमिष तीर्थाला जाऊन त्या ठिकाणी असलेल्या कमलनयन व पीतवस्त्रधारी अच्युताचे दर्शन घेऊ.\"\nविष्णूभक्त प्रल्हादाचे भाषण ऐकून सर्व दानव अत्यंत हर्षभरीत होऊन त्याचेबरोबर जाण्यासाठी पातललोकातून बाहेर पडले. ते सर्वजण एकत्र होऊन नैमिषारण्यात गेले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी अतिशय आनंदाने स्नानादि कर्मे केली.\nअशा रीतीने सर्व महाबलाढय दैत्यांना बरोबर घेऊन प्रल्हाद तीर्थयात्रा करीत होता. तेव्हा महापुण्य फल देणारी व निर्मल जल असलेली ती श्रेष्ठ सरस्वती नदी त्याने अवलोकन केली. त्या सारस्वत जलरूपी तीर्थावर स्नान केल्यामुळे प्रल्हादाचे मन अतिशय प्रसन्न झाले. तेथे राहून स्नानादि इतर पुण्यकर्मेही त्याने केली. त्याने यथाविधी कार्ये केली.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां ॥\nचतुर्थस्कन्धे प्रह्लादतीर्थयात्रावर्णनं नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://manashakti.org/mr/content/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-250318", "date_download": "2018-05-24T13:44:06Z", "digest": "sha1:QX6E4IYZXMVTNZQQ57PGC36V4BGQPCGX", "length": 4266, "nlines": 90, "source_domain": "manashakti.org", "title": "गर्भसंस्कार कार्यशाळा (मराठी) - 25/03/18 | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\nगर्भसंस्कार कार्यशाळा (मराठी) - 25/03/18\nरवि, 25 मार्च 2018\nठाणे- सरस्वती क्रिडा संकुल, मल्हार टॉकीज समोर, नोपाडा.\nश्री. पराडकर ९७६९८५५५२६, श्री. जोशी- ९८६७०७१०११\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://forexindicatorsdownload.com/tick-on-chart/?lang=mr", "date_download": "2018-05-24T14:04:09Z", "digest": "sha1:WKA6J2ZDMZZZ55DCADJ4WVIOLB2ZWLEJ", "length": 6222, "nlines": 96, "source_domain": "forexindicatorsdownload.com", "title": "Tick on Chart - फॉरेक्स निर्देशक डाउनलोड", "raw_content": "\nगुरुवारी, मे 24, 2018\nफॉरेक्स निर्देशक डाउनलोड – सूचना\nTick on Chart is a Metatrader 4 (MT4) निर्देशक आणि विदेशी मुद्रा निर्देशक सार जमा इतिहास डेटा परिवर्तन आहे.\nया माहितीवर आधारित, व्यापारी पुढील किंमत चळवळ गृहित धरू तसेच ते धोरण समायोजित करू शकता.\nप्रारंभ करा किंवा आपल्या MetaTrader ग्राहक पुन्हा सुरू\nआपण आपल्या निर्देशक चाचणी इच्छित जेथे चार्ट आणि टाइमफ्रेम निवडा\nशोध “सानुकूल निर्देशक” आपल्या संचार मध्ये मुख्यतः आपल्या MetaTrader क्लाएंट बाकी\nसेटिंग्ज किंवा ठीक प्रेस सुधारित\nदर्शक आपल्या MetaTrader क्लाएंट कार्यरत आहे जेथे चार्ट निवडा\nयोग्य चार्ट मध्ये क्लिक करा\nदर्शक निवडा आणि हटवा\nMetaTrader डाउनलोड 4 ट्रेडिंग प्लॅटफॉर्म:\nफुकट $30 झटपट ट्रेडिंग सुरू\nआपोआप आपल्या खात्यात जमा\nफॉरेक्स निर्देशक खाली डाउनलोड करा:\nGator आंदोलक चलन निर्देश\nNik Psar चलन निर्देश\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nसध्या आपण Javascript अक्षम आहे. टिप्पण्या पोस्ट करण्यासाठी, कृपया सुनिश्चित करा की जावास्क्रिप्ट करा आणि कुकीज सक्षम आहेत, आणि पृष्ठ रीलोड करा. आपल्या ब्राउझरमध्ये JavaScript सक्षम कसे सूचनांसाठी येथे क्लिक करा.\nआपण सध्या इन झाला नाहीत.\n» आपला संकेतशब्द हरवला\nGator आंदोलक चलन निर्देश मे 23, 2018\nMVA एस चलन निर्देश मे 18, 2018\nForexIndicatorsDownload.com MetaTrader साठी निर्देशक हजारो लायब्ररी आहे 4 MQL4 विकसित. याची पर्वा न बाजार (परदेशी चलन, सिक्युरिटीज किंवा वस्तू बाजार), निर्देशक सोपे समज एक उपलब्ध स्वरूपात कोट प्रतिनिधित्व मदत.\nआमच्याशी संपर्क साधा: संपर्क[येथे]forexindicatorsdownload.com\nGator आंदोलक चलन निर्देश\nNik Psar चलन निर्देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/60-years-completed-for-kalidas-memorial-lecture/", "date_download": "2018-05-24T13:57:52Z", "digest": "sha1:P32QDTYFWW7TQBQIM3HYGJFBIWXWM7V7", "length": 8593, "nlines": 141, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गो. जो. महाविद्यालाच्या कालिदास व्याख्यानमालेचा साठवर्ष पुर्तता समारंभ उद्घाटन सोहोळ्यास कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांची उपस्थिती | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगो. जो. महाविद्यालाच्या कालिदास व्याख्यानमालेचा साठवर्ष पुर्तता समारंभ उद्घाटन सोहोळ्यास कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांची उपस्थिती\nगो. जो. महाविद्यालाच्या कालिदास व्याख्यानमालेचा साठवर्ष पुर्तता समारंभ उद्घाटन सोहोळ्यास कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांची उपस्थिती\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीने आजपर्यंत संस्कृतचा प्रसार करण्याच्या हेतूने अनेक उपक्रमांचे आयोजन केले गेले आहे. महाविद्यालयात गेली ६० वर्षे कालिदास स्मृती सामारोहांतर्गत व्याख्यानमाला आयोजित केली गेली आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांच्या उपस्थितीत दि. ७ मार्च २०१७ रोजी सदर कार्यक्रमांचे उद्घाटन महाविद्यालाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सायंकाळी ०४.०० वाजता संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरातील निवृत्त संस्कृत शिक्षकांचा सत्कार करण्याचे योजिले आहे.\nसौ. सुमन ठाकूरदेसाई, श्री. वामन दांडेकर, श्री. नरहर अभ्यंकर, श्री. बाजीराव जोशी, श्री. हरीश्चंद्र गीते, श्री. श्रीकांत वहाळकर, सौ, शुभांगी अभ्यंकर, श्री. विनायक पोखरणकर, सौ. पद्मजा बापट, सौ. ललिता दांडेकर, सौ. सुषमा वहाळकर, सौ. सुनिता भावे, सौ. अनुराधा तारगावकर, सौ. वंदना घैसास, सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, श्री. पद्मनाभ जोशी, सौ. वृंदा गांधी, श्रीम. रोहिणी शेवडे, श्री. श्रीकृष्ण जोशी, सौ. वैशाली हळबे यांना कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.\nया कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती शिक्षकांच्या माजी विद्यार्थांनी, सहकारी शिक्षकांनी आणि संस्कृतप्रेमी नागरिकांनी या समारंभास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.\nकोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१६-१७ प्रज्ञावान विद्यार्थी अथर्व तायशेटे; प्रज्ञावान विद्यार्थिनी भाग्यश्री यादव तर मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थीनी श्रेया भालेकर\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात पदवीदान समारंभ संपन्न\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://alhadmahabal.wordpress.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-05-24T14:00:07Z", "digest": "sha1:UNIBM22DPDBUGNMI5DNAJJSWMWGSTFAV", "length": 7286, "nlines": 118, "source_domain": "alhadmahabal.wordpress.com", "title": "सौंदर्यदृष्टी – आल्हादक प्रतिबिंब!", "raw_content": "\nआल्हादने लिहीलेल्या गोष्टी, कविता वगैरे वगैरे…\nइथून उचलेगिरी करू नये\nब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.\nता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.\nकुठून कुठून येतात लोकं…\nकळत असतील का तिला लाल लिपस्टिकचे\nस्त्रीवादी, व्यावसायिक किंवा पुरुषसत्ताक अर्थ लिपस्टिक लावलेली भिकारीण वाचन सुरू ठेवा\nPosted on नोव्हेंबर 15, 2015 Categories MarathiTags अमूर्तश्रेण्यापुरुषसत्ताकश्रेण्याभिकारीणश्रेण्यालिपस्टिकश्रेण्याविश्लेषणश्रेण्याव्यावसायिकश्रेण्यासौंदर्यदृष्टीश्रेण्यास्त्रीवादीLeave a comment on लिपस्टिक लावलेली भिकारीण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/mcaer-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:08:42Z", "digest": "sha1:INQRRH73LAJRZWZDWFASV2OALRENVHIB", "length": 10755, "nlines": 134, "source_domain": "majhinaukri.in", "title": "MCAER Recruitment 2017 for 50 Professor Posts.", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(MCAER) महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद मार्फत ‘प्राध्यापक’ पदांची भरती\nसदर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. अधिक माहिती: पाहा\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी: 24 जागा\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला: 07 जागा\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी: 10 जागा\nडॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली: 09 जागा\nशैक्षणिक पात्रता: i) संबंधित विषयात Ph.D. ii) 11 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 जानेवारी 2018 रोजी 45 वर्षे\nनोकरी ठिकाण: राहुरी,अकोला,परभणी ,दापोली\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: अध्यक्ष ,महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ,महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, 132 / बी, भांबुर्डा , भोसलेनगर, पुणे-411007\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 01 जानेवारी 2018\nPrevious (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव येथे विविध पदांची भरती [Expired]\nNext (SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘वर्कमन’ पदांची भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nगोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांची भरती\nअहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती\nजळगाव जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या 262 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/12/gk-quiz-95.html", "date_download": "2018-05-24T14:00:10Z", "digest": "sha1:62A6KJFQC6K3YARASIRDOV2YBWH5VNLE", "length": 6278, "nlines": 114, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 95", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 95\n941. 'भिल्ल' जमात ____________ या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते.\n942. कुटिरोद्योगातील बहुतांश माल _________________ बाजारपेठेत विकला जातो.\n943. खालीलपैकी कोणता उद्योग परंपरागत लघुउद्योग नाही \nA. खादी व हातमाग\n944. भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण केव्हा जाहीर केले \n945. जागतिक व्यापार संघटना केव्हापासून कार्यान्वित झाली \n946. देशाच्या राजकीय सीमेबाहेर आर्थिक व्यवहारांचा विस्तार करणे म्हणजे ______________________ होय.\n947. भारतातील 14 प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले \n948. दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता \n949. जागतिकीकरणाचा भारताच्या विदेशी चलन साठ्यावर काय परिणाम झाला \nA. विदेशी चलनसाठ्यात वाढ झाली\nB. विदेशी चलनसाठ्यात घट झाली\nC. काहीही परिणाम झाला नाही\nD. विदेशी चलनसाठा शून्य झाला\nA. विदेशी चलनसाठ्यात वाढ झाली\n950. ____________________ समितीने केलेल्या शिफारशीनुसार स्वतंत्र भारतात पंचायत राजची स्थापना झाली \nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2010/08/21/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2018-05-24T13:22:01Z", "digest": "sha1:KF4AD4IPOLVVLVSBLAFAAJPQXWOAEY2R", "length": 6232, "nlines": 66, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "पेशवाई चा दुसरा प्रयोग ! | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nपेशवाई चा दुसरा प्रयोग \nगेल्या वर्षी स्वाईन फ्लू ने पेशवाईचा दुसरा प्रयोग गिळंकृत केला होता.\nपण यावर्षी मात्र शनिवार २१ ऑगस्ट २०१० ला सायं ६.३० वाजता कोथरूडच्या मृत्युंजयेश्वर मंदिरात शोकपर्व – पानिपत १७६१ चा दुसरा प्रयोग होणारच \nPosted in नवीन काय चालू आहे , नाटक - नाटक , नाटक - नाटक , पीडीए पुणे, मराठी नाटक करणारे आम्ही \nNext > २१ ऑगस्ट २०१० “शोकपर्व – पानिपत १७६१”चा दुसरा प्रयोग \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mls.org.in/ahavalmain15.aspx", "date_download": "2018-05-24T14:02:08Z", "digest": "sha1:CRHG3ZXI3VZVUULGR6CAWAKJYH27Q2SG", "length": 10466, "nlines": 105, "source_domain": "mls.org.in", "title": "Maharashtra Legislature", "raw_content": "मुख्य पान रुपरेखा संपर्क\nअभ्यास दौरा (मे २०१७)\n->महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ मर्यादित\n->वसंतराव नाईक वि.जा.व.भ.ज.विकास महामंडळ (मर्यादित),मुंबई\n-> पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ मर्यादित,पुणे\n-> महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ\n-> हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्यादित\n-> कोल्हापूर जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ\n-> सोलापूर जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ २००६-०७\n-> सोलापूर जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ २००७-०८\n-> किराणा बाजार व दुकाने मंडळ २०१२-१३\n-> किराणा बाजार व दुकाने मंडळ २०१३-१४\n-> सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा २०१०-११\n-> सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा २०११-१२\n-> महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित\n-> लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ २०१२-१३\n-> लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ २०१३-१४\n-> दि रेल्वे गुड्स क्लिअरिंग एंड फोरवर्डीग इस्टाब्लीशमेंट लेबर बोर्ड,मुंबई\n-> क्लिअरिंग आणि फोरवर्डीग असंरक्षित गोदी कामगार मंडळ २००७-०८\n-> क्लिअरिंग आणि फोरवर्डीग असंरक्षित गोदी कामगार मंडळ २००८-०९\n-> क्लिअरिंग आणि फोरवर्डीग असंरक्षित गोदी कामगार मंडळ २००९-१०\n-> क्लिअरिंग आणि फोरवर्डीग असंरक्षित गोदी कामगार मंडळ २०१०-११\n-> क्लिअरिंग आणि फोरवर्डीग असंरक्षित गोदी कामगार मंडळ २०११-१२\n-> क्लिअरिंग आणि फोरवर्डीग असंरक्षित गोदी कामगार मंडळ २०१२-१३\n-> नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ २००७-०८\n-> नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ २००८-०९\n-> मुंबई भाजीपाला बाजार असंरक्षित कामगार मंडळ,मुंबई\n-> सातारा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ १९९८-९९\n-> सातारा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ १९९९-२०००\n-> जळगांव जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ २००२-०३\n-> अहमदनगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ २००९-१०\n-> अहमदनगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ २०१०-११\n-> नांदेड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ २००९-१०\n-> नांदेड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ २०१०-११\n-> जालना जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ २०१२-१३\n-> जालना जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ २०१३-१४\n-> महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण २०१३-१४\n-> विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ २०११-१२\n-> विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ २०१२-१३\n-> विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ २०१३-१४\n-> कोंकण विकास महामंडळ मर्यादित २०१४-१५\n-> तापी पाटबंधारे विकास महामंडळ,जळगांव २०१२-१३\n-> तापी पाटबंधारे विकास महामंडळ,जळगांव २०१३-१४\n-> श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी २०१४-१५\n-> सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ २०१४-१५\n-> विदर्भ विकास मंडळ २०१४-१५\n-> झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण २०१३-१४\n-> हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ २००९-१०\n-> विदर्भ विकास महामंडळ २०१२-१३\n-> विदर्भ विकास महामंडळ २०१३-१४\n-> महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग २००७-०८\n-> महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग २००८-०९\n-> महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग २००९-१०\n-> महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग २०१०-११\n-> महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग २०११-१२\n-> महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग २०१२-१३\n-> महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग २०१३-१४\n-> महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ २०१३-१४\n-> स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड २०१३-१४\n-> सोलापूर विद्यापीठ २०१४-१५\n-> शहर व औद्योगिक विकास महामंडळ मर्या.२०१२-१३\n-> श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ २०१२-१३\n-> डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली २०००-०१\n-> डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली २०००-०२\n-> डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली २००२-०३\n-> डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली २००३-०४\n-> डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली २००४-०५\n-> डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली २००५-०६\n-> डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली २००६-०७\n-> डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली २००७-०८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2", "date_download": "2018-05-24T14:08:34Z", "digest": "sha1:CTQS2JJ7JTLSKRKUNSMB6ZH4JIGE7ZDS", "length": 3964, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कपिल सिबल - विकिपीडिया", "raw_content": "\n(कपिल सिब्बल या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकपिल सिबल (ऑगस्ट ८, इ.स. १९४८ - हयात) हे इंदिरा काँग्रेसचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचे विद्यमान मंत्री आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१५ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९४८ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० एप्रिल २०१४ रोजी २३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://manashakti.org/mr/abhyasvarga/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-05-24T13:57:41Z", "digest": "sha1:TZJ5DTNIIYQ3R36EB2LI4534VYFX54KT", "length": 6023, "nlines": 102, "source_domain": "manashakti.org", "title": "परीक्षा धैर्यवर्ग | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\nHome » Study Course » परीक्षा धैर्यवर्ग\nखास करून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक दिवसाचा वर्ग आहे.\nसर्वसामान्य मुलांनाच नव्हे तर हुशार मुलांनसुद्धा अभ्यासाचे, चढाओढीचे ताण असतात. मेंदूशास्त्राच्या दृष्टीने, मुलांनी व पालकांनी यासाठी काही काळज्या घेणे आवश्यक आहे. मुलांनना परीक्षेत धीर देण्याच्या सूचनांसाठीचा हा खास अभ्यासवर्ग आहे.\nसूचित तारखांना सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत. त्यात पुढील गोष्टी समाविष्ट आहेत.\n१) इंजिनिअर्सनी आयोजिक केलेली स्ट्रोबॉस्कोप कॉमन रेझोनान्स टेस्ट\n३) तत्त्व सांगणारे साहित्य\n४) पालक, विद्यार्थी यांचे जेवण व चहा.\n(मुलांबरोबर पालकांनी वर्गाला येणे दोघांच्याही हिताचे)\nदेणगीमूल्य : रु.७३५/- (एक विद्यार्थी व एक पालक)\nपरीक्षा धैर्यवर्ग - 01/07/18 लोणावळा 01/07/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०\nपरीक्षा धैर्यवर्ग - 15/08/18 लोणावळा 15/08/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८०\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2015/10", "date_download": "2018-05-24T13:43:57Z", "digest": "sha1:BGFYJM7UNK2ZXNEL4EYOURI4VZ5SSCA3", "length": 9467, "nlines": 136, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "October 2015 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\n‘चोख आणि रोखठोक’ शशांक मनोहर \n– तो मोबाईल वापरत नाही. – तो भ्रष्टाचार करत नाही आणि इतरांना करू देत नाही. – तो नियम पाळतो आणि इतरांनीही ते पाळावेत असा त्याचा आग्रह करतो. – तो ज्या संघटनेसाठी काम करतो तेथून एकाही पैशाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ घेत नाही; म्हणजे प्रवास किंवा कार खर्च नाही..मानधन काही नाही. …\nअणे या आडनावामुळे वकील असणाऱ्या श्रीहरी अणे विषयी उत्सुकता निर्माण झाली. नागपूरच्या पत्रकारितेत मी डेरा टाकून जम बसवेपर्यंत निष्णात ‘कॉन्सटीट्युशनल लॉयर’ म्हणून श्रीहरी यांचं नाव झालेलं होतं. तळागाळातल्या, वंचित समाजाच्या समस्या मांडणाऱ्या विविध जनहित याचिका (स्वखर्चाने) लढवणारा आणि त्यातही महत्वाचं म्हणजे कट्टर विदर्भवादी वकील म्हणूनही श्रीहरी यांची प्रतिमा उजळ झालेली …\nएक शरद पवार वगळता कॉंगेस किंवा राष्ट्रवादीचा एकही नेता गेल्या वर्षभरात विरोधी पक्ष नेत्यासारखा वागलेला नाही. या राज्याला विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर सौम्य ते आक्रमक अशा विरोधी पक्षाच्या नेतृत्वाची परंपरा आहे. पत्रकार या नात्याने विधीमंडळात माझा वावर १९७८ साली सुरु झाला तेव्हा उत्तमराव पाटील परिषदेत तर गणपतराव देशमुख सभेतील विरोधी पक्ष …\nबावनकुळेंची मोहिनी,रावतेंचा षटकार,फडणवीसांचे बस्तान पक्के \nमंत्र्यांचे प्रगतीपुस्तक / उत्तरार्ध * विनोद तावडेंची पीछेहाट * पंकजांवर दडपण नको * चंद्रकांत(दादा) अडकले प्रतिमेत उर्जाखाते आणि या खात्याशी संबधित असणाऱ्या सर्वच विभागांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची अक्षरश: मोहिनी आहे. टोकाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आयुष्याशी वाटचाल झालेली आहे की आपणही थक्क व्हावे, हा अनुभव या माणसाने विधानसभेची …\nमंत्र्यांचे प्रगतीपुस्तक / पूर्वार्ध या महिन्याच्या अखेरीस राज्यातील देवेंद फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युती सरकारला एकवर्ष पूर्ण होईल. या वर्षातील कामाचा लेखा-जोखा सरकारकडून मांडला जाईल. सरकार स्वत:च्या कामगिरीवर खूष असेल आणि लोकशाही परंपरेनुसार विरोधी पक्षाच्या दृष्टीकोनातून सरकारची कामगिरी निराशाजनक असेल गेले महिनाभर अनेकांशी बोलून …\n‘बालवादी’ – राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसही\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…\nगडकरींची कबुली आणि स्वतंत्र विदर्भाचे ‘हसींन सपने’\nकॉंग्रेसचा कांगावा अन भाजपचं ‘काँग्रेसीकरण’ \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nदर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा\nफडणवीसांचे खूप ​’​अधिक​’​ काही ​’​उणे​’​\nआप’भी हमारे नही रहे \nविश्रामगृह नावाची ​(बकाल झालेली) ​संस्कृती…\nप्रवीण दिक्षित काय खोटे बोलले \nया ‘जल जागल्या’ला बळ देऊ यात \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1964\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2015/11", "date_download": "2018-05-24T13:37:54Z", "digest": "sha1:CZ5JDY4YGZUWEUW3QAOF44CKMOBIBMFA", "length": 6935, "nlines": 126, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "November 2015 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nवसंतदादा, लालूपुत्र आणि जगण्याची शाळा \nबालवाडी, शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठात मिळालेल्या ज्ञानाच्या कक्षा जगण्याच्या शाळेत व्यापक होतात, जगतानाच आकलनाच्या कक्षा विस्तारतात. जगण्याच्या शाळेतलं शिक्षण टोकदार, वास्तवदर्शी, सुसंस्कृतपण जोपासणारं, माणुसकीला उत्तेजन देणारं आणि बहुपेडी अनुभवांनी माणसाला समृद्ध करणारं असतं. जन्मल्यावर पहिल्या श्वासापासून हे जगण्याच्या शाळेतलं शिक्षण सुरु होतं आणि जगण्याचा शेवटचा श्वास घेईपर्यंत या शाळेत आपणच …\nपुरे करा ही झोंबाझोंबी \nभारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला राज्याच्या सत्तेत येऊन आता एक वर्ष पूर्ण झालंय. राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत कोणाही किमान सुसंस्कृत माणसाला लाज वाटेल अशी झोंबाझोंबी गेल्या वर्षभरात सुरु आहे. अर्थात अलिकडच्या काही दशकात राजकारणात सुसंस्कृत लोक फारच कमी उरलेले आहेत आणि सत्तेसाठी कमरेचं सोडून डोक्याला …\nनोकरशाही सहकार्य करत नाही, अशी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे दुसऱ्यांदा केली आहे. ते मुख्यमंत्री झाल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यावर करण्यात आल्यानं ही तक्रार गांभीर्यानं घेणं भाग आहे. या तक्रारीचा एक अर्थ असा की, खुद्द मुख्यमंत्र्याचे ऐकत नाही म्हणजे अन्य मंत्र्यांचेही आदेश ही नोकरशाही पाळत नाही. दुसरं, नोकर मालकाचं …\nआव्हानांच्या चक्रव्यूहात अशोक चव्हाण\nदेवेंद्र फडणवीस क्लीनचीट प्रा. लि. \nया ‘जल जागल्या’ला बळ देऊ यात \n‘न मंतरलेल्या’ पाण्याचा उथळ खळखळाट \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1967\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mls.org.in/Patrakbhag_Council_W.aspx", "date_download": "2018-05-24T14:08:08Z", "digest": "sha1:Y6MU63R2TV2VTTHH4YVQRKEYEGVELHUG", "length": 2649, "nlines": 64, "source_domain": "mls.org.in", "title": "Maharashtra Legislature", "raw_content": "मुख्य पान रुपरेखा संपर्क\nअभ्यास दौरा (मे २०१७)\nसन २०१८ चे द्वितीय (पावसाळी) अधिवेशन\nसन २०१८ चे प्रथम (अर्थसंकल्पीय) अधिवेशन\nसन २०१७ चे चतुर्थ (हिवाळी) अधिवेशन\nसन २०१७ चे तृतीय (पावसाळी) अधिवेशन\nसन २०१७ चे पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशन\nसन २०१६ चे पाचवे ( हिवाळी ) अधिवेशन\nसन २०१६ चे तृतीय ( हिवाळी ) अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2015/12", "date_download": "2018-05-24T13:48:34Z", "digest": "sha1:KQGKR4GI6G6PINU3DQ3LX5IV6G5JCJBE", "length": 8122, "nlines": 131, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "December 2015 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nहेरॉल्ड ते जेटली : भूषणावह नक्कीच नाही \nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रवास ‘नॅशनल हेरॉल्ड ते अरुण जेटली’ असा झालाय आणि या निमित्ताने अलिकडच्या काही वर्षात, राजकारणात स्वच्छ समजले जाणारे देशातील दोन प्रमुख नेते, कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी आणि भारतीय जनता पक्षाचे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ अरुण जेटली या दोघांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले आहेत. हेरॉल्ड प्रकरणात संसदेला …\nहातचं राखून केलेलं आत्मकथन \nदेशाचे ‘सर्वोत्तम पंतप्रधान न होऊ शकलेले शरद पवार’ यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने मिडिया गेला पंधरवडा घाईत होता. असायलाच हवा, कारण या उंचीचा आणि इतकं बहुपेडी व्यक्तिमत्व असलेला नेता महाराष्ट्राने गेल्या पन्नास वर्षात पहिलाच नाही. आमच्या पिढीची पत्रकारिता तर शरद पवार यांची राजकारण आणि शरद जोशी यांनी उभारलेल्या शेतकरी चळवळीच्या करिष्म्यावर फुलली, …\n‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरण काही कारण नसताना संसदेत पोहोचवून संसदेचं कामकाज ठप्प करणं हा कॉंग्रेसचा शुद्ध स्वघातक कांगावा, सोनिया गांधी यांच्या आजवरच्या धवल प्रतिमेवर दाटून आलेलं सावट आणि राहुल गांधी यांचा पोरकटपणा आहे; याविषयी तारतम्य बाळगणाऱ्या कोणाही नागरिकाच्या मनात संशय नाही. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाकडे वस्तुस्थिती, नैतिकता आणि राजकीय कांगावा अशा तीन …\nकोडग्या नोकरशाहीवर ‘चाबूक’ हाच उतारा \n– ‘मतदार संघात आणि इतरत्रही कामे होत नाहीत त्यामुळे राज्य सरकारच्या पापात वाटेकरी होऊन बदनाम व्हायचे नाही. म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला,’ – शिवसेनेचे कन्नड मतदार संघाचे विधानसभा सदस्य हर्षवर्धन जाधव. (महाराष्ट्र टाईम्स) – ‘दुष्काळ मदतीचा पैसा शेतकऱ्यांना मिळेचना’ – उद्धव ठाकरेंचा फडणवीस सरकारला घरचा आहेर (दिव्य मराठी) -‘CM plan to …\nमेरे शहर का माहोल अब सुहाना न लगे…\nफडणवीसांची बोलाची कढी अन बोलाचाच भात\nपुरे करा ही झोंबाझोंबी \nफडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा\nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे \nकलगीतुरा – महाराष्ट्र आणि बिहारमधला\nवेगळ्या विदर्भाचं (वार्षिक) तुणतुणं\nसुषमा – स्वप्न ते भंगले \nउद्धव समोरचे कांटेरी आव्हान\nवसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/12/mpsc-online-current-13-dec-2014.html", "date_download": "2018-05-24T13:59:16Z", "digest": "sha1:3OPJPUSOMEQPE2DD77JNFTFBX3CSEXWF", "length": 23312, "nlines": 91, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : संक्षिप्त चालू घडामोडी 13 डिसेंबर 2014", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसंक्षिप्त चालू घडामोडी 13 डिसेंबर 2014\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये झालेल्या वार्षिक शिखर परिषदेत तेल, वायू, संरक्षण, गुंतवणूक, व्यापार, ऊर्जा आदी महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्यासाठी एकूण 20 करार झाले. उभय देशांनी अणुऊर्जा क्षेत्राला विशेष महत्त्व देण्यात आले असून, रशियाची रुस्तम कंपनी 2035 पर्यंत भारतात 12 अणुभट्ट्या बांधणार आहे. भारतासाठी अत्याधुनिक हेलिकॉप्टरची निर्मिती करण्याची तयारीही रशियाने दर्शवली आहे.\nअणुऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांनी विकासाचा रोडमॅप केला आहे. रशिया येत्या काळात भारतात 20 अणुभट्ट्यांचा बांधणार आहे. त्यापैकी रशियाची रुस्तम कंपनी 2035 पर्यंत 12 अणुभट्ट्यांचा बांधणार आहे.\nयेत्या 20 वर्षांत रशियाकडून भारतामध्ये बारा अणुभट्ट्या\n'रोसनेफ्ट'चा 'इस्सार ऑइल'बरोबर 10 वर्षांसाठी कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याचा करार\nलढाऊ विमान निर्मिती, बहुउद्देशीय मालवाहू विमाने, अत्याधुनिक हेलिकॉप्टरसंबंधी करार\nरशियातील तेल उत्खनन प्रकल्पांत भारताचा सहभाग\nतामिळनाडूमधील कुडनकुलम 2015मध्ये दुसरी अणुभट्टी.\nकुडनकुलम येथे एकूण सहा अणुभट्ट्या. याखेरीज आणखी सहा अणुभट्ट्यांची जागा निश्चित नाही.\nसंयुक्त राष्ट्राने 21 जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील 177 देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता.\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही हा प्रस्ताव मांडला होता. त्याला तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आलेले आहे.\nसंयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 177 देशांचे सहप्रतिनिधी लाभले आहेत. प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढय़ा देशांचे सहप्रतिनिधी लाभले.\nविशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत\nआत्महत्येच्या प्रयत्नाला गुन्ह्यांच्या श्रेणीतून लवकरच हटवण्यात येणार आहे. विधी आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार केंद्रातील रकारने आयपीसी कलम 309 (आत्महत्येचा प्रयत्न) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआयपीसीच्या कलम 309 नुसार आतापर्यंत आत्महत्येच्या प्रयत्न हा गुन्हा ठरत असल्याने संबंधिताला एक वर्षाची शिक्षा आणि दंड आकारण्याची तरतूद आहे.\nआत्महत्येच्या प्रयत्नाला मानवतेच्या दृष्टीकोनातून बघावं आणि गुन्ह्यांच्या श्रेणीतून ते हटवलं गेलं पाहिजे, अशी शिफारस विधी आयोगाने आपल्या अहवालातून सरकारला केली होती.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार रेल्वे मंत्रालयाने आता महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन्सवर मोफत 'वाय-फाय' सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिल्ली रेल्वे स्टेशनवर 'वाय-फाय' सेवेचा प्रारंभ करण्यात आला.\nदिल्ली स्टेशनवरच्या सर्व 16 प्लॅटफॉर्मवर 'वाय-फाय' सेवा अर्धा तासासाठी मोफत मिळेल. त्यानंतर अधिक 'वाय-फाय' वापरायचे झाल्यास प्रवाशांना 30 मिनिटांसाठी 25 रुपयांचे, तर एक तासासाठी 30 रुपयांचे स्क्रॅच कार्ड घेता येईल.\n'वाय-फाय' हेल्पडेस्कवर मिळणारी ही कार्ड 24 तासांसाठी वैध असणार आहेत.\nचलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याशिवाय अन्य कोणत्याही राष्ट्रीय नेत्याचा फोटो छापण्यास रिझर्व्ह बँकेच्या पॅनेलने नकार दिला आहे. लोकसभेतील लेखी उत्तरामध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली.\nरिझर्व्ह बँकेने भविष्यातील नोटा छापण्याविषयी ऑक्टोबर 2010 मध्ये या पॅनेलची स्थापना केली होती.\nउत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात येत्या दोन वर्षांत टाइम्स समूहाच्यावतीने जागतिक दर्जाचे बेनेट विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. अमेरिकेतील जॉर्जिया टेक विद्यापीठासह देशातील नावाजलेल्या अनेक विद्यापीठांशी या विद्यापीठाचा करार होणार आहेत.\n68 एकरांवर उभारण्यात येत असलेले हे विद्यापीठ जुलै 2016 मध्ये प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.\nया विद्यापीठात 10 हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार असून पहिल्या टप्प्यात इंजिनीअरिंग, मेडिकल, उद्योजकता, लिबरल आर्ट्‍स आदींशी संबंधित कोर्स उपलब्ध केले जातील.\nकंपनी कायद्याप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील ठरावीक कंपन्यांच्या संचालकपदी किमान एक ​महिलेची नियुक्ती करणे बंधनकारक आहे.\nयेत्या 6,7,8 फेब्रुवारी रोजी बेळगाव येथे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन होत आहे.\nऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक टाळून हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने 'ग्राहक संरक्षण कायद्या'त दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे.\nऑनलाइन खरेदीमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे\nसोशल मिडीयाचा अतिशय खुबीने वापर करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजकारणाप्रमाणे आता ट्विटरवर देखील लाट निर्माण झाली असून सर्वाधिक रिट्विटचा 'गोल्डन ट्विट' किताब लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर मोदींनी केलेल्या ट्विटला मिळाला आहे.\nवर्षभरातील सर्वाधिक रिट्विटसाठी हा पुरस्कार दिला जातो. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मोदींनी 'India has won भारत की जय अच्छे दिन आनेवाले है' असे ट्विट केले होते, जे 70 हजारांपेक्षा जास्तवेळा रिट्विट करण्यात आले. त्यामुळेच मोदींच्या ट्विटला 'गोल्डन ट्वीट 2014' हा किताब मिळाला आहे. वर्षाच्या अखेरीस ट्विटरकडून 2014 इयर ऑन ट्विटर हा अहवाल घेण्यात आला.\nदिल्लीतील उबेर कंपनीच्या टॅक्सी चालकाने एका 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने आज (सोमवार) दिल्ली सरकारने शहरातील उबेर कंपनीच्या सर्व टॅक्सींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.\nउबेर या खासगी कंपनीकडून दिल्लीत टॅक्सीसेवा चालविली जाते. पण, यापुढे www.uber.com याच्याशी संबंधित सर्व घडामोडींवर बंदी घालण्यास वाहतूक विभागाला सांगण्यात आल्याचे, दिल्ली सरकारने सांगितले आहे.\nप्रवासी महिलेवरील बलात्काराच्या घटनेनंतर सरकारने तातडीने पाऊल उचलत या कंपनीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआंध्र प्रदेशसाठी नवी राजधानी तयार करण्यासाठी राज्याने सिंगापूरबरोबर सामंजस्य करार केला आहे. आंध्रसाठी जागतिक दर्जाची राजधानी निर्माण करण्यासाठीचा \"मास्टर प्लॅन‘ सहा महिन्यांत तयार होणार.\nया प्रकल्पामध्ये सिंगापूरमधील अनेक कंपन्याचा सहभाग आहे.\nपाकिस्तानातील जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा नेता हफीझ सईद याला आता ट्‌विटरच्या माध्यमामधून भारताविरुद्ध गरळ ओकण्याची संधी मिळणार नाही. सईद याचे ट्‌विटर अकाऊंट कंपनीकडून बंद करण्यात आले आहे.\nमुंबई येथील दहशतवादी हल्ल्यामागचा (26/11) प्रमुख सूत्रधार असलेला सईद याने ट्‌विटरच्या माध्यमामधून भारतविरोधी विखारी प्रचार सुरु ठेवला होता. या चिथावणीखोर व वादग्रस्त ट्‌विट्‌सच्या माध्यमामधून सईद हा भारतविरोधी वातावरण तयार करत होता. बांगलादेश युद्धाचा पाकिस्तान सूड घेईल व काश्‍मीर \"स्वतंत्र‘ करेल, अशा आशयाचे ट्‌विट त्याने नुकतेच केले होते. या पार्श्‍वभूमीवर ट्‌विटरने आता सईद याचे अकाऊंट बंद केले आहे.\nराष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे 'द ड्रामॅटिक डिकेड : दी इंदिरा गांधी ईयर्स' हे पुस्तक अलीकडेच रूपा प्रकाशनने प्रकाशित केले आहे.\nअमेरिकेच्या सिनेटने भारतातील पुढचे राजदूत म्हणून रिचर्ड राहुल वर्मा यांच्या नावाला मंजुरी दिली.\nवर्मा 46 वर्षांचे असून पहिलेच भारतीय वंशाचे अमेरिकी राजदूत आहेत.\nवर्मा यांनी नागरी अणुकरार घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. भारत-अमेरिका यांच्या मजबूत संबंधाचे ते पुरस्कर्ते आहेत. 'सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस' या संस्थेत त्यांनी काम केले आहे. परराष्ट्र खात्यात ओबामा प्रशासनात 2009 ते 2011 दरम्यान विधिमंडळ खात्याचे राज्यमंत्री होते. सध्या ते स्टेपटो व जॉनसन व अलब्राइट स्टोनब्रीज समूह या कंपनीचे वरिष्ठ सल्लागार होते.\nदळणवळणासाठी सोडण्यात आलेल्या \"जीसॅट- 16‘ या उपग्रहाची कक्षा बदलण्यात आली. \"लिक्विड अपोजी मोटर‘ प्रज्वलित करून ही कक्षा बदलण्यात आल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. हा उपग्रह 36 हजार किलोमीटर उंचीवर स्थिर करण्यात येणार असून, आणखी तीन टप्प्यांत ही उंची गाठली जाणार आहे. या उंचीवर उपग्रह भूस्थिर कक्षेत दाखल होईल, असेही या फेसबुक पेजवर नमूद करण्यात आले आहे.\nस्वदेशी बनावटीच्या पिनाका मार्क-2 या रॉकेटच्या अत्याधुनिक आवृत्तीची बालासोर (ओडिशा) येथील लष्करी तळावरून घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली. चाचणी वेळी चार \"मार्क-2\" रॉकेट सोडण्यात आले.\nपुण्याच्या \"डीआरडीओ\"ने ही चाचणीची अंमलबजावणी केली.\nसिंगापूरचे प्रमुख दैनिक ‘द स्ट्रेट टाइम्स’ने यंदाचा ‘एशियन ऑफ द इयर’ हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर केला आहे. विकासावर लक्ष केंद्रित करणारा भारतीय नेता म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.\nमागील काही दिवसांत आम्ही न दिलेले 'संक्षिप्त चालू घडामोडी bits'पुढील काही पोस्ट्स मध्ये टाकून अपडेट करू.\nआता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी ह्या बटणाचा वापर करा.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2010/07/21/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-05-24T13:25:24Z", "digest": "sha1:ZD4IUW3SJ5RXJHQJX2VMZLJS7YTENDFA", "length": 6011, "nlines": 72, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "मतदानाची आकडेवारी ! | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nपेशवाई चं नाटक कसं वाटलं यावर मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे \nबरं होतं .. १४ %\nनाही जमलं बुवा … ०० %\nबंद करा … ०० %\nमौन व्रत : ०० %\nइतर (अन्य काही मत) : १४ %\n< Previous ऑगस्ट महिन्यात पीडीए – प्रयोगांची रिमझिम \nNext > पी डी ए चं दौर्‍याचं नाटक \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A1_(%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%B5)", "date_download": "2018-05-24T14:06:06Z", "digest": "sha1:ZPVO6PNND3OHB5MRDEGJTYM2N7XZHVYK", "length": 3374, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दंड (अवयव) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nदंड हा हाताचे कोपर व खांदा या दरम्यान असलेला मानवी शरीराचा एक मांसल भाग आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://kha-gol.blogspot.com/2010/08/blog-post_4358.html", "date_download": "2018-05-24T13:24:07Z", "digest": "sha1:FN5PU7LT3E2ELNLVNURVEJU6B7BAE2ZI", "length": 8342, "nlines": 43, "source_domain": "kha-gol.blogspot.com", "title": "खगोल: सूर्य - १२", "raw_content": "\nसौर वार्‍यांचा मोठा स्फोट म्हणजे सूर्याच्या किरीटातून प्रचंड प्रमाणात वायू बाहेर फेकला जाणे, इंग्लिशमधे याला करोनल मास इजेक्शन, CME म्हणतात. या नि:सारणामधे प्रचंड प्रमाणात इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, छोट्या प्रमाणात जड मूलद्रव्य, उदा: हेलियम, ऑक्सिजन, इत्यादी आणि चुंबकीय क्षेत्र सूर्याकडून बाहेर टाकले जाते. वरच्या मूव्हीमधे दाखवल्याप्रमाणे अचानक प्रचंड प्रमाणात द्रव्य सूर्यातून बाहेर फेकले जाते जे आठ मिनीटांत पृथ्वीवरून दिसू शकते. पण हे द्रव्य पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात. नक्की किती वेळ लागतो हे त्या स्फोटाच्या ऊर्जेवर अवलंबून असतं. अलिकडच्या संशोधनानुसार चुंबकीय रेषा जोडणीमुळे हे द्रव्यनि:सारण होते असे लक्षात आले आहे. चुंबकीय रेषा जोडणी म्हणजे नक्की काय तर सूर्याच्या वैचित्र्यपूर्ण परिवलनामुळे सूर्याच्या चुंबकीय रेषा तुटतात हे आपण मागे पाहिलेच. कधीकधी या रेषांची पुर्नमांडणी होऊन, पुन्हा मोडणी-जोडणी होऊन उलट दिशा असणार्‍या दोन रेषा एकत्र आल्या की ही चुंबकीय रेषा जोडणी होते, ज्यात या दोन रेषांमधे असलेली ऊर्जा अचानक बाहेर पडते आणि आपल्याला स्फोटाच्या स्वरूपात दिसते.\nया द्रव्यनि:सारणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम होऊ शकतो. पृथ्वीचं स्वतःचं चुंबकीय क्षेत्र आहे. द्रव्यनि:सारणाचंही स्वतःचं चुंबकीय क्षेत्र असतंच. ही दोन्ही चुंबकीय क्षेत्र एकमेकांना समांतर असली, किंवा दोन्हीचे समान ध्रुव एकाच दिशेला असले तर समान ध्रुवांमधे असलेल्या अपकर्षणामुळे हे सर्व द्रव्य पृथ्वीपासून लांब जाते, पृथ्वीवर फारसा परिणाम होत नाही. पण याच्या उलट स्थिती आली, विरुद्ध ध्रुव एका दिशेला आले तर हे द्रव्य पृथ्वीकडे खेचलं जातं. पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव भौगोलिक ध्रुवांच्या जवळच आहेत, त्या दिशेला हे द्रव्य प्रवास करतं आणि तिथे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स जमिनीच्या जवळ येऊ लागतात. पृथ्वीच्या वातावरणाच्या एका थरात, आयनोस्फियरमधे या कणांची ऊर्जा नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे आयन्स शोषून घेतात आणि थोड्या वेळाने ही ऊर्जा प्रकाशाच्या रूपात बाहेर टाकतात. त्यालाच ध्रुवीय प्रकाश किंवा ऑरोरा असे म्हणतात. खालच्या चित्रात असाच एक ऑरोरा दाखवला आहे. हे भारीत कण कृत्रिम उपग्रहांच्या जवळ आल्यास त्यांचे नुकसान करू शकतात, पृथ्वीवरच्या आयनोस्फियरला उलटंपालटं करत दळणवळणही बंद पाडू शकतात. म्हणून किरीटातून होणार्‍या या द्रव्य नि:सारणाचा अभ्यास करणे आपल्यासाठीही गरजेचे आहे.\nबरेच दिवस मित्रमंडळाकडून खगोलशास्त्राशी संबंधित गोष्टी मराठीत लिहीण्याची पृच्छा होत होती. मी सुद्धा कारणं देत हे करणं टाळत होते. शेवटी निखिल देशपांडे या मित्राच्या सांगण्यावरून, मदतीने हा ब्लॉग सुरू करत आहे. मला खगोलशास्त्राची आवड लागण्याचं वेगवेगळ्या दुर्बिणी आणि कॅमेर्‍यांमधून मिळणारी स्वर्गीय चित्रं. या ब्लॉगमधून शक्यतोवर सोप्या शब्दांत, मराठीमधे विविध खगोलीय चित्रांची, घटनांची माहिती देण्याचा प्रयत्न राहिल. या ब्लॉगची आणखी एक प्रेरणा म्हणजे एपॉड. अगदी रोज नाही जमलं तर आठवड्यातून तीन-चार दिवसतरी नवीन पोस्ट टाकण्याचा प्रयत्न असेल. बघू या कसं जमतं आहे ते\nसर्व चित्रे आंतरजालावरून साभार. आंतरजालावरून, विशेषतः विकीपिडीयावरून माहितीही घेतली आहे, त्यांचेही आभार.\nतिपाई अभ्रिका (M २०)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi07-01.htm", "date_download": "2018-05-24T13:31:27Z", "digest": "sha1:FISGO7KTWBAU3VPYSHETO3P4YVFKIWYH", "length": 27830, "nlines": 205, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - सप्तमः स्कन्धः - प्रथमोऽध्यायः", "raw_content": "\nश्रुत्वैतां तापसाद्दिव्यां कथां राजा मुदान्वितः \nव्यासं पप्रच्छ धर्मात्मा परीक्षितसुतः पुनः ॥ १ ॥\nस्वामिन् सूर्यान्वयानां च राज्ञां वंशस्य विस्तरम् \nतथा सोमान्वयानां च श्रोतुकामोऽस्मि सर्वथा ॥ २ ॥\nकथयानघ सर्वज्ञ कथां पापप्रणाशिनीम् \nचरितं भूपतीनां च विस्तराद्‌वंशयोर्द्वयोः ॥ ३ ॥\nते हि सर्वे पराशक्तिभक्ता इति मया श्रुतम् \nदेवीभक्तस्य चरितं शृण्वन्कोऽस्ति विरक्तिभाक् ॥ ४ ॥\nइति राजर्षिणा पृष्टो व्यासः सत्यवतीसुतः \nतमुवाच मुनिश्रेष्ठः प्रसन्नवदनो मुनिः ॥ ५ ॥\nनिशामय महाराज विस्तराद्‌गदतो मम \nसोमसूर्यान्वयानां च तथान्येषां समुद्‌भवम् ॥ ६ ॥\nतपस्तप्त्वा समाराध्य महादेवीं सुदुर्गमाम् ॥ ७ ॥\nतया दत्तवरो धाता जगत्कर्तुं समुद्यतः \nनाशकन्मानुषीं सृष्टिं कर्तुं लोकपितामहः ॥ ८ ॥\nविचिन्त्य बहुधा चित्ते सृष्ट्यर्थं चतुराननः \nन विस्तारं जगामाशु रचितापि महात्मना ॥ ९ ॥\nमरीचिरङ्‌गिरात्रिश्च वसिष्ठः पुलहः क्रतुः \nपुलस्त्यश्चेति विख्याताः सप्तैते मानसाः सुताः ॥ १० ॥\nदक्षोऽङ्गुष्ठात्तथान्येऽपि मानसाः सनकादयः ॥ ११ ॥\nवीरिणी नाम विख्याता पुराणेषु महीपते ॥ १२ ॥\nअसिक्नीति च नाम्ना सा यस्यां जातोऽथ नारदः \nदेवर्षिप्रवरः कामं ब्रह्मणो मानसः सुतः ॥ १३ ॥\nअत्र मे संशयो ब्रह्मन् यदुक्तं भवता वचः \nवीरिण्यां नारदो जातो दक्षादिति महातपाः ॥ १४ ॥\nकथं दक्षस्य पत्‍न्यां तु वीरिण्यां नारदो मुनिः \nजातो हि ब्रह्मणः पुत्रो धर्मज्ञस्तापसोत्तमः ॥ १५ ॥\nविचित्रमिदमाख्यातं भवता नारदस्य च \nदक्षाज्जन्मास्य भार्यायां तद्‍वदस्व सविस्तरम् ॥ १६ ॥\nपूर्वदेहः कथं मुक्तः शापात्कस्य महामना \nनारदेन बहुज्ञेन कस्माज्जन्म कृतं मुने ॥ १७ ॥\nब्रह्मणासौ समादिष्टो दक्षः सृष्ट्यर्थमादितः \nप्रजाः सृजेति सुभृशं वृद्धिहेतोः स्वयम्भुवा ॥ १८ ॥\nततः पञ्चसहस्रांश्च जनयामास वीर्यवान् \nदक्षः प्रजापतिः पुत्रान् वीरिण्यां बलवत्तरान् ॥ १९ ॥\nउवाच प्रहसन्वाचं देवर्षिः कालनोदितः ॥ २० ॥\nभुवः प्रमाणमज्ञात्वा स्रष्टुकामाः प्रजाः कथम् \nलोकानां हास्यतां यूयं गमिष्यथ न संशयः ॥ २१ ॥\nपृथिव्या वै प्रमाणं तु ज्ञात्वा कार्यः समुद्यमः \nकृत्तोऽसौ सिद्धिमायाति नान्यथेति विनिश्चयः ॥ २२ ॥\nबालिशा बत यूयं वै यदज्ञात्वा भुवस्तलम् \nसमुद्यताः प्रजाः कर्तुं कथं सिद्धिर्भविष्यति ॥ २३ ॥\nअन्योन्यमूचुः सहसा सम्यगाह मुनिः किल ॥ २४ ॥\nज्ञात्व प्रमाणमुर्व्यास्तु सुखं स्रक्ष्यामहे प्रजाः \nइति सञ्चिन्त्य ते सर्वे प्रयाताः प्रेक्षितुं भुवः ॥ २५ ॥\nतलं सर्वं परिज्ञातुं वचनान्नारदस्य च \nप्राच्यां केचिद्‌गताः कामं दक्षिणस्यां तथापरे ॥ २६ ॥\nप्रतीच्यामुत्तरस्यां तु कृतोत्साहाः समन्ततः \nदक्षः पुत्रान्गतान्दृष्ट्वा पीडितस्तु शुचा भृशम् ॥ २७ ॥\nतेऽपि तत्रोद्यताः कर्तुं प्रजार्थमुद्यमं सुताः ॥ २८ ॥\nनारद‍ः प्राह तान्दृष्ट्वा पूर्वं यद्वचनं मुनिः \nबालिशा बत यूयं वै यदज्ञात्वा भुवः किल ॥ २९ ॥\nप्रमाणं तु प्रजाः कर्तुं प्रवृत्ताः केन हेतुना \nश्रुत्वा वाक्यं मुनेस्तेऽपि मत्वा सत्यं विमोहिताः ॥ ३० ॥\nजग्मुः सर्वे यथापूर्वं भ्रातरश्चलितास्तथा \nतान्सुतान्प्रस्थितान्दृष्ट्वा दक्षः कोपसमवितः ॥ ३१ ॥\nशशाप नारदं कोपात् पुत्रशोकसमुद्‌भवात् \nनाशिता मे सुता यस्मात् तस्मान्नाशमवाप्नुहि ॥ ३२ ॥\nपापेनानेन दुर्बुद्धे गर्भवासं व्रजेति च \nपुत्रो मे भव कामं त्वं यतो मे भ्रंशिताः सुताः ॥ ३३ ॥\nइति शप्तस्ततो जातो वीरिण्यां नारदो मुनिः \nषष्टिर्भूयोऽसृजत्कन्या वीरिण्यामिति नः श्रुतम् ॥ ३४ ॥\nशोकं विहाय पुत्राणां दक्षः परमधर्मवित् \nतासां त्रयोदश प्रादात्कश्यपाय महात्मने ॥ ३५ ॥\nदश धर्माय सोमाय सप्तविंशति भूपते \nद्वे चैव भृगवे प्रादाच्चतस्रोऽरिष्टनेमिने ॥ ३६ ॥\nद्वे चैवाङ्‌गिरसे कन्ये तथैवाङ्‌गिरसे पुनः \nतासां पुत्राश्च पौत्राश्च देवाश्च दानवास्तथा ॥ ३७ ॥\nसर्वे मोहावृताः शूरा ह्यभवन्नतिमायिनः ॥ ३८ ॥\nदक्ष नारदाला शाप देतो -\nश्रीदेवीभगावताच्या पूर्वार्धातील देवी भगवतीचे महात्म्य व तिच्याविषयीच्या दिव्यकथा श्रवण केल्यावर राजा जनमेजय महर्षी व्यासांस प्रमुदित होऊन म्हणाला, \"हे महर्षे, सूर्य व सोमवंशातील राजांचा वंश विस्तार आपण मला विस्ताराने सांगा. मी ऐकण्यास उत्सक झालो आहे. कारण ते सर्व त्या पराशक्तीचे उपासक होते असे म्हणतात. देवीच्या भक्तांचे चरित्र ऐकणे कोणाला बरे कंटाळवाणे होईल \nजनमेजयाचा प्रश्न ऐकून व्यासमुनी प्रफुल्लित चेहर्‍याने म्हणाले, \"हे राजा, सूर्यवंश व सोमवंशातील राजाचा विस्तार मी आता तुला विस्ताराने सांगतो ते ऐका.\nहे राजा, विष्णूच्या नाभिकमलापासून उत्यन्न झालेल्या ब्रह्मदेवाने दुर्लभ अशा त्या महादेवीची उपासना केली. त्यामुळे प्रसन्न होऊन तिने वर दिल्यानंतर ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करू शकला. त्याने निरनिराळ्या प्रकारची स्थिर सृष्टी व चरात्मक सृष्टी निर्माण केल्यावरही त्याला मानवी सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य झाले नाही. मानवी सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाने मनःपूर्वक खूप विचार केला व अखेर त्याने मानवी सृष्टी निर्माण केली. पण त्या महात्म्याने निर्माण केलेल्या मानवीसृष्टीचा विस्तार वेगाने होईना.\nभृगु, मरीची, अंगिरा, वसिष्ठ, पुलह ऋतु व पुलस्त्य हे सात मानसपुत्र त्याने मानवी सृष्टीचा भाग म्हणून निर्माण केले. ते सातही जण सर्वत्र सुविख्यात आहेत. ब्रह्मदेवाच्या क्रोधापासून रुद्र, मांडीपासून नारद आणि अंगुष्ठापासून दक्ष उत्पन्न झाले. तसेच सनकादिक इतर मुनीही त्याने निर्माण केले. शिवाय डाव्या अंगठ्यापासून निर्माण झालेली सर्वांगसुंदर कन्या ही दक्षाची पत्‍नी होय. तीच सर्व पुराणात वीरिणी म्हणून प्रसिद्ध आहे. तिलाच असिक्ती या प्रसिद्ध नावाने ओळखतात. नारद हे तिच्या ठिकाणी पुन्हा उत्पन्न झाले. वास्तविक तोच पूर्वीचा ब्रह्मदेवाचा मानवपुत्र नारद होय. पण त्यालाही पुन्हा जन्म घ्यावा लागला.\nहे ऐकून जनमेजय म्हणाला, \"पण महर्षे, आपणच सांगितले की नारद हा ब्रह्मदेवाचा पुत्र होता. असे असता तो दक्षाची पत्‍नी वीरिणी हिचे ठिकाणी कसा उत्पन्न झाला \" त्याचे सविस्तर वर्णन करून माझी शंका दूर करा. ब्रह्मपुत्र नारदाची दक्षपत्‍नीच्या ठिकाणी पुनर्जन्माने उत्पत्ती होणे हे विचित्रच नव्हे का \" त्याचे सविस्तर वर्णन करून माझी शंका दूर करा. ब्रह्मपुत्र नारदाची दक्षपत्‍नीच्या ठिकाणी पुनर्जन्माने उत्पत्ती होणे हे विचित्रच नव्हे का नारदाचा पूर्व देह कसा सुटला नारदाचा पूर्व देह कसा सुटला त्याला कोणाचा शाप झाला त्याला कोणाचा शाप झाला विद्वत्तापूर्ण असलेल्या त्या नारदाला पुनर्जन्म का बरे घ्यावा लागला विद्वत्तापूर्ण असलेल्या त्या नारदाला पुनर्जन्म का बरे घ्यावा लागला \nव्यास म्हणाले, \"स्वयंभू ब्रह्मदेवाने आपल्या अंगठ्यापासून उत्पन्न झालेल्या दक्षाला मानवी सृष्टीचा विस्तार व्हावा म्हणून प्रजा उत्पन्न करण्यास सांगितले. ब्रह्मदेवाची आज्ञा मानून त्या प्रतापशाली दक्षाने आपली पत्‍नी वीरिणी हिचे ठिकाणी अतिशय बलसंपन्न असे पाच हजार पुत्र निर्माण केले. म्हणून त्याला प्रजापती म्हणतात. प्रजेचा विस्तार व्हावा याच हेतूने ह्या पुत्रांची झालेली उत्पत्ती पहाताच देवर्षी नारद दैवाची प्रेरणा म्हणून म्हणा पण कुत्सिततेने हसत म्हणाला, \"हे पराक्रमी दक्षपुत्रांनो, तुम्हालाही तुमच्या पित्याने प्रजेचा वेगाने विस्तार करण्याची आज्ञा दिली आहे.\nपण लक्षात ठेवा, भूमीचा विस्तार समजून घेतल्यावाचून तुम्हाला प्रजा उत्पन्न करण्याची बुद्धी झाली नाही म्हणजे बरे नाहीतर नक्कीच लोकनिंदेस तुम्ही सर्वजण पात्र ठराल. पृथ्वीचा विस्तार किती आहे हे विचारात घेतल्यावरच तुमच्या प्रजोत्पत्तीला यश येईल. नाहीतर यश मिळणार नाही. अरे, भूमीचा आवाका समजला नाही तरीही तुम्ही जर प्रजोत्पत्ती करण्यास सिद्ध झालात तर तुम्हाला सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता नाही.\"\nनारदाचे बोलणे ऐकून ते दक्षपुत्र आपापसात विचार करू लागले. कदाचित दैवगतीमुळे म्हणा अथवा नारदाच्या भाषणाने म्हणा, त्यांचा विचार विनिमय सुरू झाला. खरोखरच नादर योग्य तेच सांगत आहे. पृथ्वीचे प्रमाण समजल्यावर प्रजा उत्पन्न करणे आपणाला सुखावह होईल असे ते एकमेकांस सांगू लागले. अखेर भूमीचा शोध घेण्यासाठी पूर्ण विचार करून ते इतस्ततः निघून गेले. निरनिराळ्या दिशेलाच ते चालते झाले. कुणी पश्चिमेला गेले तर कुणी अतिउत्साहाने उत्तरेला गेले.\nइकडे पुत्र निघून गेल्याचे लक्षात येताच दक्षाला तीव्र दःख झाले. आणखी प्रजा उत्पन्न करण्याचा विचार करून त्याने आणखी पुत्र निर्माण केले व त्यांना प्रजोत्पादनाची आज्ञा दिली. त्या पुत्रांनी प्रजोत्पादनाची सिद्धता केली. पण तेवढ्यात नारद तेथे प्राप्त झाला.\nनारद म्हणाला, \"अरे दक्षपुत्रांनो, तुम्ही अगदीच पोरकट दिसता. भूमीचा विस्ताराचे प्रमाण विचारात न घेता तुम्ही का प्रजोत्पादन करीत आहात त्यामुळे अत्यंत त्रास होणार आहे.\"\nत्यांना नारदाचे बोलणे पूर्णपणे पटले व तेही पूर्ण विचाराअंति आपल्या भ्रात्यांप्रमाणेच निरनिराळ्या दिशेला पृथ्वीचा शोध घेण्यासाठी निघून गेले.\nआपले सर्व उत्पन्न केलेले पुत्र निघून गेल्याचे पाहून दक्ष अत्यंत संतापला. पुत्रांच्या वियोगाने दुःखी होऊन शोकमग्न दक्षाने नारदाला शाप दिला.\nदक्ष म्हणाला, \"हे दुष्टबुद्धे, तूच माझ्या पुत्रांचा नाश केलास. प्रायःश्चित्त म्हणून तुझाही नाश होईल. अरे पापात्म्या, तुलाही गर्भवास प्राप्त होईल आणि केवळ तूच माझे पुत्र नाहीसे केलेस यास्तव माझा पुत्र म्हणूनच तू पुन्हा जन्म पावशील.\"\nअसा शाप झाल्यावर देवर्षी नारद नाश पावून पुन्हा वीरिणीचे ठिकाणी जन्म पावला. यानंतर पुत्रासंबंधी शोक करण्याचे दक्षाने सोडून दिले व त्याने वीरिणीचे ठिकाणी साठ कन्या उत्पन्न केल्या. त्यातील तेरा कन्या महात्म्या काश्यप यालाच दक्षाने अर्पण केल्या. उरलेल्या सत्तेचाळीस कन्यापैकी दहा धर्माला अर्पण केल्या, सोमाला सत्तावीस दिल्या, भृगूला दोन, अरिष्टनेमीला चार, दोघींना कृशाश्वाला दिले आणि दोघींचा अंगिरसाबरोबर विवाह करून दिला.\nयानंतर हे जनमेजया, देव व दानव हे ह्यांचेच पुत्र व पौत्र होत. तेच प्रतापशाली होऊन आपापसात युद्ध करू लागले व एकमेकांचे विरोधक बनले.\nते सर्व रागद्वेषादी सर्व गुणावगुणांनी युक्त असल्याने एकमेकांना पराकोटीचा विरोध करू लागले. ते सर्वजण शूर व अतिमायावी उत्पन्न होऊनही सर्व मोहव्याप्त झाले.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सप्तमस्कन्धे\nसोमसूर्यवंशवर्णने दक्षप्रजापतिवर्णनं नाम प्रथोमोऽध्यायः ॥ १ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi09-25.htm", "date_download": "2018-05-24T13:31:08Z", "digest": "sha1:7MP4I5GPRRPF35XPUSVAXEH2TXIC6T7U", "length": 21790, "nlines": 207, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - नवमः स्कन्धः - पञ्चविंशोऽध्यायः", "raw_content": "\nतुलसी च यदा पूज्या कृता नारायणप्रिया \nअस्याः पूजाविधानं च स्तोत्रं च वद साम्प्रतम् ॥ १ ॥\nकेन पूजा कृता केन स्तुता प्रथमतो मुने \nतत्र पूज्या सा बभूव केन वा वद मामहो ॥ २ ॥\nनारदस्य वचः श्रुत्वा प्रहस्य मुनिपुङ्‌गवः \nकथां कथितुमारेभे पुण्यां पापहरां पराम् ॥ ३ ॥\nहरिः संपूज्य तुलसीं रेमे च रमया सह \nरमासमानसौभाग्यां चकार गौरवेण च ॥ ४ ॥\nसेहे च लक्ष्मीर्गङ्‌गा च तस्याश्च नवसङ्‌गमम् \nसौभाग्यगौरवं कोपात्ते न सेहे सरस्वती ॥ ५ ॥\nसा तां जघान कलहे मानिनी हरिसन्निधौ \nव्रीडया चापमानेन सान्तर्धानं चकार ह ॥ ६ ॥\nसर्वसिद्धेश्वरी देवी ज्ञानिनां सिद्धियोगिनी \nजगामादर्शनं कोपात्सर्वत्र च हरेरहो ॥ ७ ॥\nहरिर्न दृष्ट्वा तुलसीं बोधयित्वा सरस्वतीम् \nतदनुज्ञां गहीत्वा च जगाम तुलसीवनम् ॥ ८ ॥\nतत्र गत्वा च सुस्नातो हरिः स तुलसीं सतीम् \nपूजयामास तां ध्यात्वा स्तोत्रं भक्त्या चकार ह ॥ ९ ॥\nवृन्दावनीति ङेऽन्तं च वह्निजायान्तमेव च ॥ १० ॥\nअनेन कल्पतरुणा मन्त्रराजेन नारद \nपूजयेद्यो विधानेन सर्वसिद्धिं लभेद्‌ ध्रुवम् ॥ ११ ॥\nघृतदीपेन धूपेन सिन्दूरचन्दनेन च \nनैवेद्येन च पुष्पेण चोपचारेण नारद ॥ १२ ॥\nहरिस्तोत्रेण तुष्टा सा चाविर्भूता महीरुहात् \nप्रसन्ना चरणाम्भोजे जगाम शरणं शुभा ॥ १३ ॥\nवरं तस्यै ददौ विष्णुः सर्वपूज्या भवेरिति \nअहं त्वां धारयिष्यामि सुरूपां मूर्ध्नि वक्षसि ॥ १४ ॥\nसर्वे त्वां धारयिष्यन्ति स्वमूर्ध्नि च सुरादयः \nइत्युक्त्वा तां गृहीत्वा च प्रययौ स्वालयं विभुः ॥ १५ ॥\nकिं ध्यानं स्तवनं किं वा किं वा पूजाविधानकम् \nतुलस्याश्च महाभाग तन्मे व्याख्यातुमर्हसि ॥ १६ ॥\nअन्तर्हितायां तस्यां च हरिर्वृन्दावने तदा \nतस्याश्चक्रे स्तुतिं गत्वा तुलसीं विरहातुरः ॥ १७ ॥\nवृन्दरूपाश्च वृक्षाश्च यदैकत्र भवन्ति च \nविदुर्बुधास्तेन वृन्दां मत्प्रियां तां भजाम्यहम् ॥ १८ ॥\nपुरा बभूव या देवी त्वादौ वृन्दावने वने \nतेन वृन्दावनी ख्याता सौभाग्या तां भजाम्यहम् ॥ १९ ॥\nअसंख्येषु च विश्वेषु पूजिता या निरन्तरम् \nतेन विश्वपूजिताऽऽख्यां पूजितां च भजाम्यहम् ॥ २० ॥\nअसंख्यानि च विश्वानि पवित्राणि त्वया सदा \nतां विश्वपावनीं देवीं विरहेण स्मराम्यहम् ॥ २१ ॥\nदेवा न तुष्टाः पुष्पाणां समूहेन यया विना \nतां पुष्पसारां शुद्धां च द्रष्टुमिच्छामि शोकतः ॥ २२ ॥\nविश्वे यत्प्राप्तिमात्रेण भक्तानन्दो भवेद्‌ ध्रुवम् \nनन्दिनी तेन विख्याता सा प्रीता भवतादिह ॥ २३ ॥\nयस्या देव्यास्तुला नास्ति विश्वेषु निखिलेषु च \nतुलसी तेन विख्याता तां यामि शरणं प्रियाम् ॥ २४ ॥\nकृष्णजीवनरूपा सा शश्वत्प्रियतमा सती \nतेन कृष्णजीवनी सा सा मे रक्षतु जीवनम् ॥ २५ ॥\nइत्येवं स्तवनं कृत्वा तस्थौ तत्र रमापतिः \nददर्श तुलसीं साक्षात्पादपद्मनतां सतीम् ॥ २६ ॥\nप्रियां दृष्ट्वा प्रियः शीघ्रं वासयामास वक्षसि ॥ २७ ॥\nभारत्याज्ञां गहीत्वा च स्वालयं च ययौ हरिः \nभारत्या सह तत्प्रीतिं कारयामास सत्वरम् ॥ २८ ॥\nवरं विष्णुर्ददौ तस्यै सर्वपूज्या भवेरिति \nशिरोधार्या च सर्वेषां वन्द्या मान्या ममेति च ॥ २९ ॥\nविष्णोर्वरेण सा देवी परितुष्टा बभूव च \nसरस्वती तामाकृष्य वासयामास सन्निधौ ॥ ३० ॥\nलक्ष्मीर्गङ्‌गा सस्मिता च तां समाकृष्य नारद \nगृहं प्रवेशयामास विनयेन सतीं तदा ॥ ३१ ॥\nवृन्दा वृन्दावनी विश्वपूजिता विश्वपावनी \nपुष्पसारा नन्दनी च तुलसी कृष्णजीवनी ॥ ३२ ॥\nयः पठेत्तां च संपूज्य सोऽश्वमेधफलं लभेत् ॥ ३३ ॥\nकार्तिक्यां पूर्णिमायां च तुलस्या जन्म मङ्‌गलम् \nतत्र तस्याश्च पूजा च विहिता हरिणा पुरा ॥ ३४ ॥\nतस्यां यः पूजयेत्तां च भक्त्या वै विश्वपावनीम् \nसर्वपापाद्विनिर्मुक्तो विष्णुलोकं स गच्छति ॥ ३५ ॥\nकार्तिके तुलसीपत्रं यो ददाति च विष्णुवे \nगवामयुतदानस्य फलं प्राप्नोति निश्चितम् ॥ ३६ ॥\nअपुत्रो लभते पुत्रं प्रियाहीनो लभेत्प्रियाम् \nबन्धुहीनो लभेद्‌ बन्धून् स्तोत्रश्रवणमात्रतः ॥ ३७ ॥\nरोगी प्रमुच्यते रोगाद्‌ बद्धो मुच्येत बन्धनात् \nभयान्मुच्येत भीतस्तु पापान्मुच्येत पातकी ॥ ३८ ॥\nइत्येवं कथितं स्तोत्रं ध्यानं पूजाविधिं शृणु \nत्वमेव वेदे जानासि कण्वशाखोक्तमेव च ॥ ३९ ॥\nतद‌्वृक्षे पूजयेत्तां च भक्त्या चावाहनं विना \nतां ध्यात्वा चोपचारेण ध्यानं पातकनाशनम् ॥ ४० ॥\nतुलसीं पुष्पसारां च सतीं पूतां मनोहराम् \nकृतपापेध्मदाहाय ज्वलदग्निशिखोपमाम् ॥ ४१ ॥\nपुष्पेषु तुलना यस्या नास्ति वेदेषु भाषितम् \nपवित्ररूपा सर्वासु तुलसी सा च कीर्तिता ॥ ४२ ॥\nशिरोधार्या च सर्वेषामीप्सिता विश्वपावनी \nजीवन्मुक्तां मुक्तिदां च भजे तां हरिभक्तिदाम् ॥ ४३ ॥\nइति ध्यात्वा च संपूज्य स्तुत्वा च प्रणमेत्सुधीः \nउक्तं तुलस्युपाख्यानं किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ ४४ ॥\nनारद म्हणाले, \"हे मुने, तुलसी पूजेचे विधी व तिचे स्तोत्र तुम्ही मला सांगा. तिची प्रथम पूजा कुणी केली \" नारदाचे भाषण ऐकून नारायण मुनी म्हणाले, \"हे नारदा, तुलसीची पूजा करून हरीने रमेशी क्रीडा केली. तिला आपली पत्नी केले. गंगा व लक्ष्मी यांनी हे सहन केले, पण तिचा गौरव सरस्वतीला आवडला नाही. कलह उपस्थित करून सरस्वतीने तुलसीला ताडण केले. तेव्हा तुलसी गुप्त झाली. ती सर्वांची सिद्धीदेवता हरीला कोठेही दिसेना.\nसरस्वतीची समजूत घालून हरी तुलसीवनात गेला. तेथे स्नानाने शुचिर्भूत होऊन त्याने तुलसीचे पूजन केले. तिचे स्तोत्र गाइले.\nश्रीबीज, भुवनेश्वरीबीज, मन्मथबीज, वाग्भवबीज यांसह हे चार चरणी पद, पदांती दशाक्षरीमंत्र करून स्तोत्र केले. तुपाचा दिवा, धूप, शेंदूर, चंदन, नैवेद्य, पुष्पे, उपहार, स्तोत्र यामुळे तुलसी प्रसन्न झाली व वृक्षातून साकार झाली. ती हरीच्या चरणाजवळ गेली. तेव्हा विष्णु म्हणाले, \"तू सर्वांना पूज्य हो. मी तुला वृक्षावर व मस्तकावर धारण करीन.\"\nअसे तिला वचन देऊन तुलसीला घेऊन हरी स्वस्थानी गेला. प्रथम विरहाने व्याकुळ झाल्यावर भगवान तिला म्हणाला, \"वृंदारूपी वृक्ष एकत्र आल्यावर माझी प्रिया वृंदा हिला हाका मारतात. मी तिचे भजन करतो. ती जेथे वसती करते त्याला वृंदावन म्हणतात. त्या सौभाग्यवतीची मी भक्ती करतो. ती विश्वपूजिता असून तिच्यामुळे अनेक विश्व ब्रह्मांडे पवित्र झाली आहेत. तिच्यावाचून इतर पुष्पांमुळे देव संतुष्ट होत\nनाहीत. तिच्या भक्तीमुळेच सर्वांना आनंद मिळतो. म्हणून ती नंदिनी या नावाने प्रसिद्ध होईल. तिला कुठेही तुलना नसल्याने तिला तुलसी म्हणतात. ती कृष्णाची प्रिया आहे. म्हणून ती कृष्णजीवनी होय. ती माझे रक्षण करो.\"\nअशारीतीने स्तवन केल्यावर त्याने आपल्या चरणाजवळ तुलसीला अवलोकन केले. त्या मानी प्रियेला त्याने वक्षस्थली स्थान दिले. सरस्वतीच्या आज्ञेने त्याने तिला वैकुंठास आणले. नंतर तिचे सख्य करून दिले. तेव्हा सरस्वतीनेही तिला जवळ घेतले. लक्ष्मी, गंगा, सरस्वती यांनी त्या साध्वीला आनंदाने घरात नेले.\nवृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपाविनी, पुष्पसारा, नंदनी, तुलसी, कृष्णजीवनी वगैरे नावांनी तिची पूजा केल्यास मोक्ष मिळतो.\nतुलसीच्या जन्मवेळी हरीने तिची पूजा केली. म्हणून तिची पूजा करणार्‍यास विष्णुलोक मिळतो. कार्तिकात वैष्णवाला तुलसीपत्र दान केल्यास दहा हजार गाईंचे दान केल्याचे पुण्य मिळते. तिचे स्तोत्र म्हणणार्‍यास पुत्र होतो. शिवाय जो जी इच्छा करील ते त्याला प्राप्त होईल. असे हरीने तिचे महत्त्व सांगितले आहे.\nवेदातील कण्वशाखेत असे सांगितले आहे की, आवाहनाशिवाय तुलसीचे पूजन करावे म्हणजे पापनाश होतो. पुष्पसारभूत, स्वाधी, पवित्र मनोहर अशा तुलसीचे पूजन करावे. तिच्या पुष्पाची बरोबरी करणारे पुष्प त्रिभुवनात नाही. तुलसी सर्वात पवित्र आहे. ती जीवनमुक्ती देते. हरीभक्ती देते. अशा त्या देवीची मीही सेवा करतो. ध्यानपूर्वक तिची पूजा करतो. ज्ञानी पुरुषाने तिचे पूजन करावे.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nनवमस्कन्धे तुलसीपूजाविधिवर्णनं नाम पञ्चविशोऽध्यायः ॥ २५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-44134980", "date_download": "2018-05-24T14:18:44Z", "digest": "sha1:3WHLSKYJWBO6SDPBMWCS4ID6FEUB5TVD", "length": 20405, "nlines": 148, "source_domain": "www.bbc.com", "title": "उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा: दबावच टाकणार असाल तर नकोच ती चर्चा - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nउत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा: दबावच टाकणार असाल तर नकोच ती चर्चा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा किम जाँग-उन आणि डोनाल्ड ट्रंप यांची 12 जूनला सिंगापूरमध्ये भेट नियोजित आहे.\nआमच्यावर अण्विक नि:शस्त्रीकरणासाठी दबाव टाकू नका, अन्यथा आम्हाला अमेरिकेबरोबर चर्चा करण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल, असा धमकीवजा इशारा उत्तर कोरियाने अमेरिकेला दिला.\n12 जूनला सिंगापूरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांची भेट नियोजित आहे. आण्विक निःशस्त्रीकरणाचा विचार करत असल्याचं उत्तर कोरियाचं म्हणणं होतं. त्यानंतर ही भेट ठरली होती.\nपण त्यानंतर अमेरिका अत्यंत बेधडक विधानं करत आहे आणि त्यांचे इरादेही नेक नाहीत, अशी टीका उत्तर कोरियाचे उप-परराष्ट्रमंत्री किम क्ये-ग्वान यांनी केली आहे.\nत्यांनी ही टीका करताना अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांनाच लक्ष्य केलं आहे.\n\"बॉल्टन यांच्याबद्दल आम्हाला वाटणारा तिरस्कार आम्ही कधीच लपवलेला नाही. याआधीही आम्ही बॉल्टन यांच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते,\" किम यांनी म्हटलं आहे.\nउत्तर कोरियाच्या विधानात काय म्हटलं आहे\nKCNA या सरकारी वृत्तसंस्थेद्वारे उप-परराष्ट्र मंत्री किम क्ये-ग्वान यांनी सांगितलं की, \"जर अमेरिका आपली कोंडी करून आपल्याला अण्वस्त्र टाकण्यास सक्ती करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर आम्हाला त्यांच्याशी चर्चा करण्यात काहीही रस नाही. मग सिंगापूरमध्ये अमेरिका-उत्तर कोरिया चर्चेसाठी आम्ही यावं की नाही, याचा पुनर्विचार करावा लागेल.\"\n\"या बैठकीनंतर आता कोरियन द्वीपकल्पात शांतता नांदेल, अशी आशा आम्हाला होती. एका उज्ज्वल भविष्याच्या दिशेने मोठं पाऊल म्हणून आम्ही या चर्चेकडे पाहत होतो,\" असंही ते म्हणाले.\nअमेरिकेबरोबर चर्चेसाठी उत्तर कोरियानं सिंगापूरच का निवडलं\nअण्वस्त्रं टाका, तुमच्या विकासाचं आम्ही बघतो - अमेरिकेचा उत्तर कोरियाला प्रस्ताव\nशिवाय, उत्तर कोरियाने बुधवारी दक्षिण कोरियाबरोबरची नियोजित बैठकही तडकाफडकी रद्द केली आहे.\nदक्षिण कोरियाच्या अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या लष्करी कारवायांवरून नाराजी व्यक्त करत आपण ही बैठक रद्द केली आहे, असं उत्तर कोरियाने KCNA वृत्तसंस्थेद्वारे म्हटलं आहे.\nया कारवायांद्वारे आपल्याला चिथावण्याचा प्रयत्न केला जातोय, असं उत्तर कोरियाने म्हटलं आहे.\nया कारवाया थांबवण्यात आल्या नाहीत तर किम आणि ट्रंप यांची बैठक होणार नाही, असा इशारा उत्तर कोरियाने दिला आहे.\nबीबीसीच्या सेऊल इथल्या प्रतिनिधी लॉरा बिकर यांच्या मते या विधानामुळे अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाचा करार आणि एकंदरीतच ट्रंप-किम भेट यांनाच धक्का बसला आहे.\nजॉन बॉल्टन यांच्यावर वैयक्तिक टीका का\nअमेरिका हीच जागतिक महासत्ता आहे, असं मानणारे आणि त्यासाठी वेळ पडल्यास शस्त्रसंघर्षाची पाठराखण करणारे मुत्सद्दी म्हणून जॉन बोल्टन ओळखले जातात. उत्तर कोरियावर हल्ला करण्यात काहीच चूक नाही, असं विधानही त्यांनी या आधी केलं होतं.\nप्रतिमा मथळा जॉन बॉल्टन\nगेल्या आठवड्यात काही प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, अण्विक नि:शस्त्रीकरणासाठी उत्तर कोरियाने लिबियाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून काम करायला हवं.\nपण लिबियाने नि:शस्त्रीकरण केल्यावर त्यांची काय अवस्था झाली, हे लक्षात घेता उत्तर कोरियाला या विधानामुळे चांगलाच धक्का बसला.\n\"बॉल्टन यांच्या या विधानातून असं दिसतं की, हा प्रश्न चर्चेतून सोडवण्यात त्यांना काहीच स्वारस्य नाही,\" असं किम क्ये-ग्वान म्हणतात.\n\"बॉल्टन यांचा हेतू भयानक आहे, हेच त्यांच्या या विधानातून दिसतं. आपल्या देशाचा अण्वस्त्र साठा मोठ्या देशांसमोर उघडा पाडल्याने लिबिया किंवा इराक यांचं जे काही झालं, तेच उत्तर कोरियाचं व्हावं अशीच इच्छा या विधानातून व्यक्त होते. या माणसाचा आम्ही तिरस्कार करतो, हे आम्हाला उघडपणे सांगण्यात कसलीही अडचण नाही,\" किम म्हणाले.\nहे फक्त बॉल्टनबद्दलच आहे का\n किम यांनी ट्रंप यांनाही इशारा दिला आहे.\nते म्हणतात, \"उत्तर कोरियाने अण्वस्त्र नि:शस्त्रीकरण करेपर्यंत त्यांच्याशी चर्चा न करण्याची आपल्या माजी राष्ट्राध्यक्षांची प्रथा ट्रंप यांनीही चालू ठेवली, तर ते अमेरिकेच्या इतिहासातले सर्वात अयशस्वी राष्ट्राध्यक्ष ठरतील.\"\nलष्करी कवायतींचा काय संबंध\nआतापर्यंत धमकावणीची भाषा करणाऱ्या किम यांनी जानेवारीत नरमाईचा सूर आळवत उत्तर कोरियाचा 'विजनवास' संपवण्याचा आपला विचार असल्याचं म्हटलं होतं.\nत्याला पुष्टी देण्यासाठी त्यांनी केलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण कोरिया आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या एकत्रित युद्धसराव कवायतींना त्यांनी दिलेली 'ना हरकत परवानगी'\nप्रतिमा मथळा अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी आपला एकत्रित लष्करी सराव बुधवारी सुरू केला.\nभरपूर लष्कर आणि युद्धसामुग्री यांच्यासह वर्षातून काही वेळा होणाऱ्या या कवायतींना उत्तर कोरियाचा आक्षेप होता. आमच्यावर चढाई करण्याच्या उद्देशानेच या कवायती करतात, असं उत्तर कोरियाचं म्हणणं होतं.\nदक्षिण कोरियात झालेल्या हिवाळी ऑलिंपिकमुळे या कवायती पुढे ढकलण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या ऑलिंपिकमध्ये उत्तर कोरियाही सहभागी झाला. पण आता ऑलिंपिक संपल्यानंतर बुधवारपासून या कवायती पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.\nउत्तर कोरियाने या कवायतींचं वर्णन \"चिथावणीखोर कृती\" याच शब्दांत केलं आहे. या कवायतींच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासह प्रस्तावित असलेल्या सगळ्या बैठका रद्द केल्या.\nउत्तर कोरियाचा सूर अचानक का बदलला - सेऊलमधल्या बीबीसी प्रतिनिधी लौरा बिकर यांचं विश्लेषण\nउत्तर कोरियाच्या मते त्यांनी काहीही पदरात पडलेलं नसतानाही खूप नमती भूमिका स्वीकारली आहे. उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्र चाचण्या बंद केल्या. यापुढे आणखी अण्वस्त्र चाचण्या होणार नाहीत, असं वचनही त्यांनी देऊ केलं. त्यांनी अणुचाचण्या घेण्याची आपली जागाही बंद करण्यास घेतली होती.\nप्रतिमा मथळा आपल्या ताब्यातील तीन अमेरिकन कैद्यांची मुक्तता करून उत्तर कोरियाने एक मोठं पाऊल उचललं\nत्या पुढे जात त्यांनी दक्षिण कोरियासह अण्विक नि:शस्त्रीकरणाची शपथही घेतली होती. तसंच गेल्याच आठवड्यात त्यांनी तीन अमेरिकन कैद्यांना आपल्या कारागृहातून मुक्त केलं होतं.\nपण उत्तर कोरियाने संपूर्ण नि:शस्त्रीकरण केल्याशिवाय त्यांना आर्थिक मदत करायची नाही, असा अमेरिकेचा हेतू असल्याचं जाणवतं. यासाठी उत्तर कोरिया तयार नाही.\nट्रंप-किम या चर्चेआधी आपला आवाज अमेरिकेला ऐकवणं आणि चर्चेच्या वेळी बरोबरीच्या नात्याने वागणूक मिळण्याची अपेक्षा ठेवणं, या गोष्टी बुधवारच्या उत्तर कोरियाच्या विधानातून साध्य होतील.\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : कॅमेरांचा क्लिकक्लिकाट, स्मितहास्य आणि थोडाचा विनोद...\nअमेरिका-उत्तर कोरिया चर्चा : पडद्यामागे काय घडलं\nट्रंप आणि किम यांच्यामध्ये आजवर झालेल्या शाब्दिक चकमकी\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nब्रेकिंग : अमेरिका-उत्तर कोरिया चर्चेतून डोनाल्ड ट्रंप यांची माघार\nआता फेसबुक तुमचे न्यूड फोटो का मागतंय\nमोदींनी फिटनेस चॅलेंज स्वीकारलं अन् नेटिझन्स चिडले\n'शिकलेले दलित सर्वसामान्य दलितांना मदत करत नाहीत'\nपाहा व्हीडिओ : जेव्हा ड्रोन सिंह बनून हत्तींना पळवून लावतो...\nरोहिंग्या कट्टरवाद्यांनी 99 हिंदूंना मारलं : अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा आरोप\nअवलिया 'एबीडी'चं वादळ शांत होतं तेव्हा...\n#5मोठ्याबातम्या : पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त होणे शक्य - पी. चिदम्बरम\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPA/MRPA012.HTM", "date_download": "2018-05-24T14:17:12Z", "digest": "sha1:BBKYRHY4NI3FZVTW3HXY5ZM7EE25B467", "length": 7315, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी | काल – आज – उद्या = ਟੈਨਿਸ ਰੈਕਟ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पंजाबी > अनुक्रमणिका\nकाल – आज – उद्या\nकाल मी चित्रपट बघायला गेलो होतो. / गेले होते.\nआज मी कामाला / नोकरीवर जाणार नाही.\nउद्यापासून मी पुन्हा कामाला जाणार.\nमी एका कार्यालयात काम करतो. / करते.\nपीटर आणि मार्था मित्र आहेत.\nपीटर मार्थाचा मित्र आहे.\nमार्था पीटरची मैत्रिण आहे.\nसध्या, परकीय भाषा या रोजच्या शिक्षणाचा भाग बनल्या आहेत. फक्त त्यांना शिकत असल्यास रटाळपणा येणार नाही ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात. REM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात. REM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूने कष्ट घेतले पाहिजे. त्याने नवीन शब्द आणि नियम लक्षात ठेवले पाहिजे. झोपेत देखील याची एकदा उजळणी झाली पाहिजे. संशोधक यास रिप्ले/पुनर्बिंबण तत्व असे म्हणतात परंतु, तुम्ही चांगले झोपणे महत्वाचे आहे. शरीर आणि मन यांमध्ये पुनर्योजन व्यवस्थितपणे होणे महत्वाचे आहे. त्यानंतरच, मेंदू अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकेल. तुम्ही म्हणू शकता: छान झोप, चांगली मानसिक कार्यक्षमता. जेव्हा आपण विश्रांती घेतो, तेव्हा देखील आपला मेंदू कार्य करत असतो. म्हणून: शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री \nContact book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi05-24.htm", "date_download": "2018-05-24T13:34:41Z", "digest": "sha1:GFY26OLIBMMZLI5VCYU77HLNLYNFOYBU", "length": 29547, "nlines": 248, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - पञ्चमः स्कन्धः - चतुर्विंशोध्यायः", "raw_content": "\nदेव्यास्तद्वचनं श्रुत्वा स दूतः प्राह विस्मितः \nकिं ब्रूषे रुचिरापाङ्‌गि स्त्रीस्वभावाद्धि साहसात् ॥ १ ॥\nइन्द्राद्या निर्जिता येन देवा दैत्यास्तथापरे \nतं कथं समरे देवि जेतुमिच्छसि भामिनि ॥ २ ॥\nत्रैलोक्ये तादृशो नास्ति यः शुम्भं समरे जयेत् \nका त्वं कमलपत्राक्षि तस्याग्रे युधि साम्प्रतम् ॥ ३ ॥\nअविचार्य न वक्तव्यं वचनं चापि सुन्दरि \nबलं स्वपरयोर्ज्ञात्वा वक्तव्यं समयोचितम् ॥ ४ ॥\nत्रैलोक्याधिपतिः शुम्भस्तव रूपेण मोहितः \nत्वाञ्च प्रार्थयते राजा कुरु तस्येप्सितं प्रिये ॥ ५ ॥\nत्यक्त्वा मूर्खस्वभावं त्वं सम्मान्य वचनं मम \nभज शुम्भं निशुम्भं वा हितमेतद्‌ ब्रवीमि ते ॥ ६ ॥\nशृङ्गारः सर्वथा सर्वैः प्राणिभिः परया मुदा \nसेवनीयो बुद्धिमद्‌भिर्नवानामुत्तमो यतः ॥ ७ ॥\nनागमिष्यसि चेद्‌ बाले संक्रुद्धः पृथिवीपतिः \nअन्यानाज्ञाकरान्प्रेष्य बलान्नेष्यति साम्प्रतम् ॥ ८ ॥\nकेशेष्वाकृष्य ते नूनं दानवा बलदर्पिताः \nत्वां नयिष्यन्ति वामोरु तरसा शुम्भसन्तिधौ ॥ ९ ॥\nस्वलज्जां रक्ष तन्वङ्‌गि साहसं सर्वथा त्यज \nमानिता गच्छ तत्पार्श्वे मानपात्रं यतोऽसि वै ॥ १० ॥\nक्व युद्धं निशितैर्बाणैः क्व सुखं रतिसङ्गजम् \nसारासारं परिच्छेद्य कुरु मे वचनं पटु ॥ ११ ॥\nभज शुम्भं निशुम्भं वा लब्धासि परमं सुखम् \nसत्यं दूत महाभाग प्रवक्तुं निपुणो ह्यसि ॥ १२ ॥\nनिशुम्भशुम्भौ जानामि बलवन्ताविति ध्रुवम् \nप्रतिज्ञा मे कृता बाल्यादन्यथा सा कथं भवेत् ॥ १३ ॥\nतस्माद्‌ ब्रूहि निशुम्भञ्च शुम्भं वा बलवत्तरम् \nविना युद्धं न मे भर्ता भविता कोऽपि सौष्ठवात् ॥ १४ ॥\nजित्वा मां तरसा कामं करं गृह्णातु साम्प्रतम् \nयुद्धेच्छया समायातां विद्धि मामबलां नृप ॥ १५ ॥\nयुद्धं देहि समर्थोऽसि वीरधर्मं समाचर \nबिभेषि मम शूलाच्चेत्पातालं गच्छ मा चिरम् ॥ १६ ॥\nत्रिदिवं च धरां त्यक्त्वा जीवितेच्छा यदस्ति ते \nइति दूत वदाशु त्वं गत्वा स्वपतिमादरात् ॥ १७ ॥\nस विचार्य यथायुक्तं करिष्यति महाबलः \nसंसारे दूतधर्मोऽयं यत्सत्यं भाषणं किल ॥ १८ ॥\nशत्रौ पत्यौ च धर्मज्ञ तथा त्वं कुरु मा चिरम् \nअथ तद्वचनं श्रुत्वा नीतिमद्‌बलसंयुतम् ॥ १९ ॥\nहेतुयुक्तं प्रगल्पञ्च विस्मितः प्रययौ तदा \nगत्वा दैत्यपतिं दूतो विचार्य च पुनः पुनः ॥ २० ॥\nप्रणम्य पादयोः प्रह्वः प्रत्युवाच नृपञ्ज तम् \nराजनीतिकरं वाक्यं मृदुपूर्वं प्रियं वचः ॥ २१ ॥\nसत्यं प्रियं च वक्तव्यं तेन चिन्तापरो ह्यहम् \nसत्यं प्रियं च राजेन्द्र वचनं दुर्लभं किल ॥ २२ ॥\nअप्रियं वदतां कामं राजा कुप्यति सर्वथा \nसाक्षात्कुतः समायाता कस्य वा किंबलाबला ॥ २३ ॥\nन ज्ञानगोचरं किञ्चित्किं ब्रवीमि विचेष्टितम् \nयुद्धकामा मया दृष्टा गर्विता कटुभाषिणी ॥ २४ ॥\nतया यत्कथितं सम्यक् तच्छृणुष्व महामते \nमया बाल्यात्प्रतिज्ञेयं कृता पूर्वं विनोदतः ॥ २५ ॥\nसखीनां पुरतः कामं विवाहं प्रति सर्वथा \nयो मां युद्धे जयेदद्धा दर्पञ्च विधुनोति वै ॥ २६ ॥\nतं वरिष्याम्यहं कामं पतिं समबलं किल \nन मे प्रतिज्ञा मिथ्या सा कर्तव्या नृपसत्तम ॥ २७ ॥\nतस्माद्युध्यस्व धर्मज्ञ जित्वा मां स्ववशं कुरु \nतयेति व्याहृतं वाक्यं श्रुत्वाहं समुपागतः ॥ २८ ॥\nयथेच्छसि महाराज तथा कुरु तव प्रियम् \nसा युद्धार्थं कृतमतिः सायुधा सिंहगामिनी ॥ २९ ॥\nनिश्चला वर्तते भूप यद्योग्यं तद्विधीयताम् \nइत्याकर्ण्य वचस्तस्य सुग्रीवस्य नराधिपः ॥ ३० ॥\nपप्रच्छ भ्रातरंशूरं समीपस्थं महाबलम् \nभ्रातः किमत्र कर्तव्यं ब्रूहि सत्यं महामते ॥ ३१ ॥\nनार्येका योद्धुकामास्ति समाह्वयति साम्प्रतम् \nअहं गच्छामि संग्रामे त्वं वा गच्छ बलान्वितः ॥ ३२ ॥\nयद्‌रोचते निशुम्भात्र तत्कर्तव्यं मया किल \nन मया न त्वया वीर गन्तव्यं रणमूर्धनि ॥ ३३ ॥\nप्रेषयस्व महाराज त्वरितं धूम्रलोचनम् \nस गत्वा तां रणे जित्वा गृहीत्वा चारुलोचनाम् ॥ ३४ ॥\nआगमिष्यति शुम्भात्र विवाहः संविधीयताम् \nतन्निशम्य वचस्तस्य शुम्भो भ्रातुः कनीयसः ॥ ३५\nधूम्रलोचन गच्छाशु सैन्येन महताऽऽवृतः ॥ ३६ ॥\nगृहीत्वाऽऽनय तां मुग्धां स्ववीर्यमदमोहिताम् \nदेवो वा दानवो वापि मनुष्यो वा महाबलः ॥ ३७ ॥\nतत्पार्ष्णिग्राहतां प्राप्तो हन्तव्यस्तरसा त्वया \nतत्पार्श्ववर्तिनीं कालीं हत्वा संगृह्य तां पुनः ॥ ३८ ॥\nशीघ्रमत्र समागच्छ कृत्वा कार्यमनुत्तमम् \nरक्षणीया त्वया साध्वी मुञ्चन्ती मृदुमार्गणान् ॥ ३९ ॥\nयत्‍नेन महता वीर मृदुदेहा कृशोदरी \nतत्सहायाश्च हन्तव्या ये रणे शस्त्रपाणयः ॥ ४० ॥\nसर्वथा सा न हन्तव्या रक्षणीया प्रयत्‍नतः \nइत्यादिष्टस्तदा राज्ञा तरसा धूम्रलोचनः ॥ ४१ ॥\nप्रणम्य शुम्भं सैन्येन भूतः शीघ्रं ययौ रणे \nअसाधूनां सहस्राणां षष्ट्या तेषां वृतस्तथा ॥ ४२ ॥\nस ददर्श ततो देवीं रम्योपवनसंस्थिताम् \nदृष्ट्वा तां मृगशावाक्षीं विनयेन समन्वितः ॥ ४३ ॥\nउवाच वचनं श्लक्ष्णं हेतुमद्‌रसभूषितम् \nशृणु देवि महाभागे शुम्भस्त्वद्विरहातुरः ॥ ४४ ॥\nदूतं प्रेषितवान्पार्श्वे तव नीतिविशारदः \nरसभङ्गभयोद्विग्नः सामपूर्वं त्वयि स्वयम् ॥ ४५ ॥\nतेनागत्य वचः प्रोक्तं विपरीतं वरानने \nवचसा तेन मे भर्ता चिन्ताविष्टमना नृपः ॥ ४६ ॥\nबभूव रसमार्गज्ञे शुम्भः कामविमोहितः \nदूतेन तेन न ज्ञातं हेतुगर्भं वचस्तव ॥ ४७ ॥\nयो मां जयति संग्रामे यदुक्तं कठिनं वचः \nन ज्ञातस्तेन संग्रामो द्विविधः खलु मानिनि ॥ ४८ ॥\nरतिजस्त्वयि वामोरु शत्रोरुत्साहजः स्मृतः ॥ ४९ ॥\nसुखदः प्रथमः कान्ते दुःखदश्चारिजः स्मृतः \nजानाम्यहं वरारोहे भवत्या मानसं किल ॥ ५० ॥\nइति तज्ज्ञं विदित्वा मां त्वत्सकाशं नराधिपः ॥ ५१ ॥\nप्रेषयामास शुम्भोऽद्य बलेन महताऽऽवृतम् \nचतुरासि महाभागे शृणु मे वचनं मृदु ॥ ५२ ॥\nभज शुम्भं त्रिलोकेशं देवदर्पनिबर्हणम् \nपट्टराज्ञी प्रिया भूत्वा भुंक्ष्व भोगाननुत्तमान् ॥ ५३ ॥\nजेष्यति त्वां महाबाहुः शुम्भः कामबलार्थवित् \nविचित्रान्कुरु हावांस्त्वं सोऽपि भावान्करिष्यति ॥ ५४ ॥\nभविष्यति कालिकेयं तत्र वै नर्मसाक्षिणी \nएवं सङ्गरयोगेन पतिर्मे परमार्थवित् ॥ ५५ ॥\nजित्वा त्वां सुखशय्यायां परिश्रान्तां करिष्यति \nरक्तदेहां नखाघातैर्दन्तैश्च खण्डिताधराम् ॥ ५६ ॥\nस्वेदक्लिन्नां प्रभग्नां त्वां संविधास्यति भूपतिः \nभविता मानसः कामो रतिसंग्रामजस्तव ॥ ५७ ॥\nदर्शनाद्वश एवास्ते शुम्भः सर्वात्मना प्रिये \nवचनं कुरु मे पथ्यं हितकृच्चापि पेशलम् ॥ ५८ ॥\nभज शुम्भं गणाध्यक्षं माननीयातिमानिनी \nमन्दभाग्याश्च ते नूनं ह्यस्त्रयुद्धप्रियाश्च ये ॥ ५९ ॥\nन तदर्हासि कान्ते त्वं सदा सुरतवल्लभे \nअशोकं कुरु राजानं पादाघातविकासितम् ॥ ६० ॥\nबकुलं सीधुसेकेन तथा कुरबकं कुरु ॥ ६१ ॥\nशुभनिशुंभ व देवी यांचा संवाद -\nसुग्रीव म्हणाला, \"हे मनोहरनयने, तू साहसयुक्त भाषण का करीत आहेस तू देवांना जिंकलेल्या शुंभाला जिंकण्याची इच्छा कशी करतेस तू देवांना जिंकलेल्या शुंभाला जिंकण्याची इच्छा कशी करतेस शुंभाला जिंकेल असा तिन्ही लोकांत कोणी नाही. म्हणून तू विचार केल्याशिवाय बोलू नकोस. बलाबल जाणूनच बोलावे. शुंभ तुझ्यावर मोहित झाला आहे. तू त्याची इच्छा पूर्ण कर. मूर्खपणा सोड. मी तुझ्या हिताचे सांगत आहे.\nसर्व रसात शृंगारस श्रेष्ठ होय. म्हणून सुज्ञांनी त्याचे सेवन करावे. तू आली नाहीस तर तो राजा तुझा बलात्काराने घेऊन जाईल. त्याचा दूत तुझ्या केसाला धरून ओढीत, तुला शुंभाकडे नेईल.\nहे तन्वंगी तू स्त्रीसुलभ लज्जा रक्षण करून साहस कर. पण तू राजाकडे चल. तीक्ष्ण बाणांनी युद्ध करण्यापेक्षा सुरतक्रीडेचे सुख भोग. तेव्हा माझे ऐकून तू शुंभ अथवा निशुंभाला वर म्हणजे तू भाग्यवान होशील.\"\nदेवी म्हणाली, \"हे दूता, तू संभाषणचतुर आहेस. शुंभ व निशुंभ बलाढ्य आहेत हे मी जाणते. पण माझी बालपणीची प्रतिज्ञा वृथा होऊ नये असे तू शुंभाला व निशुंभाला सांग. कोणीही सुंदर असला तरी माझ्यावर विजय मिळविल्याशिवाय माझा कोणीही पती होणार नाही. मला जिंकेल त्यानेच माझे पाणिग्रहण करावे.\"\nवीरधर्माचे अवलंबन करून माझ्याबरोबर युद्धात सिद्ध हो अगर जीविताला तू भीत असशील तर सत्वर सर्वाचा त्याग करून पाताळात जा. हे दूता, तू असा माझा निरोप राजाला सांग. तू विनाविलंब आपले दूताचे कर्तव्य पार पाड.\nअसे तिचे हेतुगर्भ भाषण ऐकून सुग्रीव स्तिमित झाला. विचार करून तो दैत्यराजाकडे जाऊन म्हणाला, \"हे राजेंद्रा, दूताने सत्य व प्रिय तेच बोलावे. पण सत्य व प्रिय असे बोलणे अवघड असते. अप्रिय बोलण्यावर राजा रुष्ट होतो. मी त्या स्त्रीला अवलोकन केले. पण ती कोठली, कुणाची, का आली यापैकी मला काहीच समजले नाही. पण ती युद्धाचीच इच्छा करीत आहे एवढे खरे. ती गर्विष्ठ असून कठोर बोलणारी आहे. तिने जे सांगितले, ते मी तुला सांगतो. ती म्हणाली, विवाहासंबंधी मी बालपणी प्रतिज्ञा केली आहे, 'जो युद्धात मला जिंकेल व जो माझा गर्व हरण करील त्याच पुरुषाशी मी विवाह करीन.' ती माझी प्रतिज्ञा वृथा होऊ नये म्हणून हे धर्मज्ञा, युद्धात मला जिंकून घे.\nमी तिचे भाषण तुला सांगितले, आता इच्छेला येईल असे कर. ती युद्धनिश्चयाने सिंहारूढ होऊन, आयुधांसहित आली आहे. तिचा निश्चय अटळ आहे. म्हणून योग्य तेच कर.\"\nसुग्रीवाचे भाषण ऐकताच शुंभ आपल्या भ्रात्याला म्हणाला, \"हे बंधो, आता काय करावे एक क्षुद्र स्त्री युद्धेच्छेने आव्हान करीत आहे. म्हणून आपणापैकी एकाने संग्राम केलाच पाहिजे. तेव्हा योग्य असेल ते सांग.\" निशुंभ म्हणाला, \"हे वीरा, आपणापैकी संग्रामात जाणे योग्य नव्हे. धूप्रलोचनाला आपण युद्धासाठी पाठवू तो तिला जिंकून आणील. आपण येथे विवाहाची सिद्धता करू.\"\nतेव्हा शुंभ धूम्रलोचनाला म्हणाला, \"तू सैन्य घेऊन जा. त्या मदनविव्हल स्त्रीला घेऊन ये. वेळ पडल्यास तिच्या रक्षकांचा वध कर. तसेच कृष्ण वर्णाच्या कालीचाही वध कर. पण त्या सुंदरीचे, त्या मनोहर स्त्रीचे मात्र योग्यतेप्रमाणे रक्षण कर. त्या रमणीय स्त्रीचा वध न करता तिच्या रक्षकांचा वध कर आणि तिला घेऊन ये.\"\nराजाची आज्ञा घेऊन धूम्रलोचन साठ हजार राक्षससैन्यासह त्या रमणीय उपवनाकडे गेला. तेथे त्या मृगनयनेला अवलोकन करून त्याने हेतुगर्भ मृदू शब्दांनी रसाळ भाषेत तिला सांगितले.\n\"हे देवी, विवाहास उत्सुक होऊन त्या राजाने रसभंग होऊ नये म्हणून दूत पाठविला. पण त्या दूताचे विपरीत भाषण ऐकल्यावर तो चिंतातुर झाला. 'जो मला युद्धात जिंकेल,' असे तू म्हणालीस पण यातला गर्भितार्थ त्या दूताला आकलन झाला नाही. रतिजन्य संग्राम व उत्साहजन्य संग्राम यातला भेद त्याला कळला नाही. रतिजन्य संग्राम सुखावह असतो तर दुसरा दारुण दु:ख देणारा असतो. म्हणून रतिसंग्रमाची विद्या अवगत असलेला मी मुद्दाम सैन्य घेऊन तुला नेण्याकरता आलो आहे.\nहे महाबुद्धिमान देवी, तू त्या शुंभाचा स्वीकार कर आणि त्याची पट्टराणी होऊन या त्रैलोक्यातील सर्व सुखाचा उपभोग घे. रतिशासाचे रहस्य जाणणारा तो शुंभ रतिसंग्रामात तुझा पराजय करील. माझा परमार्थतत्पर स्वामी सुखशय्येवर तुला जिंकून घेईल. दंतांनी तुझ्या ओष्ठांना जखमा करील. तू घामाघूम होऊन पराभूत होशील. शुंभ आताच तुझ्या अधीन झाला आहे. म्हणून हे मानिनी तू त्या दैत्याधिपतीचा स्वीकार कर.\nहे सुरतप्रिये, आयुधांचे युद्ध योग्य नव्हे. तू युद्धास योग्य नाहीस. नाजुक लत्ताप्रहाराने जसा अशोक विकसित होतो. मधाच्या चुटकेने बकुल वृक्ष फुलतो, आलिंगन दिल्यास कुरबक वृक्ष प्रफुल्लित होतो, तशी तू राजाची अवस्था कर.\"\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां पञ्चमस्कन्धे\nदेवीमाहात्म्ये देवीपार्श्वे धूम्रलोचनदूतप्रेषणं नाम चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/farmers-strike-at-puntamba-262335.html", "date_download": "2018-05-24T13:22:55Z", "digest": "sha1:G4J6GK62NYVECSAQUQ5AIGK65Y6MEPQ3", "length": 13986, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणतांब्यात शेतकऱ्यांनी सरकारचं घातलं दहावं", "raw_content": "\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nरेणके आयोगावर टीका केल्याबद्दल हरीभाऊ राठोडांवर मानहानी दावा\nकोल्हापूरच्या पंचगंगेचा प्रकट दिन उत्साहात साजरा\nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nगडचिरोलीत रुग्णवाहिका नसल्याने बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nमोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट \n'घशात हात घालून सत्ता बाहेर काढली', राज ठाकरेंनी कुंचल्यातून भाजपला फटकारलं\nपेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \n'आज में आगे...जमाना है पिछे...',सलाम 'तारिणी'च्या रणरागिणींना \nशाही लग्नात प्रियांकाची सुंदर अदा\nकाय म्हणतोय विराट कोहली आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nक्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...\nआयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईची धडक, हैदराबादचा पराभव\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \nकेक कापून बुलेट ट्रेनचा निषेध\n'शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते'\nपेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणण्याचा प्रयत्न\nअखेर निरंजन डावखरे भाजपमध्ये...\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nपुणतांब्यात शेतकऱ्यांनी सरकारचं घातलं दहावं\nपुणतांब्यात आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सरकारचं दहावं घातलंय. त्याचप्रमाणे बारामतीत पांरपरिक पद्धतीनं जागरण -गोंधळ घालण्यात आला.\n06 जून : शेतकरी संपाचा 6 वा दिवस असल्यानं काही ठिकाणी शेतकरी आक्रमक होत आंदोलन करताना दिसले. शेतकऱ्यांची सरकारविरोधाची धार कायम दिसतेय. पुणतांब्यात आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सरकारचं दहावं घातलंय. त्याचप्रमाणे बारामतीत पांरपरिक पद्धतीनं जागरण -गोंधळ घालण्यात आला.\nआज सहाव्या दिवशीही शेतकरी संपाचा वणवा कायम राहिला. सोलापूर- विजापूर बायपास महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. दुधाचा कॅन आणि जनावरांसह शेतकरी रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.\nआंदोलकांनी आज शासकीय कार्यालयांना टाळे ठोकून सरकारचा निषेध केला. नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, वाशीम या जिल्ह्यात हे टाळे ठोको आंदोलन करण्यात आलंय. अनेक ठिकाणी आठवडे बाजारही बंदच आहेत. सांगलीमध्येही आंदोलनं सुरू आहेत.\nमाजी आमदार कार्यकर्त्यांसह ताब्यात\nअहमदनगर जिल्ह्यातील नेवाश्यातही तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न झाला पण पोलिसांनी माजी आमदार शंकरराव गडाख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गेटवरच रोखलं. त्यामुळे आंदोलकांनी गेटवरच ठिय्या आंदोलन केलं.\nजालन्यात आठवडी बाजार बंद\nजालन्यामध्ये शेतकरी संपाच्या आजच्या सहाव्या दिवशी जाफराबाद तालुक्यातला सर्वात मोठा आठवडी बाजार शेतकऱ्यांनी बंद पाडला. जाफराबादच्या मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यावेळी आंदोलकांनी दुग्धाभिषेक घातला. या आंदोलनात जाफराबाद, टेंभुर्णी, वरूड, पिंपळखुटा, निमखेडा, कुंभारझरी, हिवराबळी इथल्या 150 ते 200 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nरेणके आयोगावर टीका केल्याबद्दल हरीभाऊ राठोडांवर मानहानी दावा\nकोल्हापूरच्या पंचगंगेचा प्रकट दिन उत्साहात साजरा\nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nगडचिरोलीत रुग्णवाहिका नसल्याने बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nविधानपरिषदेच्या 5 जागांचे संपूर्ण निकाल एका क्लिकवर...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://janvaniparlika.blogspot.com/2008_11_21_archive.html", "date_download": "2018-05-24T13:36:31Z", "digest": "sha1:BE3LYYTHDAPZFBVUMST3SDV267G6XGSC", "length": 18356, "nlines": 194, "source_domain": "janvaniparlika.blogspot.com", "title": "जनवाणी परलीका: Nov 21, 2008", "raw_content": "\nआं नै भी देखो सा\nमारवाड़ ने देखो सा\nमरूवाणी ब्लॉग देखो सा\nधरती धोरां री गाणों सुणो सा..............\nसत्यनारायण सोनी री कहाणियां पढ़ण खातर अठै क्लिक करो सा\nटूम १० देखो सा\nआपणी भाषा ब्लॉग (4)\nधोरां वाला देश जाग रे.... (1)\nशुक्रवार, 21 नवंबर 2008\nहनवंतसिंघ राजपुरोहित रा ई-टपाळ अजय रै नाम........\nआज गुगल मांय सर्च करता थांरौ ब्लोग मिळ्यौ, बांच'र मन घणौ राजी होयो.\nम्हें ईं लारला घणां दिनां सूं राजस्थांनी भासा रै वास्तै किं करण री कोशीश कर रह्‌यौ हूं. राजस्थांन सूं दुर मुंबई अर लंदन मांय हुवण सूं म्हें कोई खास नीं कर सक रह्‌यौ हूं.\nआशा है आप म्हारै टच मांय रह्‌वौला अर आपां साथ मिळनै सैयौग सूं काम करांला.\nम्हारी वेबसाईट : www.marwad.org\nआपरौ ई-टपाळ बांच'र लागौ, कै लारला १०-१२ बरसां री म्हारी शोध पुरी व्ही. म्हें कोई एड़ौ मिनख ढुंढ रह्‌यौ हौ जिणरा विचार म्हां सूं मिळै. आपसूं अर राजेंद्रजी सूं बात करनै लागौ कै म्हारी शोध पुरी व्हेगी.\n1947 सूं पैली राजपुतानौ अंगरेजां रै गुलाम नीं हौ (अजमेर नै छोड़'र), अर अंगरेजां रै गया पछै 1947 मांय राजपुतानै रौ विलय हुयौ. उण विलय रै साथै आपणी गुलामी ईं चालु होगी. आपणी भासा बोलण रौ हक अर इधकार खतम होग्यौ.\nआज भारत सरकार रै सांमै कड़क जवाब देवणवाळौ अर गुजर समाज ज्यूं आंदोलण करण वाळा चावै. लारला 60 बरसां मांय आपणौ आंदोलण सरकार री मनवार करण में ईं लाग्यौ रह‌यौ. आंपा कोई भीख नीं मांग रह्‌या हौ, आंपा आपणै हक री बात कर रह्‌या हौ. सिधी आंगळी सूं कदै ई घी नीं निकळ्या करै.\nआज सरकार आपणी आवाज सूण भी लेवै तौ राजस्थांनी नै राजस्थांन री दूजी राजभासा बणा'र छोड देवैला. जिणसूं शिक्षा अर कांम काज मांय तौ राजस्थानी चालण सूं रह्‌यी. सांवैधानिक मान्यता इज एक रस्तौ नीं है, राजस्थांन रै हर सरकारी काम-काज, ST बसां मांय, रेल्वे स्टेशनां पर अर हर एक दुकान रा बोर्ड राजस्थांनी भासा मांय हुवणा चावै.\nलारला 60 बरसां मांय आपणी भासा रौ घणौ नुकसाण हुयौ है, हिंदी राजस्थांन री मुख्य भासा हुवण सूं राज्स्थांनी भासा मांय नुंवा सबदां रौ जलम नीं व्हे सक्यौ. साथै-साथै हिंदी भासा रा घणां सबद राजस्थांनी भासा मांय घुस जावण सूं आ हिंदी री बोली लागण लागी.\nम्हारौ अर मरुवाणी संघ रौ पुरौ-पुरौ सैयोग मायड़ भासा वास्तै है, म्हें बेगौ ईं राजस्थांन आवण रौ plan बणावूंला.\nराजवाड़ी राजस्थांन (Royal Rajasthan)\nबीकानेर रा महाराजा गंगासिंघजी राज री नौकरी मांय पैल हमेशां देसी लोगां री राखता. नौकरी सारु टाळती बगत महाजन राजा हरिसिंघजी गंगासिंघजी री कांनी सूं इन्टरव्यू मांय बैठता अर उमेदवार नै औ दूहौ बांचण सारु केह्ता -\nपळळ पळळ पावस पड़ै, खळळ खळळ नद खाळ \nभळळ भळळ बीजळ भळै, वाह रे वाह बरसाळ ॥\nइण दूहै नै बोलतां राजस्थांन सूं बारला मिनख 'खलल खलल' करण लागता. तद वांनै जावाब दिरीजतौ - \"अठै रा लोग-बाग फगत राजस्थानी जाणै अर समझै अर म्हांनै वां सूं ईं काम पड़ै. इण वास्तै राजस्थानी रा जाणकार लोगां नै ईं इण राज मांय नौकरी मिळसी, दूजां नै नीं.\"\nराजस्थांनीयां नै ऒळख रौ हेलौ\nजे आप राजस्थांनी हौ तौ मायड़ भासा राजस्थांनी सूं हेत राखौ\nआज आपां जिकौ किं हां उण होवण रै लारै अठै री जमीन, अठै री संस्क्रती-संस्कार अर अठै रौ इतियास है. इण सैं चिजां सूं मिनख नै जिकौ जोड़ै वा है मायड़ भासा, आपणी भासा.\nकांई थे जाणौ हौ \nराजस्थांनी भासा कुळ चवदै बोलियां सूं बणी है. जिंयां मारवाड़ी, मेवाड़ी, हाड़ौती, ढुंढाड़ी, गोड़वाड़ी, गुजरी, मेवाती इत्याद. घणी बोलियां भासा रै सिमरिध होवण री प्रतीक है.\nआजादी सूं पैली 'डिंगल' रै रुप में ૫૪૪ रजवाड़ा मांय आ बिल्कुल समान ही. आजादी रै पछै शिक्षा रौ माध्यम राजस्थांनी नीं व्हिया सूं इण नै बाचण अर लिखण रा अभ्यस्त नीं व्है सकिया. पण एकर अभ्यास सरु करियां पछै आ सब सूं सरळ अर मोवणी लागै. राजस्थांन रा सारा गांवां मांय आ इज बोलीजै.\nराजस्थांनी भारतीय भासावां मांय तीजी अर संसार री भासावां मांय नवमी जगां राखै. केन्द्रिय साहित्य अकादमी जिण २२ भासावां नै मांनता दे राखी है, उण मांय राजस्थांनी ईं सांमळ है, पण सांवैधानीक मांनता नीं मिलण सूं प्रशासनिक अर राजकाज रै कांमा मांय अर भारत सरकार रै नोटां माथै आ नीं छप सकी.\nराजस्थांनी भासा सूं निकळ्यौड़ी गुजराती भासा संसार री दसमी सबसूं म्होठी बोली जावण वाळी भासा है.\nराजस्थांनी भासा मांय एक लाख सूं बेसी हस्तलिखित ग्रंथ बिखरियोड़ा पड्या है. अबार तांई ढाई लाख सबदां रौ विशाळ राजस्थांनी सबद कोस, अंस्सीहजार राजस्थांनी केहवतां अर मुहावरां रा केई छोटा-म्होठा कोश निकळ चुकिया है.\nराजस्थांन भारत रौ सबसूं बड़ौ राज्य है अर राजस्थांनी भारत रै सबसूं बड़ा भाग मांय बोली जावण वाळी भासा है.\nराजस्थांन, हरियाणा, मध्यप्रदेश (माळवा), उत्तर गुजरात केई भाग, पाकिस्तान (सिंध अर पंजाब रा घणकरा भाग), कश्मिर (गुजरी), अपगांनिस्थांन (गुजरी), चेकोस्लाविया (गुजरी), इरान-ईराक (गुजरी), चीन (गुजरी), तजाकिस्तान (गुजरी) अर केई दखिण एशिया रै देशां री (गुजरी) राजस्थांनी मायड़भासा है.\nअंगरेजी राज मांय कश्मिर अर अपगानिस्थांन री गुजरी भासा नै राजस्थांनी भासा रै रुप मांय जणगनणा मांय देखावता पण राजस्थांनी नै मान्यता नीं हुवण सूं इणनै हिंदी री बोली रै रुप मांय प्रस्तुत करै है.\nभारत सरकार नै डर है कै संसार री इत्ती बड़ी भासा नै मान्यता दे दी जावै तौ हिंदी भासा रा जे झुठा आंकड़ा पेश करै है अर हिंदी नै विश्व री तिजी सबसूं बड़ी बोली बतावै है वा बात झुटी पड़ जावै. इण कारण राजस्थांनी नै हिंदी री बोली बता'र हिंदी रौ विस्तार बतावणी चावै.\nThanks for email. काल आपरै पापा अर राजेन्द्रजी सूं बात करनै मन घणौ राजी हुयौ. आपरी जाणकारी रै वास्तै म्हें मरुवाणी संघ अर प्रताप सेना रौ अध्यक्ष हूं.\nमरुवाणी संघ री थापना म्हें कोलेज रा दोस्तां नै साथै लेय'र सन ੧੯੯੯ मांय करी ही. जिणरौ उद्देश्य राजस्थांनी भासा नै राजस्थांन री प्रथम अर एकमात्र राजभासा बणावण री ही. म्हारौ मानणौ है, कै UP, बिहार वाळा री भासा हिंदी नै कोई हक कोनी कै राजस्थांन मांय जबरदस्ती रौ हक जमावै. आज मरुवाणी संघ रै सदस्यां मांय चार्टर्ड अकांउन्टंट सूं लेय'र छोटा-मोटा वौपारी है तौ इण मांय मुंबई सूं गुवाहाटी तांई रौ मानखौ ईं है.\nप्रताप सेना री थापना ईं राजस्थांन अर राजस्थांनीयां मांय जाग्रती जगा'र एक राजनैतिक पार्टी बणावण री है. कांम मांय अळुझण अर राजस्थांन सूं दुर रह्‌वण रै कारण हालतांई कोई खास कांम नी कर सक्या हां.\nआशा है आपा साथै मिळ'र राजस्थान अर राजस्थानी रै हक री जंग नै इणरै सिरै तांई लेय जावांला.\nप्रस्तुतकर्ता अजय कुमार सोनी पर 4:04 am , इस संदेश के लिए लिंक , 0 टिप्पणियाँ\nनई पोस्ट पुराने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें संदेश (Atom)\nहनवंतसिंघ राजपुरोहित रा ई-टपाळ अजय रै नाम........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://jyotish-vaastu.blogspot.in/2017/11/vaastushastra-marriage.html", "date_download": "2018-05-24T13:48:10Z", "digest": "sha1:QMLVG5W7EPI2THOY3GU3DWAV4RDFZIQ6", "length": 19724, "nlines": 45, "source_domain": "jyotish-vaastu.blogspot.in", "title": "Jyotish-Vaastu: Vaastushastra & Marriage", "raw_content": "\nगुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७\nवास्तुशास्त्रा प्रमाणे वातावरणात पंचमहाभुतांचे अस्तित्व हे मुक्त स्वरुपात असते. परंतु जेव्हा त्यांना चार भिंतीमध्ये बंदिस्त केले जाते त्या वेळेस त्यांचे आठ दिशांबरोबर संबंध प्रस्थापित होतात. चार मुख्य दिशा, चार उपदिशा या बरोबर आकाशाकडील दिशा म्हणजे अनंत ही नववी अधर म्हणजे भूमी ही दहावी दिशा. अशा दहा दिशांचा विचार वास्तुशास्त्रात केला गेला आहे. वास्तुरचने नुसार दिशांचा, पंचतत्त्वाचा, भूमीच्या उर्जेचा परिणाम वास्तुत राहणार्‍या व्यक्तींवर होत असतो. वास्तुशास्त्राच्या मुळ ग्रंथामध्ये भूमी व भूमी ऊर्जा यांचा सर्वाधिक विचार केलेला असून प्रत्येक ग्रंथात एक तृतिअंश लेखन वास्तूसाठी भूमीची निवड कशी करायची यावरच आहे. भूमीची शुभता अशुभता भूमीतून प्रस्फुटीत होणार्‍या ऊर्जेवर अवलंबुन असते. भूमीच्या ऊर्जेचा दुरगामी परिणाम मनुष्य जीवनावर झाल्याचे दिसून येते. भूमी बरोबरच अष्टदिशा (काही ग्रंथाप्रमाणे सोळा दिशा), पंचतत्त्व या ऊर्जेचा परिणाम हा त्या वास्तुत राहणार्‍या व्यक्तीवर होतो. यास्तव मनुष्य ज्या वास्तुत राहतो त्या वास्तुतील ऊर्जेचे परिणाम त्याच्या विचारांवर प्रभाव टाकतात. विचारातून भावनांची निमिर्ती होते, भावनेतून कृती आणि कृतीतून परिणाम समोर येतात. अशाप्रकारे अप्रत्यक्षरित्या आपण राहत असलेली वास्तु आपल्या यशापयसास कारणीभूत ठरते.\nवास्तुशास्त्रात जीवनातील प्रत्येक अंगाचा विचार केलेला असल्याने विवाह आणि त्यात वास्तु शास्त्रामुळे येणारे अडथळे याचा विचारही साहजिकच केला गेला. वास्तुशास्त्रानुसार योग्य वयात विवाह होण्यासाठी वास्तुतील चारही उपदिशा व उत्तर दिशा दोष विरहीत असणे जरुरी आहे. जन्म कुंडली प्रमाणे योग्य वयात विवाह योग दर्शवलेला असूनही वास्तुमुळे विवाह ठरण्यास अडथळे येत असेल तर, वास्तुतील ईशान्य, अग्नेय, नैऋत्य, वायव्य व उत्तर दिशांमधील दोष कारणीभूत ठरतात. या पाचही दिशाच्या गुणधर्मांचा व कारकत्वाचा सविस्तर विचार करणे गरजेचे आहे.\nईशान्य-पंचतत्वा मधील जल तत्वाची येथे अधिकता येत असल्याने स्वच्छता, विचारांमध्ये स्पष्टता, नविन कल्पना देणारी, मनाला ग्रहणशील अवस्थेत घेऊन जाणारी आणि जीवनाबद्दल मोठा दृष्टिकोन देणारी ही दिशा आहे. ईश्वराचे अधिष्ठाण याच दिशेला असते. या दिशेतील दोष हा जीवनाबद्दल संकुचित विचार व असुरक्षितता निर्माण करतो. प्रत्येक संधीला अडथळा समजून पुढे जाण्याची भिती वाटायला लागते. यातून दैनदीन गरजेच्या गोष्टी जमवण्यास लक्ष केंद्रीत करण्यास भाग पाडते, त्यामुळे विवाहाचा विचारच केला जात नाही आणि इतरांनी आग्रह केल्यास पुढे जाण्यास भिती वाटते. विचार स्पष्ट नसल्याने जोडीदाराकडून काय अपेक्षा आहे यामध्येच गोधळ असल्याने कुठल्याही त्रुटी शोधल्या जातात. साधारतणत: या दिशेत असलेली अस्वच्छता, शौचालय, अडगळ किंवा अवजड सामान, उंच टेकडी, उंच बांधकाम, कचराकुंडी असल्यास या दिशेत दोष निर्माण होतो.\nअग्नेय- विवाह व वैवाहीक सौख्य यावर अधिपत्य गाजवणार्‍या शुक्राची ही दिशा आहे. अग्नी सुरक्षिततेचे प्रतीक असून जीवनात जोश व उत्साह यांचे प्रतिनिधीत्त्व करते. अग्नी उर्जा रुपांतरीत करुन मार्गक्रमित होत असल्याने ज्या ठिकाणी आकर्षण असते तिथे अग्नी तत्व असते. समाजामध्ये यश व विशिष्ट ओळख निर्माण करणारी ही दिशा असून आत्मविश्वास देण्याचे कार्य करीत असल्याने या दिशेतील दोष हा घरातील व्यक्तीना विनाकरण अपयश देतो. स्वत:ची ओळख निर्माण होत नाही. प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. आत्मविश्वास कमी होऊन जीवन भयग्रस्त होते. अग्नेय दिशेतील मोठी वाढ ही स्वत: बद्दल मोठ्या प्रमाणावर अहंकार निर्माण करते. समाजातील स्थान, प्रतिष्ठा याला जास्त महत्व दिले जाते. शुक्र ग्रहाची दिशा बिघडल्यामुळे शुक्राच्या गुणधर्माणा ‘स्पार्क’ न मिळाल्याने भावी जोडीदारा प्रती आकर्षण निर्माण होत नाही. सौंदर्य व कामवासना या बाबतीत भ्रामक कल्पना बाळगल्याने नकार येतो अथवा दिला जातो. या दिशेस विहीर, तलाव, पाण्याची टाकी, खड्डा, उतार असल्यास तसेच ही दिशा कट झाल्यास किंवा मोठ्या प्रमाणावर वाढल्यास अग्येय दिशेत दोष निर्माण होतो.\nनैऋत्य- वास्तुदेवता मंडळातील पितृ या देवतेचा स्थान असलेली ही दिशा. जीवनामध्ये वंश विस्ताराचे, विवाह सारखे मंगल कार्य घडऊन आणण्याची जबाबदारी पितृकडे असते. या बरोबर पृथ्वी तत्वाची ही दिशा आहे. धैर्य, संतुलन, खंबिरपणा, स्थिरता, विकसित व्यक्तीमत्त्व देण्याचे काम ही दिशा करते. नवीन नाते संबध निर्माण करण्याबरोबरच रक्ताच्या नात्यात घनिष्ठता निर्माण करणारी ही दिशा आहे. सफल आणि समृद्ध जीवनासाठी जे केले पाहीजे त्यासाठी लागणारे प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देणारी ही दिशा आहे. यर दिशेतील दोष हा नविन नाते निर्माण होण्यासाठी पोषक वातावरणाला बाधक ठरतो. जुन्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो. जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये अस्थिरता येते. घरातील लोकांमध्ये आळस, कंटाळा, शक्तीहीनता वाढते. परीवारत तणाव असल्याने नविन नाते जोडण्यास भिती वाटते. परिवाराकडून या दृष्टीने प्रयत्न केले जात नाही. नोकरी, व्यवसायात अस्थिरता असल्याने विवाहासाठी जोडीदार मिळण्यात अडचणी येतात.\nनैऋत्य दिशेस खड्डा, विहीर, जमीनीखालील पाण्याची टाकी, सेप्टीक टँक इत्यादी असणे तसेच ही दिशा वाढलेली असणे अथवा कट झालेली असणे, नैऋत्य दिशेस उतार अथवा टेरेस, या पैकी काहीही असल्यास नैऋत्य दिशा बिघडून त्या दिशेत दोष उत्पन्न होतात.\nवायव्य-मनाची चंचलता दर्शवणार्‍या चंद्र ग्रहाची तर कायम अस्थिर असलेल्या वायू तत्वाची ही दिशा आहे. प्रसिद्धी अथवा कुप्रसिद्धी पसरवणे हे या दिशेचे गुणधर्म आहेत. संतुलित वायुतत्त्व हे वृद्धीकारक आहे. याचा संबध गतीशी असल्याने सशक्त संबध प्रस्थापित करुन मोठ्या यशामध्ये परावर्तित करण्याचे कार्य यादिशे मार्फत होते. शरीर, मनाला आनंद देणार्‍या बाबींचा विचार याच दिशेवरुन केला जातो. ही दिशा संबंध निर्माण करणारी दिशा असल्याने, संपर्क वाढून नविन नाते जोडण्यासाठी फारच महत्वाची मानली जाते. समाजामध्ये असलेली पत हे या दिशेच्या शुभ-अशुभत्वावर अवलंबुन असते. विवहा ठरुन मोडणे यात याच दिशेच्या गुणधर्माचा अधिक वाटा असतो. तसेच या दिशेस असलेल्या वायू तत्त्वाच्या गुणधर्मानुसार येथे ठेवलेली कुठलीही वस्तू कायम स्वरुपी स्थिर राहत नाही. वास्तुशास्त्रा नुसार या दिशेस पाहुण्याची खोली किंवा विवाह योग्य मुलींची खोली ठेवण्यास सुचवले जाते. या दिशेतील दोष संपर्क प्रणाली कमकुवत करते, नविन नाते जोडण्यात अपयश येते, अपेक्षांची पूर्तता होत नाही. मन अस्थिर झाल्याने योग्य निर्णय घेता येत नाही. चुकीच्या व्यक्ती संपर्कात येऊन त्याचे पुढे विवाहात रुपांतर होऊ शकत नाही. प्रत्तेक स्थळाप्रती असमाधानी वृत्ती वाढल्याने गाडी पुढे सरकत नाही. वायव्य दिशा कट झाल्यास किंवा वाढल्यास, नैऋत्य दिशेपेक्षा उंच असल्यास, वायव्य दिशेस विहीर असल्यास किंवा टेरेस असल्यास या दिशेत दोष असतो.\nउत्तर दिशा- वास्तुशास्त्रानुसार धन कारक म्हणून या दिशेकडे पाहिले जाते. घरात पैसा कोणत्या मार्गाने येणार आहे,याचे उत्तर ही दिशा दर्शर्वित असते परंतु धना बरोबरच नवीन संधी निर्माण करण्याचे दायित्त्व उत्तर दिशेकडे आहे. उत्तर दिशा ऊर्जेची उगम दिशा असल्याने प्रत्येक प्रश्‍नावर उत्तर शोधण्यास मदतगार ठरते. या दिशेत दोष असल्यास चांगली संधी उपलब्ध होत नाही, त्यामुळे स्वत:ला सिद्ध करता येत नाही. अर्थातच योग्य स्थळ सांगून येत नाही, सर्व काही ठिक असून समोरुन प्रस्ताव येत नाही अथवा नाकारला जातो. काहीतरी कारण सांगून चालढकल केली जाते. दुसर्‍या ठिकाणी लग्न जुळल्याचा निरोप येतो. अशा रितीने सुयोग्य स्थळ हातचे निघून जाते. उत्तर दिशा बंद असणे, उत्तरेस टेकडी किंवा चढ अथवा शौचालय असणे किंवा सेप्टीक टँक असणे, उंच बांधकाम, स्वयंपाकगृह असणे इत्यादी रचना ही उत्तर दिशेत दोष निर्माण करतात.\nअशा प्रकारे आपल्या वास्तुतील दोष अप्रत्यक्षपणे घरात मंगल कार्य घडवण्यास अडथळा निर्माण करु शकते. यासाठी योग्य वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊन अडथळा दूर केल्यास घरात मंगलकार्य विनासायास पार पडते.\nज्योतिष-वास्तु सायन्स इन्स्टिट्युट ऍन्ड रिसर्च सेंटर\nद्वारा पोस्ट केलेले Dr Abhay Agaste येथे ११:२५ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. sololos द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/marathi-news-pusad-news-lieutenant-vaishnavi-munigyal-success-motivation-103254", "date_download": "2018-05-24T14:15:03Z", "digest": "sha1:AMXS3AZ2B4BDUUIOVLVTTE5QA2PJWWPR", "length": 12908, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pusad news lieutenant vaishnavi munigyal success motivation ले. वैष्णवीच्या स्वप्नपूर्तीला अश्रूंची झालर! | eSakal", "raw_content": "\nले. वैष्णवीच्या स्वप्नपूर्तीला अश्रूंची झालर\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nपुसद - आपल्या मुलीने वैष्णवीने सैन्यदलात अधिकारी व्हावे ही वडील प्रदीप मुनिग्याल यांची इच्छा. पण पाच महिन्यांपूर्वी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे आई छायानेच ‘बाप’ बनत वैष्णवीला धीर दिला. अत्यंत कठीण प्रशिक्षण घेत वैष्णवी लेफ्टनंट बनली. चेन्नईत नुकत्याच झालेल्या सोहळ्यात सैनिकी पोषाखातील वैष्णवीने आईला कवटाळले तेव्हा आईला अश्रू आवरता आले नाहीत.\nपुसद - आपल्या मुलीने वैष्णवीने सैन्यदलात अधिकारी व्हावे ही वडील प्रदीप मुनिग्याल यांची इच्छा. पण पाच महिन्यांपूर्वी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे आई छायानेच ‘बाप’ बनत वैष्णवीला धीर दिला. अत्यंत कठीण प्रशिक्षण घेत वैष्णवी लेफ्टनंट बनली. चेन्नईत नुकत्याच झालेल्या सोहळ्यात सैनिकी पोषाखातील वैष्णवीने आईला कवटाळले तेव्हा आईला अश्रू आवरता आले नाहीत.\nवैष्णवी ही प्रदीप व छाया मुनिग्याल यांची कन्या. पुसदमधून बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर तिने पुण्याच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई.(मेकॅनिकल)ची पदवी मिळवली. एका कंपनीत रुजूही झाली. परंतु वैष्णवीने सैन्यात जाऊन देशसेवा करावी, हे वडिलांचे स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते.\nअखेर तिने नोकरी सोडली व सेनेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळविले व राष्ट्रीय चाचणीत यशस्वी झाली. चेन्नई येथील ११ महिन्यांचे प्रशिक्षण तिने जिद्दीने पूर्ण केले. घोडेस्वारी, पोहणे, धावणे, फुटबॉल, बेसबॉल यात प्रावीण्य पटकाविले. वडिलांच्या निधनानंतर आई छायाने तिला धीर दिला. अखेर सेनेत ‘लेफ्टनंट’ बनून तिने वडिलांची इच्छापूर्ती केली.\nलेफ्टनंटपदी निवड झाल्यानंतर वैष्णवीने पुसद येथील ‘तनिष्का’ गटाचे सदस्यत्व स्वीकारले. यवतमाळ जिल्ह्यातील पहिली महिला लेफ्टनंट म्हणून तिला गौरव प्राप्त झाला. ‘मुली कुठल्याही क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात. मुलींनी कठोर मेहनत, प्रचंड आत्मविश्‍वास बाळगत ध्येय साध्य करावे, आभाळ जिंकण्याची इच्छाशक्‍ती ठेवावी’, असा संदेश देत ‘मी ‘तनिष्का’ असल्याचा सार्थ अभिमान वाटतो’, अशी लेफ्टनंट वैष्णवी ‘सकाळ’शी बोलताना म्हणाली.\nहवेत गोळीबार केलेली एअरगन जप्त\nसोलापूर : विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी हवेत गोळीबार करणाऱ्या राजू प्याटी यांची एअरगन गुन्हे शाखेने जप्त केली आहे. पंतप्रधान...\n...तर नाणारमधून परब जातील अरब येतील - राज ठाकरे\nप्रश्‍न - कोकणाच्या विकासवाटेकडे तुम्ही कसे पाहता उत्तर - कोकणात कशाचीच कमतरता नाही. जगात घडले ते इथे होऊ शकणार नाही, असे काहीच...\n‘सकाळ’वर शुभेच्छांचा एकच वर्षाव\nसावंतवाडी - ‘सकाळ’ सावंतवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाचक, हितचिंतक, विविध...\nजालना - भोकरदनजवळ अपघातात एकजण गंभीर जखमी\nभोकरदन (जालना) : भोकरदन-जाफ्राबाद मुख्य रस्त्यावरील विरेगाव गावाजवळ आयशर व दुचाकीत झालेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना...\nदहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर नापासचा शिक्का नाही\nअकाेला : सध्या दहावीच्या मुलांमध्ये निकालाचं टेन्शन आहे. काेणी पास तर काेणी नापास हाेईल. मात्र, यंदा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर नापासचा शिक्का...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://alhadmahabal.wordpress.com/about/", "date_download": "2018-05-24T14:05:31Z", "digest": "sha1:ETJPDAXEPH64I6S2736VHQMFWL6PZO6R", "length": 9064, "nlines": 163, "source_domain": "alhadmahabal.wordpress.com", "title": "माझ्याबद्दल – आल्हादक प्रतिबिंब!", "raw_content": "\nआल्हादने लिहीलेल्या गोष्टी, कविता वगैरे वगैरे…\nइथून उचलेगिरी करू नये\nब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.\nता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.\nकुठून कुठून येतात लोकं…\nमी आल्हाद महाबळ. राहणार ठाणे. व्यावसायिक छायाचित्रकार.\nनोव्हेंबर 23, 2010 येथे 2:34 म.उ.\nतुम्ही मराठीसूची वर ब्लॉग जोडायची विनंती केली आहे, परंतु तुमचा ब्लॉग मराठीसूची मध्ये जोडण्यासाठी तुमचे मराठीसूची.कॉम वर खाते हवे.\nकृपया करून खाते तयार करून तुमची माहिती आम्हाला पाठवा.\nअधिक माहितीसाठी पुढे वाचा.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.missionmpsc.com/book-list/mpsc-rajyaseva-book-list/", "date_download": "2018-05-24T13:42:30Z", "digest": "sha1:P5TV3YXMDTS375JFUM4H4ADEYDLHBO53", "length": 10873, "nlines": 234, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "MPSC Rajyaseva Exam Book List | MPSC Exams | MPSC Rajyaseva", "raw_content": "\nNCERT बुक्स ११वी ,१२वी(सर्व विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी.\nआधुनिक भारत- बिपीन चंद्र\nमहाराष्ट्राचा इतिहास- जयसिंगराव पवार\nमेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी\nभारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत\nभारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे\nभारतीय अर्थव्यवस्था- प्रतियोगिता दर्पण\nविज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे\nसामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे\nगणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे\nबुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी\nचालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य\nराज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन\nराज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल\nमराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे\nअनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन\nय.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.\nइंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी\nअनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन\nसामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल\nआधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर\nआधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार\nभूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)\nमेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी\nकृषी व भूगोल- ए. बी. सवदी\nभारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे\nसामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा\nभारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत\nभारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल\nमहाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील\nआपले संविधान- सुभाष कश्यप\nआपली संसद- सुभाष कश्यप\nसामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क\nमानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे\nमानवी हक्क- प्रशांत दीक्षित\nमानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन\nभारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा\nमानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे\nसामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास\nमहाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल\nभारत आर्थिक पाहणी अहवाल\nआर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर\nवाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर\nविज्ञान तंत्रज्ञान- के सागर\nविज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन\nस्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 605 जागांसाठी भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये 765 जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात विविध पदांची भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t10099/", "date_download": "2018-05-24T13:51:40Z", "digest": "sha1:UAAWZ2RODKM23V4HSVV23JH6SKMVKGDJ", "length": 2976, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-ढोलकी", "raw_content": "\nढोलकी बोलू लागते जेव्हा पानावर पडते थाप\nखूप दोऱ्या आउळू नये उग्गाच तिला लागेल धाप\nतिच्या तालावर सगळ्यांचे थिरकतात पाय\nहोशे गौशे तिला पाहून म्हणतात जानी हाय\nढोलकी बोलू लागली कि तिची कंबर हलते\nपायातले चाळ नाचू लागतात तिची कंबर डुलते\nढोलकी कडाडली कि मार्डांना येतो जोश\nजो त्यातला दर्दी त्यची चाळवते झोप\nढोलकी चालू लागते अपलख घोड्याची चाल\nती असते धोल्कीयाच्या हाताची कमाल\nलावण्य नजरेस पडल कि ढोलकी होते अबोल\nहात थरथरतात नजरेस पडते पापण्याची भूल\nम्हणूनच ढोलकिया डोळे मिटूनच साथ देतो\nतिला नाचवायच चालायचं नाही ह्याची मनी आण घेतो\nमला कविता शिकयाचीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://aayushyaa-ketkiitraj.blogspot.com/2013/01/blog-post.html", "date_download": "2018-05-24T14:04:16Z", "digest": "sha1:SLBOMPQCKOOJPXFYV745EMEWEV7HANRX", "length": 20171, "nlines": 564, "source_domain": "aayushyaa-ketkiitraj.blogspot.com", "title": "Aayushyaa: महाभारत... आयुष्याचा मला उमगलेला नवा अर्थ", "raw_content": "\nउचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected\nमहाभारत... आयुष्याचा मला उमगलेला नवा अर्थ\nरामरक्षेचे पवित्र शब्द , सूर , ध्वनी उच्चारताना ; वामांगी सीता आणि लक्ष्मणासमवेत असणारी प्रभू रामचंद्रांची पवित्र , तेजःपुंज छबी बघता विश्वास च बसत नाही की हे ही माझ्या ह्याच माधवाचे रूप \nसत्युगात एकपत्नीत्वाचा आणि मर्यादा-पुरुशोत्त्माचा अवतार असणार्या हरी ने द्वापरयूगात मायेची रासलीला रचली. कृष्ण माझ्यासाठी खूप खूप आणि खूप काही आहे. पण खरा कृष्ण कोणालाच उमगला आजवर हे ही तितकेच खरे. यमुनेच्या डोहासामान तो खोल आहे. राधेचा कृष्ण , येसूदा माईचा कृष्ण , द्वारिकेचा अधिपती कृष्ण , द्रौपदीचा सखा कृष्ण, रुक्मिणीचे हरण करणारा कृष्ण ....... एकाचवेळी परिस्थितीनुसार अनेकांशी अनेक पद्धतीने वागणारा, प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार जाणवणारा हा कृष्ण ....... एकाचवेळी परिस्थितीनुसार अनेकांशी अनेक पद्धतीने वागणारा, प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार जाणवणारा हा कृष्ण हे काम मनुष्यरूपी ईश्वरच करणे जाणो \nयुद्धनीती , धर्मनीती , राजनीती अशा आणि यांसारख्या सर्वच शास्त्रांमध्ये तो प्रवीण होता. कित्त्येकदा कृष्ण असे का वागला, तो राजकारणी होता का विनाशकारी महायुद्ध्ह थांबविणे त्याच्यासाठी अशक्य का होते विनाशकारी महायुद्ध्ह थांबविणे त्याच्यासाठी अशक्य का होते हे आणि असे अनेक प्रश्न डोकावतात मनात. मला वाटते , अत्यंत saturate झालेल्या आणि peak value गाठलेल्या अधर्माला त्याने संपविले.\nतत्कालीन परिस्थितीमध्ये असणारे लोक , त्यांच्या मनाची एक नाडी तो अचूक हेरून होता. सद्वर्तनी सहवासात राहणे सोपे ; मात्र प्रचंड विद्या , शक्ती , बल , सामर्थ्य , संपत्ती असणार्या एक नव्हे अनेक पातळयांत्रि, खल प्रव्रीत्तीच्या कुळांशी , अथि-रथी-महरथिन्शि , जेष्ठ, प्रिय-अप्रीयांशी , योध्यांशी , राजाकुलांशी कोणाचेही मन न दुखावता त्याला सुधार्माने वागायचे होते. कृष्ण म्हणतो , \" प्रत्येकाने पुण्य कमविण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून अरण्यात तपस्या करावी असे मुळीच नाही . प्रत्येकाने आपल्या धर्माचे (अर्थात कर्तव्यांचे) पालन करणे हेच त्याचे पूण्य. नियती नामक काही नसतेच. प्रत्येक जीवाचे पूर्व - जन्मींचे आणि या जन्मीचे कृत्य त्याचे आयुष्य असते. म्हणूनच आपले आयुष्य घडविणे आपल्याच हातात असते. \" महाभारतातील बहुतौश पात्रे थोर , महान , बुद्धिवान , कर्तव्यदक्ष होती. त्यांना , त्यांच्या मानवी-स्व्भाव्जान्य भावनांना योग्य ती दिशा देण्याचे काम फक्त कृष्णाचे. साऱ्यांत राहूनही सार्यातून वेगळा राहण्याचे कौशल्य त्या ईश्वरी अवताराचे.\nमहाभारत ज्याला कळले, समजले , उमगले तो महानच. कित्येक सहस्त्र युगांच्या पाश्च्यात देखील या व्यक्तिरेखा आपल्या मनावर अधिराज्य गाजवितात यातच त्यांचे सामर्थ्य ओळखावे मग अगदी खल प्रव्रीत्तीच्या व्यक्तीरेखांपर्यंत मग अगदी खल प्रव्रीत्तीच्या व्यक्तीरेखांपर्यंत धर्माचे पालन करून अशा विष प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी क्षण-प्रसंगी त्या भगवंतालाही काही अप्रिय भूमिकेतून जावे लागले असेल. मनुष्य म्हणून सारी सुख-दुखे , पाप-पुण्ये त्या ईश्वरालाही होती. मात्र एका अवतारात एवढ्या मोह, माया, सू , तिरस्काराच्या गुंत्यातून अलिप्त राहून, सारे हिशोब nullify करून त्या महाविष्णूंनी आपले आसन पुन्हा ग्रहण केले यात सारी दिव्यता \nआपण सर्व सामान्य मनुष्य म्हणून देखील आपल्या पाप-पुण्याचा हिशेब चुकवीत आजही या जन्म-मृत्युच्या वेढ्यात फिरत आहोत \nआयुष्यात कधीही, काहीही आडले ; विचारांच्या पलीकडचे घडले ; फार चांगले किवा फार वाईट घडले की महाभारत , भागवत गीता जरूर वाचावे. त्या प्रत्येक घटना , व्यक्तिरेखा ते सारे सार उलगडवून दाखवीत आहेत. ते समजता येईल इतके स्वतःला पात्र बनविण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे निदान या जन्मात तरी आपण चुकणार नाही एवढे नक्की .. \nहाय - टी : पक्के ब्रिटिश \nBRITISH - Hi Tea हाय टी \" हाय टी \" म्हणजे नक्की आहे तरी काय चहा च्या वेळेस हाय करायला लोकांनी जमणे चहा च्या वेळेस हाय करायला लोकांनी जमणे \nमराठी लोकप्रिय पुस्तके - Popular Marathi Books\nप्रत्येकाने आवर्जून एकदातरी वाचावीत अशी पुस्तके १. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे २. स्वामी - रणजीत देसाई ३. शाळा - मिलिंद ...\nबनगरवाडी - अप्रतिम ग्रामीण कादंबरी\nसौदणकर मास्तर गावाकडे बदली झाल्यावर त्यांच्या ग्रामीण स्थानी पोहोचतात . एक ओसाड माळरानावर वसलेली धनगर वस्ती - बनगरवाडी . आजच्या युगात कल्प...\nramraksha Stotram , रामरक्षा स्तोत्र\nदुष्काळाचा ओव्हर व्ह्यू -2012-2013\nआता फेब्रुवारी २०१३. पाऊस नाही म्हणून जी बोम्बाबोम्ब चलुए ती थेट या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत. सलग २ वर्ष दुष्काळात लोक भरडले जात आहेत. स...\n४ जून १९४७ म्हणजे अशोक मामांचा वाढदिवस या दिवशी मराठीतले अष्टपैलू अभिनेते , तुफ्फान वेड - कॉमेडी अभिनेते आणि समस्त मराठी सिने सृष्टीचे &...\nमहाभारत... आयुष्याचा मला उमगलेला नवा अर्थ\nइंग्रजी नव-वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nOur Partners मराठी ब्लॉगविश्व\nआम आदमी - सरकार - और तमाशा\nताक फुंकून पिनार्याचा किस्सा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi04-19.htm", "date_download": "2018-05-24T13:45:08Z", "digest": "sha1:EIWLHYL2O4OWAJNBY56GB2Z7YCF4YES7", "length": 34706, "nlines": 242, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - चतुर्थः स्कन्धः - एकोनविंशोऽध्यायः", "raw_content": "\nइत्युक्त्वा भगवान्विष्णुः पुनराह प्रजापतिम् \nयन्मायामोहितः सर्वस्तत्त्वं जानाति नो जनः ॥ १ ॥\nवयं मायावृताः कामं न स्मरामो जगद्‌गुरुम् \nपरमं पुरुषं शान्तं सच्चिदानन्दमव्ययम् ॥ २ ॥\nअहं विष्णुरहं ब्रह्मा शिवोऽहमिति मोहिताः \nन जानीमो वयं धातः परं वस्तु सनातनम् ॥ ३ ॥\nयन्मायामोहितश्चाहं सदा वर्ते परात्मनः \nपरवान्दारुपाञ्चाली मायिकस्य यथा वशे ॥ ४ ॥\nभवतापि तथा दृष्टा विभूतिस्तस्य चाद्‌भुता \nकल्पादौ भवयुक्तेन मयापि च सुधार्णवे ॥ ५ ॥\nसमाजे तत्र सा दृष्टा श्रुता न वचसापि च ॥ ६ ॥\nतस्मात्तां परमां शक्तिं स्मरन्त्वद्य सुराः शिवाम् \nसर्वकामप्रदां मायामाद्यां शक्तिं परात्मनः ॥ ७ ॥\nइत्युक्ता हरिणा देवा ब्रह्माद्या भुवनेश्वरीम् \nसस्मरुर्मनसा देवीं योगमायां सनातनीम् ॥ ८ ॥\nस्मृतमात्रा तदा देवी प्रत्यक्षं दर्शनं ददौ \nदृष्ट्वा प्रमुदिता देवास्तुष्टुवुस्तां सुदर्शनाम् ॥ ९ ॥\nतथा जगद्यदेतस्या निर्गतं तां नता वयम् ॥ १० ॥\nतां चितं भुवनाधीशां स्मरामः करुणार्णवाम् ॥ ११ ॥\nसंविद्‌रूपां च तां देवीं स्मरामः सा प्रचोदयात् ॥ १२ ॥\nमहालक्ष्यै च विद्महे सर्वशक्त्यै च धीमहि \nतन्नो देवी प्रचोदयात् ॥ १३ ॥\nमातर्नताः स्म भुवनार्तिहरे प्रसीद\nशन्तो विधेहि कुरु कार्यमिदं दयार्द्रे \nभारं हरस्व विनिहत्य सुरारिवर्गं\nमह्या महेश्वरि सतां कुरु शं भवानि ॥ १४ ॥\nयद्यम्बुजाक्षि दयसे न सुरान्कदाचित्\nकिं ते क्षमा रणमुखेऽसिशरैः प्रहर्तुम् \nएतत्त्वयैव गदितं ननु यक्षरूपं\nधृत्वा तृणं दह हुताश पदाभिलाषैः ॥ १५ ॥\nकंसः कुजोऽथ यवनेन्द्रसुतश्च केशी\nयेऽन्ये तथा नृपतयो भुवि सन्ति तांस्त्वं\nहत्वा हरस्व जगतो भरमाशु मातः ॥ १६ ॥\nये विष्णुना न निहताः किल शङ्करेण\nये वा विगृह्य जलजाक्षि पुरन्दरेण \nते ते मुखं सुखकरं सुसमीक्षमाणाः ्\nसंख्ये शरैर्विनिहता निजलीलया ते ॥ १७ ॥\nशक्तिं विना हरिहरप्रमुखाः सुराश्च ॥\nनैवेश्वरा विचलितुं तव देवदेवि \nधर्तुं धराञ्च रजनीशकलावतंसे ॥ १८ ॥\nवाचा विना विधिरलं भवतीह विश्वं\nकर्तुं हरिः किमु रमारहितोऽथ पातुम् \nसंहर्तुमीश उमयोज्झित ईश्वरः किं\nते ताभिरेव सहिताः प्रभवः प्रजेशाः ॥ १९ ॥\nकर्तुं प्रभुर्न द्रुहिणो न कदाचनाहं\nकर्तुं प्रभुत्वमनघेऽत्र तथा विहर्तुं\nत्वं वै समस्तविभवेश्वरि भासि नूनम् ॥ २० ॥\nएवं स्तुता तदा देवी तानाह विबुधेश्वरान् \nकिं तत्कार्यं वदन्त्वद्य करोमि विगतज्वराः ॥ २१ ॥\nशंसन्तु भवतां दुःखं धरायाश्च सुरोत्तमाः ॥ २२ ॥\nवसुधेयं भराक्रान्ता सम्प्राप्ता विबुधान्प्रति \nरुदती वेपमाना च पीडिता दुष्टभूभुजैः ॥ २३ ॥\nभारापहरणं चास्याः कर्तव्यं भुवनेश्वरि \nदेवानामीष्मित कार्यमेतदेवाधुना शिवे ॥ २४ ॥\nघातितस्तु पुरा मातस्त्वया महिषरूपभृत् \nदानवोऽतिबलाक्रान्तस्तत्सहायाश्च कोटिशः ॥ २५ ॥\nतथा शुम्भो निशुम्भश्च रक्तबीजस्तथापरः \nचण्डमुण्डौ महावीर्यौ तथैव धूम्रलोचनः ॥ २६ ॥\nदुर्मुखो दुःसहश्चैव करालश्चाति वीर्यवान् \nअन्ये च बहवः क्रूरास्त्वयैव च निपातिताः ॥ २७ ॥\nतथैव च सुरारींश्च जहि सर्वान्महीश्वरान् \n(भारं हर धरायाश्च दुर्धरं दुष्टभूभुजाम् \nइत्युक्ता सा तदा देवी देवानाहाम्बिका शिवा ॥ २८ ॥\nमयेदं चिन्तितं पूर्वमंशावतरणं सुराः ॥ २९ ॥\nभारावतरणं चैव यथा स्याद्‌दुष्टभूभुजाम् \nमया सर्वे निहन्तव्या दैत्येशा ये महीभुजः ॥ ३० ॥\nमागधाद्या महाभागाः स्वशक्त्या मन्दतेजसः \nभवद्‌भिरपि स्वैरंशैरवतीर्य धरातले ॥ ३१ ॥\nमच्छक्तियुक्तैः कर्तव्यं भारावतरणं सुराः \nकश्यपो भार्यया सार्धं दिविजानां प्रजापतिः ॥ ३२ ॥\nयादवानां कुले पूर्वं भविताऽऽनकदुन्दुभिः \nतथैव भृगुशापाद्वै भगवान्विष्णुरव्ययः ॥ ३३ ॥\nअंशेन भविता तत्र वसुदेवसुतो हरिः \nतदाहं प्रभविष्यामि यशोदायां च गोकुले ॥ ३४ ॥\nकार्यं सर्वं करिष्यामि सुराणां सुरसत्तमाः \nकारागारे गतं विष्णुं प्रापयिष्यामि गोकुले ॥ ३५ ॥\nशेषं च देवकीगर्भात्प्रापयिष्यामि रोहिणीम् \nमच्छक्त्योपचितौ तौ च कर्तारौ दुष्टसंक्षयम् ॥ ३६ ॥\nदुष्टानां भूभुजां कामं द्वापरान्ते सुनिश्चितम् \nइन्द्रांशोऽप्यर्जुनः साक्षात्करिष्यति बलक्षयम् ॥ ३७ ॥\nधर्मांशोऽपि महाराजो भविष्यति युधिष्ठिरः \nवाय्वंशो भीमसेनश्चाश्विन्यंशौ च यमावपि ॥ ३८ ॥\nवसोरंशोऽथ गाङ्गेयः करिष्यति बलक्षयम् \nव्रजन्तु च भवन्तोऽद्य धरा भवतु सुस्थिरा ॥ ३९ ॥\nभारावतरणं नूनं करिष्यामि सुरोत्तमाः \nकृत्वा निमित्तमात्रांस्तान्स्वशक्त्याहं न संशयः ॥ ४० ॥\nकुरुक्षेत्रे करिष्यामि क्षत्त्रियाणां च संक्षयम् \nअसूयेर्ष्या मतिस्तृष्णा ममताभिमता स्पृहा ॥ ४१ ॥\nजिगीषा मदनो मोहो दोषैर्नक्ष्यन्ति यादवाः \nब्राह्मणस्य च शापेन वंशनाशो भविष्यति ॥ ४२ ॥\nभवन्तोऽपि निजाङ्गैश्च सहायाः शार्ङ्गधन्वनः ॥ ४३ ॥\nप्रभवन्तु सनारीका मथुरायां च गोकुले \nइत्युक्त्वान्तर्दधे देवी योगमाया परात्मनः ॥ ४४ ॥\nसधरा वै सुराः सर्वे जग्मुः स्वान्यालयानि च \nधरापि सुस्थिरा जाता तस्या वाक्येन तोषिता ॥ ४५ ॥\nप्रजाश्च सुखिनो जाता द्विजाश्चापुर्महोदयम् \nसन्तुष्टा मुनयः सर्वे बभूबुर्धर्मतत्पराः ॥ ४६ ॥\nअवतार धारणासाठी देवीची आज्ञा -\nअसे सांगून भगवान् विष्णु ब्रह्मदेवाला म्हणाले, \"ज्या अर्थी सर्व जन मायेने मोहित झालेले आहेत, त्याअर्थी महामायेच्या कृपेवाचून कोणालाही तत्त्वज्ञान होणे शक्य नाही. आम्ही मायेने व्याप्त झालो असल्यामुळे शांत, सच्चिदानंद व अव्यक्त असा जो परम पुरुष जगद्‌गुरु त्याचे आम्हाला खरोखर स्मरण होत नाही. मी विष्णु, मी ब्रह्मदेव, मी शिव असा आपणाला अहंपणाचा मोह झाला आहे व त्यामुळे हे विधात्या, परमात्मरूप सनातन वस्तूचे ज्ञान आपणाला होत नाही. परमात्म्याच्या मायेने मी सर्वदा मोहित असल्यामुळे काष्ठाची बाहुली ज्याप्रमाणे मायावी मांत्रिकाच्या अधीन असते त्याप्रमाणे मी पराधीन आहे.\nकल्पाचे आरंभी त्या परमात्म्याची अद्‍भुत विभूती तू व शिवांसह मीही त्या सुधासागरामध्ये अवलोकन केली आहे. मंदार वृक्षांनी युक्त असलेल्या मणीद्वीपामध्ये रसक्रीडा चालली असताना देवींच्या समाजात ती अद्‌भुत विभूती दृष्टीस पडेपर्यंत तिच्याविषयी कोणी काही सांगितलेले आमच्या ऐकण्यातही नव्हते. स्वकार्यसिद्धिकरता सर्व मनोरथ परिपूर्ण करणारी व कल्याणरूप अशी जी त्या परमात्म्याची मायारूप आद्य व परम शक्ती तिचे देवांनी आता स्मरण करावे.\"\nविष्णूने असे सांगितले असता सर्व देव त्या सनातन व भुवनेश्वरी देवी योगमायेचे मनामध्ये स्मरण करू लागले. स्मरण करताक्षणीच त्या देवीने प्रत्यक्ष दर्शन दिले. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे देवीची कांती अरुणवर्ण दिसत होती. त्या देवीने पाश व अंकुश ही आयुधे आणि वरद व अभयद ह्या मुद्रा धारण केल्या होत्या, उत्कृष्ट मुद्रेने युक्त असलेल्या त्या देवीचे दर्शन होताक्षणीच देव आनंदित होऊन तिची स्तुती करू लागले.\nदेव म्हणाले, \"हे देवी, कोळ्यापासून निघणार्‍या तंतूप्रमाणे आणि अग्नीपासून निघणार्‍या ठिणग्याप्रमाणे ज्याच्यापासून हे जगत् निर्माण झाले तिला आम्ही वंदन करतो. तिच्या मायाशक्तीने हे सर्व चराचर जगत् निर्माण केले आहे. त्या करुणासागर व त्रैलोक्याधीश चिद्रूप देवीचे आम्ही ध्यान करतो. जिच्या अज्ञानामुळे संसारप्राप्ती होत असते व जिच्या ज्ञानामुळे संसाराचा नाश होत असतो त्या ज्ञानस्वरूप देवीचे आम्ही ध्यान करतो. ती आम्हाला तिच्या स्मरणाविषयी निरंतर प्रेरणा करो. एक महालक्ष्मीच आम्ही जाणीत असून त्या आदि शक्तीचेच ध्यान आम्ही सर्व करत असतो.\nती आमच्या बुद्धीला प्रेरणा करो. हे दयार्द्र माते, हे विश्वदुःखहारिणी, आम्ही तुला नत आहो. तू प्रसन्न हो आणि हे सांप्रत प्राप्त झालेले कार्य करून तू आमचे कल्याण कर. हे महेश्वरी, हे भवानी, तू दैत्यवर्गाचा नाश करून भूभार हरण कर. सज्जनाचे कल्याण कर. हे कमलनयने, तू जर देवांवर दया न करशील तर रणात खड्‌ग व बाण ह्यांच्या प्रहारांनी त्याचा नाश व्हावा असे तुला वाटत आहे काय पृथ्वीतील कोणतेही कार्य तुझ्या अनुग्रहाशिवाय होत नाही.\nयक्षरूप धारण करून 'हे अग्ने, हे तृण दग्ध कर' इत्यादि पदांनी उपनिषदांमध्ये तूच कथन केले आहेस. कंस, नरकासुर, कालीय यवन, केशी, बृहद्रथ, बकासुर, पुतना, गर्दभासुर आणि शाल्व वगैरे भूतलावर असलेले मुख्य राजे त्यांचा तू वध करून हे माते, तू जगताचा भार सत्वर हरण कर.\nहे कमलनयने, विष्णु व शंकर आणि इंद्र ह्यांच्याशी युद्ध करूनसुद्धा ज्यांचा वध झाला नाही ते दैत्य तुझे सुखकारक मुखकमल अवलोकन करीत असताना संग्रामामध्ये सहज लीलेने सोडलेल्या बाणांनी तू त्यांचा पूर्वी वध केला आहेस. हे चंद्रखंडमौले देवी, तुझ्या शक्तीशिवाय शिव, विष्णु प्रभृती देव चलनवलन करण्यास सुद्धा समर्थ नाहीत, मग धारणाशक्तीशिवाय असलेला शेष तरी पृथ्वी धारण करण्यास कोठून समर्थ होणार \nइंद्र म्हणाला, \"हे देवी, हे वाग्देवी, तुझ्याशिवाय ब्रह्मदेव, लक्ष्मीशिवाय विष्णु आणि उमेशिवाय शंकर हे अनुक्रमे जगताची उत्पत्ती, स्थिती व लय करण्यास समर्थ नाहीत. ते त्या शक्तीसह स्वकार्य करण्यास समर्थ होत असतात.\"\nविष्णू म्हणतात, \"हे समस्तविश्वेश्वरी, त्रैलोक्याचे प्रभुत्व करण्यास तुझा अंश नसल्यास मी, ब्रह्मदेव आणि महेश्वर ह्यापैकी कोणी समर्थ नाही त्याचप्रमाणे तुझ्या कृपेवाचून आम्हाला येथे हालचालसुद्धा करता येत नाही.\nहे देवी, तूच प्रभुत्वाने भासमान आहेस.\"\nह्याप्रमाणे देवीची स्तुती केली असता ती प्रसन्न होऊन सुरश्रेष्ठांना म्हणाली, \"हे देवहो, तुमचे काय कार्य आहे ते तुम्ही निर्भयपणे कथन करा. मी ते आज शेवटास नेईन. हे सुरश्रेष्ठहो, या जगतामध्ये असाध्य असलेलाही तुमचा मनोरथ मी परिपूर्ण करीन. पृथ्वीला व तुम्हाला काय दु:ख होत आहे हे तुम्ही मला कथन करा.\"\nदेव म्हणतात, \"भाराने चिरडून गेलेली ही पृथ्वी देवांकडे आली आहे. दुष्ट राजांनी तिला पीडल्यामुळे ही थरथर कापत असून शोक करीत आहे. हे भुवनेश्वरी, हिचा भार तू दूर कर. हे कल्याणी, हेच कार्य मुख्यत्वाने देवांना इष्ट आहे. हे माते, जसा पूर्वी महिषरूप धारण करणार्‍या अतिबलाढय दानवाचा आणि त्याच्या कोटयावधी साहाय्यकर्त्या राक्षसांचा तू वध केला आहेस, शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महावीर्यवान चंडमुंड, धूम्रलोचन, दुर्मुख, दुःसह, वीर्यवान कराला आणि इतरही असह्य क्रूर राक्षस ह्यांचा वध तूच केला आहेस, त्याचप्रमाणे हल्ली पृथ्वीवर जन्मास आलेले दुष्ट, सर्व देवशत्रू यांचा तू वध कर. या दुष्ट राजांचा पृथ्वीला होत असलेला दुःसह भार तू हरण कर.\"\nअशा प्रकारे देवांनी प्रार्थना केली असता ती कल्याणी अंबिका देवी हास्यपूर्वक मेघगंभीर वाणीने म्हणाली, \"हे देवहो, दुष्ट राजांचा भार दूर व्हावा, एतदर्थ अंशाने अवतीर्ण होण्याचे मी पूर्वीच मनामध्ये आणले आहे. सांप्रत पृथ्वीवर मागधप्रभृती महाबलाढय दैत्याधिपती राजे जन्मास आलेले आहेत. त्यांना मी आपल्या शक्तीने निस्तेज करीन, त्या सर्वांचा वध करीन.\nहे देवहो, तुम्हीही माझ्या शक्तीचे साहाय्य घेऊन आपापल्या अंशांनी भूतलावर अवतीर्ण व्हा. भूमीचा भार हरण करण्याच्या उद्योगास लागा. माझी शक्ती तुम्हांस साहाय्य करील.\nदेवांचा पूर्वज जो कश्यप मुनी तो भार्येसहवर्तमान यादवकुलामध्ये आनकदुंदुभी म्हणून तुमच्या पूर्वी जन्मास येईल आणि नंतर भृगुऋषीच्या शापामुळे भगवान सर्वव्यापी अक्षय्य श्रीहरी हा त्या यादवकुलामध्ये वसुदेवाचा पुत्र म्हणून अंशरूपाने अवतीर्ण होईल.\nहे सुरश्रेष्ठहो, त्यावेळी मीही गोकुलामध्ये यशोदेच्या ठिकाणी अवतार धारण करीन आणि देवांचे सर्व कार्य करीन. कारागारामध्ये असलेल्या विष्णूला मी गोकुलामध्ये आणीन. शेषाला देवकीच्या गर्भाशयातून काढून रोहिणीच्या गर्भाशयात नेऊन ठेवीन. नंतर माझ्या शक्तीने युक्त असलेले ते राम - कृष्ण द्वापर युगाच्या शेवटी दुष्ट लोकांचा व दुष्ट राजांचा नि:संशय क्षय करतील.\nत्याच वेळी साक्षात् इंद्राचा अंश अर्जुन या नावाने जन्मास येऊन तो विपुल सैन्याचा नाश करील. धर्माचा अंश युधिष्ठिर हा महाराजा होईल. वायूचा अंश भीमसेन, अश्विनीकुमारांचे अंश नकुल - सहदेव आणि वसूचा अंश गंगानंदन भीष्म हेही प्रसंगाप्रसंगाने सैन्याचा नाश करतील.\nहे सुरश्रेष्ठहो, तुम्ही चिंता करू नका. मी खरोखर पृथ्वीचा भार हरण करीन. आता तुम्ही स्वस्थानी परत जा. पृथ्वीनेही निर्भय असावे. त्या कृष्णादिकांना निमित्तमात्र करून मी स्वशक्तीनेच कुरुक्षेत्रामध्ये क्षत्रियांचा निःसंशय क्षय करीन. देवहो, असूया, ईर्ष्या, कुमती, तृष्णा, ममता, अभिमान, स्पृहा, जिगीषा, विषयवासना आणि मोह ह्या दोघांनी यादवांच्या मनोवृत्ती क्षुब्ध होऊन जेव्हा ते उच्छृंखल होतील तेव्हा ब्राह्मणाच्या शापाने यदुवंशाचा नाश होईल. भगवानही शापामुळे धारण केलेल्या त्या कलेवराचा त्याग करील. आता विष्णूला साहाय्य करण्याकरता तुम्ही स्त्रियांसहवर्तमान मथुरेमध्ये व गोकुलामध्ये आपआपल्या अंशाने अवतीर्ण व्हा.\"\nअसे म्हणून परमात्म्याची ती योगमायारूप देवी गुप्त झाली. नंतर पृथ्वीसह सर्व देव आपापल्या स्थानी गेले. तिच्या भाषणाने संतुष्ट झालेली पृथ्वीही निर्भय होऊन विपुल लता व औषधी ह्यांनी युक्त झाली. प्रजा सुखी झाली. द्विजांचे भाग्य उदयास आले. सर्वही मुनी संतुष्ट होऊन धर्माविषयी दक्ष राहू लागले. सर्वत्र धर्माचे पुनरुत्थान झाले.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nचतुर्थस्कन्धे देवान् प्रति देवीवाक्यवर्णनं नामकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://tabi-sake.com/tabisake/aizu/mr/", "date_download": "2018-05-24T13:48:54Z", "digest": "sha1:6GKPTGA2YADT37JXJQDIHR6UM7A4CT2M", "length": 5027, "nlines": 122, "source_domain": "tabi-sake.com", "title": "Tabi-Sake Aizu | 旅酒", "raw_content": "\nAizu फुकुशिमा प्रिफेक्चर प्रतिनिधित्व प्रसिद्ध पर्यटन रिसॉर्ट्स एक आहे. अशा सुंदर निसर्ग आणि ऐतिहासिक स्पा, पण Castletown च्या राहते म्हणून नाही फक्त विविध बार स्थळांच्या सर्व प्रकारचे लोक आपापसांत लोकप्रिय आहे. इतिहास आणि संस्कृती अभ्यास, आणि श्रीमंत निसर्ग आनंद दोन्ही विलक्षण आहेत. Aizu च्या लालसेचे आनंद आणि मजा बार आहे करा.\nWakamatsu शहर, Aizu वेळी, सगळीकडे लोक इतिहास मागोवा पाहू शकता. अशा Kitakata रमेन जसे Tsuruga कॅसल, Byakkotai आणि Musashi राहत्या राहते, पण अन्न नाही फक्त ऐतिहासिक पर्यटन रिसॉर्ट्स सर्व प्रसिद्ध आहेत.\nTsuruga वाडा Tsuruga वाडा सुमारे एक महिना चाललेल्या या Boshin युद्ध विरोध प्रसिद्ध किल्लेवजा वाडा आहे. लाल छप्पर फरशा आणि छप्पर वर एक प्रचंड डॉल्फिन सारखी मासे आणि 2 भूमिगत एक धातूंच्या अभेद्य रचना आणि आपल्या स्वत: च्या डोळ्यांनी 5 aboveground आहे Tsuruga वाडा देखणे करा.\nByakkotai Byakkotai 17. 16 पासून मुले त्यांच्या अधिकारी अद्याप वारसा जात आहेत आत्महत्या लोक निष्ठा आणि दुर्दैवी नशीब बनलेला आहे.\nHigashiyama-onsen सुमारे 1300 वर्षे एक इतिहास आहे, जे Higashiyama गरम पाण्याचा झरा येथे श्रीमंत निसर्ग पाहून तर लोक त्यांच्या देहाची रिफ्रेश करू शकता. Wakamatsu सिटी केंद्र बंद असताना, लोक अजूनही पक्षी आवाज ऐकू आणि लाल पाने पाहू शकता, जेथे स्थित आहे जागा.\nTABI फायद्यासाठी Aizu स्थानिक तांदूळ आणि सुंदर डोंगर, मत्तय पाणी वापरत असलेल्या फायद्यासाठी दारूभट्टी पासून केली आहे Iide. आपण Aizu भेट देण्याची मला संधी आहे तेव्हा, वेगवेगळ्या लोकांनी उच्च मूल्ये प्राप्त पेय आनंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/12/indian-agriculture-2014-at-glance.html", "date_download": "2018-05-24T13:52:56Z", "digest": "sha1:6F4BJ4MNJGPEGJFYZIKACWI7XCEX3ZFQ", "length": 13329, "nlines": 72, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : भारतीय कृषी 2014: एका दृष्टीक्षेपात", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nभारतीय कृषी 2014: एका दृष्टीक्षेपात\nभारतीय कृषी व्यवस्थेवर एक नजर\nकृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.\nकृषी क्षेत्र 54.6 टक्के रोजगार निर्मिती करते.\nसकल देशांतर्गत उत्पन्नामध्ये कृषी आणि निगडीत क्षेत्राचा (कृषी, पशुधन, वन व मस्त्यपालन क्षेत्रासह)13.9 अक्के हिस्सा आहे.\nबाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये (2012-17) कृषी क्षेत्राच्या विकासाचा दर 4 टक्के निश्चित करण्यात आला आहे.\nवर्ष 2013-14 च्या अन्नधान्य उत्पादनाच्या चौथ्या अंदाजपत्रकानुसार 264.77 मिलियन टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज आहे.\nअकराव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान साध्य केलेला विकास टिकवून ठेवण्यासाठी बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये निश्चित केलेले 4 टक्के विकास दराचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तसेच योजनांमधील पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरु असलेल्या 51 योजनांचे पुनर्गठन करुन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, तेलबिया व तेलरोपांसाठी राष्ट्रीय अभियान, उदयान विकासासाठी सर्वसमावेशक अभियान, शाश्वत कृषी राष्ट्रीय अभियान, कृषी विस्तार व तंत्रज्ञान राष्ट्रीय अभियान हे पाच अभियान, राष्ट्रीय पिक विमा कार्यक्रम, कृषी खानेसुमारी व सांख्यिकी सर्वसमावेशक योजना, कृषी विपणन सर्वसमावेशक योजना, कृषी सहकार्य सर्वसमावेशक योजना व सचिव आर्थिक सेवा या पाच मध्यवर्ती क्षेत्रीय योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना ही एक राज्य नियोजन योजना तयार करण्यात आल्या.\nकृषी क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन शेतीच्या निरंतर विकासासाठी 2014-15 च्या अर्थसंकल्पात अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सरकारच्या काही उपक्रमांची माहिती खालीलप्रमाणे :-\nराष्ट्रीय गोकुळ अभियान :\n1998 पासून जागतिक दुग्ध उत्पादन देशांमध्ये भारत अग्रस्थानी आहे. वर्ष 2013-14 मध्ये दुधाच्या उत्पादनात वाढ होऊन 137.97 मिलीयन टन झाले आहे. जगामध्ये गोजातीय पशुंचे प्रमाण सर्वाधिक आहे. वैज्ञानिक पध्दतीने देशी गोजातीय पशुंचे प्रजनन व विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गोजातीय पशुसंवर्धन व डेअरी विकास राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय गोकुळ अभियान सुरु करण्यात आले आहे.\nदुधाची वाहतूक करण्यासाठी कृषी रेल्वे जाळयाला प्रोत्साहन देण्यासाठी डेअरी सहकारी संघटनेच्यावतीने अमुल व एनडीडीबीने 36 नवीन दूध टँकर रेल्वेला उपलब्ध करुन दिले. यामुळे जिथे अधिक प्रमाणात दुधाचे उत्पादन होत आहे तिथून त्‍याची वाहतूक करुन मागणी असलेल्या ठिकाणी पोहचवणे सोपे झाले असून यामुळे आता दुग्धव्यावसायिकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.\n· पशु प्रजनन विकासासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.\n· देशांतर्गत मत्स्य विकासासाठीच्या \"नील क्रांती\"साठी 50 कोटी रुपये\n· शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या संस्थात्मक कृषी कर्जात वर्ष 2014-15 मध्ये वाढ करुन 8 लाख कोटी करण्यात आले आहे.\n· वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी 7 टक्के सवलतीच्या दरात कृषी कर्जासह 3 टक्के रोख अनुदान\n· कृषी व ग्रामीण क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वर्ष 2014-15 मध्ये ग्रामीण पायाभूत विकास निधीमध्ये 25 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.\n· शेतीमधील दीर्घकालीन गुंतवणूक कर्जाला प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्डमध्ये 4 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे.\n· देशामध्ये जलसंधारण वाढविण्यासाठी वर्ष 2014-15 मध्ये 1 हजार कोटी रुपयांची प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरु करण्यात आली.\n· प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणाऱ्या मृद आरोग्य कार्डसाठी वर्ष 2014-15 मध्ये सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी उभारुन प्रायोगिक तत्त्वावर एक योजना सुरु केली आहे.\n· संपूर्ण देशात 100 मोबाईल मृदा तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी अतिरिक्त 56 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.\n· चालू आर्थिक वर्षात नाबार्डच्या माध्यमातून भूमीहिन किसानांच्या 5 लाख संयुक्त शेती गटांना आर्थिक सहाय्य देण्यात आले.\n· चालू आर्थिक वर्षात किसान वाहिनी सुरु करण्यात येणार आहे, यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\n· आंध्र प्रदेश व राजस्थानमध्ये कृषी विद्यापीठे आणि तेलंगणा व हरयाणा मध्ये उदयानविषयक विद्यापीठे स्थापन करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\n· आसाम आणि झारखंडमध्ये दोन प्राविण्य संस्था स्थापन करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे हया दोन्ही संस्था पूसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचाच भाग असतील.\nकृषी क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांना सर्वतोपरी मदत करत आहे. कृषी उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी योजना राबवण्यात येत आहेत.\nआता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी ह्या बटणाचा वापर करा.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-249685.html", "date_download": "2018-05-24T13:28:54Z", "digest": "sha1:24INYUDSGUZU2W3RDBFUQWCKZHIRB77Y", "length": 11840, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाघाचं काळं मांजर झालंय, सुप्रिया सुळेंचा सेनेवर घणाघात", "raw_content": "\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nरेणके आयोगावर टीका केल्याबद्दल हरीभाऊ राठोडांवर मानहानी दावा\nकोल्हापूरच्या पंचगंगेचा प्रकट दिन उत्साहात साजरा\nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nमोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट \n'घशात हात घालून सत्ता बाहेर काढली', राज ठाकरेंनी कुंचल्यातून भाजपला फटकारलं\nपेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \n'आज में आगे...जमाना है पिछे...',सलाम 'तारिणी'च्या रणरागिणींना \nशाही लग्नात प्रियांकाची सुंदर अदा\nकाय म्हणतोय विराट कोहली आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nक्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...\nआयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईची धडक, हैदराबादचा पराभव\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \nकेक कापून बुलेट ट्रेनचा निषेध\n'शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते'\nपेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणण्याचा प्रयत्न\nअखेर निरंजन डावखरे भाजपमध्ये...\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nवाघाचं काळं मांजर झालंय, सुप्रिया सुळेंचा सेनेवर घणाघात\n13 फेब्रुवारी : बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाहीये, वाघाचं काळं मांजर झालंय. आता त्या वाघालाही वाटत असेल की मी का यांचं चिन्ह झालोय असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.\nपरभणीच्या पाथरीमध्ये प्रचार सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाहीये, कसली ती शिवसेना कसला तो वाघ...वाघ नाही नुसती मांजर झालीये. तीही काळी मांजर झालीये. काळ मांजर कधी तरी घाबरतं पण कुठे काळी मांजर आणि काही राहिलं नाही. त्या वाघालाही वाटत असेल कुठून आणि का मला वापरताय अशी टीका सुळे यांनी केली. तसंच शिवसेनेत आता दम राहिला नसल्याची मिश्किल खिल्लीही त्यांनी उडवलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: NCPSupriya suleवाघशिवसेनासुप्रिया सुळे\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nकुमारस्वामी सरकारसाठी धोक्याची घंटा, काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार नाराज\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nअभी तक \u0003खेलने के लिए\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-05-24T13:52:48Z", "digest": "sha1:XHF7JMAMPLPHKANBKAGRJHZBEWGZYH4A", "length": 15584, "nlines": 225, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शशी कपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n४ डिसेंबर २०१७ (वय वर्षे -७९)\nजब जब फूल खिले, प्यार का मौसम\nदादासाहेब फाळके पुरस्कार (२०१५)\nकुणाल, करण, संजना (कन्या)\nशशी कपूर (जन्म : कलकत्ता, १८ मार्च १९३८; मृत्यू : मुंबई, ४ डिसेंबर २०१७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर यांच्यामुळे त्यांच्या घरात पहिल्यापासून सिनेमा होताच.\nशशी कपूर यांचे शशी कपूर यांचे खरे नाव बलबीरराज कपूर होते. त्यांचे शिक्षण मुंबईत डॉन बॉस्को शाळेत झाले. त्यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. १९४०मध्ये शशीराज, १९४१मध्ये मीना आणि १९४५मध्ये बचपन या चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांतील महत्त्वाचे चित्रपट म्हणजे १९४८मध्ये आलेला आग आणि १९५१मध्ये आलेला आवारा. १९४० ते १९५४ या काळात त्यांनी १९ चित्रपटांत बालकालाकार म्हणून काम केल्यानंतर १९६१मध्ये आलेल्या धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे ११६ सिनेमांमध्ये काम केले, त्यांपैकी तब्बल ६१ सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.\n२०११मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. २०१५मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान मिळाला होता. चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले होते.\nत्यांच्या पत्नी जेनिफर यांचे १९८४ साली कर्करोगाने निधन झाले.\n१ पृुथ्वी थिएटर्सचे पुनरुज्जीवन\n२ शशी कपूर यांचे हिंदी चित्रपट\n३ ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपट\n४ भारतीय पण इंग्रजी चित्रपट\n५ दिग्दर्शित केलेले चित्रपट\n६ शशी कपूर निर्माते असलेले चित्रपट\nबंद पडत चाललेल्या पृथ्वी थिएटर्सचे पुनरुज्जीवन ही शशी कपूर यांची अभिनयक्षेत्राला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.\nशशी कपूर यांचे हिंदी चित्रपट[संपादन]\nआ गले लग जा\nआमने सामने (नायिका शर्मिला टागोर)\nकन्यादान (नायिका आशा पारेख)\nकभी कभी (नायिका राखी)\nजब जब फूल खिले (नायिका नंदा)\nदो अौर दो पाँच\nनींद हमारी ख्वाब तुम्हारे (नायिका नंदा)\nप्यार का मौसम (नायिका आशा पारेख)\nमोहब्बत इसको कहते है (नायिका नंदा)\nराजा साब (नायिका नंदा)\nरूठा ना करो (नायिका नंदा)\nरोटी कपडा अौर मकान\nवक्त (नायिका शर्मिला टागोर)\nहम तो चले परदेस\nहसीना मान जायेगी (नायिका बबीता)\nयांशिवाय, शशी कपूर यांनी झीनत अमान, मुमताज, मौसमी चॅटर्जी, परवीन बाबी, रेखा, हेमा मालिनी यांच्यासोबतही काम केले आहे.\nब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपट[संपादन]\nभारतीय पण इंग्रजी चित्रपट[संपादन]\nसॅमी ॲन्ड रोझी गेट लेड\nपोस्ट बॉक्स ९९९ (साहाय्यक दिग्दर्शक)\nशशी कपूर निर्माते असलेले चित्रपट[संपादन]\nजुनून (सहनिर्माते अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर)\nदादासाहेब फाळके पुरस्कार (२०१५)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता\nउत्तम कुमार (१९६७) · अशोक कुमार (१९६८) · उत्पल दत्त (१९६९) · संजीव कुमार (१९७०) · एम.जी. रामचंद्रन (१९७१) · संजीव कुमार (१९७२) · पी.जे. अन्टोनी (१९७३) · साधु मेहेर (१९७४) · एम.व्ही. वासुदेवराव (१९७५) · मिथुन चक्रवर्ती (१९७६) · भारत गोपी (१९७७) · अर्जुन मुखर्जी (१९७८) · नसिरुद्दीन शाह (१९७९) · बालन के. नायर (१९८०)\nओम पुरी (१९८१) · कमल हासन (१९८२) · ओम पुरी (१९८३) · नसीरुद्दीन शाह (१९८४) · शशी कपूर (१९८५) · चारुहसन (१९८६) · कमल हासन (१९८७) · प्रेमजी (१९८८) · मामूटी (१९८९) · अमिताभ बच्चन (१९९०) · मोहनलाल (१९९१) · मिथुन चक्रवर्ती (१९९२) · मामूटी (१९९३) · नाना पाटेकर (१९९४) · रणजित कपूर (१९९५) · कमल हासन (१९९६) · बालाचंद्र मेनन व सुरेश गोपी (१९९७) · अजय देवगण व मामूटी (१९९८) · मोहनलाल (१९९९) · अनिल कपूर (२०००)\nमुरली (२००१) · अजय देवगण (२००२) · विक्रम (२००३) · सैफ अली खान (२००४) · अमिताभ बच्चन (२००५) · सौमित्र चटर्जी (२००६) · प्रकाश राज (२००७) · उपेंद्र लिमये (२००८) · अमिताभ बच्चन (२००९) · धनुष व सलीम कुमार (२०१०) · गिरीश कुलकर्णी (२०११) · विक्रम गोखले व इरफान खान (२०१२)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nइ.स. १९३८ मधील जन्म\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मे २०१८ रोजी २३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2018/05/6_16.html", "date_download": "2018-05-24T13:52:46Z", "digest": "sha1:5GD62MTRXARMBRKTARELZFN7VWTPCPZZ", "length": 6850, "nlines": 115, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-6", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-6\nभारतीय राज्यघटना व राज्यपध्दती या अभ्यास घटकावर आधारित.\n1. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करते \nD. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश\n2. कोणत्या वर्षी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले \n3. भारताच्या उपराष्ट्रपती ची निवड कोणाकडून केली जाते \nC. संसद सदस्य व घटकराज्य कायदेमंडळाचे सदस्य\nD. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे फक्त निर्वाचित सदस्य\nD. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे फक्त निर्वाचित सदस्य\n4. महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती \n5. भारतामध्ये पंचायती राज व्यवस्थे सुरुवात प्रथम कोणत्या वर्षी झाली \n6. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या घटना दुरुस्तीने अठरा वर्षांवरील युवकांना मतदानाचा अधिकार दिला \n7. भारतीय संविधानात पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली \n8. पुढीलपैकी कोणत्या शासन पद्धतीत शिक्षणातून मुलांच्या चतुरस्र व्यक्तिमत्वाची निर्मिती शक्य होते \n9. राज्यघटनेनुसार शिक्षण हा कोणत्या यादीत समाविष्ट असलेला विषय आहे \nD. कोणत्याही सूचीत नाही\n10. वेश्याव्यवसायाला कोणत्या घटनात्मक हक्काने बंदी घातली आहे \nLabels: QuestionBanks, भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/arun-gawali-to-watch-his-biopic-264298.html", "date_download": "2018-05-24T13:23:47Z", "digest": "sha1:64F4ERT7W6LKVX3S33YNQ6JGG4PLFY4Q", "length": 12026, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'डॅडी' पाहायला येणार अरूण गवळी", "raw_content": "\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nरेणके आयोगावर टीका केल्याबद्दल हरीभाऊ राठोडांवर मानहानी दावा\nकोल्हापूरच्या पंचगंगेचा प्रकट दिन उत्साहात साजरा\nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nगडचिरोलीत रुग्णवाहिका नसल्याने बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nमोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट \n'घशात हात घालून सत्ता बाहेर काढली', राज ठाकरेंनी कुंचल्यातून भाजपला फटकारलं\nपेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \n'आज में आगे...जमाना है पिछे...',सलाम 'तारिणी'च्या रणरागिणींना \nशाही लग्नात प्रियांकाची सुंदर अदा\nकाय म्हणतोय विराट कोहली आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nक्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...\nआयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईची धडक, हैदराबादचा पराभव\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \nकेक कापून बुलेट ट्रेनचा निषेध\n'शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते'\nपेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणण्याचा प्रयत्न\nअखेर निरंजन डावखरे भाजपमध्ये...\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \n'डॅडी' पाहायला येणार अरूण गवळी\nसिनेमा पहायला खुद्द अरूण गवळीला येता यावं म्हणून निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेटच पुढे ढकलली आहे.\n04जुलै : हल्ली बॉलिवूडमध्ये डॉनच्या आयुष्यांवर सिनेमा बनायचा ट्रेन्ड आलाय. मग 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' असेल किंवा 'हसीना पारकर'. आता डॅडी नावाचा एक सिनेमा अरूण गवळीच्या आयुष्यावर येतोय. हा सिनेमा पहायला खुद्द अरूण गवळीला येता यावं म्हणून निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेटच पुढे ढकलली आहे.\nअरूण गवळीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या डॅडी या सिनेमात अर्जुन रामपाल प्रमुख भूमिकेत आहे. एखाद्या गुंडाला हिरो करून त्याचं गौरवीकरण करणं कितपत योग्य आहे हा एक वादच आहे. त्यामुळे चित्रपटावर सगळीकडून टीका होतेच आहे. हा सिनेमा आधी 21जुलैला रिलीज होणार होता.पण अरुण गवळीची सप्टेंबरमध्ये पॅरोलवर सुटका होऊ शकते. तसं झाल्यास त्याला हा सिनेमा पाहता येईल. याचसाठी गीता गवळीनं अर्जुन रामपालची भेट घेतली होती आणि सिनेमाची रिलीज डेट पुढं टाकायची इच्छाही व्यक्त केली होती.\nत्यामुळे हा सिनेमा आता 8 सप्टेंबरला रिलीज होतोय.\nसध्या अरूण गवळी आपल्या कुटुंबासोबत हा सिनेमा येऊन पाहणार असल्याची चर्चा सगळीकडे चाललीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nआता येणार सौरव गांगुलीवर सिनेमा\nहोय, माझाही विनयभंग झाला होता- सुश्मिता सेन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/10/gk-quiz-40.html", "date_download": "2018-05-24T13:57:53Z", "digest": "sha1:2WPKFAUSKXQNWHFMYD6RPCIF2S6RWANO", "length": 6703, "nlines": 126, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-40", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nहे सुध्दा वाचा :\n391. भारताची प्रमाणवेळ ही ______ नुसार ठरविली जाते.\nA. 820 30' पूर्व रेखावृत्त\nB. 820 30' पश्चिम रेखावृत्त\nC. 230 30' उत्तर रेखावृत्त\nD. 230 30' दक्षिण रेखावृत्त\nA. 820 30' पूर्व रेखावृत्त\n392. मणिपूर या राज्याची ____________ ही राजधानी आहे.\n393. ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशामध्ये ________ या नावाने ओळखतात.\n394. ___________ निर्यातीमुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते.\n395. महाराष्ट्राचे पठार _____________ खडकापासून बनलेले आहे.\n396. मराठवाड्यातील शेती विकास ____________ या प्रकल्पामुळे झालेला आहे.\n397. महाराष्ट्रातील ___________ हा जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्त्वाचा आहे.\n398. महाराष्ट्र पठारावर _____________ प्रकाराची जंगले आढळतात.\n399. पूर्णगड खाडी ही ______________ जिल्ह्यात आढळते.\n400. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण ____________ इतके आहे.\nLabels: 2018GK, QuestionBanks, Unused, सामान्य ज्ञान MCQs, सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/12/gk-quiz-96.html", "date_download": "2018-05-24T13:57:27Z", "digest": "sha1:XCAPDTTZXEJRTJG4MQ3LL74SQPH72XU5", "length": 5863, "nlines": 114, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 96", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 96\n951. झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगेचे स्थान ______________________ हिमालयात आहे.\n952. _____________ हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.\n953. भारतामध्ये दर ___________ वर्षांनी पशुगणना केली जाते.\n954. श्योक, झास्कर आणि गिलगीट या नद्या _________________________ या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.\n955. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातला _______________ क्रमांकाचा देश आहे.\n956. _______________ हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे.\n957. सोलापूर-विजापूर-हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक _____________ आहे.\n958. लोह आणि अल्युमिनियम चे प्रमाण कोणत्या मृदेत जास्त असते \n959. जम्मू आणि काश्मीर या राज्यातील सलाल जलविद्युत प्रकल्प ________________ या नदीवर आहे.\n960. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य __________________ आहे.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mls.org.in/ahavalmain16.aspx", "date_download": "2018-05-24T14:02:26Z", "digest": "sha1:FYURR6SB43OGGSNEIC3DGOHJCX23GRKN", "length": 6267, "nlines": 85, "source_domain": "mls.org.in", "title": "Maharashtra Legislature", "raw_content": "मुख्य पान रुपरेखा संपर्क\nअभ्यास दौरा (मे २०१७)\n->महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित\n->महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग २०१३-१४\n->महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग २०१४-१५\n->महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित २०१४-१५\n-> महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ २०१४-१५\n-> महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ २०१४-१५\n-> महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ २०१२-१३\n-> महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी २०१४-१५\n-> महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ २०१४-१५\n-> महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग २००८ ते २०१३\n-> महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग २०१३-१४\n-> डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली २०१४-१५\n-> मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ २००८-०९\n-> पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ,पुणे २०१४-१५\n-> हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मर्या.२०१०-११\n-> राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग २०१४-१५\n-> शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर २०१३-१४\n-> महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ २०१४-१५\n-> महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ २०१३-१४\n-> महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग २०१४-१५\n-> महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ २०१३-१४\n-> कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ २०१३-१४\n-> मराठवाडा कृषी विद्यापीठ २००४-०५\n-> मराठवाडा कृषी विद्यापीठ २००५-०६\n-> मराठवाडा कृषी विद्यापीठ २००६-०७\n-> मराठवाडा कृषी विद्यापीठ २००७-०८\n-> मराठवाडा कृषी विद्यापीठ २००८-०९\n-> मराठवाडा कृषी विद्यापीठ २०१२-१३\n-> मराठवाडा कृषी विद्यापीठ २०१३-१४\n-> अमरावती विद्यापीठ २००८-०९\n-> अमरावती विद्यापीठ २००९-१०\n-> अमरावती विद्यापीठ २०११-१२\n-> अमरावती विद्यापीठ २०१३-१४\n-> सोलापूर विद्यापीठ २०१३-१४\n-> उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ २०१३-१४\n-> रामटेक विद्यापीठ २०१४-१५\n-> शहर व औद्योगिक विकास महामंडळ २०१३-१४\n-> महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण २०१४-१५\n-> महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०१३-१४\n-> महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०१४-१५\n-> नागपूर विद्यापीठ २०१४-१५\n-> रामटेक विद्यापीठ २०१४-१५\n-> उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ २०१४-१५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://uday.net/taxonomy/term/45", "date_download": "2018-05-24T13:48:42Z", "digest": "sha1:JAG3G46IDAXJNRAV77IHX222AM5G5ASJ", "length": 6411, "nlines": 140, "source_domain": "uday.net", "title": "कविता | Uday's website", "raw_content": "\nमाचू पिक्चू - भाग ६\nमाचू पिक्चू - भाग ५\nमाचू पिक्चू - भाग ४\nमाचू पिक्चू - भाग ३\nघेता घेता एक दिवस\nRead more about देणार्‍याने देत जावे\n'ओळखलत का सर मला’ पावसात आला कोणी,\nकपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.\nक्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,\n‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.\nमाहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,\nमोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.\nभिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,\nप्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.\nकारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे\nपडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.\nखिशाकडे हात जाताच हसत हसत उठला\n‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.\nतू सुई, मी दोरा\nतू काळी, मी गोरा\nतू पोळी, मी भात\nतू फुटबॉल, मी लाथ\nतू बशी, मी कप\nतू उशी, मी झोप\nतू बॉल, मी बॅट\nतू उंदीर, मी कॅट\nमी मुंगळा, तू मुंगी\nतू साडी, मी लुन्गी\nतू लव्ह, मी प्रेम\nतू फोटो, मी फ्रेम\nतू डोकं, मी केस\nतू साबण, मी फेस\nतू निसर्ग, मी फिजा\nतू कविता, \"मी माझा\"\nतू घुबड, मी पंख\nतू विंचू, मी डंख\nतू साम्बार, मी डोसा\nतू बॉक्सर, मी ठोसा\nतू कणीक, मी पोळी\nतू औषध, मी गोळी\nतू पेट्रोल, मी कार\nतू दारु, मी बार\nया झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज\nराजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली\nती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥\nभूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे\nप्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥\nपहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या\nदारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥\nजाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला\nभिती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥\nमहाली मऊ बिछाने, कंदील शामदाने\nआम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥\nयेता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा\nकोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥\nRead more about या झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2010/09/", "date_download": "2018-05-24T13:42:08Z", "digest": "sha1:3B4EX6XLAF3BJOWLDAMV446SG4ZSTOMO", "length": 28200, "nlines": 75, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: September 2010", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nमी स्टुडिओत पाऊल ठेवलं. कंठसंगीताच्या रेकॉर्डिंगचा पहिलाच दिवस होता. जो गायक समोर येऊन गाणार होता, ज्याच्या आवाजात माझ्या अल्बमचं पहिलं गाणं रेकॉर्ड होणार होतं, त्या गायकाने जवळजवळ गेली ३५ वर्षे मराठी आणि हिंदी संगीतक्षेत्रात आपल्या मृदु, मुलायम आणि सुरेल आवाजाने स्वतःभोवती एक वलय निर्माण करुन अढळपदी स्थान मिळवलं होतं. आणि असा गायक आपलं गाणं गातोय, यासारखी अभिमानास्पद गोष्ट कोणती असली तरी या गोष्टीशी त्याची तुलना होऊ शकत नाही.\n२००१ साली आईवर कविता सुचली, बरोबर चालही सुचली. आईच्या घराण्यातंच संगीत. तिथुनंच संगीत आमच्यात उतरलं. मामानी ती कविता आणि चाल ऐकली. आणि त्याच्या पुढच्या भेटीत मला मंगेश पाडगांवकरांचं जिप्सी भेट म्हणुन मिळालं. तेव्हा पहिल्यांदा कविता समजू लागली, कवितेबद्दल आवड निर्माण होऊ लागली. संगीतकार जसा स्वरज्ञान घेऊनच जन्माला येतो, तशी कविताही सूर घेऊनच जन्माला येते. संगीतकार आणि कवितेचे सूर जुळले, संगीतकाराला कवितेचा सूर समजला, भिडला, की ते सूर तो लोकांना ऐकवतो. आणि कवितेचं गाण्यात रुपांतर होतं. कवितेला जबरदस्ती सुरात बांधलं, कि तेच सूर साखळदंडासारखे नकोसे वाटतात. विहीर खोदून मिळवलेलं पाणी आणि दगडाला पाझर फुटून वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी, यांच्या गोडव्यात जो फरक असतो, तोच फरक बांधलेल्या चालीत आणि सुचलेल्या चालीत असतो. त्या बांधकामात झालेली ओढाताण आपल्याला जाणवते. सुचलेल्या चालीत नाजुक, विणलेलं नक्षीकाम अनुभवायला मिळतं. हे जेव्हा समजलं, तेव्हापासून चाल सुचायची वाट पाहु लागलो. देवाच्या कृपेने छान कविता समोर येत गेल्या आणि त्यातल्या चाली मला दिसू लागल्या, सुचू लागल्या.\nमाझ्या अनेक मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांनी वेगवेगळ्या प्रसंगी माझी गाणी ऐकली. २००९ साली माझ्या गाण्यांचा एक कार्यक्रम कट्टेकर मित्रांनी ठेवला. त्याला फार छान प्रतिसाद मिळाला. आपल्या चाली लोकांना आवडू शकतात याची जाणीव मला तेव्हा झाली. आणि हीच गाणी आपण लोकांसमोर आणायची असा निर्णय मी घेतला.\nघर बांधणं जसं एक काम आहे, तसंच घर आतुन सजवणं ही देखील एक कला आहे. घर बांधणारा माणूस हा उत्तम interior decorator असतोच असं नाही. त्यासाठी वेगळ्या, त्यात माहीर असलेल्या माणसाची आपण मदत घेतो. पाटावरच्या गणपतीएवढंच महत्त्व मखरालाही आहे. गाण्य़ाची चाल म्हणज गणपती-आत्मा-गाभा. गाण्यात वाजणारं वाद्यवृंद, दोन कडव्यांमधलं म्युझिक म्हणजे मखर. चालीएवढंच त्या सजावटीलाही महत्त्व आहे. संगीत-संयोजक म्हणजे गाण्याचा मेक-अप मॅन. या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी मला आनंद सहस्रबुद्धेसारखा योग्य आणि कोणी माणुस मिळाला नाही. श्री. अनिल मोहिले यांच्या हाताखाली शिकून आणि गेली ६-८ वर्ष संगीतक्षेत्रात राहुन तो ताराही आता लखलखू लागलाय. संगीत-संयोजनाशिवाय, एक मित्र म्हणून त्याने अनेक बाबतीत मला मदत केलीये, आणि त्याची एक मोठी यादी आहे.\nअनेक चर्चांमधून कोणतं गाणं कसं करावं त्यात कोणती वाद्य वापरायची त्यात कोणती वाद्य वापरायची गाण्याचा साधारण आवाज कसा असेल गाण्याचा साधारण आवाज कसा असेल गाणं कसं ऐकु येणं अपेक्षित आहे गाणं कसं ऐकु येणं अपेक्षित आहे गाणं कोण कोण गाणार गाणं कोण कोण गाणार त्यांच्या पट्ट्या काय या बाबी नक्की करण्यात आल्या.\nपार्ल्यातल्या एका छोट्याश्या खोलीत आनंद, अभिजित सावंत(हा तबलजी Indian Idol चा विजेता नाही), अनिल करंजावकर आणि मी तालवाद्याच्या संयोजनासाठी भेटलो होतो. अनिल करंजावकरांचा मिश्किलपणा सुरु होता. माणुस ३०च्या आसपास असेल असा माझा अंदाज होता. नंतर समजलं कि संगीतसाधना करून माणुस १०-१५ वर्ष तरुण सहज राहु शकतो. धुमाळचे बोल ते \"श्रीराम जय राम जय जय राम\" असे बोलतात तर दादऱ्याचे \"ह्याला पाडलं, त्याला पाडलं\" असं म्हणतात. आनंद त्यांना एकेक गाणं वाजवुन दाखवे, M0, M1,M2, Fillers वगैरे वाजवुन दाखवे. कुठे कोणता ताल वापरावा कसा पॅटर्न असावा, ढोलक कुठे असावं इतर तालवाद्य कुठे असावीत इतर तालवाद्य कुठे असावीत डफ कुठे असावा मादल कसा वाजावा...वगैरे गोष्टींवर चर्चा करून सात तासात ती मैफल संपली. माझे स्टुडिओचे ७ तास वाचले. दोन दिवस हे तालवाद्यांचं सत्र चाललं.\nत्यानंतर विजुजी आले. १० च्या ऐवजी ११ वाजले यायला. बाहेरगावहुन आल्याचा थकवा चेहऱ्यावर दिसत होता, अंगात थोडा ताप आहे असंही ते म्हणाले ते. पण हातात बासरी घेतल्यावर कानाला जे सुख मिळालंय ते अवर्णनीय प्रत्येक पीसमध्ये एवढा भाव भरलेला होता प्रत्येक पीसमध्ये एवढा भाव भरलेला होता परत आखडूपणा न करता स्वतः अजुन सुधारणा करीत होते. \"higher octave मध्ये वाजवुन बघतो\", \"lower octave घे याचा\", \"याचा सेकंड पण घेतो lower मध्ये\" असं म्हणून जे काही द्यायचे.......प्रत्येक प्रयत्न आधीच्या प्रयत्नापेक्षा सरस आणि त्यांना जे सुचत होतं ते आधीच्या प्रत्येक पायरीपेक्षा वरचढ. दिल खुश हुआ........\nदुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता परत रेकॉर्डिंग सुरु होणार होतं. मी पावणे दहालाच हजर होतो.१० ला ५ कमी असताना स्टुडिओच्या गेटपाशी एक रिक्षा थांबली. त्यातुन साठीच्या आसपास वय असलेले एक काका उतरले. त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. त्यांनी रिक्षातुन एक उभ्या आकाराची बॅग काढली. आणि ते होते उमाशंकर शुक्ला. ती सतार पाहिल्यानंतर मला आठवलं, की गुलाम अलीसाहेबांच्या एका लाईव्ह शो ला मी गेलो होतो, तेव्हा बाजुला जे सतारवादक होते ते सतारवादक माझ्या गाण्यांसाठी सतार वाजवणार आहेत. आणि मी किती नशीबवान आहे याची जाणीव झाली मला.\nसंतुरवादन ही तर काही गाण्यांची गरज होती. त्याशिवाय गाणं पूर्णच झालं नसतं. आनंद म्हणाला आपण उल्हासजींना विचारु. त्यांचं मानधन आपल्या बजेटमध्ये बसणार असेल तर उत्तम. कारण VST किंवा साउंडफॉंट वापरुन वाजवलेल्या संतुरमध्ये मजा नाही. उल्हासजींना फोन लावला, त्यांचं मानधन आम्हाला झेपणार नव्हतं. त्यामुळे आम्ही मनाची तयारी करुन तो नाद सोडला होता. कारण सर्विस घ्यायची तर त्याचा मोबदला पण तेवढा गेला पाहिजे असं आमचं मत होतं. पण आधी नाही सांगुन त्यानंतर स्वतःहुन उल्हासजींचा फोन आला. \"तुमच्याबरोबर मी कधीच काम केलेलं नाहीये, त्यामुळे मी वाजवीन संतुर\". अगदी एस. डि. बर्मन, पंचमदांच्या काळापासुन म्हणजे कमीत कमी गेली ४० वर्षे जी व्यक्ती संतुर वाजवत्ये, आणि एवढ्या मोठ्या संगीतकारांसाठी ज्यांनी काम केलंय ते संतुरवादक ४ गाण्यांसाठी संतुर वाजवुन गेले. एकामागुन एक असे पिसेस देत होते. स्टुडिओ प्रसन्नतेने भारुन गेला होता. श्रावणातला वारा सुटावा, सगळीकडे हिरवंगार, प्रसन्न दिसावं असं काहीसं वाटत होतं. संतुरचा नाद कानात भिनत होता रात्री झोपल्यावर पण उल्हास बापट दि ग्रेट\nज्ञानेशदादांचं स्पॅनिश गिटार आणि ट्वेलस्ट्रिंग लाजवाब होतं. ज्ञानेसदादांना फक्त गाण्याची पट्टी सांगायची आणि गाणं ऐकवायचं, गाणं ऐकता ऐकता गाण्याचं बार टु बार नोटेशन काढतात. कसली तयारी असेल या माणसाची ते खरोखर पट्टीचे वादक आहेत. टोनी वाझ म्हणून पंचमदांचे बेस गिटारवादक होते, उतारवयात त्यांना वृद्धाश्रमात राहायला लागले. त्यांची उतारवयात सगळी सेवा मनिष कुलकर्णीने वृद्धाश्रमात जाऊन केली. टोनीजींनंतर त्यांच बेस गिटार थेट मनिषदादाकडे. पंचमदांच्या गाण्यांमधलं बेस गिटार म्हणजे अतुलनीय. तीच नजाकत मनिषदादाच्या वादनात उतरलीये. गुरुवर श्रद्धा असल्याशिवाय असलं होत नाही. मला नाही वाटत गुरुंची अशी सेवा हल्ली कोणी करत असेल.\nया सगळ्यांना साथ मिळाली ती दिपक बोरगांवकरांच्या साईड ऱ्हिदमची. तुम्हाला कसला आवाज हवाय एवढं फक्त सांगा, स्टुडिओभर त्यांची वाद्य असतात, त्यातुन ते वेळेत नेमक वाद्य शोधुन काढतात. पक्ष्यांचा, झऱ्याचा, वाहत्या पाण्याचा, घंटांचा, घुंगरुंचा, पाण्यात पडणाऱ्या थेंबांचा.........तुमच्या अपेक्षा पूर्ण होणारंच\nधर्म हे वंश हे देश भाषा किती,\nसर्व सीमा सहज सूर ओलांडिती\nहे दाखवण्यासाठी आम्ही भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातली वाद्य वापरुन ताल आणि सूर जुळवुन वरील ओळींचा अर्थ प्रगट केला. अक्षरश: १-१ बारसाठी नवीन वाद्य वापरलंय. म्हणजे गाण्यात एक वाद्य अंदाजे ५ सेकंदांसाठीच. ही सगळी वाद्य ते एवढ्या कमी अवधीसाठी शोधुन, ट्युन करून, परत त्याच जागी बांधुन ठेवत होते. एखादा असता तर कावला असता, आणि आम्हाला शिव्या हासडल्या असत्या. पण त्यांचा काम करण्यात असलेला लगाव तुम्हाला विडिओमध्ये दिसेलंच. आता हे गाणं बाजुच्या गाण्यांच्या यादी ऐका आणि कसं वाटलं ते सांगा. ‘बरसत आल्या अमृतधारा’मध्ये तर त्यांनी वाजवलेले घुंगरु डोळे मिटुन ऐकले तर समोर कथ्थक नृत्याच्या steps पण दिसतात, एवढं ते जिवंत वाजवलंय. दिपककाका तुफान आहेत\nकंठसंगीताच्या रेकॉर्डिंगचा पहिलाच दिवस होता. जो गायक समोर येऊन गाणार होता, ज्याच्या आवाजात माझ्या अल्बमचं पहिलं गाणं रेकॉर्ड होणार होतं, त्या गायकाने जवळजवळ गेली ३५ वर्षे मराठी आणि हिंदी संगीतक्षेत्रात आपल्या मृदु, मुलायम आणि सुरेल आवाजाने स्वतःभोवती एक वलय निर्माण करुन अढळपदी स्थान मिळवलं होतं. आणि असा गायक आपलं गाणं गातोय, यासारखी अभिमानास्पद गोष्ट कोणती असली तरी या गोष्टीशी त्याची तुलना होऊ शकत नाही. त्यांचं नाव श्री. सुरेश वाडकर नावाप्रमाणे सुरेश....... एका दिवसात ४ गाणी रेकॉर्ड केली. एक गाणं समाधानकारक झालं नाही. तेव्हाच आणि वेळ नसल्यामुळे काही दिवसांनी रेकॉर्ड करू परत असंही सांगितलं आणि त्याप्रमाणे केलं. मी त्यांच्यापुढे एवढा छोटा असुनही मी सांगितलेल्या चुका मोठ्या मनाने सुधारत होते. कुठेही मी नवोदित संगीतकार आहे अस मला भासवु दिलं नाही. कोणा लहान माणसामुळे लहान होण्याच्या पलिकडे गेले आहेत ते.....\nमंदारने तर मला सीडीची कल्पना डोक्यात आल्यापासूनच वेगवेगळ्या प्रकारे आणि वेळी मदत केली आहे. कितीही वरची पट्टी असली तरी त्याचा आवाज गोडच येतो. तो स्वतः उत्तम संगीतकार असल्यामुळे कवितेची जाण आहे त्याला. वैशाली तर विश्वगायिका शोभेल अशीच गायलीये. तिच्यातला सर्वात चांगला गुण असा कि तिला तिची चुक समजते आणि ती लगेच सुधारते. मोठं होण्याचं लक्षण आहे हे. श्रीरंग तर फारच सुरेख गायला आहे. त्याचा आवाजही गाण्याला साजेसा, कॉलेजमधल्या मुलासारखा आल्यामुळे ते गाणं एकदम तरुण झालंय.\nहे सगळं एकत्र बांधण्यात मला सर्वात जास्त मदत केली आनंदनी. त्याच्या संयोजनाने गाण्यांचं सोनंच नाही, तर गाणी सोन्याहुन पिवळी झालीत. Hats off to his sincerity, commitment, devotion, creativity and aesthetic sense. त्याच्या कामाची पद्धत बघुनच हा ‘लंबे रेसका घोडा’ असल्याची मला खात्री पटली.\nसगळे गायक, वादक, रेकॉर्डिस्ट यांनी आपापली कामे चोख केली आहेत. आता पाळी श्रोत्यांची. उत्तम दर्जा राखण्यासाठी जे जे आवश्यक होतं ते ते सगळं आम्ही आमच्यापरीनी केलं. सर्व गायकांनी, वादकांनी गाण्यांचं नुसतं सोनंच केलं नाही, तर गाणी सोन्याहुन पिवळी केली आहेत. ‘टेक’ म्हणून ते जे काही देतात ते घ्यावं तेवढं कमीच त्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी तरी ‘आता उजाडेल’ हा अल्बम सर्वांनी विकत घ्यावा हि माझी सुज्ञांकडुन किमान अपेक्षा आहे. आपणा सर्वांसाठी १०० रुपये जड नाहीत. ४० रुपयांमध्ये १५० गाणी आणि १०० रुपयांमध्ये दहाच गाणी त्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी तरी ‘आता उजाडेल’ हा अल्बम सर्वांनी विकत घ्यावा हि माझी सुज्ञांकडुन किमान अपेक्षा आहे. आपणा सर्वांसाठी १०० रुपये जड नाहीत. ४० रुपयांमध्ये १५० गाणी आणि १०० रुपयांमध्ये दहाच गाणी असा विचार कृपया कोणीही करु नये. ही दहा गाणी समोर येण्यासाठी खुप मेहनत, लगाव आणि कामावरची निष्ठा असायला लागते, ती ४० रुपयांमध्ये १५० तयार गाण्यांची सीडी बनवुन धंदा करणाऱ्यांना नाही समजणार. आपण सुज्ञं रसिक आहात, त्यामुळे पायरसी करणाऱ्यांमध्ये तुम्ही सहभागी होणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. आपण सीडी जरुर विकत घ्या, आणि तुमचा जो काही खराखुरा अभिप्राय असेल तो मला नक्की कळवा...धन्यवाद.\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-12-february-2018/", "date_download": "2018-05-24T14:02:49Z", "digest": "sha1:ZPLLERZJTCZ75BXTZLBEWS5LWJ4OU43F", "length": 22428, "nlines": 250, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "MPSC Daily Current Affairs 12 February 2018 | Mission MPSC", "raw_content": "\n1) ‘स्मार्ट सिटी’साठी ९९४० कोटी रुपये\nशहरांच्या अत्याधुनिकीकरणातून नागरिकांना अनेक सुविधा देण्याच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी केंद्राने राज्य सरकारांना ९९४० कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नाशिकसह ८ शहरांचा समावेश आहे. त्यासाठी महाराष्ट्राला १३७८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय मध्य प्रदेशातील सात शहरांना या स्मार्ट सिटी योजनेखाली ९८४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. गृहनिर्माण मंत्रालयाने आतापर्यंत केंद्र सरकारच्या सहाय्याने ९९ शहरांना स्मार्ट सिटी योजनेखाली आणले आहे. या शहरांना अत्याधुनिक सुविधांची शहरे बनवण्यासाठी मोदी सरकारची २.०३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना प्रस्तावित आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार स्मार्ट सिटीमध्ये सर्वात जास्त शहरे तामिळनाडू राज्यातील आहेत. तेथे ११ शहरे असून आतापर्यंत ८४८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सात शहरे कर्नाटकात असून त्यांना ८३६ कोटी रुपये तर राजस्थानला ७८४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. योजनेमध्ये आंध्र प्रदेशातील चार शहरांना या स्मार्ट सिटी योजनेसाठी ५८८ कोटी रुपये मिळाले आहेत. उत्तर प्रदेशात १० शहरे असून त्यांना ५४७ कोटी रुपये, गुजरातमध्ये ६ शहरे असून त्यांना ५०९ कोटी रुपये केंद्र सरकारने आतापर्यंत दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये केवळ एकच शहर असून त्यांना सर्वात कमी रक्कम ८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. मे २०१६ मध्ये न्यू टाऊन कोलकाता या शहराला स्मार्ट सिटी योजनेमध्ये अंतर्भूत केले गेले.\n@MMCurrentAffairs स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.\n2) अबुधाबीत पहिल्या हिंदू मंदिराची कोनशिला\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबीत उभारल्या जाणाऱ्या पहिल्या हिंदू मंदिराची कोनशिला दुबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ठेवली. हे मंदिर भारताच्या ओळखीचे माध्यम बनेल, असे मोदी याप्रसंगी म्हणाले. या मंदिराच्या निर्मितीसाठी त्यांनी अबुधाबीचे युवराज मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे १२५ कोटी भारतीयांच्या वतीने आभारही मानले. येथील शासकांनी भारताविषयी अत्यंत आदर दाखविला आहे. त्यांना भारतीय संस्कृतीच्या इतिहासावर गर्व राहिला आहे. आता ही आपली जबाबदारी आहे की काही चूक होऊ नये, असे मोदी दुबईतील ओपेरा हाऊसमधील भारतीयांना केलेल्या संबोधनादरम्यान म्हणाले. हे मंदिर केवळ वास्तुकला व भव्यतेच्या दृष्टिकोनातून अद्भुत असेल, तसेच हे जगभरातील लोकांना वसुधैव कुटुंबकमचा संदेश देईल, असेही मोदी म्हणाले. ‘अबुधाबी-दुबई महामार्गावरील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराच्या कोनशिला ठेवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साक्षीदार बनले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदीनी दिला सहा ‘आर’चा मंत्र\nदुबईतील जागतिक सरकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहासूत्री मंत्रही दिला. रिड्युस, रियुज, रिसायकल, रिकव्हर, रिडिझाइन व रिमॅन्युफॅक्चर या सहा ‘आर’चा अवलंब केल्यास आपल्याला रिजॉईस म्हणजेच आनंद मिळेल, असेही मोदी म्हणाले. तंत्रज्ञानाने सामान्य माणसाला सामर्थ्यशाली बनवले आहे. यामुळे ‘किमान सरकार, कमाल शासन’ या कल्पनेला प्रोत्साहन मिळाले. ई-गव्हर्नन्समधील ई म्हणजे इफेक्टिव्ह (प्रभावी), इफिशिएन्ट (कार्यक्षम), इझी (सोपे), एम्पावर (सक्षम) आणि इक्विटेबल (न्याय्य) असेही ते या वेळी म्हणाले. तंत्रज्ञानाने विचारांची गती बदलत आहे. आता गरज ही शोधाची जननी राहिली नाही, तर शोधातून नव्या गरजा निर्माण होत आहेत, असेही मोदी म्हणाले. रिड्युस म्हणजेच वापर कमी करणे, रियुज म्हणजे पुन्हा वापरणे, रिसायकल म्हणजे पुनर्चक्र, रिकव्हर म्हणजे पुन्हा प्राप्त करणे, रिडिझाइन म्हणजे पुन्हा डिझाइन करणे व रिमॅन्युफॅक्चर म्हणजे पुन्हा तयार करणे या सहा ‘आर’चा अवलंब केल्यास आपल्याला रिजॉईस म्हणजेच आनंद मिळेल, असेही ते म्हणाले.\n3) एप्रिलपासून देशात इंडिया पोस्ट बँकेची पेमेंट्स सेवा\nया वर्षातच भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) देशभरात आपले काम सुरू करणार असल्याची माहिती भारतीय टपाल विभागाने एका निवेदनाद्वारे दिली आहे. यात म्हटले आहे की, आयपीपीबीच्या विस्तार कार्यक्रम चालू असून एप्रिल २०१८ पासून संपूर्ण देशात त्याचे नेटवर्क काम करणे सुरू करील. देशातील सर्वच्या सर्व म्हणजे १.५५ लाख टपाल कार्यालयांमध्ये या बँक सेवेचा वापर करता येऊ शकेल. टपाल कार्यालयांना आयपीपीबीच्या ६५० शांखांशी संपर्क जाळे संपर्कित केले जाणार असून एकदा का प्रस्तावित विस्ताराचे हे काम पूर्ण झाले की, त्यानंतर आयपीपीबी देशाच्या आर्थिक सेवासुविधांची सेवा उपलब्ध करणारे सर्वात मोठे जाळे असेल. पोस्टमन व ग्रामीण टपाल सेवकांच्या मदतीने ही वित्तीय सेवा म्हणूनही लोकांच्या घरांपर्यंत पोहोचेल. डिजिटल सेवाही लोकांच्या घरांपर्यंत जाऊ शकेल, अशी क्षमता या कामात असणार आहे. अतिग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांमधील लोकांना या सेवेचा लाभ मिळू शकणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१५ मध्ये ११ उद्योगांना पेमेंट बँक चालू करण्याची परवानगी दिली होती. त्यामध्ये भारतीय टपाल विभागालाही ही सेवा सुरू करण्यासाठी परवाना दिला होता. पेमेंट बँक ग्राहक, छोटे व्यावसायिक यांच्याकडून एक लाख रुपयांपर्यंत प्रति खात्यामागे ठेव स्वीकारू शकते. छोटे व्यावसायिकही यात ठेव जमा करू शकतात. मात्र, अन्य बँकांसारखी कर्ज मात्र ग्राहकांना देऊ शकणार नाहीत.\n4) स्मृती मंधाना बाटाची ब्रँड ॲम्बेसेडर\nफूटवेअर ब्रँड बाटाने महिला क्रिकेट टीमची ओपनिंग बॅट्समन स्मृती मंधानासोबत आपल्या सहयोगाची घोषणा केली आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेली ओडीआय स्क्वाडची उपकर्णधार स्मृती ही सर्व वयोगटाच्या भारतीयांचा पसंतीचा स्पोर्ट्स वेअर ब्रँड असलेल्या पॉवरचा नवीन चेहरा असणार आहे.\n5) पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्या आसमा जहाँगीर यांचे निधन\nपाकिस्तानातील प्रसिद्ध मानवाधिकार वकील व सामाजिक कार्यकर्त्या आसमा जहाँगीर यांचे रविवारी हृदयविकाराच्या धक्क्याने लाहोरमध्ये निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराच्या धक्क्यानंतर सकाळी त्यांना लाहोरमधील हमीद लतीफ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वरिष्ठ वकील अदील राजा म्हणाले. पाकिस्तानातील वकील तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी जहाँगीर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या कन्या मुनिझे जहाँगीर या दूरचित्रवाहिनीवर निवेदिका आहेत. पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या सहसंस्थापिका असलेल्या आसमा या आयोगाच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्याही त्या अध्यक्षा राहिल्या आहेत.\nस्पर्धा परीक्षा चालू घडामोडी जानेवारी २०१८ मासिक मोफत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 605 जागांसाठी भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये 765 जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात विविध पदांची भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nमोफत डाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - फेब्रुवारी २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2017/01", "date_download": "2018-05-24T13:35:47Z", "digest": "sha1:UQ5GI4G7YIXC755RQLAPRKSIVX3ZMPD6", "length": 7264, "nlines": 126, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "January 2017 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\n‘न उतले-मातले’ले दोन राज्यपाल\nबुध्द : सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवासराव पाटील यांनी सप्रेम भेट दिलेली भगवान बुध्द यांची विलक्षण रेखीव मूर्ती. देशाच्या उत्तरपूर्व भागात भटकंती करायला जायची विमानाची तिकीटं हातात आल्यावर आसामचे राज्यपाल बनवारीलालाजी पुरोहित आणि सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवासराव पाटील यांची सहाजिकच आठवण झाली. पत्रकारांच्या आमच्या पिढीपेक्षा जगण्याचे दहा-बारा उन्हाळे-पावसाळे जास्त पाहिलेली आणि कर्तृत्वानं ज्येष्ठ …\n‘भगवे’पणाचा निकष आड न आणला जाता ज्येष्ठ साहित्यिक, व्रतस्थ ‘वनसंत’ मारुती चितमपल्ली यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर सन्मान जाहीर झाला आणि त्यांची झालेली पहिली भेट आठवली— विशेषत: महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात आलेलं चितमपल्ली यांचं लेखन वाचनात आलेलं असल्याचे ते दिवस होते. ते लेखन वेगळं होतं, त्याला अनवट असा रानगंध होता, …\nअपेक्षेप्रमाणे नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची दंगल सुरु झाली आहे. थंडीच्या लाटेत सापडलेल्या उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंडात राजकीय हवा तापण्याचे दिवस आलेले आहेत. पाच राज्यातील एकूण ६९० मतदार संघात निवडणूक आयोगानं सुरु केलेल्या निवडणुकीच्या दंगलीचा निकाल येत्या अकरा मार्चला लागणार आहे. भविष्यातल्या लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे …\nनितीन गडकरींची चुकलेली वाट\nतिशीतल्या मतदारांचा दृष्टीकोन… पण, लक्षात कोण घेणार \nबच्चा नाही, अब बडा खिलाडी\nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nमाणुसकीही विसरत चाललेला महाराष्ट्र…\nहेरॉल्ड ते जेटली : भूषणावह नक्कीच नाही \nप्रवीण दिक्षित काय खोटे बोलले \nजिना, जसवंतसिंह आणि जुने हिशेब…\nकोडग्या नोकरशाहीवर ‘चाबूक’ हाच उतारा \nमुंडेचा हुकलेला विक्रम… सुशीलकुमारांची उपेक्षा आणि डोंगरेंची सूचना\nनारायण राणेंचं ‘उदात्त’ वैफल्य \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1967\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2010/10/21/%E0%A4%A7%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A4%82/", "date_download": "2018-05-24T13:27:02Z", "digest": "sha1:KFJ25GCW3QZWKBXQTNLA2DAQVWTIDWYK", "length": 14814, "nlines": 80, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "धैर्याची गोड फळं ! | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \n१९ ऑक्टोबर हा पीडीए चा वर्धापन दिन त्यात २०१० चा हा वर्धापन दिन चक्क ५९ वा वर्धापन दिन. पीडीए ने साठाव्या वर्षात पदार्पण केलं. ह्यावेळेला हा दिवस उल्हासात साजरा करत हे व्हावं अशी आमच्या “श.कु.” काकांची खूप इच्छा होती. (माहिती नसलेल्यांसाठी – श.कु. म्हणजे शशिकांत कुलकर्णी)\nगणेशोत्सवात सादर केलेलं सख्खे शेजारी हे नाटक म्हणजे करमणूकीचा खजिनाच त्यामुळे हे नाटक आपण सादर करू असं त्यांच्या मनात फार होतं. अर्थातच सर्व कलाकारांना गम्मत येते असं नाटक पुन्हा पुन्हा व्हावं असं वाटत राहातं तसं सख्खे शेजारीच्या आमच्या कलाकारांना (म्हणजे रंगमंच /प्रयोग व्यवस्थेतील पडद्यामागच्या कलाकारांसहित) हा प्रयोग जरूर व्हावा असंच वाटत होतं.\nपण ह्या प्रयोगासमोरही अनंत अडचणी होत्याच.\nशकुकाका पोलंड दौर्‍यावरून परत आले तीन ऑक्टोबर ला आणि ह्या प्रयोगाच्या हालचाली खर्‍या अर्थाने सुरू झाल्या.\nदरम्यानच्या काळात दिग्दर्शक प्रदीप हा “नेक्रोपोलिस” आणि “तिची सतरा प्रकरणे” ह्या नाटकांच्या तालमी तसंच, “जंगलनामा” च्या दिल्ली दौर्‍यासाठी जाणं (आणि त्या नाटकांच्या काही अडचणींमुळे – आत्ताच जाणं ..) आवश्यक होऊन बसलं होतं. त्यामुळे प्रदीप पुन्हा एकदा सख्खेच्या प्रयोगाला नाही म्हणून नटमंडळी चिडू लागली. (किंवा रुसू लागली म्हणूया ..) त्यातच काही नटांच्या परिक्षा सुरू झाल्या किंवा होणार आहेत हे जाहीर झालं .. आणि या सगळ्यावर कडी झाली ती साधारणपणे बारा तारखेच्या सुमारास हे (पक्कं) कळलं तेव्हा .. की श्रद्धा देशपांडे हा प्रयोग करू शकत नाही आहे. वास्तविक .. मूळ नटसंचात काही माफक तालमी होऊन प्रयोग चांगला होईल हा आत्मविश्वास आम्हाला होता .. चिकी (ऊर्फ विक्रांत ठकार ) याची साभिमान ईजिप्त देश यात्रा (झिम्मड साठी) ही सुद्धा याच दरम्यान आली होती .. त्यामुळे दौर्‍यात लक्षात आलेल्या तांत्रिक तृटी दूर करण्याचं कामही नवीन हातांमधेच देणं भाग होऊन बसलं होतं. श्रद्धा ललित कला केंद्रात शिकलेली आणि भूमिका समजेने करत असलेली, नाटकातली फार महत्वाची अभिनेत्री होती .. पण ती आता नसणार .. मग दोन पर्याय होते .. एक तर १९ तारखेचा प्रयोग रद्द करणं किंवा मग श्रद्धा ऐवजी कोणीतरी ती भूमिका करणं .. ह्यानंतरच्या सर्व घुसळणीतून आम्ही सगळे गेल्यावर आमची गीतांजली जोशी ही ती भूमिका करणार हे नक्की झालं आणि सर्वांना हायसं वाटलं.\nपण तिच्यापुढे दिव्य वाढून ठेवलं होतं. केवळ सात दिवसांपैकी पांचच दिवसांत तिला हे काम उभं करायचं होतं. तिची रेडिओ चॅनलवरची नोकरी (ह्या सणासुदीच्या मोसमात) सांभाळत हे करणं हे काही वेळा सगळ्यांचा थरकाप करणारं नक्कीच होतं.\nपण ती उभी राहिली. त्या दिवशी प्रयोगाची परिणामकारकता तिच्या विशिष्ठ दिसण्यामुळे आणि भूमिकेचा बाज नीट पकडता आल्यामुळे उत्तमच राहिली असा एकंदर वृत्तांत आहे.\nप्रयोग मुळात कमी तालमी आणि ज्या झाल्या त्या ह्या परिस्थितीत झाल्याने अगदी सर्वोत्तम वगैरे होऊ शकणं अभिप्रेत नव्हतं .. पण नेटका झाला .. (तांत्रिक घोळ होतेच ..)\nआम्हाला हा प्रयोग झाल्या त्यापेक्षा चांगला होऊ शकला असता ही हुरहुर जरी लागली असली .. तरीही तो पीडीएच्या खूप खूप शुभचिंतकांच्या उपस्थितीत झाला हे महत्वाचं वाटत आहे.\nहा लेख ह्यासाठी सफाई वगैरे देणारा लेख नाही ..\nउलट आज साठाव्या वर्षात पदार्पण करताना .. पीडीएकडे अशी काही मंडळी अद्याप आहेत आणि नव्याने तयार होत आहेत की ज्यांना प्रतिकूल परिस्थितीत पीडीएची मान मरगळून जाता कामा नये ही ईर्षा मनात आहे.\nसब्र का फल मीठा असं आपण म्हणतो .. धीरानं घेतलं की त्या धीराची गोड फळं चाखता येतात हा पायंडा आहेच ..\nइथे असं झालं की आधी म्हणालेल्या ईर्षेमुळे धैर्यानं या परिस्थितीला शिंगावर घेतलं .. विशेषत: स्मिता, आशिष, काका आणि गीतांजली ने .. सोबत अमृता आणि इतर नटमंडळी होतीच ..\nपण ह्या धैर्याची फळं गोड मिळाली हे उत्तम ..\nपीडीएच्या साठा उत्तराची कहाणी सुरू झाली आहे .. अगदी हसत खेळत आणि .. ती मनात होती त्या प्रकारे सुरू करू शकल्याचं स्मित शकुंच्या चेहर्‍यावर घेऊन …\nही कहाणी या वर्षी नाट्यक्षेत्रातल्या इतर अनेकांच्या चेहर्‍यांवर स्मित फुलवण्यासाठी समृद्ध होत जाईल .. नक्कीच \nPosted in नवीन काय चालू आहे , नवे नाटक, नाटक - नाटक , पीडीए पुणे, मराठी नाटक करणारे आम्ही , पीडीए पुणे, मराठी नाटक करणारे आम्ही , सख्खे शेजारी\tगीतांजली जोशीपीडीएसाठ वर्षं\n< Previous झाडे – मातीच्या मनातील कविता\nNext > लॉस्ट सोनाटाचं वाचन \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2017/02", "date_download": "2018-05-24T13:51:26Z", "digest": "sha1:QTZBYLIZ2NKORUPSV6PZXSX3ZK5EU4DC", "length": 7857, "nlines": 131, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "February 2017 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nजांबुवंतराव नावाचं एकाकी वादळ\nतेव्हा; आमच्या लहानपणी शाळेला सुट्या लागल्या की मामाच्या गावाला जाण्याची प्रथा होती. मला तर चार मामा होते. पण, मला उमरखेडच्या अशोकमामाकडे जायला आवडायचं कारण आजी-तिला आम्ही अक्का म्हणत असू, फार लाड करत असे. अशोक खोडवे हा मामा आणि मामी दोघीही शासकीय नोकरीत होते. उमरखेडच्या आठवडी बाजाराला लागून असलेल्या एका भल्यामोठ्या …\nमुख्यमंत्री, ऐका ही अस्वस्थ समाजमनाची स्पंदनं…\n-येवला तालुक्यातील नगरसूलच्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्यानं शेतातला कांदा पेटवून दिला, कारण भाव नाहीत; ही बातमी वाचत असतानाच बुलढाण्याहून पत्रकारितेतला दीर्घकाळचा सहकारी सोमनाथ सावळे यांचा फोन आला. सोमनाथ मुळचा शेतकरी. आता शेती आणि पत्रकारिता यांची सांगड घालून वावरत असतो. निवडणुकांचा विषय निघाल्यावर सोमनाथ म्हणाला, ‘सोयाबीनचे भाव पार पडल्यानं शेतकरी मेटाकुटीला …\nशिवसेनेचे नेते मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे नात्यानं मामा-भाचे. मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रीमंडळात सुधीर जोशी महसूल मंत्री होते. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या मामांविषयी सुधीर जोशी यांची एक मुलाखत प्रकाशित झाली होती. त्यात एक प्रश्न होता – ‘मनोहर जोशी यांच्या स्वभावातला सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट कोणता’ त्यावर सुधीर …\nनो पार्टी इज डिफरन्ट \n‘पार्टी वुईथ डिफरन्स’ असं कितीही म्हणवून घेतलं तरी भारतीय जनता पक्ष आपल्या देशातील अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा मुळीच वेगळा नाही हे सांगायला नकोच. भाजपत असलेली बजबजपुरी, हेवेदावे, सत्तास्पर्धा, घराणेशाही अन्य पक्षांपेक्षा काहीही वेगळी नाहीये; अन्य राजकीय पक्षांनी ते ‘डिफरन्ट’ असल्याचा दावा कधीच केलेला नाही तर आपला पक्ष ‘वेगळा’ असल्याचे फुसके …\nया ‘जल जागल्या’ला बळ देऊ यात \nअणेंचा राजीनामा आणि सुमारांचा कल्ला \n‘टिस’ही तुळजापूरचे आणि दुष्काळाचे मळभ…\nएकारलं कर्कश्शपण आणि (अ)सहिष्णुतेचं राजकीयीकरण \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-251859.html", "date_download": "2018-05-24T13:19:20Z", "digest": "sha1:4IJTTJQJ2RXV7OSAIIYYP4BNCOY4NSSS", "length": 14008, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत शिवसेनेचा स्वप्नभंग, भाजपने 'करून दाखवलं'", "raw_content": "\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nरेणके आयोगावर टीका केल्याबद्दल हरीभाऊ राठोडांवर मानहानी दावा\nकोल्हापूरच्या पंचगंगेचा प्रकट दिन उत्साहात साजरा\nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nगडचिरोलीत रुग्णवाहिका नसल्याने बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nमोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट \n'घशात हात घालून सत्ता बाहेर काढली', राज ठाकरेंनी कुंचल्यातून भाजपला फटकारलं\nपेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \n'आज में आगे...जमाना है पिछे...',सलाम 'तारिणी'च्या रणरागिणींना \nशाही लग्नात प्रियांकाची सुंदर अदा\nकाय म्हणतोय विराट कोहली आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nक्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...\nआयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईची धडक, हैदराबादचा पराभव\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \nकेक कापून बुलेट ट्रेनचा निषेध\n'शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते'\nपेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणण्याचा प्रयत्न\nअखेर निरंजन डावखरे भाजपमध्ये...\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nमुंबईत शिवसेनेचा स्वप्नभंग, भाजपने 'करून दाखवलं'\n23 फेब्रुवारी : मुंबईत एकहाती सत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या तोंडातून घास अखेरच्या क्षणी हिरावून घेतला. भाजपने कडवी झुंज देत जोरदार मुसंडी मारलीये. शिवसेनेनं 84 जागा पटकावल्या तर भाजपने सेनेपेक्षा 3 जागा कमी जिंकत सत्तेसाठी हालचाल सुरू केली.\nमुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं स्वबळावर मैदानात उतर एकमेकांविरोधात शडू ठोकले. प्रचारात कौरव-पांडव ते औकात काढण्यापर्यंत सेना आणि भाजपच्या नेत्यांनी चिखलफेक केली. दोन्ही पक्षांनी एकहाती सत्तेवर दावा ठोकला होता.\nआज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेनेनं जोरदार आघाडी घेतली ती अखेरच्या क्षणापर्यंत. भाजपने 94 जागांपर्यंत आघाडी घेतल्यामुळे शिवसेनेचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. त्यामुळे शिवसैनिकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर ढोलताशे वाजून विजयोत्सव सुरू ही केला. पण, अखेरच्या टप्प्यात आकडे बदलले आणि सेनेच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं.\nपिछाडीवर असलेल्या भाजपने हळूहळू आघाडी घेतली आणि थेट 81 जागांपर्यंत मजल मारली. भाजपचे आकडे वाढत असताना शिवसेनेचे आकडे कमीकमी होत गेले. 94 वरून जागेवरून शिवसेना 84 जागांवर येऊन थांबली. आणि भाजप 81 जागांवर पोहोचली.\nभाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन भाजपचा हा मोठा विजय झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्या कामाला मुंबईकरांनी साथ दिलीये. आमचे आकडे फुटाफुटाने वाढले वाढले पण काही जणांचे आकडे फुटपट्टीने वाढले असा टोला सेनेला लगावला.\nतसंच अपक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहे असंही शेलारांनी स्पष्ट केलं. एकंदरीतच शिवसेना जरी मोठा पक्ष ठरला असला तरी सत्तेचं स्वप्न मात्र भंगलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nकुमारस्वामी सरकारसाठी धोक्याची घंटा, काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार नाराज\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nक्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/10/mpsc-current-28-oct.html", "date_download": "2018-05-24T13:58:47Z", "digest": "sha1:5LMRM42MBF5SPB33XRC535Y7HD35X5UQ", "length": 7239, "nlines": 120, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी-28 ऑक्टोबर 2014", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nचालू घडामोडी-28 ऑक्टोबर 2014\nमराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 600\nआपण ही पोस्ट्स वाचलीत का \nमराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-598\nमराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-597\nमराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-596\n1. भारतीय संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला खालीलपैकी कोणत्या तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली \n2. दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे नामकरण 'नॅशनल कॅपिटल टेरीटरी ऑफ दिल्ली' या घटनादुरूस्ती द्वारे करण्यात आले \nA. 73 वी घटनादुरुस्ती\nB. 74 वी घटनादुरुस्ती\nC. 68 वी घटनादुरुस्ती\nD. 69 वी घटनादुरुस्ती\nD. 69 वी घटनादुरुस्ती\n3. 2014 सालचे चौथे ई-मराठी साहित्य संमेलन __________ यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शहरात आयोजित केलेले होते.\n4. राष्ट्रीय महापौर परिषद जानेवारी 2014 मध्ये कोणत्या शहरात संपन्न झाली \n5. 2014 मध्ये तिसरे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन ____________ येथे आयोजित करण्यात आले होते.\n6. राज्य सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष कोण असणार आहेत \n7. भारतात सध्या उच्च न्यायालयांची संख्या ________ इतकी आहे.\n8. 'ऐ मेरे वतन के लोगो' या गीताच्या प्रथम गायनास 27 जानेवारी 2014 रोजी 50 वर्षे पूर्ण झाले. ह्या गीताचे गीतकार कोण आहेत \n9. 2014 हे मुंबईच्या डबेवाल्यांच्या व्यवसायाचे _________________ महोत्सवी वर्ष आहे.\n125 वर्षे पूर्ण झाली.\n10. कोस्टल पोलीस ही सेवा तैनात करणारे देशातील पहिले राज्य कोणते \nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2017/03", "date_download": "2018-05-24T13:46:45Z", "digest": "sha1:BKEARW7TYEGHETTC2XJCDNPXYAC47ZRH", "length": 8078, "nlines": 131, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "March 2017 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nकोणत्याही निकषावर मी काही गोविंदराव तळवलकर स्कूलचा विद्यार्थी नाही. त्यांच्या निकट वा दूरच्या गोटातीलही नाही. लहानपणी घरी रविवारी मराठा आणि लोकसत्ता येत असे पण, ते काही वाचायचं वय नव्हतं. वाचनाचा संस्कार झालेला तो आईकडून. वीरकरांची डिक्शनरी, रेन अँड मार्टिनचं व्याकरण कायम हाताशी असायचं. दररोज मराठी इंग्रजी शुध्दलेखन केल्याशिवाय नाश्ता मिळत …\nकॉंग्रेसचा कांगावा अन भाजपचं ‘काँग्रेसीकरण’ \nनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून जनमताचा कौल मिळाल्यावरही कॉंग्रेसला गोवा आणि मणिपूर राज्यात सत्ता संपादन करता आलेली नसल्यावरून राजकीय धुमशान सध्या सुरु आहे. या धुमशानात कॉंग्रेसचा सूर कांगावेखोरपणाचा लागलेला आहे, हे आधीच सांगून टाकायला हवं. गोव्याच्या राज्यपाल मृदला सिन्हा आणि मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी जणू काही, …\nन उरला ‘म’ मराठीचा \nनुकताच भाषा दिन साजरा झाला. त्यानिमित्तानं अनेकांनी आपली मातृभाषा मराठीच्या नावानं उमाळे काढले, कोणी अश्रू गाळले, कोणी टाहो फोडला… मराठीची अवहेलना होते, गळचेपी होते… मराठीचे मारेकरी कोण… मराठी शाळा बंद पडताहेत सरकार काहीच करत नाही… असं खूप काही… नकाश्रू गाळले गेले, दूषणं देऊन झाली पण, मराठीसाठी मी ‘मराठीतून’ काय केलं …\nफडणीसांसाठी संधी की वैफल्याची विरलेली वस्त्र\nप्रारंभीच एक बाब मोकळेपणानं म्हणा की प्रामाणिकपणानं, मान्य करतो की, नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांबाबतचे माझे अंदाज चुकले आहेत भाजप राज्यात जागानिहाय क्रमांक एकचा पक्ष होईल, मुंबई महापालिकेत भाजपला ७० ते ७५ जागा आणि नागपूर महापालिकेत ७५ ते ८० जागा मिळतील, अन्य महापालिकात या पक्षाची कामगिरी अत्यंत …\nदुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच\nकेजरीवाल आणि आप नावाचा भास\nएक वर्षापूर्वी आणि नंतर…\nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे\nआनंद कुळकर्णींच्या टीकास्त्राचा बोध \nपवारांनी पिसले राष्ट्रवादीचे पत्ते \nमराठवाडा तेव्हा… आणि आता तर राजकीय पोरका\nदानवेंचा रिकामा आड आणि पोहोरा\nफडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा\nसाहित्य संमेलनांना आर्थिक सहाय्य ना डावं ना उजवं\n‘टिस’ही तुळजापूरचे आणि दुष्काळाचे मळभ…\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1967\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-municipal-corporation-elections-results-bjp-ncp-ajit-pawar-devendra-fadnavis-girish-bapat", "date_download": "2018-05-24T14:00:20Z", "digest": "sha1:ZDLAIARSS3JDLZXDHNIPFPQCIUTYOKW6", "length": 20587, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Municipal corporation elections results BJP NCP Ajit Pawar Devendra Fadnavis Girish Bapat घड्याळाच्या बुरुजांना भाजपचा धक्का | eSakal", "raw_content": "\nघड्याळाच्या बुरुजांना भाजपचा धक्का\nशुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017\nमुंबईनंतर पुण्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्याचे कारण म्हणजे पुणे आणि पिंपरी - चिंचवड महानगर पालिकांमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला भाजपने दिलेले जबरदस्त आव्हान... आणि भाजपने ते खरे करूनही दाखवले.\nमुंबईनंतर पुण्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्याचे कारण म्हणजे पुणे आणि पिंपरी - चिंचवड महानगर पालिकांमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला भाजपने दिलेले जबरदस्त आव्हान... आणि भाजपने ते खरे करूनही दाखवले.\nपुणे महापालिका ही मुंबईनंतर सर्वांत महत्त्वाची समजली जाते. 162 नगरसेवकांच्या पुणे 'मनपा'मध्ये भाजप स्वबळावर सत्तेजवळ पोचला आहे, तर पिंपरीमध्ये राष्ट्रवादीच्या गडाला जोरदार धक्का देत स्पष्ट बहुमत मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील एकछत्री नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. या निकालांचे दूरगामी परिणाम होणार असल्याने भविष्यात अनपेक्षित अशी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली तर आश्‍चर्य वाटायला नको\nपुणे आणि पिंपरीच्या निवडणुकीत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते, त्यामुळे अजित पवार यांनी सुरवातीपासून येथेच मुक्काम ठोकला. राष्ट्रवादीने सर्व ताकद लावूनही पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. दोन्ही पालिकांमध्ये झालेला पराभव राष्ट्रवादीच्या नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 51 जागा मिळाल्या होत्या; परंतु आता चाळिशीपर्यंत पोचतानाही पक्षाची दमछाक झाली. याउलट भाजपने 26 जागांपासून बहुमताच्या दिशेने मुसंडी मारत यश मिळवले.\nमनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या 35 ते 40 जणांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यातील बरेच उमेदवार विजयी झाले आहेत. विधानसभेसाठी भाजपने आखलेले डावपेच 'मनपा'साठीही यशस्वी झाले असे म्हणावे लागेल. काँग्रेस, मनसे या पक्षांचे प्रभावी संघटन प्रथमपासून दिसून आले नाही. काँग्रेसला मागच्या (28) तुलनेत अर्ध्याच जागा मिळणार असे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अर्धवट आघाडीनेही उभय पक्षांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक वाताहत झाली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. गेल्या वेळी 29 जागा जिंकणारा हा पक्ष आता दोन आकडी संख्याही गाठू शकलेला नाही. पक्षाचे 'खात्रीचे' नगरसेवकही पराभूत झाले. या वेळी 'नोटा'मध्ये झालेली प्रचंड वाढ सर्वच पक्षांना चिंता व्यक्त करायला लावणारी आहे, यामुळे सर्वच पक्षांना उमेदवार देताना ते चांगल्या चारित्र्याचे आणि सुशिक्षित असतील याची काळजी घ्यावी लागणार आहे.\nपुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांनी आखलेल्या रणनीतीचा भाजपला खूप फायदा झाला. राष्ट्रवादीचे जुने-जाणते नेते आपल्याकडे वळविण्याचे आणि त्यांना अधिकार देण्याचे धोरण त्यांनी पिंपरीमध्ये राबविले, तसेच पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या जोडीला खासदार संजय काकडे यांनाही मर्यादित नेतृत्व देऊन नवे राजकीय डावपेच आखण्यात आले होते, तेही कमालीचे यशस्वी ठरले. पुणे, पिंपरीच्या विजयाचे श्रेय खरे तर मुख्यमंत्र्यांच्या रणनीतीलाच द्यायला हवे. बापट आणि काकडे यांच्यातील बेबनाव निवडणुकीआधी आणि नंतरही अनेकदा चव्हाट्यावर आला होता. त्यातही मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला होता. मात्र भविष्यात पुण्याचे नेतृत्व कुणाकडे यावरून त्यांच्यात कसा समन्वय राहतो, यावर पक्षाची वाटचाल अवलंबून असेल. दुसरीकडे भाजपच्या कामगिरीचे विश्‍लेषण 'बाका' विजय असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत होते. 'बा' म्हणजे बापट आणि 'का' म्हणजे काकडे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गुंडांना प्रवेश दिल्याचा आरोप काकडेंवर झाला होता. त्यांच्या पुढच्या वाटचालीकडे सर्वांचेच लक्ष राहील.\nवेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी - चिंचवड देशपातळीवर चर्चेत असायचे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. त्याचा फायदा घेत अजित पवार यांनी तेथे विकासकामांत मोठी आघाडी घेतली. मात्र त्यांचे विश्‍वासू सहकारी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे आदी मातब्बर मंडळी एकेक करत राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेली. त्यामुळे भाजपची ताकद वाढली होती. परंतु तरीही भाजप नगरसेवकांची संख्या दोनवरून राष्ट्रवादीलाही मागे टाकेल, असे वाटत नव्हते. पुणे आणि पिंपरी ही अजित पवार यांची शक्तिस्थाने संपविण्याचा चंग मुख्यमंत्र्यांनी बांधला होता. त्यामुळे त्यांचा नेत्यांशी थेट संपर्क होता. या डावपेचांत भाजपची सरशी झाली. मात्र राष्ट्रवादीची एवढी मोठी पीछेहाट होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. पक्षाच्या नगरसेवकविंची संख्या 82 वरून चाळीसच्या आत आली आहे. आर. एस. कुमारसारखे खंदे कार्यकर्ते आणि माजी महापौरही पराभूत झाले. अजित पवार यांनी पिंपरी - चिंचवडवर अधिक लक्ष दिले होते. तेथे त्यांच्या सुमारे पंधरा सभा झाल्या. मात्र भोसरी, चिंचवड या पट्ट्याने भाजपला भरभरून मते दिली. पोलिसांचा गोपनीय अहवाल आणि मत चाचण्यांचे सर्व अंदाज खोटे ठरवत पिंपरीत भाजपने 'कमळ' फुलवले आहे; मात्र या पक्षात राष्ट्रवादीमधून आलेली मंडळी खूप महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांना सांभाळण्याचे आव्हान आगामी काळात भाजपला पेलावे लागणार आहे. पिंपरीत सत्ता मिळवून दिल्यास मोठ्या पदांची बक्षिसे देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोणाला लाल दिवा मिळतो याकडेही सर्वांचे लक्ष असेल.\nपुणे जिल्हा परिषदेवरील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व केवळ अबाधित राहिले नाही, तर आणखी वाढले. 75 सदस्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये पक्षाची सदस्य संख्या 42 वरून या वेळी 47 झाली आहे. जि.प.वरील अजित पवारांचा दबदबा त्यामुळे कायम राहिला. स्वत: त्यांच्या बारामती मतदारसंघात जि.प.चे सर्व सहा आणि पंचायत समितीचेही सर्व 12 उमेदवार विजयी झाले. दुसरे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातही राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे. आमदार राहुल कुल यांची जि.प.मधील सदस्य संख्या 3 वरून 1 आणि पं.स.मधील संख्या 7 वरून 2 वर आली. आमदार म्हणून त्यांच्यासाठी हा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. इंदापूरमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातुःश्री विजयी झाल्या. राष्ट्रवादीला 13 पैकी सात, शिवसेनेला तीन, काँग्रेसला दोन आणि भाजपला एका पंचायत समितीवर यश मिळाले. गेल्या वेळी पाच समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या.\nपुरंदरमध्ये शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांनी पंचायत समितीच्या सहा आणि जिल्हा परिषदेच्या तीन जागा निवडून आणल्या. सेनेला मागच्यापेक्षा दोन पंचायत समित्या अधिक मिळाल्या आहेत. त्यामुळे शिवतारे यांचे राजकीय वजन वाढले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2017/04", "date_download": "2018-05-24T13:47:22Z", "digest": "sha1:M5GCXDJUUWLWE6VAFKEOEXOYMDHQTZWJ", "length": 9256, "nlines": 136, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "April 2017 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nनाठाळ नोकरशाही आणि हतबल सरकार\nसरकारनं मग ते कोणत्याही पक्षाचं असो, घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी नोकरशाहीची निर्मिती करण्यात आलेली आहे. नोकरशाहीत काम करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या कामाचं स्वरुप आणि जबाबदारीनुसार अत्यंत भरीव असं मासिक वेतन शिवाय घर, वाहन, फोन भत्ता, प्रवास भत्ता, नोकर-चाकर, प्रसंगोपात्त पगारी रजा, अशा अनेक सोयी सवलती उपलब्ध करून देण्यात आलेल्या असतात. नोकरशाहीच्या …\nवळचणीतल्या हताश नेत्यांचं दिवास्वप्न \nपत्रकारितेत येऊन पुढच्या वर्षी म्हणजे, २०१७मध्ये चाळीस वर्ष होतील. या काळात पत्रकारितेच्या या पुलाखालून किती पाणी वाहून गेलं याची नेमकी मोजदाद करता येणं शक्य नसलं तरी, जे काही पाहिलं आणि अनुभवलं ते विसरु म्हटलं तरी विसरता येणारच नाही. राजकीय वृत्तसंकलन करण्याची संधी मिळाली आणि केवळ सारा महाराष्ट्रच नाही तर, देशभर …\n​​‘बीजेपी माझा’ कारण माध्यमांचं उथळपण \nगेल्या पंधरवड्यात समाज माध्यमातून लोकसत्ता हे दैनिक आणि एबीपी माझा व झी चोवीस तास या प्रकाश वृत्तवाहिन्यांविरुध्द जोरदार मतप्रदर्शन झालं; या माध्यमांवर बहिष्कार टाकावा अशी मोहीम चालवली गेली. त्यातही, समाज माध्यमांवर व्यक्त होणारांचा एबीपी माझावर फारच रोष होता असं दिसलं. वाद आणि प्रतिवाद व्हायलाच हवेत कारण; आपल्याला पटो अथवा न …\nमहाराष्ट्राच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून धुमशान सुरु असतांनाच अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय; म्हणजे ते येत्या हंगामात केवळ त्यांच्या गरजेपुरतं पीक घेतील. संपावर जाण्याच्या त्यांच्या आवाहनाला जिल्ह्यात बराच प्रतिसाद मिळू लागला असल्याचं दिसतंय. केवळ पुणतांबा येथीलच नाही तर देशातील सर्वच शेतकऱ्यांनी किमान एक हंगाम संप करायला हवा; …\nनारायण राणेंचं ‘उदात्त’ वैफल्य \nशिवसेनेत असतांना राज्याचे अल्पकाळ मुख्यमंत्री झालेले नारायण राणे नेहेमीप्रमाणे कॉंग्रेसवर प्रचंड नाराज असून ते लवकरच अन्य कोणत्या तरी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या माध्यमांत रंगलेली आहे. कॉंग्रेसचा सलगपणे होणाऱ्या पराभवाची उदात्त सल राणे यांच्या मनी असून त्यासाठी कॉंग्रेसचं राज्य नेतृत्व जबाबदार आहे असा प्रत्येक पराभवानंतरचा आवडता राग याही वेळी …\nअसा ‘साधू’ आता होणे नाही \nसाहित्य संमेलनांना आर्थिक सहाय्य ना डावं ना उजवं\nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे \n‘न मंतरलेल्या’ पाण्याचा उथळ खळखळाट \n‘ना.घ.’चं मेहेकर आणि मोझार्टचं साल्झबर्ग…\nपुरे करा ही झोंबाझोंबी \nशिवसेनेची तडफड की फडफड\nकोडग्या नोकरशाहीवर ‘चाबूक’ हाच उतारा \nनो पार्टी इज डिफरन्ट \n​​‘बीजेपी माझा’ कारण माध्यमांचं उथळपण \nगांधी, अभिव्यक्ती आणि बेगडी भाजप\n‘चोख आणि रोखठोक’ शशांक मनोहर \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-11-december-2017/", "date_download": "2018-05-24T14:07:37Z", "digest": "sha1:XGLYKREUJJ5CQHIYOVIJDSH2ITGUPUR2", "length": 12722, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 11 December 2017- For Competitive Exams", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nजिंदाल ग्लोबल लॉ स्कूल (जेजीएलएस) ओ पी जींदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी (जेजीयू) ने कॉर्नेल लॉ स्कूल, न्यू यॉर्कसह एक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. जे.जी.एल.एस.च्या विद्यार्थ्यांनी ड्युअल डिग्री प्रोग्राम सुरू करण्याची परवानगी दिली आहे.\nकेरळ पोलिस आणि व्होडाफोन यांनी लॉर्ड अइप्पा हिल टॉवरच्या चालू मंडलम-मकरविलक्कु उत्सवाच्या हंगामामध्ये 14 वर्षाखालील मुलांच्या शोधासाठी एक रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन टॅग सुरु केला.\nमाजी गुप्तचर विभाग (आयबी) संचालक, दिनेश चंद्रनाथ यांचे निधन झाले.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक समावेशन आणि विकास विभागाचे प्रमुख महाव्यवस्थापक उमा शंकर यांनी केंद्रीय बँकेतील कार्यकारी संचालक (ईडी) म्हणून पदभार स्वीकारला आहे.\nवरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खारोला यांनी एअर इंडियाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला.\nरशिया, भारत आणि चीन (आरआयसी) चे परराष्ट्र मंत्री नवी दिल्ली येथे त्रिपक्षीय बैठकी घेत आहेत.\nभारताने हॉकी वर्ल्ड लीगच्या अंतिम सामन्यात जर्मनीचा 2-1 असा पराभव करून कांस्यपदक पटकावले.\nचीन थ्री गॉर्जिस कार्पोरेशनच्या एका युनिटने 1 अब्ज युआन ($ 151 दशलक्ष) तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली आहे, जी जगातील सर्वात मोठी, अनहुईच्या पूर्व प्रांतामध्ये आहे.\nदेशातील सर्वात मोठी कंटेनर पोर्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या सहभागास असलेल्या एका विशेष आर्थिक क्षेत्रात 60 कंपन्यांनी 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची ऑफर दिली आहे, अशी माहिती केंद्रीय जहाजबांधणी आणि पोर्ट्स मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.\nभारतातील डीएनए फिंगरप्रिंटिंग तंत्रज्ञानाचे एक अग्रणी आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी कुलगुरू लालजीसिंग, बीएचयू (2011 ते 2014), 70 वर्षांच्या वयात निधन झाले.\nNext कोल्हापूर रोजगार मेळावा- 2017 [319 जागा]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2017/05", "date_download": "2018-05-24T13:41:58Z", "digest": "sha1:PSVFNU4XKM6O7CTHIGLJ46QPOBRADB4N", "length": 8119, "nlines": 131, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "May 2017 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nराहुल गांधी आणि बिलंदर काँग्रेसजन \nउत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यापासून (समाज, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा तिन्ही) माध्यमातील राजकीय विश्लेषक आणि विचारवंता ()मध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी मोठी नफरत दाटून आलेली दिसते आहे; कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनीही राहुल त्यांच्यातल्या नेतृत्व क्षमतेविषयी प्रतिकूल प्रतिक्रिया सावधपणे व्यक्त केल्या आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांपासून कॉंग्रेसच्या आजवर झालेल्या (आणि होणाऱ्या …\nनितीन गडकरींची नाबाद साठी \n//१// भारतीय जनता युवा मोर्चाचा शहराध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते पक्षाचा एक प्रमुख राष्ट्रीय नेता, एक आमदार ते केंद्रात प्रभावी मंत्री… असा ज्याचा प्रवास पाहता आला आणि ज्याच्या सळसळत्या तरुण वयापासून असलेलं मैत्र आजही कायम आहे, ते नितीन गडकरी येत्या शनिवार, २७ …\nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे \nजयप्रकाश नारायण आणि डॉ राममनोहर लोहिया यांचा वारसा सांगत राजकारणात येऊन यथेच्छ (अस)माजवादी धुमाकूळ घालणा-या ‘हुच्च’ राजकारण्यांचे राजनारायण, लालूप्रसाद आणि मुलायमसिंह प्रभृती आघाडीचे शिलेदार. स्वार्थ आणि घराणेशाही, जात आणि धर्म, धन आणि गुंडगिरी या आधारे राजकरण करण्यात लालू आणि मुलायमसिंह यांचा तर कोणीच हात धरू शकत नाही. यातही लालूप्रसाद यांची …\n‘ पंकजाची संघर्षयात्रा ’\n( महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे ( १२ डिसेंबर १९४९ ते ३ जून २०१४ ) यांच्या अकाली अपघाती मृत्यूनंतर त्यांची कन्या आणि विद्यमान राज्य मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेवर आधारीत वाशीमचे पत्रकार सुनील मिसर यांनी लिहिलेलं ‘पंकजाची संघर्षयात्रा’ हे ‘रिपोर्ताज’वजा पुस्तक …\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…\nनितीन गडकरींची नाबाद साठी \n‘चोख आणि रोखठोक’ शशांक मनोहर \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nप्रिय राणी आणि अभय बंग\nबावनकुळेंची मोहिनी,रावतेंचा षटकार,फडणवीसांचे बस्तान पक्के \nफडणवीस आणि सरकार, दोघंही नापास\nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2017/06", "date_download": "2018-05-24T13:43:37Z", "digest": "sha1:SUOQWZFQN4ENPW6A6EWO7LGT65DUCTAQ", "length": 8272, "nlines": 132, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "June 2017 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nसत्ताकांक्षा फलद्रूप न झाल्याची मध्यवर्ती कल्पना घेऊन समकालिन राजकारणावर वास्तववादी कादंबरी लिहिली गेली तर ती एक अत्यंत कसदार शोकात्म ललित कृती होईल; शरद पवार, नारायण राणे, मायावती, मुलायमसिंह असे काही त्या कादंब-यांचे नायक असू शकतील. लालकृष्ण अडवाणी यांच्यावरची कादंबरी मात्र महाशोकांतिका असेल आणि लालकृष्ण अडवाणी महानायक ठरतील शरद पवार आणि …\nआम्ही मराठीचे कट्टर पुरस्कर्ते असलो तरी आम्हा दोघां पत्नी-पतीची, पार्श्वभूमी मात्र केवळ मराठीची नाही. मी मूळचा मराठवाड्यातील; १९४७साली देश ब्रिटिशांच्या जोखंडातून स्वतंत्र झाला तरी सप्टेबर १९४८ पर्यंत आमचा मराठवाडा निझामाच्याच अंमलाखाली होता. आमच्या पिढीपर्यंत शिक्षणातही उर्दू माध्यम होतं. माझी आई नर्स होती आणि तिची जिथं पोस्टिंग असे तिथं आमचं शिक्षण …\nफडणवीसांचे खूप ​’​अधिक​’​ काही ​’​उणे​’​\nदिग्गज नेते शरद पवार यांनी नाकारलेलं असलं तरी, भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीचं व्यक्त केलेलं भाकीत अगदीच काही फुसकं नव्हतं. मार्च महिन्याच्या शेवटच्या आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आसपास वावरणाऱ्या काही आमदारांनी हीच माहिती खाजगीत बोलतांना दिलेली होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची …\nवादळी आणि बेडर राजकारणी; उमदा मित्र\n(महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण करणारे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक अपघाती निधनाला ३ जून २०१७ला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. प्रस्तुत लेखकाचा गोपीनाथ मुंडे यांच्याशी महाविद्यालयीन जीवनातील मित्र ते एक राजकारणी असा अकृत्रिम संपर्क चारपेक्षा जास्त दशकांचा होता. या लेखकाने त्याच नजरेतून घेतलेला गोपीनाथ मुंडे यांच्यातील उमदा मित्र …\nउद्धव समोरचे कांटेरी आव्हान\nमोदींच्या झंझावातात राहुलचा पाला-पाचोळा \nवळचणीतल्या हताश नेत्यांचं दिवास्वप्न \nपुरे करा ही झोंबाझोंबी \nऐसा ऐवज येता घरा \nविखारी हत्त्यांचे असहिष्णु सोहोळे…\nफडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा\nसुषमा – स्वप्न ते भंगले \nनो पार्टी इज डिफरन्ट \nमाणुसकीही विसरत चाललेला महाराष्ट्र…\nबावनकुळेंची मोहिनी,रावतेंचा षटकार,फडणवीसांचे बस्तान पक्के \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2017/07", "date_download": "2018-05-24T13:40:32Z", "digest": "sha1:S7TWTPKCZ66ETEMV37PCFAHOEMWNBGPY", "length": 7947, "nlines": 131, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "July 2017 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\n‘बालवादी’ – राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसही\nविधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, कर्तृत्वानं इंदिरा गांधी मोठ्या की शरद पवार हा महाराष्ट्रात झालेला वाद कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील या दोन्ही नेत्यांचे अनुयायी किती कोत्या मनाचे आणि खुज्या उंचीचे आहेत याचं प्रतीक तर आहेच, त्याशिवाय व्यक्तीकेंद्रित राजकारणाच्या बाहेर येण्याची अजूनही त्यांची तयारी नाही आणि त्यांच्यात राजकीय औदार्य, शिष्टाचार वसहिष्णुतेचा …\nट्युशन्स – एक स्वानुभव\n(अकरावी-बारावी प्रवेशांचे दिवस पुन्हा आलेले आहेत. हवं ते महाविद्यालय मिळेल का नाही, मिळेल त्यात गंभीरपणे शिकवतील का आणि त्यात ट्युशन्स हाही एक कळीचा मुद्दा. यावरचा एक स्वानुभव…) दहावीचा निकाल लागला, लेकीला ७९ टक्के मार्क्स मिळाले. सगळ्याच विषयात विशेष प्राविण्य मिळालं. बापाचं ५५ टक्क्यांचं तर लेकीची आई नेहेमीच फर्स्टक्लास करिअर असलेली. …\nवस्तू आणि सेवा कर लागू होणं, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करणं, राहुल गांधी यांची चीनी दुतावासाला भेट… अशा काही घटनांतून कॉंग्रेस वस्तू आणि सेवा कर लागू होणं, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करणं,राहुल गांधी यांची चीनी दुतावासाला भेट… अशा काही घटनांतून कॉंग्रेस पक्षात सामुदायिक शहाणपणाचा अभाव आणि परस्पर संवादाचा दुष्काळ आहे हे पुन्हा एकदा …\nशिवसेनेची तडफड की फडफड\nवस्तू आणि सेवा कर लागू होण्याआधीचे जकात नाके कर जमा करण्यासाठी होते; कसाब सारख्या दहशतवाद्यांना रोखण्याचं काम सुरक्षा यंत्रणेचं होतं आणि अजूनही आहे; हे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ठाऊक नाही. ही बाब शिवसेना आणि सेनेच्या बहुसंख्य नेत्यांचं आकलन कसं खुजं आहे हे जसं जाणवून देणारी आहे तसंच शिवसेनेचं …\n‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध \nफडणवीसांचे खूप ​’​अधिक​’​ काही ​’​उणे​’​\nनितीन गडकरींची चुकलेली वाट\nपतंगराव : मुख्यमंत्री ‘इन वेटिंग…’\nऐसा ऐवज येता घरा \nट्युशन्स – एक स्वानुभव\nआनंद कुळकर्णींच्या टीकास्त्राचा बोध \nमुंडेचा हुकलेला विक्रम… सुशीलकुमारांची उपेक्षा आणि डोंगरेंची सूचना\nराज ठाकरे आणि नेमाडेंची ताशेरेबाजी \nडिलीट न होणारी माणसं…\nदुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://manashakti.org/mr/karyashala/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%B9", "date_download": "2018-05-24T13:54:52Z", "digest": "sha1:WZNCMS775PT57PM3ZKFERCUPPKRICAHJ", "length": 8779, "nlines": 129, "source_domain": "manashakti.org", "title": "ताण व्यवस्थापन कार्यशाळा (चाचणीसह) | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\nHome » Workshop » ताण व्यवस्थापन कार्यशाळा (चाचणीसह)\nताण व्यवस्थापन कार्यशाळा (चाचणीसह)\nही कार्यशाळा मुख्यत: कॉर्पोरेट सेक्‍्टरसाठी घेतली जाते.\nआत्तापर्यंत पुढील कंपन्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला आहे -\nपार्ले बिस्किटस्‌ प्रा. लि.\nहिंदुस्थान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लि.\nभारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लि.\nआय.एन.ए. बेअरिंग्ज इंडिया प्रा. लि.\nमहिंद्र युजीन स्टील कंपनी लि.\nरिलायन्स्‌ लार्इफ इन्शूरन्स्‌ कंपनी लि.\nग्रीव्हज्‌ कॉटन कंपनी लि.\nडीएच्‌एल्‌ एक्स्प्रे स (आय्‌) प्रा. लि.\nआयुष्यातील ताणांची कारणे व परिणाम\nनैराश्य - काळजी - ताण मापन चाचणी\nशरीराशी संवाद (ध्यान प्रात्यक्षिक) इ.\nकार्यशाळेत कोण सहभाग घेऊ शकतो\nयश, पैसा आणि सत्ता यासाठी चाललेल्या पाशवी स्पर्धेत, लोकं आपल्या सर्व क्षमता पणास लावत आहेत. याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे ‘ताण’. आयुष्याची घडी विस्कटून टाकणारा आणि मनो-शारीरिक व्याधींना आमंत्रण देणारा अलिकडेच जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवले आहे की, नजीकच्या काळात मानसिक व्याधींचे मुख्य कारण ‘ताण’ हे असणार आहे अलिकडेच जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवले आहे की, नजीकच्या काळात मानसिक व्याधींचे मुख्य कारण ‘ताण’ हे असणार आहे पण ह्याच ताणाची चांगली बाजूही आहे.\nउत्क्रांतीमध्ये, ताणामुळेच आपण आजवरची प्रगती करू शकलो. पण सध्याच्या जमान्यात, भौतिक सुखाच्या अतिरेकी हव्यासामुळे केवळ आरोग्यच नाही तर एकूणच आयुष्याची घुसमट होते आहे. म्हणजेच ताणाचे स्वरूप प्रेरणादायी न राहाता विनाशकारी होत चालले आहे त्यावर मात करण्यासाठी आणि ताणाला योग्य तर्हेोने हाताळण्यासाठी, मनशक्ती प्रयोगकेंद्राने नाविन्यपूर्ण ‘‘ताण व्यवस्थापन कार्यशाळा’’ सुरु केली आहे. मनशक्तीचे अनुभवी ज्येष्ठ साधक ही कार्यशाळा घेतात. कंपनी/ संघटना/संस्था यातील सर्व स्तरांवरील लोकांना ती उपयुक्त आहे.\nभाषा : मराठी, इंग्रजी\nकालावधी : ७ ते ८ तास\nदेणगीमूल्य : रु. 1040/- प्रति व्यक्तीस\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://uday.net/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-05-24T13:49:00Z", "digest": "sha1:MPBXO5YGJRI6BOS2W3AWEPQWZFXAWF4Q", "length": 3533, "nlines": 72, "source_domain": "uday.net", "title": "या झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज | Uday's website", "raw_content": "\nमाचू पिक्चू - भाग ६\nमाचू पिक्चू - भाग ५\nमाचू पिक्चू - भाग ४\nमाचू पिक्चू - भाग ३\nया झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज\nया झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज\nराजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली\nती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥\nभूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे\nप्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥\nपहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या\nदारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥\nजाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला\nभिती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥\nमहाली मऊ बिछाने, कंदील शामदाने\nआम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥\nयेता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा\nकोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥\nपाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे\nशांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥\n’तुकड्या’ मती करावी, पायी तुझ्या नमावी\nमूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥८॥\nSelect ratingGive या झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज 1/5Give या झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज 2/5Give या झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज 3/5Give या झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज 4/5Give या झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज 5/5\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRTH/MRTH096.HTM", "date_download": "2018-05-24T14:21:03Z", "digest": "sha1:6N6Y24GJ74T2FA6LG37AIHT5KNUG4SOA", "length": 11116, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - थाय नवशिक्यांसाठी | उभयान्वयी अव्यय १ = คำสันธาน 1 |", "raw_content": "\nतो परत येईपर्यंत थांबा.\nमाझे केस सुकेपर्यंत मी थांबेन.\nचित्रपट संपेपर्यंत मी थांबेन.\nवाहतूक बत्ती हिरवी होईपर्यंत मी थांबेन.\nतू सुट्टीवर कधी जाणार\nहो, उन्हाळ्याची सुट्टी सुरू होण्यापूर्वी.\nहिवाळा सुरू होण्यापूर्वी छप्पर दुरूस्त कर.\nमेजावर बसण्यापूर्वी आपले हात धुऊन घ्या.\nतू बाहेर जाण्यापूर्वी खिडकी बंद कर.\nतूघरी परत कधी येणार\nत्याला अपघात झाल्यानंतर तो पुढे नोकरी करू शकला नाही.\nत्याची नोकरी सुटल्यानंतर तो अमेरिकेला गेला.\nअमेरिकेला गेल्यानंतर तो श्रीमंत बनला.\nएकाच वेळी दोन भाषा कशा शिकायच्या\nपरदेशी भाषा आज वाढत्या प्रमाणात महत्वाच्या ठरत आहेत. बरेच लोक एखादीतरी परदेशी भाषा शिकत आहेत. तथापि, जगात मात्र अनेक मनोरंजक भाषा आहेत. त्यामुळे अनेक लोक एकाच वेळी अनेक भाषा शिकतात. मुलांसाठी द्विभाषिक वाढणे तर एरवी समस्याच नाही. त्यांचा मेंदू आपोआप दोन्ही भाषा शिकतो. जेव्हा ते मोठे होतात तेव्हा काय कुठल्या भाषेतलं आहे हे त्यांना कळतं. द्विभाषिक व्यक्तींना दोन्ही भाषांमधील विशिष्ट वैशिष्ट्ये माहित असतात. ते प्रौढांसाठी वेगळे आहे. त्यांना सहज एकाचवेळी दोन भाषा शिकता येत नाही. जे दोन भाषा एकाच वेळी शिकतात त्यांनी काही नियम पाळले पाहीजेत. प्रथम, दोन्ही भाषांची एकमेकांशी तुलना करणं महत्वाचे आहे. समान भाषा कुटुंब असणार्‍या भाषा अनेकदा अतिशय समान असतात. त्यामुळे त्या मिसळू शकतात. त्यामुळे लक्षपूर्वक दोन्ही भाषेचे विश्लेषण करणेच अर्थपूर्ण आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एक यादी करू शकता. तेथे आपण समानता आणि फरकाची नोंद करू शकतो. अशाप्रकारे मेंदूस दोन्ही भाषेचे कार्य प्रखरतेने करण्यास भाग पाडलेले असते. त्या करण्यापेक्षा, दोन्ही भाषेचे वैशिष्टे तो चांगल्या प्रकारे लक्षात ठेऊ शकतो. एखादा प्रत्येक भाषेसाठी वेगळे रंग किंवा फोल्डर देखील वापरू शकतो. त्यामुळे स्पष्टपणे भाषांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यास मदत होते. जर एखादी व्यक्ती दोन असमान भाषा शिकत असेल तर गोष्ट वेगळी आहे. दोन अतिशय भिन्न भाषा मिसळायला काहीच धोका नाहीये. या प्रकरणात, त्या भाषांची एकमेकांशी तुलना करणे घातक आहे. ते एखाद्याच्या मूळ भाषेशी तुलना करणे योग्य राहील. मेंदू जेव्हा तफावत गोष्टी ओळखेल तेव्हा तो अधिक प्रभावीपणे शिकू शकेल. दोन्ही भाषा समान तीव्रतेने शिकणे हे देखील महत्वाचे आहे. तथापि,सैद्धांतिक पातळीवर मेंदू किती भाषा शिकतो याचा फरक पडत नाही…\nContact book2 मराठी - थाय नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t10033/", "date_download": "2018-05-24T14:05:21Z", "digest": "sha1:O5UN5YAJWGD6JGG23CKGJ57CINIX7YEF", "length": 2993, "nlines": 73, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-निरोपाच बोलण...", "raw_content": "\nनिरोपाच बोलण जरा लांबव..\nथोड़ा श्वास घे ..\nउछवासही टाक उगाच ..\nअन बाकीच डोळयातुनच संपव.. \nविषय वाढवायचाच म्हणुन आठव ....\nअन् बाकीच आठवणीतच संपव ...\nतसा काही विशेष आठवु नको...\nसोबत पाहिलेली स्वप्न ,\nतुटणारां ताराही पुन्हा दाखवू नको..\nजमलंच तर राहू दे तसाच...\nअन् स्तब्ध राहिलेला वारा..\nडोळयातलं पाणी वाहू दे उगाच...\nविसरून जा ती पाउलवाट..\nआणि ओहोटीची ती लाट\nवाळुंतली नावे ही पुसून टाक...\nआता इतकं करतेच आहेस तर..\nपुनर्जन्माचं वचन देऊन टाक,\nअजुन थोडं खोटं बोलून टाक..\n'त्या' जन्मी तरी..., \"पुन्हा भेटू \" म्हणून टाक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2017/08", "date_download": "2018-05-24T13:45:09Z", "digest": "sha1:5HFSR7QGBJTA7BZWNA6VG4W4QPLMKOFN", "length": 8230, "nlines": 132, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "August 2017 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nगांधी, अभिव्यक्ती आणि बेगडी भाजप\nजुलै २०१७ स्थळ- नर्मदेचा तीर, बडवानी (बरवानी), मध्य प्रदेश. मध्य प्रदेशच्या प्रशासनानं बुडीत क्षेत्रात येत असल्याचं कारण देत २७ जुलैच्या मध्यरात्री कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी आणि त्यांचे खासगी सचिव महादेवभाई देसाई यांच्या समाधी जेसीबी यंत्राने उध्वस्त केल्या. महात्मा गांधी यांचा अस्थी कलश अज्ञात स्थळी नेऊन ठेवला. महात्मा गांधी हे भारताच्या …\nमहाराष्ट्राची बहुसंख्य नोकरशाही केवळ मुजोर, नाठाळ आणि असंवेदनशीलच नाही तर भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे; सरकारनं कररुपानं जनतेकडून जमा केलेल्या पैशावर ही बहुसंख्य नोकरशाही डल्ला मारत आहे, असं जे म्हटलं जातं त्यावर लातूरच्या घटनेनं शिक्कामोर्तब तर केलंच आणि त्यापुढे जाऊन भ्रष्टाचार करतांना या नोकरशाहीनं कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळून ठेवण्याची पातळी कशी गाठलेली …\nमुख्यमंत्र्याच्या डोईजड झाली नोकरशाही\nगेल्या आठवड्यात विधानसभेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कथित गैरव्यवहाराच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेलं टीकास्र बोचरं असलं तरी योग्यच होतं. मेहता आणि मोपलवार यांना मुख्यमंत्री सरंक्षण देत असल्याची विरोधी पक्षांची प्रबळ भावना झाली असून त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची आजवरची स्वच्छ …\nभाजपच्या गोटात : मु. पो. उत्तन \nघडलं ते असं- भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा फोन आला. उपाध्ये म्हणाले, ‘भाजपचे प्रवक्ते आणि विविध चर्चात सहभागी होणारे पक्षाचे प्रतिनिधी (पॅनेलिस्ट) यांचा एक अभ्यासवर्ग उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आयोजित केला आहे; त्यात तुम्ही एक एक्स्पर्ट म्हणून सहभागी व्हाल का ’ मी विचारलं, ‘विषय काय आहे ’ मी विचारलं, ‘विषय काय आहे \nमुंडेंनंतरचा गेम चेंजर कोण \nदानवेंचा रिकामा आड आणि पोहोरा\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळण\nजांबुवंतराव नावाचं एकाकी वादळ\nमुंडे नावाचा झंझावात थांबला..\nवसंतदादा, लालूपुत्र आणि जगण्याची शाळा \n‘न मंतरलेल्या’ पाण्याचा उथळ खळखळाट \nपद ‘काटेरी’, सुनील ‘मनोहर’ तरी….\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1967\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/medical-education-and-drugs-department-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:07:28Z", "digest": "sha1:D55FWYTC7YSIBHVYUNX6E2ZR43T3LY7Z", "length": 9902, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Medical Education and Drugs Department Recruitment 2018 for 135 Posts", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत 135 जागांसाठी भरती\nप्राध्यापक ग्रुप A: 19 जागा\nसहयोगी प्राध्यापक ग्रुप A: 15 जागा\nसहाय्यक प्राध्यापक ग्रुप B: 101 जागा\nपद क्र.1: (i) संबंधित विषयात MD/MS (ii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) संबंधित विषयात MD/MS (ii) 04 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) संबंधित विषयात MD/MS (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 एप्रिल 2018 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nपद क्र.1: 50 वर्षे\nपद क्र.2: 45 वर्षे\nपद क्र.3: 40 वर्षे\nFee: अमागास: ₹523/- [मागासवर्गीय: ₹323/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मे 2018\nPrevious (IAF) भारतीय हवाई दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड मध्ये ‘ग्रुप C’ पदांची भरती\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘वर्कमन’ पदांची भरती\n(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nगोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘डिप्लोमा इंजिनिअर’ पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2017/09", "date_download": "2018-05-24T13:46:09Z", "digest": "sha1:4M6PRKZJOSBDMBQLKPKKFFZAGQXE4PA3", "length": 9105, "nlines": 136, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "September 2017 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nअसा ‘साधू’ आता होणे नाही \n‘अरुण साधू आता आपल्यात नाहीत’ या सुदेश हिंगलासपूरकरनं पाठवलेल्या एसएमएसनं २५ सप्टेंबरची सकाळ उगवली. दिवसभरावर त्याच बातमीचं गडद मळभ दाटून राहिलं. नांदेडमधील कार्यक्रम त्याच मळभात कसेबसे आटोपून औरंगाबादच्या दिशेने प्रवास करतांना अरुण साधू आठवू लागले. मी काही अरुण साधू यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या सोबतही काम केलेलं नाही; त्यांच्या आणि माझ्या …\n““ एकदा एक बिनशिडाचं तारु भक्कम जहाजाचा आधार सोडून समुद्रात भरकटलं. मग तगण्याचा एकाकी प्रयत्न करू लागलं. त्यावर फक्त तिघे प्रवासी होते. प्रत्येकजण प्रचंड आशावादी, स्वाभिमानी होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा होडी भरकटत चालली तरी, हाच आपला मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण कि’नारा’ गाठणार यावर मात्र …\nमराठवाडा तेव्हा… आणि आता तर राजकीय पोरका\n(आपला देश १५ ऑगस्ट १९४७ला स्वतंत्र झाला हे अंशत: खरं नाही कारण; निझामाच्या तावडीतून स्वतंत्र होऊन देशाचा एक भाग होण्यासाठी हैद्राबाद राज्य आणि त्याचा एक भाग असलेल्या मराठवाड्याला १७ सप्टेबर १९४८ पर्यंत वाट पहावी लागली. २०१७च्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं ठाण्याच्या मराठवाडा जन विकास परिषदेसाठी लिहिलेला हा प्रदीर्घ लेख. दोन …\nविखारी हत्त्यांचे असहिष्णु सोहोळे…\nबंगळुरूच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची झालेली हत्त्या जेवढी मानवतेला काळीमा फासणारी आहे त्यापेक्षा जास्त काळीमा फासणारं वर्तन त्या हत्येनंतर बहुसंख्य भारतीय समाजाकडून घडलेलं आहे . गौरी यांच्या रक्ताचे डाग सुकण्याआधीच ज्या टोकाच्या विखारी आणि धर्मांध प्रतिक्रिया दोन्ही बाजुंनी उमटल्या आहेत ; त्यातून या समाजात सामुदायिक शहाणपण, सहिष्णुता …\nदक्ष… बिग बॉस देख रहा है\nमुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक पक्षपाती असल्याची राज्य सरकारने घेतलेली भूमिका असंस्कृतपणाची, न्यायव्यवस्थेचा उपमर्द करण्याची तर आहेच शिवाय, त्यात उद्दामपणा ठासून भरलेला आहे; जॉर्ज ऑरवेलच्या 1984 मधला बिग​ब्रदर जसा प्रत्येकावर जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी करडी नजर ठेऊन असतो (‘बिग बॉस देख रहा है…’) तसाच सरकारचा ‘हिटलरी’ इरादा स्पष्ट करणारी आहे; म्हणूनच ते …\nवळचणीतल्या हताश नेत्यांचं दिवास्वप्न \nमुख्यमंत्र्याच्या डोईजड झाली नोकरशाही\nभाजपला कौल की २००४ची पुनरावृत्ती \nमुंडेंनंतरचा गेम चेंजर कोण \nसुषमा – स्वप्न ते भंगले \nमोदींच्या झंझावातात राहुलचा पाला-पाचोळा \nकेजरीवाल आणि आप नावाचा भास\nफडणवीस, नोकरशाहीचे नाही जनतेचे मुख्यमंत्री व्हा \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi09-36.htm", "date_download": "2018-05-24T13:54:02Z", "digest": "sha1:OOBPW2VPDAGVGLVCCMENH27E5HAPQKCY", "length": 18061, "nlines": 179, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - नवमः स्कन्धः - षट्‌त्रिंशोऽध्यायः", "raw_content": "\nनानापुराणेतिहासे यत्सारं तत्प्रदर्शय ॥ १ ॥\nसर्वेषु सारभूतं यत्सर्वेष्टं सर्वसम्मतम् \nकर्मच्छेदबीजरूपं प्रशस्तं सुखदं नृणाम् ॥ २ ॥\nसर्वप्रदं च सर्वेषां सर्वमङ्‌गलकारणम् \nभयं दुःखं न पश्यन्ति येन वै सर्वमानवाः ॥ ३ ॥\nकुण्डानि ते न पश्यन्ति तेषु नैव पतन्ति च \nन भवेद्येन जन्मादि तत्कर्म वद साम्प्रतम् ॥ ४ ॥\nकिमाकाराणि कुण्डानि तानि वा निर्मितानि च \nके च केनैव रूपेण तत्र तिष्ठन्ति पापिनः ॥ ५ ॥\nस्वदेहे भस्मसाद्‌भूते याति लोकान्तरं नरः \nकेन देहेन वा भोगं करोति च शुभाशुभम् ॥ ६ ॥\nसुचिरं क्लेशभोगेन कथं देहो न नश्यति \nदेहो वा किंविधो ब्रह्मंस्तन्मे व्याख्यातुमर्हसि ॥ ७ ॥\nसावित्रीवचनं श्रुत्वा धर्मराजो हरिं स्मरन् \nकथां कथितुमारेभे कर्मबन्धनिकृन्तनीम् ॥ ८ ॥\nवत्से चतुर्षु वेदेषु धर्मेषु संहितासु च \nपुराणेष्वितिहासेषु पाञ्चरात्रादिकेषु च ॥ ९ ॥\nअन्येषु धर्मशास्त्रेषु वेदाङ्‌गेषु च सुव्रते \nसर्वेष्टं सारभूतं च पञ्चदेवानुसेवनम् ॥ १० ॥\nसर्वमङ्‌गलरूपं च परमानन्दकारणम् ॥ ११ ॥\nभक्तिवृक्षाङ्‌कुरकरं कर्मवृक्षनिकृन्तनम् ॥ १२ ॥\nसालोक्यसार्ष्टिसारूप्यसामीप्यादिप्रदं शुभम् ॥ १३ ॥\nकुण्डानि यमदूतैश्च रक्षितानि सदा शुभे \nन हि पश्यन्ति स्वप्ने च पञ्चदेवार्चका नराः ॥ १४ ॥\nदेवीभक्तिविहीना ये ते पश्यन्ति ममालयम् \nयान्ति ये हरितीर्थं वा श्रयन्ति हरिवासरम् ॥ १५ ॥\nप्रणमन्ति हरिं नित्यं हर्यर्चां कल्पयन्ति च \nन यान्ति तेऽपि घोरां च मम संयमिनीं पुरीम् ॥ १६ ॥\nनिवृत्तिं नैव लप्स्यन्ति देवीसेवां विना नराः ॥ १७ ॥\nगच्छन्तो मृत्युलोकं च दुर्दृशा मम किङ्‌कराः ॥ १८ ॥\nस्वदूतं पाशहस्तं च गच्छन्तं वारयाम्यहम् ॥ १९ ॥\nयास्यन्ति ते च सर्वत्र हरिदासाश्रमं विना \nकृष्णमन्त्रोपासकाच्च वैनतेयादिवोरगाः ॥ २० ॥\nकरोति नखलेखन्या चित्रगुप्तश्च भीतवत् ॥ २१ ॥\nमधुपर्कादिकं तेषां कुरुते च पुनः पुनः \nविलङ्‌घ्य ब्रह्मलोकं च लोकं गच्छन्ति ते सति ॥ २२ ॥\nदुरितानि च नश्यन्ति येषां संस्पर्शमात्रतः \nते महाभाग्यवन्तो हि सहस्रकुलपावनाः ॥ २३ ॥\nयथा च प्रज्वलद्वह्नौ शुष्कानि च तृणानि च \nप्राप्नोति मोहः सम्मोहं तांश्च दृष्ट्वा च भीतवत् ॥ २४ ॥\nकामश्च कामिनं याति लोभक्रोधौ ततः सति \nमृत्युः प्रलीयते रोगो जरा शोको भयं तथा ॥ २५ ॥\nकालः शुभाशुभं कर्म हर्षो भोगस्तथैव च \nये ये न यान्ति तां पीडां कथितास्ते मया सति ॥ २६ ॥\nशृणु देहविवरणं कथयामि यथागमम् \nपृथिवी वायुराकाशस्तेजस्तोयमिति स्फुटम् ॥ २७ ॥\nदेहिनां देहबीजं च स्रष्टृसृष्टिविधौ परम् \nपृथिव्यादिपञ्जभूतैर्यो देहो निर्मितो भवेत् ॥ २८ ॥\nस कृत्रिमो नश्वरश्च भस्मसाच्च भवेदिह \nबद्धोऽङ्‌गुष्ठप्रमाणश्च यो जीवः पुरुषः कृतः ॥ २९ ॥\nबिभर्ति सूक्ष्मं देहं तं तद्‌रूपं भोगहेतवे \nस देहो न भवेद्‍भस्म ज्वलदग्नौ ममालये ॥ ३० ॥\nजलेन नष्टो देही वा प्रहारे सुचिरं कृते \nन शस्त्रेण न वास्त्रेण सुतीक्ष्णकण्टके तथा ॥ ३१ ॥\nतप्तद्रवे तप्तलोहे तप्तपाषाण एव च \nप्रतप्तप्रतिमाश्लेषे यत्पूर्वपतनेऽपि च ॥ ३२ ॥\nन दग्धो न च भग्नः स भुङ्‌क्ते सन्तापमेव च \nकथितो देहवृत्तान्तः कारणं च यथागमम् \nकुण्डानां लक्षणं सर्वं बोधाय कथयामि ते ॥ ३३ ॥\nसावित्री म्हणाली, \"हे महाउदार, हे वेदज्ञ, पुराण व इतिहास यांचे सार मला सांगा. कर्मनाशाचे मूलभूत मनुष्यास सुखावह, सर्वमंगल, भय-दुःख नाश करणारे, ज्यामुळे मनुष्यास नरक यातना भोगव्या लागत नाहीत असे ज्ञान सांगा. तसेच कुंडांचे आकार, कर्माचे फल, देह भस्म झाल्यावर स्वर्ग कसा मिळतो. ब्राह्मणदेह कोणता, याविषयी आपण मला विस्ताराने कथन करा.\"\nधर्मराज म्हणाला, \"हे वत्से, चार वेद, संहिता, पुराण, इतिहास, पंचरात्र इत्यादि भक्तीची उपासना सांगणार्‍या ग्रंथात, धर्मशास्त्रात सर्वांचे कल्याणमय व मंगल असे सार सांगितले आहे. त्यात देवांची सेवा करण्याबद्दलच प्रतिपादन केले आहे. देवभक्तीमुळे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी वगैरेंचा नाश सहज होतो. त्यामुळे कर्मनाश होऊन मुक्ती मिळते. हरिभक्तांना हरिपदाची प्राप्ती होते.\nकुंडांचे रक्षण यमदूत करीत असतात. पाच देवांच्या उपासकांना कुंडांचे दर्शनसुद्धा होत नाही. देवीभक्तीरहित असलेले मात्र तेथे जातातच. हरीची उपासना करणारे, त्याचे ध्यान करणारे असे महाघोर अशा माझ्या संयमिनी नगरीकडे येत नाहीत. शुद्ध आचरणाचे ब्राह्मणांना यमलोक प्राप्त होत नाही. देवीच्या सेवेने मोक्षच मिळतो.\nस्वधर्मतत्पर असणारा पुरुष माझ्या दूतांना दिसतसुद्धा नाही. सर्प जसे गरुडास भितात तसे माझे दूत देवीच्या उपासकांना भितात. हरिदास सोडून बाकीचे सर्व माझ्या नगरात येतात. कृष्णोपासकांना माझे दूत घाबरतात. देवीच्या उपासकाचे नाव चुकून जरी चित्रगुप्ताने आपल्या वहीत लिहिले तरी तो भयाकुल होऊन सोडून देतो. त्याच्या सामान्य स्पर्शानेही पापे नष्ट होतात. ते हजारो कुलांना पवित्र करतात. त्यांना मोहसुद्धा घाबरतो. काम, लोभ त्यांना सोडून जातात. त्यांच्यापुढे मृत्यु मृत होतो. रोग, जरापण, शोक, भय, काल, अशुभत्त्व, कर्म वगैरे सर्व काही त्यांच्या बाबतीत नष्ट होतात. त्यांना माझ्याकडून पीडा प्राप्त होत नाही. पृथ्वी, वायु, आकाश, तेज, उदक ही पंचमहाभूते आहेत. शरीरदेहाचे हे बी आहे. तो कृत्रिम देह नाशवंत आहे. देह भस्म झाल्यावर कर्माप्रमाणे, अंगठयाएवढा जीव, भोग भोगण्यासाठी शरीर धारण करतो. तो देह यमाच्या सदनातील अग्नीतही जळून भस्म होत नाही. तो उदकात बुडून नाश पावत नाही. शस्त्राने, बलाने, तप्त द्रवाने, तप्त पाषाणाने त्याचा नाश होत नाही. तप्त मुर्तीला आलिंगन देऊन अथवा उंच कडयावरून पडूनही तो भग्न होत नाही.\nकारण त्याला कर्माप्रमाणे सर्व संताप भोगावे लागतात. देहाच्या वृत्तांताचे कारण सांगितले आहे. आता तुला कुंडांचे लक्षण सांगतो.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां नवमस्कन्धे\nनारायणनारदसंवादे देवपूजनात् सर्वारिष्टनिवृत्तिवर्णनं नाम षट्‌त्रिंशोऽध्यायः ॥ ३६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/minister-non-behavioral-priti-menon-sharma-108531", "date_download": "2018-05-24T14:16:57Z", "digest": "sha1:6IYXDFL7RGFHJ2RU3QMTACHC4WAZ6DC2", "length": 10487, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "minister Non behavioral priti menon sharma प्रत्येक मंत्र्याचा गैरव्यवहार - मेनन | eSakal", "raw_content": "\nप्रत्येक मंत्र्याचा गैरव्यवहार - मेनन\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nआपचे महिला सुरक्षा अभियान\nमहिला सुरक्षेच्या प्रश्‍नावर पक्षाच्या वतीने बुधवारी (ता. ११) राज्यातील सगळ्या पोलिस ठाण्यांत निवेदन देण्यात येणार आहे. महिला अत्याचाराची घटना घडताच महिलेच्या मदतीसाठी स्वतंत्र वकील दिला पाहिजे. हा वकील महिलेला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत मदत करेल, अशी भूमिका असल्याची माहिती ब्रिगेडियर सावंत यांनी मांडली.\nऔरंगाबाद - आम आदमी पार्टीने महाराष्ट्र सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे उघड केले. पण तासाभरात त्यांना क्‍लीन चिट देण्याचा सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक मंत्र्याचा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या प्रीती मेनन-शर्मा यांनी औरंगाबादेत केला.\nमहात्मा जोतिराव फुले शिक्षण परिषदेच्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरणासाठी प्रीती मेनन शहरात आल्या होत्या. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत राज्य शासनाविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र प्रमुख ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचीही उपस्थिती होती.\nमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना बाजार समितीमध्ये केलेला कोट्यवधींचा भ्रष्टाचार, मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या कंपनीला ५१ कोटी रुपयांची बॅंकांकडून मिळालेली कर्जमाफी, तसेच मंत्री पंकजा मुंडे यांचे बचतगटाचे काम तीन ठेकेदारांना देण्याचे प्रकरणही आम्ही उघड केले.\nसर्वच प्रकरणांत आम्ही पुराव्यांसह तक्रारी दिल्या. पण फडणवीस सरकारने त्यांना क्‍लीन चिट देऊन टाकल्याचा आरोप प्रीती मेनन यांनी केला.\nमहाराष्ट्र पोलिस स्लीप मोडमध्ये\nमहाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या असून गृह खाते सांभाळायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांचा दबदबा होता; पण आज राज्यातील पोलिस यंत्रणा स्लीप मोडमध्ये आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या कार्यक्रमात नृत्य करताना दिसतात, हे गंभीर आहे, असा आरोप त्यांनी केला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8:%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-05-24T13:59:05Z", "digest": "sha1:LCP2QZEI2PYTBDYVOMNFTIVQZNKDS6XX", "length": 9874, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दालन:बौद्ध धर्म - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n'बौद्ध धर्म' भारताच्या श्रमण परंपरेतून निर्मित धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. या धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध होते. इ.स.पू. पाचवे ते सहावे शतक हा त्यांचा जीवनकाल मानला जातो. त्यांच्या निर्वाणानंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमधे हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये पसरला. जगात बौद्ध धर्माचे १५० ते २०० कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे.\nबुद्ध - धम्म - संघ - आर्यसत्ये- अष्टांगिक मार्ग - दहा पारमिता - त्रिशरण - पंचशील - बावीस प्रतिज्ञा\nआयुष्मान पूर्ण (सुमारे इ.स. पूर्व ४९८) हे गौतम बुद्धांचे समकालीन बौद्ध भिक्षू होते. महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा उपदेश प्रसारित करणारे ते प्रथम भिक्षू मानले जातात. मज्झिमनिकायाच्या पुण्णोवाद सुत्तामध्ये यांचा उल्लेख आला आहे.\nपूर्ण यांचा जन्म सूनापरान्त प्रांतामध्ये सुप्पारक येथे एका व्यापारी कुटुंबात झाला. आपल्या सहकार्‍यांबरोबर व्यापारासाठी श्रावस्ती येथे गेले असता त्यांना गौतम बुद्धांचे प्रवचन ऐकण्याची संधी मिळाली. अशी अनेक प्रवचने ऐकल्यानंतर त्यांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण हौउन त्यांनी गौतम बुद्धांकडे प्रव्रज्येची मागणी केली. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी बुद्धाकडे परत आपल्या प्रदेशात जाण्याची मागणी केली. बुद्धांनी त्यांना संक्षिप्त उपदेश देऊउन त्यांना आपल्या प्रांतात जाण्याची अनुमती दिली.\nपूर्ण यांनी आपल्या प्रांतात एकाच वर्षात ५०० स्त्री-पुरुषांना बौद्ध धर्माच्या उपासकांची दीक्षा दिली. आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत पूर्ण यांनी आपल्या प्रांतात धर्मप्रचार-प्रसाराचे कार्य केले. त्यांच्या मृत्यूची बातमी बुद्धांना मिळाल्यावर बुद्धांनी त्यांच्याविषयी \"पूर्ण एक कुलपुत्र पंडित होता. त्यास परीनिर्वाण प्राप्त झाले\" असे उद्गार काढले.\n► देशानुसार बौद्ध धर्म\n► बौद्ध धर्मावरील अपूर्ण लेख\n► डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n► बौद्ध धर्माचा इतिहास\n► बौद्ध धर्मविषयक साचे\n► भारतामध्ये बौद्ध धर्म\n► बौद्ध धर्माचे संप्रदाय\nश्री महाबोधी वृक्ष, बौद्ध गया.\nतुम्ही काय करू शकता\nमराठीत लिहिले गेलेले ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान\nमहाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकांचे वैचारिक योगदान\nमहाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकांची सूची\nमहाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे महाविद्यालयीन व विद्यापीठीय विभाग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१८ रोजी ००:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRKO/MRKO012.HTM", "date_download": "2018-05-24T14:16:16Z", "digest": "sha1:XK2J6IXIQUPRVLBAPNLSYQLE7OUZA6MR", "length": 7943, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी | काल – आज – उद्या = 어제 – 오늘 – 내일 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > कोरियन > अनुक्रमणिका\nकाल – आज – उद्या\nकाल मी चित्रपट बघायला गेलो होतो. / गेले होते.\nआज मी कामाला / नोकरीवर जाणार नाही.\nउद्यापासून मी पुन्हा कामाला जाणार.\nमी एका कार्यालयात काम करतो. / करते.\nपीटर आणि मार्था मित्र आहेत.\nपीटर मार्थाचा मित्र आहे.\nमार्था पीटरची मैत्रिण आहे.\nसध्या, परकीय भाषा या रोजच्या शिक्षणाचा भाग बनल्या आहेत. फक्त त्यांना शिकत असल्यास रटाळपणा येणार नाही ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात. REM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात. REM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूने कष्ट घेतले पाहिजे. त्याने नवीन शब्द आणि नियम लक्षात ठेवले पाहिजे. झोपेत देखील याची एकदा उजळणी झाली पाहिजे. संशोधक यास रिप्ले/पुनर्बिंबण तत्व असे म्हणतात परंतु, तुम्ही चांगले झोपणे महत्वाचे आहे. शरीर आणि मन यांमध्ये पुनर्योजन व्यवस्थितपणे होणे महत्वाचे आहे. त्यानंतरच, मेंदू अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकेल. तुम्ही म्हणू शकता: छान झोप, चांगली मानसिक कार्यक्षमता. जेव्हा आपण विश्रांती घेतो, तेव्हा देखील आपला मेंदू कार्य करत असतो. म्हणून: शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री \nContact book2 मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2018-05-24T14:00:51Z", "digest": "sha1:XLRMVWTMRFO745BVEFOLFSQCUSUG5JHX", "length": 13725, "nlines": 321, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\n१३३७ °K ​(१०६४ °C, ​१९४७ °F)\n३१२९ °K ​(२८५६ °C, ​५१७३ °F)\nसोने एक मौल्यवान धातू आहे. सोने हे मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक ७९ आहे (संज्ञा Au). चकाकी असलेला आणि सहज आकार देण्याजोगा मऊ धातू असल्याने सोन्याचा दागिन्यांमध्ये वापर होतो. जुन्या काळी सोन्याची नाणी प्रचारात होती. सोने हे समाज्यात प्रतिष्ठा वाढवणारी अशी वस्तू बनली गेली आहे.\nजगातील सर्व चलनांची तुलना सोन्याच्या किंमतीशी केली जाते, त्यामुळे सोन्याला अचल चलन असेही म्हणतात. सोन्याकडे एक सुरक्षित व निश्चित लाभ देणारी गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. अर्थव्यवस्थेला स्थैर्य यावे म्हणून देश सोन्याचा साठा करतात. सोने उत्तम विद्युतवाहक आहे. ते कधीही गंजत नाही. त्यापासून तारा किंवा पातळ पत्रा बनवता येतो. भारतासह जगातील इतर सर्व संस्कृती मध्ये विशेष करून महिला सोन्याचे दागिने परिधान करताना दिसतात. भारतामध्ये सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर दागिने हे सौभाग्याचे लेन म्हणून परिधान केले जातात. खरेतर सोन्याचे आयुर्वेदिक महत्त्व खूप मोठे आहे. सोने शरीरावर परिधान केल्याचे अनेक फायदे आहेत. तत्कालीन लोकांना, शास्त्रीय पद्धतीने हे सांगितले असते तर तयाना ते समजले नसते. म्हणूनचकीकाय त्याला धर्माची जोड दिली गेलीं असावी. परंतु, सोन्याचे दागिने परिधान केल्यामुळे भारतीय स्त्रियांचे आरोग्य चांगले राहाते, यात मात्र शंका नाही.\nभारतात आजही गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी अनेक घरात केली जाते.\nसोने जगात अनेक ठिकाणी आढळते. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया सोने उत्पादक देश आहेत. अमेरिकेत उत्पादन नेवाडा राज्यात जास्त होते.\nसोन्याचा वापर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उद्योगांमध्ये केला जातो. वेगवेगळे जोड, तारांचे जोड यामध्ये सोन्याचा वापर केला जातो. वैद्यकात सोडियम ऑर्थिओमलेट वा ऑर्थिओग्लुकोज ही अल्पप्रमाणात सोन्याचा अंश असलेली औषधे बनवली गेली आहेत. सोन्याची काही समसंयुगे काही कर्करोगांच्या उपचारांसाठी वापरली जातात. त्याचा उपयोग शस्त्रक्रियांसाठीची उपकरणे, वैद्यकीय उपकरणे यातही होतो. इतिहास काळापासून दातांच्या उपचारांसाठी सोन्याचा वापर केलेला आढळतो. अंतराळ क्षेत्रात सोन्याचा वापर होतो. तेथे उष्णतेचे नियमन करण्यासाठी सोन्याचा पातळ थर दिलेली उपकरणे वापरली जातात.सोने मोल्यावन आहे पण मोल्यवान नितीमुल्या जोपासावे\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संक्रामक (धातू) अन्य धातू उपधातू इतर अधातू / हॅलोजन निष्क्रिय वायू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मे २०१८ रोजी २२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2010/09/09/%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-05-24T13:21:12Z", "digest": "sha1:GHHOSGYN3DZ5KDW2BUB55J74GXBJVVLZ", "length": 8905, "nlines": 83, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "सज्ज झालेले सख्खे शेजारी ! | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nसज्ज झालेले सख्खे शेजारी \nउद्या, म्हणजे ९ सप्टेंबर २०१० ला ‘पीडीए’च्या ‘सख्खे शेजारी’ची रंगीत तालीम. भरत नाट्य मंदीरमधे सकाळी ९ वाजता ही रंगीत तालिम सुरू होईल. नाटक आता बर्‍यापैकी तयार आहे .. म्हणूनच .. सज्ज झालेले सख्खे शेजारी \nश्रद्धा देशपांडे आणि आशिष हे किसन (कृष्णा आणि तात्या) आणि गोपी म्हणून मज्जा करत आहेत. प्रथमेश यापूर्वीही कोणत्याही नाटकात जितक्या उत्कृष्ट फोकसने काम केलंय त्याच पद्धतीने मस्त काम करतो आहे. प्राजक्ताची मध्यम वर्गीय करीअर वूमन निर्मलपण ठाशीव होते आहे. मकरंद आणि शर्वरीच्या जोडीतला ताजेपणा मस्त आहे.\nदौर्‍याच्या कार्यक्रमात थोडा बदल आहे. एक तर नागपूरच्या १३ तारखेच्या प्रयोगाच्या आधी रायपूरला १२ तारखेला एक प्रयोग नव्याने मिळाला आहे आणि अजमेरच्या आणि कोट्याच्या प्रयोगांच्या तारखांची अदलाबदल झाली आहे.\nसंघातही अजून काही बदल होत आहेत .. ते पडताळून पाहिले जाताहेत. रंगमंचव्यवस्था हा महत्वाचा भाग हाताळण्यासाठी संघही तसाच मजबूत लागतो. ती सर्व व्यवस्था उद्या पडताळून पाहिली जाईल आणि मग ११ तारखेला हे नाटक दौर्‍यावर प्रयाण करेल.\nPosted in नवीन काय चालू आहे , नाटकाचा दौरा , सख्खे शेजारी\tरंगीत तालीमरायपूरसख्खे शेजारी\n< Previous सख्खे शेजारी – तालमीचे काही फोटो \nNext > दौरा बातमीपत्र – १\n3 thoughts on “सज्ज झालेले सख्खे शेजारी \nप्रसाद दाबके म्हणतो आहे:\nसप्टेंबर 9, 2010 येथे 12:28 pm\nसर्वांना दौरया करता शुभेच्छा.खुप धमाल करा.\nसप्टेंबर 9, 2010 येथे 1:00 pm\nसप्टेंबर 15, 2010 येथे 1:15 pm\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE.html", "date_download": "2018-05-24T13:21:23Z", "digest": "sha1:T3JNAPN25FZQEDAJRJ7JQZIAA36LEHJB", "length": 35932, "nlines": 153, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "अणेंचा राजीनामा आणि सुमारांचा कल्ला ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog अणेंचा राजीनामा आणि सुमारांचा कल्ला \nअणेंचा राजीनामा आणि सुमारांचा कल्ला \nमित्रवर्य श्रीहरी अणेंचं मला एक आवडतं. त्याला जे काही वाटतं-पटतं, ते तो कोणालाही न जुमानता-कोणाचीही भीड मुरव्वत ना बाळगता, व्यवस्थित मांडणी करत बोलतो (आजच्या तरुणाईच्या भाषेत सांगायचं तर तो ‘पंगे’ घेत असतो) आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुळीच-मुळ्ळीच आवडत नाही-ते त्याचं स्वतंत्र विदर्भ मागणं. त्यानं आता, विदर्भासोबत मराठवाडाही स्वतंत्र करावा असं असं एक पिल्लू सोडून दिलंय. त्यातून एक मोठं वादळ स्वाभाविकच निर्माण झालं… मग हकालपट्टीची मागणी करणारांना कात्रजच्या घाटात चकवा देत त्यानं राज्याच्या महाधिवक्तापदाचा राजीनामा दिला. पण, त्यानिमित्तानं ‘महाधिवक्तापदावरून श्रीहरी अणेंची हकालपट्टी ‘या मागणीभोवती सर्व चर्चा कर्कश्श एकारलेपणानं फिरत राहिली, मूळ, विकासाचा आणि विकासाच्या अनुशेषाचा मुद्दा बाजूला पडला.\nमराठवाडा विदर्भापेक्षा जास्त मागासलेला आहे हे जे कटू सत्य श्रीहरी अणेंनी पुन्हा एकदा सांगितलं, त्याकडे साफ दुर्लक्ष करत राजकीय वर्तुळात झालेली चर्चा एकारली, कर्कश्श जशी होती तशीच या चर्चेची भाषा अत्यंत खालच्या पातळीवरची होती. अणें यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार लोकशाहीत अबाधित आहेच पण, त्यासाठी काही जणांकडून वापरली गेलेली भाषा राजकारणाचा आणि ते करणाऱ्या राजकारण्यांचा दर्जा काय आहे, ते दाखवून देणारी होती. श्रीहरी अणेंचा नातू शोभेल अशा, एका माजी मुख्यमंत्रीपुत्र तरुण राजकारण्याने श्रीहरी अणेंचा उल्लेखही एकेरी म्हणजे (‘त्या अणे’चे असा) करत ‘शीर धडापासून वेगळे करा’ असा ‘थोर’ संदेश दिला, ज्या गुर्मीला कंटाळून एकाच घरातील दोघांना तीन वेळा जनतेनं निवडणुकीत नाकारलं तरी, राणेपुत्र धडा शिकले नाहीत हेच त्यातून सिद्ध केलं. सेना आणि भाजपचे अनुक्रमे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दोन नेते प्रकाश वृत्तवाहिन्यांवर ‘फोनो’ देतांना विमान हवेत उडाल्यासारखं दिशाहीन बरळत होते. मराठवाडा सोडा, औरंगाबाद शहरही राहू द्या… स्वत:च्या गल्लीतील रस्त्यावरचे खड्डे बुजवून घेण्यात खासदार चंद्रकांत खैरे अयशस्वी ठरले आहेत, इतका त्यांचा प्रभाव) करत ‘शीर धडापासून वेगळे करा’ असा ‘थोर’ संदेश दिला, ज्या गुर्मीला कंटाळून एकाच घरातील दोघांना तीन वेळा जनतेनं निवडणुकीत नाकारलं तरी, राणेपुत्र धडा शिकले नाहीत हेच त्यातून सिद्ध केलं. सेना आणि भाजपचे अनुक्रमे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दोन नेते प्रकाश वृत्तवाहिन्यांवर ‘फोनो’ देतांना विमान हवेत उडाल्यासारखं दिशाहीन बरळत होते. मराठवाडा सोडा, औरंगाबाद शहरही राहू द्या… स्वत:च्या गल्लीतील रस्त्यावरचे खड्डे बुजवून घेण्यात खासदार चंद्रकांत खैरे अयशस्वी ठरले आहेत, इतका त्यांचा प्रभाव श्रीहरी अणे यांच्या विद्वत्तेवर विश्वास ठेऊनच त्यांना एका खटल्यात स्वत:तर्फे वकील म्हणून नियुक्त करताना चंद्रकांत खैरे यांना तेव्हा मात्र अणेंचा विदर्भवाद सोयीस्करपणे बाजूला ठेवावासा वाटला. विकासाच्या प्रश्नावर, खासदार खैरे यांनी ‘कधी कोणा मंत्र्याला मराठवाड्यात फिरू देणार नाही’ अशी राणाभीमदेवी थाटातील का असेना, घोषणा केल्याचा इतिहास नाही… थोडक्यात, स्वत:चा वगळता इतरांच्या विकासावर खैरे यांचा विश्वास नाही तरी, विकासाच्या बाबतीत मराठवाडा जास्त मागासलेला आहे हे पुन्हा एकदा दाखवून देणाऱ्या अणेंना मराठवाडा बंदीचा फतवा जारी केला. सेनेचे नेते रामदास कदम यांनी प्रकाश वृत्तवाहिन्यांवरुन श्रीहरी अणेंचा उल्लेख ‘नालायक’ असा केला. रामदास कदम कॅबिनेट मंत्री आहेत (म्हणे) श्रीहरी अणे यांच्या विद्वत्तेवर विश्वास ठेऊनच त्यांना एका खटल्यात स्वत:तर्फे वकील म्हणून नियुक्त करताना चंद्रकांत खैरे यांना तेव्हा मात्र अणेंचा विदर्भवाद सोयीस्करपणे बाजूला ठेवावासा वाटला. विकासाच्या प्रश्नावर, खासदार खैरे यांनी ‘कधी कोणा मंत्र्याला मराठवाड्यात फिरू देणार नाही’ अशी राणाभीमदेवी थाटातील का असेना, घोषणा केल्याचा इतिहास नाही… थोडक्यात, स्वत:चा वगळता इतरांच्या विकासावर खैरे यांचा विश्वास नाही तरी, विकासाच्या बाबतीत मराठवाडा जास्त मागासलेला आहे हे पुन्हा एकदा दाखवून देणाऱ्या अणेंना मराठवाडा बंदीचा फतवा जारी केला. सेनेचे नेते रामदास कदम यांनी प्रकाश वृत्तवाहिन्यांवरुन श्रीहरी अणेंचा उल्लेख ‘नालायक’ असा केला. रामदास कदम कॅबिनेट मंत्री आहेत (म्हणे) ही अशी भाषा सेनेची संस्कृती समजली जात असली तरी एका कॅबिनेट मंत्र्याने, अशी पातळी सोडून कोणावरही टीका करणं मुळीच शोभनीय नाही आणि महत्वाचं म्हणजे, ते शिष्टाचारालाही धरून नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील शिवसेनेच्या विस्तारातील अडसर हे असे उथळ नेतेच आहेत, हे ठाकरे यांनी लक्षात घ्यायला हवं. चंद्रकांत खैरे, रामदास कदम आणि तत्सम हे जे कोणी नेते आहेत, त्यांना एक स्मरण करून देतो, बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचं दैवत आहेत-असायलाच हवं. चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घ्यावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने वकील म्हणून हेच श्रीहरी अणे उभे राहिले आणि तेव्हाही ते विदर्भवादीच होते ही अशी भाषा सेनेची संस्कृती समजली जात असली तरी एका कॅबिनेट मंत्र्याने, अशी पातळी सोडून कोणावरही टीका करणं मुळीच शोभनीय नाही आणि महत्वाचं म्हणजे, ते शिष्टाचारालाही धरून नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील शिवसेनेच्या विस्तारातील अडसर हे असे उथळ नेतेच आहेत, हे ठाकरे यांनी लक्षात घ्यायला हवं. चंद्रकांत खैरे, रामदास कदम आणि तत्सम हे जे कोणी नेते आहेत, त्यांना एक स्मरण करून देतो, बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचं दैवत आहेत-असायलाच हवं. चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घ्यावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने वकील म्हणून हेच श्रीहरी अणे उभे राहिले आणि तेव्हाही ते विदर्भवादीच होते (पुढे हा खटलाच बारगळला, पण ते असो.) निवडणुकीत किंवा एखाद्या वाद्प्रसंगी कोणावरही कितीही टीका केली तरी निवडणूक संपली की बाळासाहेब ठाकरे, विरोधकांचा तसंच विद्वत्ता व कलेचा आदर करणारे नेते होते. म्हणूनच ‘त्या’ खटल्यात श्रीहरी अणे वकील म्हणून त्यांना मान्य होते. सेनेचं कम्युनिस्टांशी उभं वैर आहे तरी, कट्टर राजकीय विरोधक असलेल्या ज्ञानी कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांना सेनेच्या कार्यक्रमात बोलावण्याचा उमदेपणा बाळासाहेब ठाकरे यांच्यात होता, या उमदेपणामुळेच बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा आणि मोठेपण महाराष्ट्रात होतं आणि आहे.\nमराठवाडा मागे आहे हे एक पत्रकार म्हणून माहिती होतं पण, सातत्यानं मराठवाड्याबाहेर असल्यानं त्याबाबत साधार माहिती नव्हती. शिवाय मराठवाडा तसंच कोकण विकासाच्या बाबतीत विदर्भापेक्षा माघारलेले आहेत हेही मला नेमकेपणानं ठाऊक नव्हतं. या वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तब कसं झालं, याची एक आठवण आहे- राजकारणातलं स्वत:चं महत्व कमी आणि अस्तित्व पुसट होत चाललं की, बहुसंख्य वैदर्भीय काँग्रेसजन स्वतंत्र राज्याची मागणी करतात आणि सत्तेचं एखादं पद मिळालं की ते गप्प होतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे. १९९५ साली राज्यात सेना-भाजप युतीचं सरकार आलं आणि हे काँग्रेसजन ‘बेकार’ झाले. तेव्हा माजी कॅबिनेट मंत्रीद्वय दत्ता मेघे आणि रणजित देशमुख यांना ‘प्रथे’प्रमाणं विदर्भाच्या विकासाचा पुळका आला. त्यांच्या पुढाकारानं स्वतंत्र राज्याची मागणी झाली आणि ती करताना विकासाच्या बाबतीत विदर्भ किती मागासलेला आहे, ही वस्तुस्थिती माहिती करून घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. अधिकृत आकडेवारी मिळवून आणि सखोल अभ्यास करून या समितीनं एक अहवाल सादर केला. या नेत्यांनी मात्र तो दाबून ठेवला. काही महिन्यांनी तो अहवाल अचानकच माझ्या हाती लागला, त्याची मी बातमी केली. विकासाच्या बाबतीत विदर्भापेक्षा मराठवाडा आणि कोकण अनेक निकषावर अनेक क्षेत्रात मागे आहेत हे सांगणारी ती बातमी प्रकाशित झाल्यावर होणं स्वाभाविकच होतं. नंतर एकदा, बोलण्याच्या ओघात त्या बातमीचा विषय निघाला तेव्हा, त्या अहवालाची प्रत विकासाच्या प्रश्नावर कायम लोकशाही मार्गानं संघर्ष करणारे आदरणीय नेते गोविंदभाई श्रॉफ यांच्याकडे मी सुपूर्द केली. (जिज्ञासूंसाठी- ‘बातमीमागची बातमी’ ही, ती हकिकत पुरेशा विस्तारानं ग्रंथालीनं प्रकाशित केलेल्या माझ्या ‘डायरी’ या पुस्तकात पृष्ठ क्रमांक ६८ वर आहे.) सांगायचं तात्पर्य हे की, विकासाच्या निकषांवर मराठवाडा आजही विदर्भापेक्षा मागे आहे, ही कटू जाणीव श्रीहरी अणेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला करून दिली हे महत्वाचं आहे. अणे विदर्भवादी आहेत आणि त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर विदर्भासोबत मराठवाडाही स्वतंत्र व्हावा, असं त्यांनी म्हटलं पण त्यामागे मुख्य कारण विकास आणि विकासाच्या अनुशेषाचं आहे, हे लक्षात घ्यायला हवं.\nस्वतंत्र राज्याची मागणी केली म्हणून श्रीहरी अणेंविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी विकासाच्या मूळ मुद्द्याला बगल देणारी आहे. ही मागणी पूर्णत: एकारली, अज्ञानमूलक आणि बाष्कळही आहे. ही मागणी मान्य केली तर मग, आंध्रप्रदेशचं विभाजन करून स्वतंत्र तेलंगण राज्य निर्माण करण्याची मागणी करणारे नेते आणि हा निर्णय दोन वर्षापूर्वी घेणाऱ्या केंद्र सरकारविरुद्धही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा, छत्तीसगड, उत्तराखंड, उत्तरांचल (आणखी मागे जात नाही) ही राज्ये मागणारे आणि ती मागणी मान्य करणारे सरकारही मग राष्ट्रद्रोहाच्या याच आरोपाखाली गजाआड जायला काहीच हरकत नाही (अगदी नेमकेपणानं सांगायचं तर मग तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग हे दोघेही गजाआड जातील.) लोकशाही मार्गानं एखादी मागणी करणं हा जर राष्ट्रद्रोह ठरवायचा असेल तर, मग राष्ट्रद्रोहाच्या आरोपाची व्याख्या सर्वप्रथम बदलावी लागेल, एवढंही किमान तारतम्य ही मागणीचा कल्ला करणाऱ्या या राजकारण्यांना नाही आणि ‘ते’, आपले नेते आहेत, हे दुर्दैव म्हणायला हवं.\nचिंतेची बाब म्हणजे केवळ राज्यच नव्हे तर आपल्या देशाच्या राजकारणात हा राजकीय सोयीचे चष्मे घातलेला कर्कश्श एकारलेपणा अति वाढला असून तो कल्ला टिपेला पोहोचल्यानं सांसदीय लोकशाहीची वीण उसवत चालली आहे, याचं भान आणि तमा कोणत्याच राजकीय नेत्याला नाही अशी विद्यमान स्थिती आहे. ‘लोकशाही म्हणजे संवादाच्या माध्यमातून चालवलं जाणारं सरकार’, असं जॉन मिल्स या विचारवंतानं म्हटलं आहे. पण, त्याच्या नेमकं विरुद्ध अलिकडच्या दोन-अडीच दशकात घडतंय. इंदिरा गांधी यांच्या काळात व्यक्तीकेंद्रित नेतृत्वाला उत्तेजन मिळालं, कॉंग्रेसची देशावरची पकड ढिली होऊ लागली तेव्हापासून ही प्रक्रिया सुरु झाली आणि बाबरी मस्जीदीच्या पतनापासून या प्रक्रियेनं वेग घेतला, तेव्हापासून भाजपची पाळेमुळे अधिक घट्ट व्हायला सुरुवात झाली. राजकारणात धर्म उघडपणे आला आणि पाहता पाहता प्रत्येक घटना, विषय समस्या तसंच देशाकडे राजकीय सोयीच्या दृष्टीकोनातूनच बघण्याचं पीक फोफावलं. परिणामी ‘संसदेचा मांसळी बाजार झालाय’, अशी टीका त्यावर काही वर्षापूर्वी संसदपटू म्हणून तेव्हा ज्येष्ठत्तम असलेल्या अटलबिहारी बाजपेयी यांनी केली पण, फारसा उपयोग झालेला नाही, उलट स्थिती बिघडतच गेली…\nउजवा किंवा डावा, पुरोगामी किंवा प्रतिगामी, भारत माता की जय म्हणणारा देशप्रेमी आणि हे न म्हणणारा देशद्रोही, भारत माता जय असं म्हणूनही देशहित गहाण ठेवणारा आणि भारत माता की जय न म्हणताही कट्टर देशभक्त असणारा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक आणि संघ विरोधक, नरेंद्र मोदी भक्त किंवा न-भक्त, कन्हैया समर्थक किंवा विरोधक अशा अनेक राजकीय सोयीसाठी तुकड्या-तुकड्यांत समाजाला विभागून ठेवण्याचे प्रयत्न सातत्यानं होतायेत. सद्सद्विवेक बुद्धी न वापरता यापैकी कोणत्या तरी एका गटातच संपूर्ण समाज कसा सामील होईल हे बघितलं जातंय. या दोन्ही गटात न येऊ इच्छिणारा आणि विवेकवाद जागा ठेऊन, यापैकी ज्याचं जे चांगलं ते चांगलं आणि जे वाईट ते वाईट असं समजून घेणारा एक मोठा वर्ग समाजात आजही आहे (असा वर्ग समाजात कायमच असतोच) पण, या वर्गाच्या स्वतंत्र मत बाळगण्याच्या अधिकारावर वर उल्लेख केलेल्या राजकीय विचारानं एकारल्या कट्टरपंथीयांकडून अतिक्रमण होतंय. या वर्गानं कोणत्या तरी गटात सहभागी व्हावंच असे प्रचारकी दबाव आणले जातात आणि दबाव झुगारण्याचा प्रयत्न झाल्यास या मध्यममार्गी/विवेकवादी वर्गाची मुस्कटदाबी केली जाते, हा अनुभव दिवसे दिवस उजागर होत आहे.\nनीरक्षीर विवेकानं न वागता प्रत्येकानं कायम कोणा तरी सुमारांचं बटिक म्हणून राहावं वा आणि संपूर्ण समाजाचं सुमारीकरण होत जावं(च), ही सध्या तरी एक अव्याहत प्रक्रिया झालेली आहे. सुमारच ‘रीतसर’ नेते झाल्यानं आणि त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असल्यानं संसदीय लोकशाहीतील गांभीर्य आणि संवादच हरवला आहे, माजला आहे तो गोंगाट..कल्ला. आक्रमकता म्हणजे आततायीपणा, स्पष्टवक्तेपणा म्हणजे उद्धट-वाचाळवीरपणा, स्वातंत्र्य म्हणजे उन्माद… हे आपल्या देशातील राजकारणाचं व्यवच्छेदक लक्षण बनलं आहे. संसद असो की विधिमंडळ, कामाचं गांभीर्य हरवलं आहे. अर्थकारण, देशहित आणि जनहित दुय्यम होऊन ‘राजकीय सोय’ हाच अग्रक्रम झाला आहे. ‘याचं’ सरकार आलं की ‘त्याचे’ सदस्य काम करू देत नाही आणि ‘त्याचं’ सरकार आलं की ‘याचे’ सदस्य फक्त गोंधळ घालतात, असा हा कायम लोकशाहीला वेठीला धरण्याचा प्रकार सुरु आहे. राजकारणाच्या झालेल्या या सुमारीकरणामुळेच बहुसंख्य वेळा कोणत्याही समस्येवर म्हणा की विषयावर, मुलभूत दृष्टीकोनातून चर्चा होत नाही, अर्थव्यवस्था बळकट व्हाही यासाठी पोषक वातावरण निर्मिती केली जात नाही, प्रत्येक विषयाचं सुमार राजकीयीकरण केलं जातं, त्याचीच चर्चा होते आणि मुख्य मुद्दा बाजूला पडतो. अगदी अलीकडचं उदाहरण-आमदार बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचं आहे. मारहाणीचं समर्थन मुळीच नाही पण, प्रशासकीय यंत्रणा बहुसंख्येनं भ्रष्ट झालीये, या बहुसंख्यांच्या संवेदना गेंड्याच्या कातडीसारख्या टणक झाल्या आहेत, प्रेताच्या टाळूवरचं लोणी मटकावण्याएवढी ही यंत्रणा निगरगट्ट झालीये. परिणामी, दिन दुबळ्या, अपंग तसंच गांजलेल्या शेतकऱ्यांना सरकारी योजनांचे लाभ मिळत नाहीत, सरकारनं मंजूर केलेल्या योजनांचा पैसा ही भ्रष्ट यंत्रणा स्वत:च्या खिशात टाकते आणि संभाव्य लाभार्थी टाचा घासत मरतो. त्याचा राग बच्चू कडू यांनी व्यक्त केला. तो मूळ प्रश्न मिटविण्याऐवजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार काढून सरकारला वेठीला धरलं. खरं तर, सरकारनं या प्रकरणात, ‘संप मागे घ्या आणि आधी सामान्य माणसाचं कामं करा’ असं खडसावयाला पाहिजे होतं पण, संघटित शक्तीसमोर सरकार झुकलं, नोकरशाही वठणीवर आणण्याचा मूळ विषय बाजूलाच राहिला. श्रीहरी अणे यांनी महाधिवक्तापदाचा राजीनामा दिला तरी विकासाचे आणि विकासाच्या अनुशेषासारखे असंख्य मुलभूत प्रश्न अजून सुटलेलेच नाहीत, याची उमज या सुमार नेत्यांना येईल तो सुदिन म्हणायचा\nजाता जाता- पश्चिम महाराष्ट्रातील नेते चोरटे, दरवडेखोर आहेत- ही श्रीहरी अणेंनी नागपुरात वापरलेली भाषाही समर्थनीय नाही. भाषेची पातळी अशीच घसरत राहिली तर या सुमारांच्या गर्दीत श्रीहरी अणे हेही एक दिवस कल्ला करताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको… मित्रवर्य श्रीहरी अणेंचं असं काही होईल असं सध्या तरी वाटत नाहीये.\nविश्रामगृह नावाची ​(बकाल झालेली) ​संस्कृती…...\nस्वतंत्र विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हवा एक केसीआ...\nराहुल गांधी आणि बिलंदर काँग्रेसजन \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…\n‘न उतले-मातले’ले दोन राज्यपाल\nशिवसेनेची तडफड की फडफड\nकेजरीवाल आणि आप नावाचा भास\nदुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच\nगडकरींचे ताकाचे भांडे आणि उद्धवची मजबुरी \nकर्कश्श, टोकाचे एकारलेले राजकारण \nउड गया ‘राजहंस’ अकेला …\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%89%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE.html", "date_download": "2018-05-24T13:33:17Z", "digest": "sha1:NQB6IXVYN2PUYEZU3MHZWMBXOMADRAGP", "length": 24833, "nlines": 149, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "उड गया ‘राजहंस’ अकेला ... » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog उड गया ‘राजहंस’ अकेला …\nउड गया ‘राजहंस’ अकेला …\n‘नागपूर पत्रिके’तल्या दिवसांचं नातं ज्या अनेकांशी घट्ट जोडलेलं आहे त्यातल्या रमेश राजहंस यांच्या निधनाची बातमी अनपेक्षितच. त्या दिवसातल्या दिनकर देशपांडे, हरिहर येगावकर, शरद देशमुख असे काहीजण मृत्यू नावाच्या अज्ञाताच्या प्रदेशात निघून गेले आहेत, त्यात आता रमेश राजहंस यांची भर पडली आहे. नागपूरच्या पत्रकारितेतला माझा पहिला पडाव नागपूर पत्रिकेत पडला आणि रमेश राजहंस यांची ओळख झाली. तेव्हा ते मुख्य उपसंपादक होते, नंतर तीनेक महिन्यातच ते वृत्तसंपादक झाले. दुपारी साधारणपणे एकच्या सुमारास ते कार्यालयात येत आणि पहिली डाक आवृत्ती गेल्यावर तासाभराने म्हणजे सव्वानऊ-साडेनऊच्या सुमारास बाहेर पडत. तेव्हा नागपूरच्या वृत्तपत्राच्या डाक आवृत्ती एस टीच्या बस तसेच रेल्वेने जात. बुलढाण्याला जाणारी शेवटची बस रात्री नऊ वाजता तर दादर एक्सप्रेस पावणेदहाला नागपूरहून सुटत असे; तत्पूर्वी डाक आवृत्ती छापली जाणे आवश्यक असे.\nविस्तीर्ण भालप्रदेश, दणकट बांधा, असा दणकट की राजहंस आपल्या खांद्यावर त्यांचा हात ठेऊन बोलू लागले तर दहा मिनिटात आपल्या खांद्याला रग लागत असे तोंडात कायम पान आणि अनेकदा सोबत असलेल्या शबनम बँगमध्ये दोन-तीन तरी पुस्तकं ही राजहंस यांची काही वैशिष्ट्ये होती. अक्षर रेखीव आणि अवांतर गप्पा फार न मारता आपण बरे की आपले काम बरे ही त्यांची वृत्ती असली तरी ती काही कायम नव्हती. वाचनाचा विषय निघाला की ते हातातलं काम सोडून मंगला, प्रदीप देशपांडे आणि मी यांच्यात सुरु असलेल्या गप्पात ते सहभागी होत. वाचन आणि तेही मराठी, इंग्रजी तसंच हिंदीही असल्याने राजहंस यांचं विषयाचं भान आणि ज्ञान चौफेर असे . इंग्रजी, तत्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा तीन विषयात पदव्युत्तर पदवी असल्याने बहुदा राजहंस यांनी केलेली मांडणी किंवा प्रतिपादन नेमकं असे. त्याला नुकत्याच वाचन केलेल्या पुस्तक आणि मराठी-इंग्रजी वृत्तपत्राच्या वाचनाचा साधार असे. त्यांचा खरा विरंगुळा हरिभाऊ येगावकर असत. पानाचा तोबरा भरून गप्पा मारत बजाज नगर चौकापर्यंत पायी फिरून येणे हा राजहंस- येगावकर जोडीचा आवडता छंद आणि फारच फुरसत असेल तर दिनकर देशपांडे यांच्या फिरक्या ताणणे हा राजहंस यांचं आवडता उद्योग असे. वृत्तसंस्थांच्या बातम्यां नीट टाचणीने टाचून कनिष्ठ सहका-यांना भाषांतर करायला दिल्या की अनेकदा राजहंस वाचनतंद्री लाऊन बसत. संपादकीय बैठकांमध्येही फाफट बोलणे राजहंस यांना आवडत नसे. अशा बैठकात सहभागी होण्यासाठी त्यांनी बहुतेकवेळा एका कागदाच्या चिटो-यावर मुद्दे काढून आणलेले असत. बैठक भरकटली की पानाचा बार भरून राजहंस कंटाळवाणा भाव चेहे-यावर ओढून शांतपणे बसून राहात.\nराजहंस यांचा संपादकीय वकूब वाखाणण्यासारखा. या वकुबाला अर्थातच वाचन आणि संयमाची जोड होती. आपलं म्हणणं ते हळू आवाजात आणि ठाम युक्तिवादाची जोड घेत नेमक्या शब्दात सांगत. माणसासारखा हाडामासाचा माणूस असल्याने त्यांना राग येत असे पण रागावले तरीही आवाज चढवणे नाही की वचावचा बोलणे नाही जे काही बोलायचे-रागवायचे ते मध्यम लयीत. महिला सहका-यांशी बोलताना तर राजहंस यांची आदब इतर लाळघोट्या ज्येष्ठांच्यापुढे राजहंस यांच्याविषयीचा आदर वाढवणारी असे. वयाने लहान असणा-या महिला सहका-यालाही ते ‘अगं-तूगं’ करत नसत. कनिष्ठ सहका-याने भाषांतर केलेली कॉपी दिली की मन लावून वाचणार आणि झालेल्या चुका कोणताही विद्वत्तेचा आव न आणता समजाऊन सांगणार. नवीन शब्द आला की शब्दकोश बघायला सांगणार अनेकदा येगावकर आणि तेव्हाच्या मंगला विन्चुरणे यांच्याशी चर्चा करणार, त्या शब्दाची व्युत्पत्ती शोधून काढणार. विदर्भात पहिला भालाकार भोपटकर पुरस्कार मला मिळाला. तेव्हा मराठी पत्रकारितेतला राज्यस्तरीय हा फार मोठा आणि एकमेव सन्मान होता. त्यासाठीची वृत्तमालिका माझ्या मानेवर खडा ठेऊन राजहंस यांनी लिहून घेतली. एकेका भागाचं ३/४ वेळा पुनर्लेखन करायला लावलं . कधी कधी मला त्यांचे हे अचूकतेसाठीचे वागणे अतिजाचक वाटे, कंटाळा येई पण, ते ठाम असत. त्यांनी लावलेल्या या लेखन शिस्तीचा खूप उपयोग आजही होतो आहे. असा व्यापक संपादकीय वकूब असणारा वृत्तसंपादक मला नंतरच्या आयुष्यात भेटला नाहीच.\nराजहंस यांना संगीताची जाण नाही तर विलक्षण आवड आहे आणि ते गातात हे मला ठाऊक नव्हते. एकदा बोलताना तलत महमूद विषयी माझ्याकडून दिला गेलेला संदर्भ चूक होता हे लक्षात आणून देताना ‘फिर वोही श्याम, वोही गम…’ हे असं काही गाऊन दाखवलं की मी स्तंभितच झालो. मग त्यांच्या या अद्भूत पैलूची एकेक पाकळी उलगडत गेली आणि कळत गेलं की हा वृत्तपत्राच्या कंटाळवाण्या कचेरीत रमणारा हा माणूस गाण्यातला ‘दादा’ आहे. त्यांच्या या दादागिरीचे विविध पैलू नंतर सुरेलपणे उलगडत गेले. गाणं हा या माणसाचा श्वास आहे आणि पत्रकारिता हा छंद. एम.ए.ची पदवी रमेश राजहंस यांनी संगीत विषयात घेतली आहे. तत्पूर्वी लहानपणापासून त्यांनी गायनाचं रीतसर शिक्षण घेतलं आहे आणि महालात नाईक रोडवर त्यांचं घर संगीताचा चैतन्यदायी झरा आहे, नागपूरच्या संगीत क्षेत्रात रमेश राजहंस नावाचं एक घनगर्द बेट आहे …असे एक ना अनेक तपशील पुढे कळत गेले आणि रमेश राजहंस नावाच्या माणसाच्या भरजरी प्रतिमा आणखी संपन्न होत गेल्या.\nपत्रकारिता करून चरितार्थ चालवला पाहिजे अशी काही निकडीची गरज राजहंस यांना नव्हती असं पुढे आमच्यातल्या वाढत गेलेल्या स्नेहातून लक्षात आलं. तरीही राजहंस एका विलक्षण ओढीने पत्रकारिता करत राहिले आणि त्याचवेळी गाणंही करत राहिले. पत्रकारितेत बहुसंख्येने सामान्य वकूब असणा-यांच्या गर्दीत राजहंस यांचा जीव कितपत रमला याविषयी मला नेहेमीच उत्सुकता वाटत असे आणि आजही वाटते आहे. त्यांच्या वरिष्ठांनाही संपादकीय आणि गाणं अशा दोन्ही आघाड्यांवरील रमेश राजहंस यांच्यातील विविधांगी गुणसंपन्नतेची कितपत जाण होती या विषयी शंका आहे. आमच्या तत्कालीन वरिष्ठांच्या वर्तनातून तरी मला तशी काही जाणीव झाली नाही. डाक आवृत्ती गेल्यावर त्यांच्यातला गायक जागा होत असे आणि मग अशा सामान्य वकुबाच्या पत्रकारांच्या मैफिलीत अनेकदा ते रमून जात. सीताबर्डीच्या एका कोप-यातल्या एका हॉटेलमध्ये या मैफिली रात्री उशिरापर्यंत ( राजहंस यांच्या खर्चाने ) रंगत.\nमी नागपूर पत्रिका सोडली तरी आमचा संपर्क कायम होता. नंतर मी ‘लोकसत्ता’त रुजू झालो. त्यांच्यातले मार्दव आणि ऊब कधीच कमी झाली नाही. माझं नागपूरही सुटलं आणि आमच्यातला संपर्क क्षीण होत गेला तरी माझ्या मनावर या विलक्षण प्रतिभेच्या माणसाच्या गडद असणा-या प्रतिमांचे रंग पुसट झाले नाहीत. दरम्यान त्यांनीही पत्रकारितेत अनेक पडाव बदलेले, ‘पंडित’म्हणून त्यांना मान्यता मिळाली पण त्या वर्तुळाच्या बाहेर ते पडले नाहीत का पडू शकले नाहीत हे आजही कळलेलं नाही. मी जरी त्यांच्या संपर्कात राहिलो नाही तरी ते माझ्याविषयी अपडेट होते हे ब-याच वर्षानंतर भेटल्यावर लक्षात आले. हट्ट धरून हरिभाऊ येगावकर यांना एक लेखमाला मी लिहायला लावली तेव्हा राजहंस यांनी आवर्जून फोन केला. दिनकर देशपांडे वारल्यावर मी लिहिले तेव्हा राजहंस आणि प्रभाकर पुराणिक यांचे फोन आले. राजहंस यांचा स्वर कातर झाला बोलताना आणि मी हललो. तसंही अशात फारच क्वचित फोनवर बोलणं होत असे. होई तेव्हा त्यांच्या आवाजातला कंप आणि कातरपण अस्वस्थ करत असे.\nदिल्लीहून परतल्यावर नागपूर सोडण्याआधी एकदा भेटून येऊ असं दररोज ठरवत असतानाच राजहंस यांच्या निधनाची बातमी आली. एक प्रतिभावान राजहंस एकटाच अज्ञात प्रदेशात उडून गेला. राजहंस यांच्या आवडीच्या कुमार गंधर्वांच्या ‘ उड जायेगा हंस अकेला…’ या ओळी आठवल्या. एकेकाळी राजहंस यांचे कनिष्ठ सहकारी असलेलो मी आणि माझी पत्नी मंगला त्या गतकातर आठवणींना किती तरी वेळ उजाळा देत बसलो.\nनागपूरच्या पत्रकारितेत रमेश राजहंस, हरिभाऊ येगावकर, शरद देशमुख, ज्ञानेश्वर वाघमारे यांच्यासारखे बावनकशी गुणसंपन्न ज्येष्ठ सहकारी मला लाभले. यापैकी कोणीही नागपूरचे अंगण सोडून गेले नाही. हे सर्वजण रमले ते बहुसंख्येने गुणवत्ता आणि उंची किरट्या असलेल्यांच्या घोळक्यात. अंगण सोडून लांब भरारी घेतली असती तर रमेश राजहंस खूप यशवंत तसेच किर्तीवंतही झाले असते. त्यांच्यातल्या प्रतिभेला मोठी लोकमान्यता लाभली असती ही सल आता सोबतीला कायम राहणार आहे.\nबच्चा नाही, अब बडा खिलाडी\nविदर्भाचा चिवचिवाट आणि शिवसेनेचा बोटचेपेपणा...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nकोण हे अमित शहा \nभाजपला कौल की २००४ची पुनरावृत्ती \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nअसा ‘साधू’ आता होणे नाही \n‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध \nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे\n‘टिस’ही तुळजापूरचे आणि दुष्काळाचे मळभ…\nएक वर्षापूर्वी आणि नंतर…\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE", "date_download": "2018-05-24T14:03:01Z", "digest": "sha1:YSQDPK4LA2OMTQY6RLYIVZKDW22P7WS7", "length": 6214, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओकांपा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nओकांपन्स अथवा ओकांपा हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.\nस्टार ट्रेक कथानकातील प्रजाती\nओकांपन्स प्रजाती - मेमोरी-आल्फा वेबसाईटवर\nओकांपन्स प्रजाती - स्टार ट्रेक वेबसाईटवर\nस्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज • स्टार ट्रेक:द अॅनिमेटेड सीरीज • स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन • स्टार ट्रेक:डीप स्पेस नाईन • स्टार ट्रेक:व्हॉयेजर (भागांची यादी) • स्टार ट्रेक:एंटरप्राइझ\nस्टार ट्रेक:द मोशन पिक्चर • स्टार ट्रेक:द वॉर्थ ऑफ खान • स्टार ट्रेक:द सर्च फॉर स्पॉक • स्टार ट्रेक:द व्हॉयेज होम • स्टार ट्रेक:द फायनल फ्रँटीयर • स्टार ट्रेक:द अनडिस्कव्हर्ड कंट्री • स्टार ट्रेक:जनरेशन्स • स्टार ट्रेक:फर्स्ट काँटॅक्ट • स्टार ट्रेक:इनसरेक्शन • स्टार ट्रेक:नेमेसीस • स्टार ट्रेक • स्टार ट्रेक:इन्टु डार्कनेस • स्टार ट्रेक:बियॉन्ड\nप्रजात्यांची यादी • पात्रांची यादी • कलाकारांची यादी • यु.एस.एस. व्हॉयेजर • स्टारफ्लीट • आकाशगंगा\nस्टार ट्रेक कथानकातील प्रजाती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi06-06.htm", "date_download": "2018-05-24T13:48:17Z", "digest": "sha1:NBXCOEWOGDZH3M3KJSHQ7GN3V5JIOV3O", "length": 32880, "nlines": 267, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - षष्ठः स्कन्धः - षष्ठोऽध्यायः", "raw_content": "\nछद्मेनेन्द्रेण फेनद्‌वारा पराशक्तिस्मरणमूर्वकं वृत्रहननवर्णनम्\nएवं प्राप्तवरा देवा ऋषयश्च तपोधनाः \n(जग्मुः सर्वे च सम्मन्त्र्य वृत्रस्याश्रममुत्तमम् \nददृशुस्तत्र तं वृत्रं ज्वलन्तमिव तेजसा ॥ १ ॥\nऋषयोऽथ ततोऽभ्येत्य वृत्रमूचुः प्रियं वचः ॥ २ ॥\nवृत्र वृत्र महाभाग सर्वलोकभयङ्कर ॥ ३ ॥\nव्याप्तं त्वयैतत्सकलं ब्रह्माण्डमखिलं किल \nशक्रेण तव वैरं यत्तत्तु सौख्यविघातकम् ॥ ४ ॥\nयुवयोर्दुःखदं कामं चिन्तावृद्धिकरं परम् \nन त्वं स्वपिषि सन्तुष्टो न चापि मघवा तथा ॥ ५ ॥\nसुखं स्वपिति चिन्तार्तो द्वयोर्यद्वैरिजं भयम् \nयुवयोर्युध्यतोः कालो व्यतीतस्तु महानिह ॥ ६ ॥\nपीड्यन्ते च प्रजाः सर्वाः सदेवासुरमानवाः \nसंसारेऽत्र सुखं ग्राह्यं दुःखं हेयमिति स्थितिः ॥ ७ ॥\nन सुखं कृतवैरस्य भवतीति विनिर्णयः \nसंग्रामरसिकाः शूराः प्रशंसन्ति न पण्डिताः ॥ ८ ॥\nपुष्पैरपि न योद्धव्यं किं पुनर्निशितैः शरैः ॥ ९ ॥\nयुद्धे विजयसन्देहो निश्चयं बाणताडनम् \nदैवाधीनमिदं विश्वं तथा जयपराजयौ ॥ १० ॥\nदैवाधीनाविति ज्ञात्वा न योद्धव्यं कदाचन \nकालेऽथ भोजनं स्नानं शय्यायां शयनं तथा ॥ ११ ॥\nपरिचर्यापरा भार्या संसारे सुखसाधनम् \nकिं सुखं युध्यतः संख्ये बाणवृष्टिभयङ्करे ॥ १२ ॥\nसंग्रामे मरणात्स्वर्गसुखप्राप्तिरिति स्फुटम् ॥ १३ ॥\nप्रलोभनपरं वाक्यं नोदनार्थं निरर्थकम् \nछित्त्वा देहं व्यथां प्राप्य शृगालकरटादिभिः ॥ १४ ॥\nपश्चात्स्वर्गसुखावाप्तिं को वा वाञ्छति मन्दधीः \nसख्यं भवतु ते वृत्र शक्रेण सह नित्यदा ॥ १५ ॥\nअवाप्स्यसि सुखं त्वं च शक्रश्चापि निरन्तरम् \nवयं च तापसाः सर्वे गन्धर्वाश्च निजाश्रमे ॥ १६ ॥\nसुखवासं गमिष्यामः शान्ते वैरेऽधुनैव वाम् \nसंग्रामे युवयोर्धीर वर्तमाने दिवानिशम् ॥ १७ ॥\nपीड्यन्ते मुनयः सर्वे गन्धर्वाः किन्नरा नराः \nसर्वेषां शान्तिकामानां सख्यमिच्छामहे वयम् ॥ १८ ॥\nमुनयस्त्वं च शक्रश्च प्राप्नुवन्तु सुखं किल \nमध्यस्थाश्च वयं वृत्र युवयोः सख्यकारणे ॥ १९ ॥\nशपथं कारयित्वात्र योजयामो मिथः प्रियम् \nशक्रस्तु शपथान्कृत्वा यथोक्तांश्च तवाग्रतः ॥ २० ॥\nचित्तं ते प्रीतिसंयुक्तं करिष्यति तु साम्प्रतम् \nसत्याधारा धरा नूनं सत्येन च दिवाकरः ॥ २१ ॥\nतपत्ययं यथाकालं वायुः सत्येन वात्यथ \nउदन्वानपि मर्यादां सत्येनैव न मुञ्चति ॥ २२ ॥\nतस्मात्सत्येन सख्यं वा भवत्वद्य यथासुखम् \nएकत्र शयनं क्रीडा जलकेलिं सुखासनम् ॥ २३ ॥\nयुवाभ्यां सर्वथा कार्यं कर्तव्यं सख्यमेत्य च \nमहर्षिवचनं श्रुत्वा तानुवाच महामतिः ॥ २४ ॥\nअवश्यं भगवन्तो मे माननीयास्तपस्विनः \nभवन्तो मुनयः क्वापि न मिथ्यावादिनो भृशम् ॥ २५ ॥\nसदाचाराः सुशान्ताश्च न विदुश्छलकारणम् \nकृतवैरे शठे स्तब्धे कामुके च गतत्विषि ॥ २६ ॥\nनिर्लज्जे नैव कर्तव्यं सख्यं मतिमता सदा \nनिर्लज्जोऽयं दुराचारो ब्रह्महा लम्पटः शठः ॥ २७ ॥\nन विश्वासस्तु कर्तव्यः सर्वथैवेदृशे जने \nभवन्तो निपुणाः सर्वे न द्रोहमतयः सदा ॥ २८ ॥\nजन्तुः कृतस्य भोक्ता वै शुभस्य त्वशुभस्य च ॥ २९ ॥\nद्रोहं कृत्वा कुतः शान्तिमाप्नुयान्नष्टचेतनः \nविश्वासघातकर्तारो नरकं यान्ति निश्चयम् ॥ ३० ॥\nदुःखं च समवाप्नोति नूनं विश्वासघातकः \nनिष्कृतिर्ब्रह्महन्तॄणां सुरापानां च निष्कृतिः ॥ ३१ ॥\nसमयं ब्रूहि सर्वज्ञ यथा ते चेतसि ध्रुवम् ॥ ३२ ॥\nतेनैव समयेनाद्य सन्धिः स्यादुभयोः किल \nन शुष्केण न चार्द्रेण नाश्मना न च दारुणा ॥ ३३ ॥\nन वज्रेण महाभाग न दिवा निशि नैव च \nवध्यो भवेयं विप्रेन्द्राः शक्रस्य सह दैवतैः ॥ ३४ ॥\nएवं मे रोचते सन्धिः शक्रेण सह नान्यथा \nऋषयस्तं तदा प्राहुर्बाढमित्येव चादृताः ॥ ३५ ॥\nइन्द्रोऽपि शपथांस्तत्र चकार विगतज्वरः ॥ ३६ ॥\nसाक्षिणं पावकं कृत्वा मुनीनां सन्निधौ किल \nवृत्रस्तु वचनैस्तस्य विश्वासमगमत्तदा ॥ ३७ ॥\nकदाचिन्नन्दने चोभौ कदाचिद्‌गन्धमादने ॥ ३८ ॥\nएवं कृते च सन्धाने वृत्रः प्रमुदितोऽभवत् ॥ ३९ ॥\nरन्ध्रान्वेषी समुद्विग्नस्तदासीन्मघवा भृशम् ॥ ४० ॥\nएवं चिन्तयतस्तस्य कालः समभिवर्तत \nविश्वासं परमं प्राप वृत्रः शक्रेऽतिदारुणे ॥ ४१ ॥\nएवं कतिचिदब्दानि गतानि समये कृते \nवृत्रस्य मरणोपायान्मनसीन्द्रोऽप्यचिन्तयत् ॥ ४२ ॥\nत्वष्टैकदा सुतं प्राह विश्वस्तं पाकशासने \nपुत्र वृत्र महाभाग शृणु मे वचनं हितम् ॥ ४३ ॥\nन विश्वासस्तु कर्तव्यः कृतवैरे कथञ्चन \nमघवा कृतवैरस्ते सदासूयापरः परैः ॥ ४४ ॥\nपरदारलम्पटः स पापबुद्धिः प्रतारकः ॥ ४५ ॥\nरन्ध्रान्वेषी द्रोहपरो मायावी मदगर्वितः \nयः प्रविश्योदरे मातुर्गर्भच्छेदं चकार ह ॥ ४६ ॥\nतस्मात्पुत्र न कर्तव्यो विश्वासस्तु कथञ्चन ॥ ४७ ॥\nकृतपापस्य का लज्जा पुनः पुत्र प्रकुर्वतः \nएवं प्रबोधितः पित्रा वचनैर्हेतुसंयुतैः ॥ ४८ ॥\nन बुबोध तदा वृत्र आसन्नमरणः किल \nस कदाचित्समुद्रान्ते तमपश्यन्महासुरम् ॥ ४९ ॥\nसन्ध्याकाल उपावृत्ते मुहूर्तेऽतीव दारुणे \nततः सञ्चिन्त्य मघवा वरदानं महात्मनाम् ॥ ५० ॥\nसन्ध्येयं वर्तते रौद्रा न रात्रिर्दिवसो न च \nहन्तव्योऽयं मया चाद्य बलेनैव न संशयः ॥ ५१ ॥\nएकाकी विजने चात्र सम्प्राप्तः समयोचितः \nएवं विचार्य मनसा सस्मार हरिमव्ययम् ॥ ५२ ॥\nवज्रमध्ये प्रविश्यासौ संस्थितो भगवान्हरिः ॥ ५३ ॥\nइन्द्रो बुद्धिं चकाराशु तदा वृत्रवधं प्रति \nइति सञ्चिन्त्य मनसा कथं हन्यां रिपुं रणे ॥ ५४ ॥\nअजेयं सर्वथा सर्वदेवैश्च दानवैस्तथा \nयदि वृत्रं न हन्म्यद्य वञ्चयित्वा महाबलम् ॥ ५५ ॥\nन श्रेयो मम नूनं स्यात्सर्वथा रिपुरक्षणात् \nअपां फेनं तदापश्यत्समुद्रे पर्वतोपमम् ॥ ५६ ॥\nनायं शुष्को न चार्द्रोऽयं न च शस्त्रमिदं तथा \nअपां फेनं तदा शक्रो जग्राह किल लीलया ॥ ५७ ॥\nपरां शक्तिं च सस्मार भक्त्या परमया युतः \nस्मृतमात्रा तदा देवी स्वांशं फेने न्यधापयत् ॥ ५८ ॥\nवज्रं तदावृतं तत्र चकार हरिसंयुतम् \nफेनावृतं पविं तत्र शक्रश्चिक्षेप तं प्रति ॥ ५९ ॥\nसहसा निपपाताशु वज्राहत इवाचलः \nवासवस्तु प्रहृष्टात्मा बभूव निहते तदा ॥ ६० ॥\nऋषयश्च महेन्द्रं तमस्तुवन्विविधैः स्तवैः \nहतशत्रुः प्रहृष्टात्मा वासवः सह दैवतैः ॥ ६१ ॥\nदेवीं सम्पूजयामास यत्प्रसादाद्धतो रिपुः \nप्रसादयामास तदा स्तोत्रैर्नानाविधैरपि ॥ ६२ ॥\nपद्मरागमयीं मूर्तिं स्थापयामास वासवः ॥ ६३ ॥\nत्रिकालं महतीं पूजां चक्रुः सर्वेऽपि निर्जराः \nतदाप्रभृति देवानां श्रीदेवी कुलदैवतम् ॥ ६४ ॥\nविष्णुं त्रिभुवनश्रेष्ठं पूजयामास वासवः \nततो हते महावीर्ये वृत्रे देवभयङ्करे ॥ ६५ ॥\nप्रववौ च शिवो वायुर्जहृषुर्देवतास्तथा \nहते तस्मिन्सगन्धर्वा यक्षराक्षसकिन्नराः ॥ ६६ ॥\nतया कृतविमोहाच्च शक्रेण सहसा हतः ॥ ६७ ॥\nततो वृत्रनिहन्त्रीति देवी लोकेषु गीयते \nशक्रेण निहतत्वाच्च शक्रेण हत उच्यते ॥ ६८ ॥\nदेवीचा वर प्राप्त झाल्यावर सर्वांनी विचार केला. ते वृत्राच्या आश्रमाकडे गेले. तेथे तो वृत्र स्वतेजाने झळकत होता.\nऋषी त्याला म्हणाले, ''हे महाभाग्यवान वृत्रा, तू स्वसामर्थ्याने सर्व विश्व व्यापले, व सर्वांना भय निर्माण केलेस. पण इंद्राशी असलेले तुझे वैर सुखाचा नाश करणारे आहे. कारण दोघांनाही शत्रूबद्दलच्या चिंतेने सुखाने निद्रा मिळत नाही. आता बराच काल लोटला असून देव, मानव, असुर सर्वांना त्रास झाला आहे.\nहे वृत्रा, दुःखाचा त्याग करून सुख भोगावे. कुणाशीही वैर करण्यात सुख नाही. युद्धामुळे विषय सुख नष्ट होते. पुष्पांनीही युद्ध करू नये मग बाणांचा विचार कशाला युद्धात विजयाची निश्चिती नसते, पण प्रहार निश्चित असतात.\nसर्व विश्व व यश - अपयश हे दैवाधीन आहे. योग्य त्या वेळी भोजन, शयन, परिचर्या, स्त्रीसुख हीच उत्तम सुखे होत. युद्धामुळे हे प्राप्त होत नाही. युद्धात मरण आल्यावर स्वर्गसुख मिळते असे म्हणणे म्हणजे केवळ विनोदच आहे.\nहे वृत्रा, तुमचे दोघांचे सख्य झाल्यास दोघांनाही सुख प्राप्त होईल. युद्धाचे निवारण झाल्यामुळे ऋषी, मुनी आपापल्या आश्रमांत जातील. तुमच्या अहोरात्र संग्रामामुळे ऋषी, यक्ष, किन्नर, गंधर्व, मानव या सर्वांना त्रास होत आहे. शमाचे अवलंबन करण्यासाठी आम्ही शांततेची मागणी करीत आहोत व तुमच्या मैत्रीची इच्छा करीत आहोत.\nहे वृत्रा, आम्ही तुमचे सख्य होण्यासाठी मध्यस्त होऊ. आम्ही उभयतांकडून शपथा घेववू, पृथ्वी सत्याधारेच स्थित आहे. सूर्य सत्यामुळेच प्रकाशतो, वायू सत्यासाठी वाहतो, समुद्र सत्यामुळेच मर्यादा उल्लंघन करीत नाही. त्या सत्यासाठीच तुम्ही उभयतांचे सख्य होईल. सख्य झाल्यावर तुम्ही दोघेही शयन, क्रीडा, सुखे एकत्र भोगावी.\"\nऋषीचे भाषण ऐकून महामती वृत्र म्हणाला, '' हे तपस्व्यांनो मी तुम्हाला मान देतो, कारण तुम्ही असत्य वदणार नाही. तुम्हाला कपट माहीत नाही. पण हा इंद्र निर्लज्ज, दुराचारी, ब्रह्मघातकी, लंपट व शठ आहे. अशा पुरुषावर विश्वास ठेवू नये. तुम्ही सदाचारी आहात. तुम्ही शांत असून द्रोह न करणारे आहात. म्हणून कपटी पुरुषांची मते तुम्ही जाणू शकत नाहीत.''\nऋषी म्हणाले, ''शुभ फलाची इच्छा करणार्‍याने द्रोह केल्यास शांती कशी मिळेल विश्वासघातक्याला दुःख भोगावेच लागते, म्हणून तू आता मनातील विचार सोडून दे. तुझ्या संकेताप्रमाणे तुमचे सख्य आम्ही घडवू.\" वृत्र म्हणाला, ''हे विप्रश्रेष्ठहो, शुष्क पदार्थ, आर्द्र पदार्थ, पाषाण, काष्ठ वज्र यांपासून दिवसा आणि रात्री तसेच त्या इंद्रपासून माझा वध न होईल याच संकेतावर सख्य होईल, नाहीतर अशक्य आहे.''\nऋषींनी होकार देऊन इंद्राला तेथे आणले. त्याला संकेत निवेदन केला. इंद्राने त्या ऋषींसमोर अग्नीला साक्ष ठेवून शपथ घेतली. त्यामुळे वृत्राचा विश्वास बसला. त्या दिवसापासून तो इंद्राशी मित्रत्वाने राहू लागला. ते दोघेही गंधमादनावर, समुद्रावर अथवा नंदनवनात आनंदाने विहार करू लागले.\nवृत्र आनंदित झाला होता, पण इंद्र मात्र मनात त्याच्या वधाची योजना करीत होता. सख्य केल्यापासून तो अधिकच उद्विग्न झाला होता. मध्यंतरी बराच काळ उलटला. तेवढयात वृत्राचा इंद्रावर विश्वास बसला, पण इंद्र मात्र कपटी होता.\nइंद्रावर विश्वास ठेवणार्‍या पुत्राला त्वष्टा म्हणाला, \"हे भाग्यवान पुत्रा, वैर्‍यावर विश्वास ठेवू नये. इंद्रसुद्धा तुझा मत्सर करतो. सांप्रत तो लोभासाठी तसा वागत आहे. दुसर्‍याच्या दुःखाने त्याला आनंद होतो. तो पापी, स्त्रीलंपट, फसवा, छिद्रान्वेषी, द्रोहतत्पर, मायावी असा आहे. तो गर्विष्ठ झाला आहे.\nपूर्वी याने मातेच्या उदरात शिरून त्यातील गर्भाचे तुकडे केले होते. ज्याने एकदा पाप केले आहे तो पुन: पाप करण्यास लाजणार नाही. म्हणून तू त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. हे माझे हिताचे बोलणे ऐक.''\nपण पित्याने असे सांगितल्यावरही वृत्राला उमज पडला नाही.\nएके दिवशी सायंकाळच्या वेळी तो वृत्रासुर एकटाच समुद्रकिनारी विहार करीत होता. त्याला पाहून इंद्राने विचार केला, \"आता दिवस वा रात्र नसून संध्यासमय आहे. आता बुद्धीचातुर्याने त्याचा वध करावा.\" असा विचार करून इंद्राने हरीचे स्मरण केले. तेव्हा तो पुरुषोत्तम गुप्त रूपाने तेथे प्राप्त झाला. त्या हरीने इंद्राच्या वज्रात प्रवेश केला. त्यावेळी इंद्राने वृत्राच्या वधाचा निश्चय केला.\n'या अजिंक्य शत्रूचा कपटाने मी जर वध केला नाही तर शत्रूचे रक्षण होऊन माझे अकल्याण होईल.''\nअसा विचार करताच समुद्रातील जलावर असलेल्या फेनाकडे त्याने सहज पाहिले. हा फेन शुष्क नाही अथवा आर्द्र नाही. इंद्राने हातात फेन घेऊन त्या पराशक्तीचे स्मरण केले. तेव्हा देवीचा अंश फेनात प्रविष्ट झाला. इंद्राने विष्णुयुक्त वज्र फेनाने व्यापून ठेवले. ते त्याने सत्वर वृत्रावर फेकले. तेव्हा तो पर्वततुल्य वृत्र धाडकन भूमीवर कोसळला आणि तत्काळ मृत झाला.\nशत्रूचा वध झाल्याने इंद्राने देवासह आनंदाने देवीची स्तुती केली. विविध स्तोत्रे गाऊन तिला प्रसन्न करून घेतले.\nनंतर इंद्राने नंदनवनात देवीचे प्रचंड देवालय बांधले, त्यात पद्मरागमय मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून देवीलाच इंद्राने आपले कुलदैवत मानले. तसेच तो विष्णूचीही पूजा करू लागला.\nअशाप्रकारे देवांना घाबरवून सोडणार्‍या वृत्राचा वध झाला. देवता, गंधर्व, यक्ष, किन्नर आनंदित झाले. वस्तुत: फेनात देवीने प्रवेश केल्यामुळे वृत्राचा वध झाला म्हणून देवीला वृत्रनिहंत्री असे म्हणतात. इंद्राच्या कारणाने वृत्राचा वध झाल्याने वृत्राला शक्रहन नाव मिळाले.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्या संहितायां षष्ठस्कन्धे छद्मेनेन्द्रेण\nफेनद्‌वारा पराशक्तिस्मरणमूर्वकं वृत्रहननवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://mls.org.in/ahval-monsoon-2017-council.aspx", "date_download": "2018-05-24T14:03:21Z", "digest": "sha1:3L5P4ZRBPZXO2GODCUBLNNSEBFCADOM3", "length": 9163, "nlines": 76, "source_domain": "mls.org.in", "title": "Maharashtra Legislature", "raw_content": "मुख्य पान रुपरेखा संपर्क\nअभ्यास दौरा (मे २०१७)\nमहामंडळ अहवाल - पावसाळी अधिवेशन २०१७\nमहाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित पस्तिसावा वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nमहाराष्ट्र विद्युत नियामक आयोग वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, प्रशासन अहवाल ( २०१५-१६ )\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. वार्षिक लेखे ( २०१५-१६ )\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. अंकेक्षण अहवाल ( २०१५-१६ )\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई वार्षिक अहवाल ( २०१३-१४ )\nमहाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्या. पुणे ५३ वार्षिक अहवाल (२०१५-१६)\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे वार्षिक लेखे ( २०१५-१६)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वार्षिक अहवाल ( २०१५-२०१६ )\nलातूर व उस्मानाबाद जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, लातूर वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nनाशिक माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, नाशिक वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nनाशिक जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, लासलगाव वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nसोलापूर जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, वार्षिक अहवाल ( २००८-०९)\nकिराणा बाजार व दुकाने मंडळ, मुंबई वार्षिक अहवाल ( २०१४-१५)\nअहमदनगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, वार्षिक अहवाल ( २०११-१२ व २०१२-१३ )\nजालना जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nमहाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. पुणे, वार्षिक अहवाल\nनांदेड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, वार्षिक अहवाल ( २०११-१२ व २०१२-१३ )\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, वार्षिक अहवाल (२०१५-१६)\nमहाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्या. वार्षिक अहवाल (२०१३-१४)\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nकोल्हापूर जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, वार्षिक अहवाल ( २०१०-११ )\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वार्षिक अहवाल ( २०१४-१५ )\nऔरंगाबाद माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, वार्षिक अहवाल\nनागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nमहाराष्ट्र पाठबंधारे वित्तीय कंपनी मर्या. वार्षिक अहवाल ( २०११-१२ )\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वार्षिक अहवाल ( २०१३-१४ )\nमॅफको ( MAFCO ) वार्षिक अहवाल\nम. रां. वि. मं. सूत्रधारी कंपनी मर्या. ( MSEB ) वार्षिक अहवाल\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी वार्षिक अहवाल\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे. वार्षिक अहवाल (२०१४-१५ )\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र वार्षिक अहवाल (२०१६-१७ )\nमहाराष्ट्र राज्य खादी व ग्रामो. मंडळ, वार्षिक अहवाल (२०१४-१५ )\nमा. लोक आयुक्त व उप. लोकआयुक्त, वार्षिक अहवाल\nमहिला आर्थिक विकास महामंडळ, ( माविम ) वार्षिक अहवाल\nकोकण विकास महामंडळ मर्या. वार्षिक अहवाल ( २०१६-१७ )\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई, महाराष्ट्र वार्षिक अहवाल ( २०१४-१५ )\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या. वार्षिक अहवाल\nशबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक २ वार्षिक अहवाल ( २०१०-११ )\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ( म्हाडा ) वार्षिक अहवाल ( २०१५-१६ )\nनागपूर आणि वर्धा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, वार्षिक अहवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi07-19.htm", "date_download": "2018-05-24T13:36:40Z", "digest": "sha1:KXMJCMD4S5T7QLXS6E6WIC7Q32UYO5EW", "length": 46673, "nlines": 258, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - सप्तमः स्कन्धः - एकोनविंशोऽध्यायः", "raw_content": "\nइति तस्य वचः श्रुत्वा भूपतेः कौशिको मुनिः \nप्रहस्य प्रत्युवाचेदं हरिश्चन्द्रं तथा नृप ॥ १ ॥\nराजंस्तीर्थमिदं पुण्यं पावनं पापनाशनम् \nस्नानं कुरु महाभाग पितॄणां तर्पणं तथा ॥ २ ॥\nकालः शुभतमोऽस्तीह तीर्थे स्नात्वा विशांपते \nदानं ददस्व शक्त्यात्र पुण्यतीर्थेऽतिपावने ॥ ३ ॥\nप्राप्य तीर्थं महापुण्यमस्नात्वा यस्तु गच्छति \nस भवेदात्महा भूय इति स्वायम्भुवोऽब्रवीत् ॥ ४ ॥\nतस्मात्तीर्थवरे राजन् कुरु पुण्यं स्वशक्तितः \nदर्शयिष्यामि मार्गं ते गन्तासि नगरं ततः ॥ ५ ॥\nत्वया सहाद्य काकुत्स्थ तव दानेन तोषितः ॥ ६ ॥\nतच्छ्रुत्वा वचनं राजा मुनेः कपटमण्डितम् \nवासांस्युत्तार्य विधिवत्स्नातुमभ्याययौ नदीम् ॥ ७ ॥\nबन्धयित्वा हयं वृक्षे मुनिवाक्येन मोहितः \nअवश्यंभावियोगेन तद्वशस्तु तदाभवत् ॥ ८ ॥\nराजा स्नानविधिं कृत्वा सन्तर्प्य पितृदेवताः \nविश्वामित्रमुवाचेदं स्वामिन् दानं ददामि ते ॥ ९ ॥\nयदिच्छसि महाभाग तत्ते दास्यामि साम्प्रतम् \nगावो भूमिर्हिरण्यं च गजाश्वरथवाहनम् ॥ १० ॥\nनादेयं मे किमप्यस्ति कृतमेतद्‌ व्रतं पुरा \nराजसूये मखश्रेष्ठे मुनीनां सन्निधावपि ॥ ११ ॥\nयत्तेऽस्ति वाञ्छितं ब्रूहि ददामि तव वाञ्छितम् ॥ १२ ॥\nमया पूर्वं श्रुता राजन् कीर्तिस्ते विपुला भुवि \nवसिष्ठेन च सम्प्रोक्ता दाता नास्ति महीतले ॥ १३ ॥\nहरिश्चन्द्रो नृपश्रेष्ठः सूर्यवंशे महीपतिः \nतादृशो नृपतिर्दाता न भूतो न भविष्यति ॥ १४ ॥\nअतस्त्वां प्रार्थयाम्यद्य विवाहो मेऽस्ति पार्थिवः ॥ १५ ॥\nपुत्रस्य च महाभाग तदर्थं देहि मे धनम् \nविवाहं कुरु विप्रेन्द्र ददामि प्रार्थितं तव ॥ १६ ॥\nयदिच्छसि धनं कामं दाता तस्यास्मि निश्चितम् \nइत्युक्तः कौशिकस्तेन वञ्चनातत्परो मुनिः ॥ १७ ॥\nउद्‌भाव्य मायां गान्धर्वीं पार्थिवायाप्यदर्शयत् \nकुमारः सुकामारश्च कन्या च दशवार्षिकी ॥ १८ ॥\nएतयोः कार्यमप्यद्य कर्तव्यं नृपसत्तम \nराजसूयाधिकं पुण्यं गृहस्थस्य विवाहतः ॥ १९ ॥\nतच्छ्रुत्वा वचनं राजा मायया तस्य मोहितः ॥ २० ॥\nतथेति च प्रतिज्ञाय नोवाचाल्पं वचस्तथा \nतेन दर्शितमार्गोऽसौ नगरं प्रति जग्मिवान् ॥ २१ ॥\nविश्वामित्रोऽपि राजानं वञ्चयित्वाऽऽश्रमं ययौ \nकृतोद्वाहविधिस्तावद्‌विश्वामित्रोऽब्रवीन्नृपम् ॥ २२ ॥\nवेदीमध्ये नृपाद्य त्वं देहि दानं यथेप्सितम् \nकिं तेऽभीष्टं द्विज ब्रूहि ददामि वाञ्छितं किल ॥ २३ ॥\nअदेयमपि संसरे यशःकामोऽस्मि साम्प्रतम् \nव्यर्थं हि जीवितं तस्य विभवं प्राप्य येन वै ॥ २४ ॥\nनोपार्जितं यशः शुद्धं परलोकसुखप्रदम् \nराज्यं देहि महाराज वराय सपरिच्छदम् ॥ २५ ॥\nमोहितो मायया तस्य श्रुत्वा वाक्यं मुनेर्नृपः ॥ २६ ॥\nगृहीतमिति तं प्राह विश्वामित्रोऽतिनिष्ठुरः ॥ २७ ॥\nदक्षिणां देहि राजेन्द्र दानयोग्यां महामते \nदक्षिणारहितं दानं निष्फलं मनुरब्रवीत् ॥ २८ ॥\nतस्माद्दानफलाय त्वं यथोक्तां देहि दक्षिणाम् \nइत्युक्तस्तु तदा राजा तमुवाचातिविस्मितः ॥ २९ ॥\nब्रूहि कियद्धनं तुभ्यं देयं स्वामिन् मयाधुना \nदक्षिणानिष्क्रयं साधो वद तावत्प्रमाणकम् ॥ ३० ॥\nदानपूर्त्यै प्रदास्यामि स्वस्थो भव तपोधन \nविश्वामित्रस्तु तच्छ्रुत्वा तमाह मेदिनीपतिम् ॥ ३१ ॥\nहेमभारद्वयं सार्धं दक्षिणां देहि साम्प्रतम् \nदास्यामीति प्रतिश्रुत्य तस्मै राजातिविस्मितः ॥ ३२ ॥\nतदैव सैनिकास्तस्य वीक्षमाणाः समागताः \nदृष्ट्वा महीपतिं व्यग्रं तुष्टुवुस्ते मुदान्विताः ॥ ३३ ॥\nश्रुत्वा तेषां वचो राजा नोक्त्वा किञ्चिच्छुभाशुभम् \nचिन्तयन्स्वकृतं कर्म ययावन्तःपुरे ततः ॥ ३४ ॥\nकिं मया स्वीकृतं दानं सर्वस्वं यत्समर्पितम् \nवञ्चितोऽहं द्विजेनात्र वने पाटच्चरैरिव ॥ ३५ ॥\nराज्यं सोपस्करं तस्मै मया सर्वं प्रतिश्रुतम् \nभारद्वयं सुवर्णस्य सार्धं च दक्षिणा पुनः ॥ ३६ ॥\nकिं करोमि मतिर्भ्रष्टा न ज्ञातं कपटं मुनेः \nप्रतारितोऽहं सहसा ब्राह्मणेन तपस्विना ॥ ३७ ॥\nन जाने दैवकार्यं वै हा दैव किं भविष्यति \nइति चिन्तापरो राजा गृहं प्राप्तोऽतिविह्वलः ॥ ३८ ॥\nपतिं चिन्तापरं दृष्त्वा राज्ञी पप्रच्छ कारणम् \nकिं प्रभो विमना भासि का चिन्ता ब्रूहि साम्प्रतम् ॥ ३९ ॥\nवनात्पुत्रः समायातो राजसूयः कृतः पुरा \nकस्माच्छोचसि राजेन्द्र शोकस्य कारणं वद ॥ ४० ॥\nनारातिर्विद्यते क्वापि बलवान्दुर्बलोऽपि वा \nवरुणोऽपि सुसन्तुष्टः कृतकृत्योऽसि भूतले ॥ ४१ ॥\nचिन्तया क्षीयते देहो नास्ति चिन्तासमा मृतिः \nत्यज्यतां नृपशार्दूल स्वस्थो भव विचक्षण ॥ ४२ ॥\nतन्निशम्य प्रियावाक्यं प्रीतिपूर्वं नराधिपः \nप्रोवाच किञ्चिच्चिन्तायाः कारणं च शुभाशुभम् ॥ ४३ ॥\nभोजनं न चकाराऽसौ चिन्ताविष्टस्तथा नृपः \nसुप्त्वापि शयने शुभ्रे लेभे निद्रां न भूमिपः ॥ ४४ ॥\nप्रातरुत्थाय चिन्तार्तो यावत्सन्ध्यादिकाः क्रियाः \nकरोति नृपतिस्तावद्‌विश्वामित्रः समागतः ॥ ४५ ॥\nक्षत्रा निवेदितो राज्ञे मुनिः सर्वस्वहारकः \nआगत्योवाच राजानं प्रणमन्तं पुनः पुनः ॥ ४६ ॥\nराजंस्त्यज स्वराज्यं मे देहि वाचा प्रतिश्रुतम् \nसुवर्णं स्पृश राजेन्द्र सत्यवाग्भव साम्प्रतम् ॥ ४७ ॥\nस्वामिन् राज्यं तवेदं मे मया दत्तं किलाधुना \nत्यक्त्वान्यत्र गमिष्यामि मा चिन्ता कुरु कौशिक ॥ ४८ ॥\nसर्वस्वं मम ते ब्रह्मन् गृहीतं विधिवद्‌विभो \nसुवर्णदक्षिणां दातुमशक्तोऽस्म्यधुना द्विज ॥ ४९ ॥\nदानं ददामि ते तावद्यावन्मे स्याद्धनागमः \nपुनश्चेत्कालयोगेन तदा दास्यामि दक्षिणाम् ॥ ५० ॥\nइत्युक्त्वा नृपतिः प्राह पुत्रं भार्यां च माधवीम् \nराज्यमस्मै प्रदत्तं वै मया वेद्यां सुविस्तरम् ॥ ५१ ॥\nत्यक्त्वा त्रीणि शरीराणि सर्वं चास्मै समर्पितम् ॥ ५२ ॥\nगृह्णात्विदं मुनिः सम्यग्‌राज्यं सर्वसमृद्धिमत् ॥ ५३ ॥\nइत्याभाष्य सुतं भार्यां हरिश्चन्द्रः स्वमन्दिरात् \nविनिर्गतः सुधर्मात्मा मानयंस्तं द्विजोत्तमम् ॥ ५४ ॥\nव्रजन्तं भूपतिं वीक्ष्य भार्यापुत्रावुभावपि \nचिन्तातुरौ सुदीनास्यौ जग्मतुः पृष्ठतस्तदा ॥ ५५ ॥\nहाहाकारो महानासीन्नगरे वीक्ष्य तांस्तथा \nचुक्रुशुः प्राणिनः सर्वे साकेतपुरवासिनः ॥ ५६ ॥\nहा राजन् किं कृतं कर्म कुतः क्लेशः समागतः \nवञ्चितोऽसि महाराज विधिनापण्डितेन ह ॥ ५७ ॥\nसर्वे वर्णास्तदा दुःखमाप्नुयुस्तं महीपतिम् \nविलोक्य भार्यया सार्धं पुत्रेण च महात्मना ॥ ५८ ॥\nनिनिन्दुर्ब्राह्मणं तं तु दुराचारं पुरौकसः \nधूर्तोऽयमिति भाषन्तो दुःखार्ता ब्राह्मणादयः ॥ ५९ ॥\nगच्छन्तं तमुवाचेदं समेत्य निष्ठुरं वचः ॥ ६० ॥\nदक्षिणायाः सुवर्णं मे दत्त्वा गच्छ नराधिप \nनाहं दास्यामि वा ब्रूहि मया त्यक्तं सुवर्णकम् ॥ ६१ ॥\nराज्यं गृहाण वा सर्वं लोभश्चेद्‌धृति वर्तते \nदत्तं चेन्मन्यसे राजन् देहि यत्तत्प्रतिश्रुतम् ॥ ६२ ॥\nएवं ब्रुवन्तं गाधेयं हरिश्चन्द्रो महीपतिः \nप्रणिपत्य सुदीनात्मा कृताञ्जलिपुटोऽब्रवीत् ॥ ६३ ॥\nराजा हरिश्चंद्र सर्व राज्य दान देतो -\nराजाचे भाषण ऐकून तो द्विजरूपी विश्वामित्र काहीसे हास्य करीत राजाला म्हणाला, \"हे राजा, ह्या नदीचे पाणी म्हणजे एक पुण्यतीर्थ आहे. हे पवित्र पाणी पापाचा नाश करणारे आहे. म्हणून या उदकात स्नान करून तू शुचिर्भूत हो आणि पितरांचे तर्पण कर. हे प्रजापते, ही वेळ व हे स्थान अत्यंत शुभ आहे. म्हणून या तीर्थात स्नान करून पावन हो आणि याच ठिकाणी मला यथाशक्ती दान दे. या अशा महापुण्यकारक तीर्थावर जाऊनही जो येथे स्नान केल्यावाचून परत जातो तो आत्मघातकी आहे असे समज. अशाप्रकारचे हे स्थानमहात्म्य स्वायंभुव मनूने सांगितलेले आहे.\nम्हणून हे भूपेंद्रा, या तीर्थक्षेत्रावर दान करून तू यथेष्ट पुण्य प्राप्त करून घे. नंतर मी तुला नगराचा मार्ग दाखवतो. त्याप्रमाणे तू परत जा. हे ककुस्थकुलोत्पन्ना राजा हरिश्चंद्रा, हे निष्पापा, तू दिलेल्या दानाने संतुष्ट होऊनच मी मार्ग दाखविण्यासाठी आज तुझ्याबरोबर येईन.\"\nत्या ब्राह्मणाचे भाषण ऐकून राजाने अंगावरील वस्त्रे काढली. एका वृक्षाला अश्वाला बांधून तो मुनीवर विश्वास ठेवून स्नान करण्यास नदीत उतरला. त्या विप्राचे कपट निष्पाप राजाच्या लक्षात आले नाही. त्यांचे दैवच फिरले असल्याने राजा त्या कपटी ब्राह्मणाच्या जाळ्यात पूर्णपणे फसला. राजाने स्नान करून देवांचे व पितरांचे तर्पण केले. तो विप्रापुढे हात जोडून म्हणाला, \"हे ब्राह्मणश्रेष्ठा, मी आपणास काही दान आताच देतो. गाई, भूमी, सुवर्ण, हत्ती, घोडे, रथ, पालखी यापैकी आपणास ज्याची इच्छा असेल ते आपण यावेळी मागून घ्या. मला न देता येण्यासारखे या पृथ्वीवर काहीही नाही. मी मागेल त्याला मागितलेले दान या क्षेत्रावर देण्यास तयार आहे मग कोणीही काहीही मागितले तरी चालेल. मी ज्यावेळी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ केला त्यावेळी हे व्रत मी स्वीकारलेले आहे व ते सर्व मुनींच्या साक्षीने व्रत घेतले आहे. तेव्हा हे मुनीश्वरा, आपण या पवित्र तीर्थावर आलाच आहात, म्हणून जे काही आपला मनोरथ असेल तो सत्वर सांगा, म्हणजे मी तो पूर्ण करीन.\" राजाचे बोलणे ऐकून विश्वामित्र म्हणाले, \"हे भूपाला, मी तुझी या पृथ्वीवर पसरलेली कीर्ती ऐकत आहे व प्रत्यक्ष वसिष्ठही म्हणाले होते की हरिश्चंद्रासारखा दाता शोधूनही आढळणार नाही. सूर्यवंशात जन्मास आलेल्या त्या महाभाग्यवान व उदार त्रिशंकूचा तू पुत्र आहेस व राज्याचा सर्वाधिकारी आहेस. हे राजा, या पृथ्वीवर आजपर्यंत तुझ्यासारखा दाता खरोखरीच झाला नाही आणि पुढेही होणार नाही. म्हणून हे दानशूरा, आज मी तुझी प्रार्थना करीत आहे. हे महाभाग्यवाना, आज माझ्या पुत्राचा विवाह असल्याने तू मला विपुल द्रव्य दे.\"\nराजा म्हणाला, \"हे ब्राह्मणश्रेष्ठा, आपण यथेष्ट पुत्राचा विवाह करा. आपणास जितके लागेल तेवढे धन देण्यास मी तयार आहे.\"\nराजाचे बोलणे ऐकून राजाला फसविण्याच्या बुद्धीने तेथे आलेल्या विश्वामित्राने गंधर्वाची माया उत्पन्न करून एक सुंदर पुत्र व दहा वर्षांची मनोहर कन्या त्याला दाखविली आणि म्हणाला, \"हे राजेश्वरा, आता तूच या उभयतांचा विवाह सिद्धीस ने. राजसूय यज्ञ करून जेवढे पुण्य प्राप्त होणार आहे त्यापेक्षा अधिक पुण्य एखाद्या गृहस्थाचा विवाह करून देण्यात आहे.\"\nअशाप्रकारे राजा त्या विश्वामित्राच्या मायेने पूर्ण मोहित झाला व त्याला होकार दिला. नंतर ब्राह्मणाने राजाला योग्य तो रस्ता दाखविताच राजा आपल्या नगराकडे परत आला. इकडे द्विजरूपी विश्वामित्र राजाची पूर्णपणे फसवणूक करून परत स्वस्थानी निघून गेला. नंतर काही वेळ निघून गेल्यावर विश्वामित्राने पुन्हा पूर्वीचेच द्विजरूप धारण केले व तो राजाकडे गेला. तो राजाला म्हणाला, \"महाराजा, माझेकडे विवाहाची सर्व सिद्धता झाली आहे. आपण चलावे व माझ्या पुत्राचा दिलेल्या वचनाप्रमाणे विवाह करावा.\"\nराजा त्वरेने अश्वारूढ होऊन विवाहस्थळी आला. तेथे विवाहवेदी वगैरे सर्व सिद्धता अगोदरच करून ठेवली होती. ब्राह्मणाने राजाला आसन देऊन स्थानापन्न केले नंतर विधीयुक्त विवाहकर्म आटोपल्यावर तो द्विजरूपी विश्वामित्र राजाला म्हणाला, \"हे भूपेंद्रा, या विवाहवेदीमध्ये असतानाच तू मला योग्य असे दान दे, म्हणजे मी संतुष्ट होईन.\"\nराजा म्हणाला, \"हे द्विजश्रेष्ठा, आपण जे हवे असेल ते मागा. मी खचित ते आपणास देईन. या संसारातील कोणतीही अदेय वस्तु मागितलीत तरीही मी ती आपणाला देईन. कारण मला चांगले यश प्राप्त व्हावे एवढीच माझी इच्छा आहे. वैभवाने काही परलोकीच्या सुखाचे यश प्राप्त होत नाही. म्हणून ते जीवन व्यर्थ.\" विश्वामित्र अत्यंत धूर्तपणे व कपटाने म्हणाले, \"तर मग हे राजा, गज, अश्व, रथ, रत्‍ने आदि सर्व साहित्य यांनी संपन्न असलेले तुझे सर्व राज्य ह्या ठिकाणच्या पवित्र विवाह - वेदीमध्ये या वराला अर्पण कर.\"\nत्या विश्वामित्राच्या मायाजालात पूर्णपणे फसलेल्या राजाने ते ब्राह्मणाचे भाषण ऐकले व अत्यंत आनंदाने राजा म्हणाला, \"हे ब्राह्मणश्रेष्ठा, या पवित्र विवाहवेदीत राहून मी सांगतो की, मी ऐश्वर्यासह आपले सर्व राज्य या वधूवरांना अर्पण केले आहे. त्यांनी त्याचा यथेच्छ उपभोग घ्यावा.\" अशाप्रकारे मागचा पुढचा विचार न करता विश्वामित्राचे कपटजाल न समजल्यामुळे राजाने राज्य दान करून टाकले.\nविश्वामित्र म्हणाला, \"हे राजा, तुझ्या दानाचा मी स्वीकार केला.\" असे म्हणून विश्वामित्र पुढे म्हणाला, \"हे राजेंद्रा, दान तर दिलेस, पण आता दानाला योग्य अशी दक्षिणा मला दे. कारण दक्षिणेरहित दिलेले दान हे व्यर्थ होय. म्हणून मी मागेन ती दक्षिणा मला दे.\" त्या ब्राह्मणश्रेष्ठाचे ते भाषण ऐकून राजाला परम आश्चर्य वाटले. पण तसे न दर्शविता तो म्हणाला, \"हे मुनिश्रेष्ठा, मी आपणास दान तर दिलेच आहे, आता त्या दानास योग्य अशी मी किती दक्षिणा आपणास देऊ ते सांगा. दान व दक्षिणा यांचे प्रमाण काय असते हे आपण मला निश्चिंतपणे सांगितले म्हणजे उचित अशी दक्षिणा देऊन मी हे दान पूर्ण करीन. आपण त्याविषयी निश्चिंत रहा.\"\nविश्वामित्र म्हणाला, \"हे राजन्, आता योग्य ती दक्षिणा मी तुला सांगतो. तू दिलेल्या दानासाठी मला अडीच भार सुवर्णाने पूर्ण अशी दक्षिणा दे. (सुवर्णाच्या एका तूलेत चारशे तोळे सुवर्ण असते. अशा वीस तूला दिल्या असता एक भार होतो. सांप्रत पन्नास तूला देणे इष्ट आहे.)\nराजाने अत्यंत विस्मयचकित होऊन ब्राह्मणास दानावर देण्यात येणारी दक्षिणा पूर्णपणे देण्याचे वचन दिले. नंतर राजा उठून जाऊ लागला तोच राजाचा शोध करीत अरण्यात पूर्वी इतस्तः चुकलेले सैनिक राजाजवळ आले. आपला राजा दृष्टीस पडताच त्यांना फार आनंद झाला व ते प्रसन्न वदनाने राजाची स्तुति करू लागले. पण राजा विचारात मग्न होता. त्या सैनिकांनी केलेली स्तुति ऐकूनही राजाने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. तो झाल्या गोष्टीबद्दल विचार करीत आपल्या सैन्यासह राजधानीत परत आला. तो आपल्या अंतःपुरात गेला. त्याचे विचारचक्र जोरात फिरू लागले. तो मनाशीच म्हणाला, \"आता मी काय करावे मी अगोदर राज्याचे दान दिले असल्याने आता मी निर्धन झालो. मग ही दक्षिणा मी आता कशाप्रकारे द्यावी मी अगोदर राज्याचे दान दिले असल्याने आता मी निर्धन झालो. मग ही दक्षिणा मी आता कशाप्रकारे द्यावी एवढे सुवर्ण कोठून आणावे एवढे सुवर्ण कोठून आणावे खरोखरच त्या द्विजश्रेष्ठाने कपटाने आपणास फसविले. आपणाला लुटले. कारण सर्व ऐश्वर्य व साधनासह मी त्याला राज्याचे दान दिले वर दानास योग्य म्हणून अडीच भार सुवर्णाची दक्षिणा देण्याचे वचन दिले. खरेच, माझी मती भ्रष्ट पावली काय खरोखरच त्या द्विजश्रेष्ठाने कपटाने आपणास फसविले. आपणाला लुटले. कारण सर्व ऐश्वर्य व साधनासह मी त्याला राज्याचे दान दिले वर दानास योग्य म्हणून अडीच भार सुवर्णाची दक्षिणा देण्याचे वचन दिले. खरेच, माझी मती भ्रष्ट पावली काय अरेरे, त्या ब्राह्मणाने माझी घोर प्रतारणाच केली आहे. दैवाची लीला अनाकलनीय आहे. आता पुढे कसे करावे अरेरे, त्या ब्राह्मणाने माझी घोर प्रतारणाच केली आहे. दैवाची लीला अनाकलनीय आहे. आता पुढे कसे करावे \" अशा तर्‍हेने अत्यंत चिंताव्याकुळ होऊन राजा अंतःपुरात पोहोचला. राजाला चिंताग्रस्त झालेला पाहून त्याच्या शैब्या नावाच्या राणीने राजास दुःखाचे कारण विचारले. ती म्हणाली, \"हे प्रभो, आज आपण इतके चिंताग्रस्त का झाला आहात \" अशा तर्‍हेने अत्यंत चिंताव्याकुळ होऊन राजा अंतःपुरात पोहोचला. राजाला चिंताग्रस्त झालेला पाहून त्याच्या शैब्या नावाच्या राणीने राजास दुःखाचे कारण विचारले. ती म्हणाली, \"हे प्रभो, आज आपण इतके चिंताग्रस्त का झाला आहात आता खरे म्हणजे आपला पुत्र परत आला असून आपण सर्वोत्कृष्ट राजसूय यज्ञही पूर्ण केला आहे. अशावेळी आपल्याला काय चिंता आहे ते मला सांगा. महाराज, साक्षात् वरुणही आता समाधानी झाला आहे. आपणाला आता एकही शत्रू या भूमीवर नाही. असे असताना आपण शोक का करीत आहात आता खरे म्हणजे आपला पुत्र परत आला असून आपण सर्वोत्कृष्ट राजसूय यज्ञही पूर्ण केला आहे. अशावेळी आपल्याला काय चिंता आहे ते मला सांगा. महाराज, साक्षात् वरुणही आता समाधानी झाला आहे. आपणाला आता एकही शत्रू या भूमीवर नाही. असे असताना आपण शोक का करीत आहात या पृथ्वीवर आपणासारखा कृतार्थ राजा दुसरा नाही. माणसाला काळजी निर्माण झाली म्हणजे देह क्षीण होऊ लागतो. खरोखर चिंता म्हणजे प्रति मृत्यूच होय. म्हणून हे नृपश्रेष्ठा, आपण आपल्या चिंतेचा त्याग करा.\"\nआपल्या प्रियेचे ते सहानुभूतीचे शब्द ऐकून राजाला किंचित बरे वाटले. त्याने आपल्या चिंतेचे सत्य तेच कारण आपल्या पत्‍नीस निवेदन केले. राजा शोकग्रस्त झाल्याने त्या दिवशी त्याने अन्नही घेतले नाही, त्याला सुखाने निद्रा येईना. अशा परिस्थितीत दुसरा दिवस उगवला. प्रातःकाळी सत्वर उठून राजाने स्नानसंध्यादि विधी उरकले व तसाच तो चिंता व्याकुळ होऊन विचार करीत असता विप्रवेषधारी विश्वामित्र आल्याचे सेवकांनी राजाला सांगितले. राजाला फसवून त्याचे सर्व वैभव दान घेणारा तो विप्र तेथे आला. त्याने राजाला प्रणाम केला व राजाला निष्ठूरतेने म्हणाला, \"हे राजेंद्रा, तू हे सर्व राज्य मला वैभव व साधनांसह दान दिले आहेस. तेव्हा वचनाप्रमाणे तू राज्यत्याग कर आणि मला हे अर्पण कर. तद्वतच तू मला ठरल्याप्रमाणे यथाविधि दक्षिणाही सत्वर दे आणि आपला शब्द खरा कर.\"\nराजा हरिश्चंद्र आपल्या वचनाप्रमाणे वागण्यास सिद्ध होऊन द्विजरूपी विश्वामित्रास म्हणाला, हे ब्राह्मणश्रेष्ठा, मी खरोखरीच माझे राज्य वैभवासह आपणास दिले आहे. ते आता तुमचेच झाले आहे. मी आता राज्यत्याग करून दूर दुसरीकडे कोठेही निघून जाईन. आपण त्याविषयी किंचितही संशय बाळगू नका. हे प्रभो, आपण विधिपूर्वक कर्म करून माझे सर्व राज्य, वैभव साधनासहित हरण केले आहे. म्हणून हे द्विजश्रेष्ठा, सांप्रत तुझी सुवर्णदक्षिणा देणे मला अशक्य आहे. पण तरीही मला धन मिळाल्यावर मी आपली दक्षिणा आपणाला आणून देईन. मला कोठेतरी कष्ट करून द्रव्य मिळेल व मी आपणास ते देऊन माझे वचन सत्य करीन.\"\nराजा माधवी नावाच्या पत्‍नीस व पुत्रास म्हणाला, \"हे प्रिय स्त्रिये, हे प्रिय पुत्रा, मी माझे सर्व राजैश्वर्य या ब्राह्मणश्रेष्ठास अर्पण केले आहे. यात फक्त तीनच व्यक्ति मुख्य आहेत. त्या म्हणजे पत्‍नी, पुत्र व मी. तेव्हा आता हे वैभव सोडून मी सत्वर दूर जात आहे. आता या रत्‍ने, सुवर्ण, गज, अश्व, रथ इत्यादि राजवैभवासह राज्याचा लाभ या मुनीने घ्यावा एवढीच प्रार्थना आहे.\" असे म्हणून राजाने त्या ब्राह्मणाला नम्रतापूर्वक प्रणाम केला आणि तो सत्वर वेगाने आपल्या राजगृहाबाहेर पडला. राजा निघून जाताच राजाच्या मागोमाग पत्‍नी व पुत्रही दुःख व्याकुळ होऊन राजाच्या मागोमाग निघाले. अशी विकल स्थिती प्राप्त होऊन हे तिघेजण मार्गातून निघून जात असता सर्व प्रजाजन दुःखाने विव्हल झाले. सर्वत्र आरडाओरडा व हाहाःकार उडाला. सर्व प्रजा राजाच्या वियोगाने आक्रोश करू लागली. प्रजाजन म्हणाले, \"अरे राजेंद्रा, तुला ही बुद्धी कशी रे सुचली हे नृपनाथा, तू हे काय करून बसलास हे नृपनाथा, तू हे काय करून बसलास हे प्रजापते, आता वनवासात होणारे क्लेश तुला सहन तरी होतील का हे प्रजापते, आता वनवासात होणारे क्लेश तुला सहन तरी होतील का अरेरे, राजा, काय हा प्रसंग अरेरे, राजा, काय हा प्रसंग तुला त्या धूर्त मतलबी दैवाने खरोखरच पूर्णपणे फसविले की रे तुला त्या धूर्त मतलबी दैवाने खरोखरच पूर्णपणे फसविले की रे अरेरे आता आम्ही काय करावे \nअशाप्रकारे प्रजाजन आक्रोश करीत असताही तो धर्मतत्पर राजा आपल्या प्रिय पत्‍नी आणि पुत्रासह निघून जात असलेला पाहून राज्यातील सर्व थरातील जनता अत्यंत शोकाकुल झाली आणि त्या दान घेणार्‍या ब्राह्मणाची ते निंदा करू लागले. \"हा ब्राह्मण कपटी आणि दुष्ट आहे.\" असे आपापसात म्हणू लागले.\nराजा वेगाने जात असलेला पाहून तो महादुष्ट विश्वामित्र राजाजवळ गेला व \"माझी दक्षिणा सत्वर देऊन टाक\" किंवा \"मी दक्षिणा देणार नाही\" असे तरी सांग असे राजाला सारखे म्हणू लागला. तो म्हणाला, \"राजा, तुला दान दिल्याचे दुःख होत असेल तर तुझे हे राजवैभव परत घे, नाही तर माझे दान दक्षिणेसहित मला दे व आपले वचन सत्य कर.\"\nविप्राचे भाषण ऐकून आपल्या वचनास जागण्याची इच्छा असलेला राजा दीनवान झाला. त्याने नतमस्तक होऊन त्या विप्राच्या चरणावर डोके ठेवले व हात जोडून राजा विप्राशी संभाषण करू लागला.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सप्तमस्कन्धे\nकौशिकाय सर्वस्वसमर्पणं तद्दक्षिणादानवर्णनं नामैकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/karale-khanyache-phayade", "date_download": "2018-05-24T13:30:47Z", "digest": "sha1:3KVGM4EDIBECSLMJK2UHSEVHE7JKP7BI", "length": 10151, "nlines": 225, "source_domain": "www.tinystep.in", "title": "ह्या गोष्टीमुळे कारले खायला हवेच - Tinystep", "raw_content": "\nह्या गोष्टीमुळे कारले खायला हवेच\nकारले खूप कमी व्यक्ती खात असतील पण चवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती खूप चांगली विकसित होत असते. कारले हिरवट, पांढरसर, काळसर हिरव्या रंगांची आणि पिकल्यानंतर आतून लाल, केशरी होतात. कारली मोठी आणि लहान अशा दोन प्रकारची असतात तर रंगभेदामुळे कारल्याचे पांढरी, हिरवी असेही दोन प्रकार आहेत.\n* कारले घ्यावे त्याचा पानांचा ३ चमचे रस एक ग्लासभर ताक मध्ये घेऊन रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कायमचा चालला जातो. जर तुम्हाला कारल्याची मुळे मिळाली तर स्वच्छ धुवून वाटून त्याचा कोंबावर लेप लावल्यास मूळव्याधीचे कोंब नाहीशी होतात.\n* खरूज, खाज, नायटे, चट्टे अशा त्वचाविकारांवर कारल्याच्या कपभर रसात चमचाभर िलबूरस घालून तो उपाशीपोटी सावकाश प्यावा. नियमितपणे असा रस घेतल्याने रक्तदोष कमी होऊन रक्तशुद्ध होते व पर्यायाने त्वचा विकार कमी होतात.\n* मधुमेह झालेल्या रुग्णांनी कोवळ्या कारल्यांचे बारीक काप करून ते उन्हामध्ये सुकवून त्याचे बारीक चूर्ण करावे व हे चूर्ण दररोज सकाळ, संध्याकाळ ५-५ ग्रॅम (अर्धा\nचमचा) नियमितपणे घ्यावे. यामुळे साखर नियंत्रणात राहते.\n* जंत-कृमी झाले असतील तर कारल्यांच्या पानांचा रस कपभर नियमितपणे आठ दिवस द्यावा. यामुळे सर्व कृमी शौचावाटे पडून जातात.\n* कुणाला दारूचे व्यसन असेल तर, दारू पिणाऱ्या रुग्णांची यकृताची हानी होते. ती हानी भरून काढण्यासाठी व दारूचे व्यसन सोडण्यासाठी कारल्यांच्या पानांच्या रस रोज सकाळ-संध्याकाळ कपभर घ्यावा.\n* दमा, सर्दी, खोकला अशा श्वसन मार्गाच्या तक्रारी असतील तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे विकार दूर होतात.\n* यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस अत्यंत उपयुक्त असतो.\n* कारल्याच्या पानांचा कल्क, हळद, तीळ तेलात उकळून हे तेल त्वचेला लावल्यास जुने त्वचा विकार तसेच सोरायासीस हा विकार दूर होतो.\n* स्त्रियांमध्ये बीजांडकोषाला सूज आल्यास कारले बी, मेथी, गुळवेल, जांभूळ बी यांचे चूर्ण करून प्रत्येकी पाच ग्रॅम (अर्धा चमचा )सकाळ-संध्याकाळ घ्यावे.\n* लघवीस त्रास होत असेल तर कारल्यांच्या पानांचा १ कपभर रस चिमूटभर हिंग घालून प्यावा.\n* जुनाट ताप (जीर्णज्वर) झालेला असेल तर अशा वेळी कारल्याची पाने वाटून त्याचा रस काढावा व हा रस सकाळी व संध्याकाळी पिण्यास द्यावा.\nगरोदरपणात उपयुक्त न्याहरीच्या पाककृती\nतुमच्या पाल्याची काळजी घेणे सोपे करण्यासाठी....टिप्स\nतुम्हाला असलेली संवादाची भूक. . .\nअशी करा रवा आंबोळी\nकाही सॅलाडच्या रेसिपी ज्या वजन घटण्यास उपयुक्त ठरतील\nअसे करा पौष्टिक मिश्र डाळींचे कटलेट\nअशी करा पौष्टिक खपली गव्हाची खीर\nअसा करा मस्त बटाटा-चीज पराठा\nया सात गोष्टींमुळे तुमच्या वैवाहिक नाते तुटू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRBS/MRBS029.HTM", "date_download": "2018-05-24T14:09:55Z", "digest": "sha1:63TJISNNCVG3O4RMIBEIDVGMRDPL2MXI", "length": 7558, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - बोस्नियन नवशिक्यांसाठी | हाटेलमध्ये – आगमन = U hotelu – dolazak |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > बोस्नियन > अनुक्रमणिका\nआपल्याकडे खोली रिकामी आहे का\nमी एक खोली आरक्षित केली आहे.\nमाझे नाव म्युलर आहे.\nमला एक बेड असलेली खोली हवी आहे.\nमला एक डबल-बेड असलेली खोली हवी आहे.\nएका रात्रीसाठी खोलीचे भाडे किती\nमला टबबाथची सोय असलेली खोली हवी आहे.\nमला शॉवरची सोय असलेली खोली हवी आहे.\nमी खोली पाहू शकतो / शकते का\nइथे गॅरेज आहे का\nइथे तिजोरी आहे का\nइथे फॅक्स मशीन आहे का\nठीक आहे. मी खोली घेतो. / घेते.\nआपण न्याहारी किती वाजता देता\nआपण दुपारचे जेवण किती वाजता देता\nआपण रात्रीचे जेवण किती वाजता देता\nयश मिळविण्यासाठी विश्रांती आवश्यक आहे\nज्यांना यशस्वीपणे शिकायचे आहे त्यांनी सतत विश्रांती घ्यावी. नवीन वैज्ञानिक अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. संशोधक शिकण्याबाबतच्या प्रत्येक टप्प्यांचे विश्लेषण करत आहेत. असे करताना, वेगवेगळ्या शिकण्याच्या टप्प्यांची अनुकृति केली आहे. आपण माहिती लहान भागांमध्ये उत्कृष्टरीत्या ग्रहण करतो. म्हणजेच, एका वेळी आपण खूप सारे शिकू नये. आपण नेहमी शिकताना विश्रांती घ्यावी. आपले शिकण्याचे यश हे जीवरासायनिक प्रक्रियेवर देखील अवलंबून असते. ही प्रक्रिया मेंदूमध्ये घडत असते. ते आपल्या शिकण्याची गती निर्धारित करतात. आपण जेव्हा नवीन काहीतरी शिकतो, तेव्हा आपला मेंदू विशिष्ट पदार्थ सोडत असतो. हे पदार्थ आपल्या मेंदूच्या पेशी क्रियाशीलतेवर परिणाम करतात. दोन विविध प्रकारचे विकरे या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतात. एखादी नवी संकल्पना शिकली की ते स्त्रवले जातात. परंतु, ते एकत्र स्त्रवले जात नाहीत. जसजसा वेळ पुढे जातो तसतसा त्यांचा परिणाम दिसून येतो. आपण तेव्हाच उत्कृष्ट शिकतो जेव्हा दोन्हीही विकरे एकाच वेळी उपस्थित असतात. आणि आपण जितकी अधिक विश्रांती घेऊ तितके आपले यश वाढत जाते. त्यामुळे वैयक्तिक शिकण्याच्या टप्प्यांमध्ये बदल करून त्यास अर्थ प्राप्त होऊ शकतो. विश्रांतीचे अंतर देखील बदलावयास हवे. सुरुवातीला 10 मिनिटांची दोनदा विश्रांती घेणे फायद्याचे ठरेल. त्यानंतर 5 मिनिटाची एक विश्रांती. त्यानंतर तुम्ही 30 मिनिटांची विश्रांती घेतली पाहिजे. विश्रांती दरम्यान, आपला मेंदू नवीन बाबी अधिक चांगल्या पद्धतीने आठवू शकतो. तुम्ही विश्रांती दरम्यान तुमच्या कामाची जागा सोडली पाहिजे. विश्रांती दरम्यान आजूबाजूला फिरणे ही देखील चांगली कल्पना आहे. म्हणून अभ्यास दरम्यान थोडे फिरून या. आणि वाईट वाटून घेऊ नका - तुम्ही ते करताना शिकत आहात\nContact book2 मराठी - बोस्नियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2009/10/", "date_download": "2018-05-24T13:41:27Z", "digest": "sha1:FUXOXW4PO7SA7WER6IUHHDXOTCTDJTJT", "length": 8416, "nlines": 70, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: October 2009", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\n\"oh my god, आपल्याकडे अक्षरशः एकच क्षण आहे. आणि आपल्याला त्या एका क्षणात काय काय करायचंय ह्याची यादी मात्र भली मोठी आहे.\nसर्वात आधी पहिल्या सॅलरीमधुन आईला आणि आजीला साडी द्यायची होती.\nताईला एक छानसं नेकलेस द्यायचं होती.\nबाबांना काय द्यायचं समजत नव्हतं, पण एखादा साधा सेलफोन घेउन द्यायचा होता. बाहेर गेले कि काही chanceच नसतो त्यांना contact करण्याचा. आणि नेहमी ते बाहेर गेले की सुचतं की अमुक एक वस्तु आणायला सांगायला हवी होती.\nयेत्या रविवारी विन्याचा वाढदिवस आहे, फक्त ४ दिवसांनी. कॉलेज संपल्यावर पहिल्यांदा आमचा ग्रुप भेटणार आहे. पुढच्या क्षणी जे घडणार आहे त्यानंतर करेल का विन्या वाढदिवस साजरा काय वाटेल माझ्या मित्रांना\nआज बाबांशी खुप भांडले सकाळी सकाळी....बाबांचे मुद्दे विचारात घेता माझंही थोडं चुकलंच होतं. उगाच तोंड वर करून बोलले, आकांडतांडव केला. त्यांची माफी मागायची राहणारे.\nयेत्या शनिवारी नाचाच्या बाईंकडे जाणार होते मी. कधीपासुन बोलवत होत्या त्या नोकरी लागल्यापासुन नाच सुटलाय.\nदसऱ्याला ताईच्या साखरपुड्याची आणि दिवाळीची अशी एक भलीमोठ्ठी खरेदी करायची होती. पण आता शक्य नाही. वेळंच नाहीये तेवढा......\nनिषाद मला मनापासुन आवडतो. त्याने प्रपोज केलं तेव्हा नाही म्हणाले खरी, पण माझं त्याच्यावर अतोनात प्रेम आहे हे त्याला सांगायचं आहे मला एकदातरी. तो तर हादरणार आहे.....बिच्चारा....\nमला आत्ता, या क्षणी घरी जायचंय, माझ्या आई-बाबांकडे, आजीकडे. त्यांची अवस्था बघवणार नाही मला. मीच कारणीभूत आहे या सगळ्याला. काय आभाळ कोसळेल त्यांच्यावर. एकमेकींच्या झिंज्या उपटेपर्यंत भांडलो मी आणि ताई, पण तिचं माझ्यावरचं प्रेम आज खुप miss करत्ये मी.\nआता डोळ्यात अश्रु येऊन काय फायदा\nएक क्षण, त्यात अर्धवट राहिलेल्या विचारांची साखळी...पार दुर कुठेतरी फेकली गेली......\nsms टाईप न करता, mobile गुपचुप पर्समध्ये ठेवुन विक्रोळी सबवे क्रॉस केला असता, तर २० फुट दुर असलेल्या ट्रेनचा हॉर्न ऐकुन, दडपणामुळे रुळावरुन बाजुला व्हायला हवं याचंही जे भान राहिलं नाही ते राहिलं असतं आणि ज्या जबाबदाऱ्यांची जाणिव शेवटच्या क्षणी झाली ती काही क्षण आधी झाली असती, तर एक रेल्वे अपघात टळला झाला असता......\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi02-05.htm", "date_download": "2018-05-24T13:26:28Z", "digest": "sha1:2PFK7U35HRXMHQZHEJNGEKPS37VHJRXJ", "length": 33686, "nlines": 304, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - द्वितीयः स्कन्धः - पञ्चमोऽध्यायः", "raw_content": "\nवसूनां सम्भवः सूत कथितः शापकारणात् \nगाङ्गेयस्य तथोत्पत्तिः कथिता लोमहर्षणे ॥ १ ॥\nमाता व्यासस्य धर्मज्ञ नाम्ना सत्यवती सती \nकथं शन्तनुना प्राप्ता भार्या गन्धवती शुभा ॥ २ ॥\nतन्ममाचक्ष्व विस्तारं दाशपुत्री कथं धृता \nराज्ञा धर्मवरिष्ठेन संशयं छिन्धि सुव्रत ॥ ३ ॥\nवनं जगाम निघ्नन्वै मृगांश्च महिषान् रुरून् ॥ ४ ॥\nचत्वार्येव तु वर्षाणि पुत्रेण सह भूपतिः \nरममाणः सुखं प्राप कुमारेण यथा हरः ॥ ५ ॥\nस कदाचिद्वनं प्राप्तः कालिन्दीं सरितां वराम् ॥ ६ ॥\nतस्य प्रभवमन्विच्छन्सजञ्चचार वनं तदा ॥ ७ ॥\nन मन्दारस्य गन्धोऽयं मृगनाभिमदस्य न \nचम्पकस्य न मालत्या न केतक्या मनोहरः ॥ ८ ॥\nन चानुभूतपूर्वोऽयं वाति गन्धवहः शुभः \nकुतोऽयमेति वायुर्वै मम घ्राणविमोहनः ॥ ९ ॥\nइति सञ्चिन्त्यमानोऽसौ बभ्राम वनमण्डलम् \nमोहितो गन्धलोभेन शन्तनुः पवनानुगः ॥ १० ॥\nस ददर्श नदीतीरे संस्थितां चारुदर्शनाम् \nशृङ्गाररहितां कान्तां सुस्थितां मलिनाम्बराम् ॥ ११ ॥\nदृष्ट्वा तामसितापाङ्गीं विस्मितः स महीपतिः \nअस्या देहस्य गन्धोऽयमिति सञ्जातनिश्चयः ॥ १२ ॥\nवयश्च तादृङ् नवयौवनं शुभं\nदृष्ट्वैव राजा किल विस्मितोऽभवत् ॥ १३ ॥\nकेयं कुतो वा समुपागताधुना\nदेवाङ्गना वा किमु मानुषी वा \nजाने कथं गन्धवतीं नु कामिनीम् ॥ १४ ॥\nसञ्चिन्त्य चैवं मनसा नृपोऽसौ\nन निश्चयं प्राप यदा ततः स्वयम् \nपप्रच्छ कान्तां तटसंस्थितां च ॥ १५ ॥\nकासि प्रिये कस्य सुतासि कस्मा-\nदिह स्थिता त्वं विजने वरोरु \nएकाकिनी किं वद चारुनेत्रे\nविवाहिता वा न विवाहितासि ॥ १६ ॥\nत्वां वीक्ष्य कान्तां च मनोरमां च \nब्रूहि प्रिये यासि चिकीर्षसि त्वं\nकिं चेति सर्वं मम विस्तरेण ॥ १७ ॥\nदाशस्य पुत्रीं त्वमवेहि राजन्\nकन्यां पितुः शासनसंस्थितां च ॥ १८ ॥\nपिता गृहे मेऽद्य गतोऽस्ति कामं\nसत्यं ब्रवीम्यर्थपते तवाग्रे ॥ १९ ॥\nकुरुप्रवीरं कुरु मां पतिं त्वं\nवृथा न गच्छेन्ननु यौवनं ते ॥ २० ॥\nन चास्ति पत्‍नी मम वै द्वितीया\nत्वं धर्मपत्‍नी भव मे मृगाक्षि \nदासोऽस्मि तेऽहं वशगः सदैव\nमनोभवस्तापयति प्रिये माम् ॥ २१ ॥\nगता प्रिया मां परिहृत्य कान्ता\nनान्या वृताहं विधुरोऽस्मि कान्ते \nमनो हि जातं विवशं मदीयम् ॥ २२ ॥\nकृत्वातिधैर्यं नृपतिं सुगन्धा ॥ २३ ॥\nयदात्थ राजन् मयि तत्तथैव\nनास्मि स्वतन्त्रा त्वमवेहि कामं\nदाता पिता मेऽर्थय तं त्वमाशु ॥ २४ ॥\nस चेद्ददाति प्रथितः पिता मे\nगृहाण पाणिं वशगास्मि तेऽहम् ॥ २५ ॥\nमनोभवस्त्वां नृप किं दुनोति\nयथा पुनर्मां नवयौवनां च \nदुनोति तत्रापि हि रक्षणीया\nधृतिः कुलाचारपरम्परासु ॥ २६ ॥\nइत्याकर्ण्य वचस्तस्या नृपति काममोहितः \nगतो दाशपतेर्गेहं तस्या याचनहेतवे ॥ २७ ॥\nदृष्ट्वा नृपतिमायान्तं दाशोऽतिविस्मयं गतः \nप्रणामं नृपतेः कृत्वा कृताञ्जलिरभाषत ॥ २८ ॥\nदासोऽस्मि तव भूपाल कृतार्थोऽहं तवागमे \nआज्ञां देहि महाराज यदर्थमिह चागमः ॥ २९ ॥\nधर्मपत्‍नीं करिष्यामि सुतामेतां तवानघ \nत्वया चेद्दीयते मह्यं सत्यमेतद्‌ब्रवीमि ते ॥ ३० ॥\nकन्यारत्‍नं मदीयं चेद्यत्त्वं प्रार्थयसे नृप \nदातव्यं तु प्रदास्यामि न त्वदेयं कदाचन ॥ ३१ ॥\nतस्याः पुत्रो महाराज त्वदन्ते पृथिवीपतिः \nसर्वथा चाभिषेक्तव्यो नान्यः पुत्रस्तवेति वै ॥ ३२ ॥\nश्रुत्वावाक्यं तु दाशस्य राजा चिन्तातुरोऽभवत् \nगाङ्गेयं मनसा कृत्वा नोवाच नृपतिस्तदा ॥ ३३ ॥\nकामातुरो गृहं प्राप्तश्चिन्ताविष्टो महीपतिः \nन सस्नौ बुभुजे नाथ न सुष्वाप गृहं गतः ॥ ३४ ॥\nचिन्तातुरं तु तं दृष्ट्वा पुत्रो देवव्रतस्तदा \nगत्वापृच्छन्महीपालं तदसन्तोषकारणम् ॥ ३५ ॥\nदुर्जयः कोऽस्ति शत्रुस्ते करोमि वशगं तव \nका चिन्ता नृपशार्दूल सत्यं वद नृपोत्तम ॥ ३६ ॥\nकिं तेन जातेन सुतेन राजन्\nदुःखं न जानाति न नाशयेद्यः \nप्राग्जन्मजं नात्र विचारणास्ति ॥ ३७ ॥\nसहैव शैलं किल चित्रकूटम् ॥ ३८ ॥\nदासार्पितो विप्रगृहे तु नूनम् ॥ ३९ ॥\nनाम्ना शुनःशेप इति प्रसिद्धः \nसम्मोचितो गाधिसुतेन पश्चात् ॥ ४० ॥\nछिन्नं शिरो मातुरिति प्रसिद्धम् \nगुरोरनुज्ञा च गरीयसी कृता ॥ ४१ ॥\nइदं शरीरं तव भूपते न\nक्षमोऽस्मि नूनं वद किं करोम्यहम् \nन शोचनीयं मयि वर्तमाने-\nऽप्यसाध्यमर्थं प्रतिपादयाम्यदः ॥ ४२ ॥\nप्रब्रूहि राजंस्तव कास्ति चिन्ता\nदेहेन मे चेच्चरितार्थता वा\nभवत्वमोघा भवतश्चिकीर्षा ॥ ४३ ॥\nधिक् तं सुतं यः पितुरीप्सितार्थं\nजातेन किं तेन सुतेन कामं\nपितुर्न चिन्तां हि समुद्धरेद्यः ॥ ४४ ॥\nनिशम्येति वचस्तस्य पुत्रस्य शन्तनुर्नृपः \nलज्जमानस्तु मनसा तमाह त्वरितं सुतम् ॥ ४५ ॥\nचिन्ता मे महती पुत्र यस्त्वमेकोऽसि मे सुतः \nशूरोऽतिबलवान्मानी संग्रामेष्वपराङ्‌मुखः ॥ ४६ ॥\nएकापत्यस्य मे तात वृथेदं जीवितं किल \nमृते त्वयि मृधे क्वापि किं करोमि निराश्रयः ॥ ४७ ॥\nएषा मे महती चिन्ता तेनाद्य दुःखितोऽत्म्यहम् \nनान्या चिन्तास्ति मे पुत्र यां तवाग्रे वदाम्यहम् ॥ ४८ ॥\nन मां वदति भूपालो लज्जयाद्य परिप्लुतः ॥ ४९ ॥\nवित्त वार्तां नृपस्याद्य पृष्ट्वा यूयं विनिश्चयात् \nसत्यं ब्रुवन्तु मां सर्वं तत्करोमि निराकुलः ॥ ५० ॥\nतच्छ्रुत्वा ते नृपं गत्वा संविज्ञाय च कारणम् \nशशंसुर्विदितार्थस्तु गाङ्गेयस्तदचिन्तयत् ॥ ५१ ॥\nसहितस्तैर्जगामाशु दाशस्य सदनं तदा \nप्रेमपूर्वमुवाचेदं विनम्रो जाह्नवीसुतः ॥ ५२ ॥\nपित्रे देहि सुतां तेऽद्य प्रार्थयामि सुमध्यमाम् \nमाता मेऽस्तु सुतेयं ते दासोऽत्म्यस्याः परन्तप ॥ ५३ ॥\nत्वं गृहाण महाभाग पत्‍नीं कुरु नृपात्मज \nपुत्रोऽस्या न भवेद्‌राजा वर्तमाने त्वयीति वै ॥ ५४ ॥\nमातेयं मम दाशेयी राज्यं नैव करोम्यहम् \nपुत्रोऽस्याः सर्वथा राज्यं करिष्यति न संशयः ॥ ५५ ॥\nसत्यं वाक्यं मया ज्ञातं पुत्रस्ते बलवान्भवेत् \nसोऽपि राज्यं बलान्नूनं गृह्णीयादिति निश्चयः ॥ ५६ ॥\nन दारसंग्रहं नूनं करिष्यामि हि सर्वथा \nसत्यं मे वचनं तात मया भीष्मं व्रतं कृतम् ॥ ५७ ॥\nएवं कृतां प्रतिज्ञां तु निशम्य झषजीवकः \nददौ सत्यवतीं तस्मै राज्ञे सर्वाङ्गशोभनाम् ॥ ५८ ॥\nअनेन विधिना तेन वृता सत्यवती प्रिया \nन जानाति परं जन्म व्यासस्य नृपसत्तमः ॥ ५९ ॥\nऋषींनी विचारले, \" हे सूता, आता शंतनूने कोळ्याची कन्या व व्यासांची माता सत्यवती इजबरोबर का विवाह केला ते आता विस्ताराने सांग.\"\nसूत ती कथा सांगू लागले.\n\"महाराज शंतनू नित्य मृगयेस जात असे. भीष्मासह त्याची चार वर्षे सुखात गेली. एकदा राजा मृगया करीत यमुनातीरावर आला. इतक्यात अवर्णनीय सुवास येऊ लागला. तो कोठून येतो याचा तपास करीत राजा वनात भटकू लागला.\nमंदार, कस्तुरी, चंपक, मालती, केतकी यांचा हा सुगंध नसून, आजपर्यंत अनुभवाला न आलेला हा सुवास येतो. हा मोहक गंध कोणाकडून येत आहे यांचा शोध करीत हिंडत असताना एके ठिकाणी सुंदर वदना, बांधेसूद, पण मलिन वस्त्रे परिधान केलेली यौवना त्याला दिसली तो आश्चर्यचकित झाला. हिच्याच शरीरापासून सुगंध दरवळत आहे, याबद्दल त्याची खात्री झाली. ही शुभ तरुणी कोण यांचा शोध करीत हिंडत असताना एके ठिकाणी सुंदर वदना, बांधेसूद, पण मलिन वस्त्रे परिधान केलेली यौवना त्याला दिसली तो आश्चर्यचकित झाला. हिच्याच शरीरापासून सुगंध दरवळत आहे, याबद्दल त्याची खात्री झाली. ही शुभ तरुणी कोण कुठली हे समजून घेण्याची त्याला इच्छा झाली. अखेर तो कामातूर झाला. ही गंगा तर नसेल ना अशी त्याला शंका आली. तो त्या सुंदरीला म्हणाला, \"हे प्रिये तू कोण आहेस अशी त्याला शंका आली. तो त्या सुंदरीला म्हणाला, \"हे प्रिये तू कोण आहेस तू कुणाची कन्या या वनात तू एकटी का आलीस हे मनोहरनयने तू विवाहित आहेस का हे मनोहरनयने तू विवाहित आहेस का तुजे सौंदर्य पाहून मन कामव्याकूळ झाले आहे. तुजबद्दल मला सर्व काही सांग.\"\nती कमलनेत्रा, सुहास्यवदना गालातच हसली व म्हणाली ,\" महाराज, मी कोळ्याची मुलगी. पितृ आज्ञेत असते व अविवाहित आहे. पित्यासाठी धर्म म्हणून मी पाण्यात नौका वहन करते. माझा पिता सांप्रत घरी गेला आहे.\"\nहे ऐकून कामविव्हल होऊन राजा म्हणाला, \"मी कुरुवंशातील राजा असून, तू माझा पति म्हणून स्वीकार कर. म्हणजे तुझे यौवन व्यर्थ जाणार नाही. तू माझी धर्मपत्नी हो. मला दुसरी पत्नी नाही, मी तुझ्या आज्ञेत राहीन. माझी पूर्वीची प्रिया मला सोडून गेली आहे. मी विधुर असून तुला पाहताच मी कामातुर झालो आहे.\" हे मधुर भाषण ऐकून ती कोळ्याची कन्या म्हणाली, \"राजा तुझे भाषण मला मान्य आहे. पण मी स्वतंत्र नाही. आपण माझ्या पित्याची प्रार्थना करा. मी स्वैरिणी नाही. कुलवान कोळ्याची मी मुलगी आहे. मी नित्य पित्याच्या आज्ञेत असते. म्हणून पित्याच्या अनुमतीने आपण माझे पाणिग्रहण करावे, मी तुम्हाला स्वीकारले आहे. मलाही यौवनामुळे मदनाची पीडा होत आहे. पण कुलाचाराप्रमाणे संयम ठेवला पाहिजे.\nनंतर राजा कामविव्हल होऊन तिला मागणी घालण्यासाठी धीवराकडे गेला. राजाला आपल्याकडे येताना पाहून, तो आश्चर्यचकित झाला. राजाला नमस्कार करुन तो नम्रतेने म्हणाला, \"महाराज, या दासाकडे आपले का आगमन झाले मी आज कृतार्थ झालो. काय आज्ञा आहे मी आज कृतार्थ झालो. काय आज्ञा आहे \nराजा म्हणाला, \"हे निष्पापा, तू आपली कन्या मला दिलीस तर मी तीला धर्मपत्नी करीन. हे सत्य सांगतो.\"\n\"राजा केव्हातरी कन्या द्यायचीच आहे. मी तुला देईन. तिला काही माझ्या घरात कायमची ठेवता येणार नाही. पण तिच्याच पुत्राला तुम्ही राज्याभिषेक केला पाहिजे. तुझ्या दुसर्‍या पुत्राने राज्यस्वीकार करता उपयोगी नाही.\"\nहे धीवराचे भाषण ऐकताच राजा काळजीत पडला. भीष्माच्या स्मृतीने तो व्याकूळ झाला\nव काही न बोलता तो कामविव्हल व चिंताव्यग्र होऊन तो घरी आला. त्याने स्नान, शय्या, भोजन वर्ज केले. खिन्न वदन राजाला पाहून देवव्रत भीष्म त्याला म्हणाला,\n\"हे महाराज, आपला कोणताही अजेय शत्रू मी तुमच्या स्वाधीन करतो. पण आपणाला कसली चिंता लागली आहे, ते सत्वर सांगा. पित्याच्या दु:खाचा परिहार करता न येणारा पुत्र काय उपयोगी पूर्वजाचे ऋण फेडण्यासाठी पुत्र जन्माला येतो. पित्याच्या आज्ञेंकरता दाशरथी रामाने राज्य त्याग केला व लक्ष्मण व सीता यासह चित्रकुट पर्वतावर राहिला. हरिश्चद्रांने आपला पुत्र रोहित यास एखाद्या वस्तूप्रमाणे ब्राह्मणास विकले असता, तो ब्राह्मणाचे घरी राहिला. अजिगर्ताचा पुत्र शुनशेफ, यास पित्याने विकल्यावर तो यूपाला बद्ध झाला. विश्वामित्राने त्याला सोडविले. पित्याच्या आज्ञेसाठी जमदग्निपुत्र परशुरामाने मातेचा वध केला. कारण पितृ आज्ञा श्रेष्ठ आहे. म्ह्णून हे राजा, हे शरीर आपले आहे. आपल्या इच्छेविना मी स्वतंत्र काही एक करीत नाही.\nपुत्राचे आशा तर्‍हेचे भाषण ऐकून शंतनुराजा काहीसा लाजत पुत्राला म्हणाला, \"हे पुत्रा, तू हा माजा एकूलता एक पुत्र असुन, शूर, बलाढ्य व मानी आहेस. तू युद्धापासून कधीही परावृत्त होणर नाहीस. म्हणून मला चिंता वाटते. तू एकच माझे अपत्य असल्यामुळे, हे माझे जीवन व्यर्थ आहे. एखाद्या संग्रामात तुला मृत्यू आल्यास मी निराश्रित होणार, हीच माझ्या मनातील चिंता आहे व मी दु:खी झालो आहे.\"\nहे ऐकून भीष्म वृद्ध मंत्र्याकडे जाऊन म्हणाला, \"केवळ लज्जेमुळे पिता मला खरे सांगत नाही. तरी आपण त्याचे मनोगत ऐकून मला सांगा. मी राजाच्या इच्छेप्रमाणे करीन.\"\nनंतर मंत्र्यांनी राजाचा उद्देश समजावून घेऊन भीष्माला कळविला. तेव्हा पूर्ण विचार करुन तो गंगानंदन आपल्या मंत्र्यासह धीवराकडे जाऊन म्हणाला,\n\"हे तेजस्वी धीवरा, तू आपली कन्या माझ्या पित्याला दे. ही कन्या माझी माता असल्याने मी तीच्या आज्ञेत राहिन.\"\nधीवर म्हणाला, \"हे भाग्यशाली राजपुत्रा, तूच हिचा स्वीकार करुन हिला पत्नी म्हणून वर, कारन ही जर तुझी माता झाली तर तू युवराज असल्याने, हिचा पुत्र कधीही राजा होणार नाही.\"\nभीष्म म्हणाला, \"धीवरा, राजाचे हिच्यावर मन बसले आहे. म्हणून ही माझी माताच व्हावी. मी स्वत: राज्य न करता हिचाच पुत्र राज्य करील. असे मी वचन देतो.\"\nधीवर उत्तरला, \"राजपुत्रा तू म्हणतोस ते सत्य आहे. पण तुझा पुत्र बलाढ्य झाल्यास तो आपल्या पराक्रमाने राज्य बळकावून घेईल याबद्दल मला खात्री आहे.\"\nभीष्म विचारपूर्वक व निश्चयी स्वरात म्हणाला,\nधीवरा, मी कधीही स्त्रीचा स्वीकार करणार नाही. मी अविवाहित राहण्याचे व्रत आतापासून स्वीकारले आहे. यावर तू विश्वास ठेव. म्हणजे तुझ्या मनात शंका राहणार नाही.\nह्याप्रमाने भीष्माने प्रतिज्ञा केल्यावर धीवराने आपली कन्या शंतनूला अर्पण केली. त्याने सत्यवतीचा स्वीकार केला. पण राजाला व्यासजन्मीची वार्ता कधीही समजली नाही. शंतनूला सत्यवतीच्या प्राप्तीमुळे अपार आनंद झाला.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nद्वितीयस्कन्धे देवव्रतप्रतिज्ञावर्णनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi03-18.htm", "date_download": "2018-05-24T13:43:55Z", "digest": "sha1:QSLY647EUFU6O7V4PQBQ5MJI73ZDNHYD", "length": 37069, "nlines": 234, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - तृतीयः स्कन्धः - अष्टादशोऽध्यायः", "raw_content": "\nशशिकलया मातरं प्रति संदेशप्रेषणम्\nश्रुत्वा तद्वचनं श्यामा प्रेमयुक्ता बभूव ह \nप्रतस्थे ब्राह्मणस्तस्मात्स्थानादुक्त्वा समाहितः ॥ १ ॥\nसा तु पूर्वानुरागाद्वै मग्ना प्रेम्णाऽतिचञ्चला \nकामबाणहतेवास गते तस्मिन्द्विजोत्तमे ॥ २ ॥\nअथ कामार्दिता प्राह सखीं छन्दोऽनुवर्तिनीम् \nविकारश्‍च समुत्पन्नो देहे यच्छ्रवणादनु ॥ ३ ॥\nदुनोति मदनः पापः किं करोमि क्व यामि च ॥ ४ ॥\nस्वप्नेषु वा मया दृष्टः पञ्चबाण इवापरः \nतपते मे मनोऽत्यर्थं विरहाकुलितं मृदु ॥ ५ ॥\nचन्दनं देहलग्नं मे विषवद्‌भाति भामिनि \nस्रगियं सर्पवच्चैव चन्द्रपादाश्‍च वह्निवत् ॥ ६ ॥\nन च हर्म्ये वने शं मे दीर्घिकायां न पर्वते \nन दिवा न निशायां वा न सुखं सुखसाधनैः ॥ ७ ॥\nन शय्या न च ताम्बूलं न गीतं न च वादनम् \nप्रीणयन्ति मनो मेऽद्य न तृप्ते मम लोचने ॥ ८ ॥\nप्रयाम्यद्य वने तत्र यत्रासौ वर्तते शठः \nभीतास्मि कुललज्जायाः परतन्त्रा पितुस्तथा ॥ ९ ॥\nस्वयंवरं पिता मेऽद्य न करोति करोमि किम् \nदास्यामि राजपुत्राय कामं सुदर्शनाय वै ॥ १० ॥\nसन्त्यन्ये पृथिवीपालाः शतशः सम्भृतर्द्धयः \nरमणीया न मे तेऽद्य राज्यहीनोऽप्यसौ मतः ॥ ११ ॥\nएकाकी निर्धनश्‍चैव बलहीनः सुदर्शनः \nवनवासी फलाहारस्तस्याश्‍चित्ते सुसंस्थिता ॥ १२ ॥\nसोपि ध्यानपरोऽत्यन्तं जजाप मन्त्रमुत्तमम् ॥ १३ ॥\nस्वप्ने पश्यत्यसौ देवीं विष्णुमायामखण्डिताम् \nविश्‍वमातरमव्यक्तां सर्वसम्पत्कराम्बिकाम् ॥ १४ ॥\nशृङ्गवेरपुराध्यक्षो निषादः समुपेत्य तम् \nददौ रथवरं तस्मै सर्वोपस्करसंयुतम् ॥ १५ ॥\nजैत्रं राजसुतं ज्ञात्वा ददौ चोपायनं तदा ॥ १६ ॥\nसोऽपि जग्राह तं प्रीत्या मित्रत्वेन सुसंस्थितम् \nवन्यैर्मूलफलैः सम्यगर्चयामास शम्बरम् ॥ १७ ॥\nकृतातिथ्ये गते तस्मिन्निषादाधिपतौ तदा \nमुनयः प्रीतियुक्तास्ते तमूचुस्तापसा मिथः ॥ १८ ॥\nराजपुत्र ध्रुवं राज्यं प्राप्स्यसि त्वं च सर्वथा \nस्वल्पैरहोभिरव्यग्रः प्रतापान्नात्र संशयः ॥ १९ ॥\nप्रसन्ना तेऽम्बिका देवी वरदा विश्‍वमोहिनी \nसहायस्तु सुसम्पन्नो न चिन्तां कुरु सुव्रत ॥ २० ॥\nमनोरमां तथोचुस्ते मुनयः संशितव्रताः \nपुत्रस्तेऽद्य धराधीशो भविष्यति शुचिस्मिते ॥ २१ ॥\nसा तानुवाच तन्वङ्गी वचनं वोऽस्तु सत्फलम् \nदासोऽयं भवतां विप्राः किं चित्रं सदुपासनात् ॥ २२ ॥\nन सैन्यं सचिवाः कोशो न सहायश्‍च कश्‍चन \nकेन योगेन पुत्रो मे राज्यं प्राप्तुमिहार्हति ॥ २३ ॥\nआशीर्वादैश्‍च वो नूनं पुत्रोऽयं मे महीपतिः \nभविष्यति न सन्देहो भवन्तो मन्त्रवित्तमाः ॥ २४ ॥\nरथारूढः स मेधावी यत्र याति सुदर्शनः \nअक्षौहिणीसमावृत्त इवाभाति स तेजसा ॥ २५ ॥\nप्रतापो मन्त्रबीजस्य नान्यः कश्‍चन भूपते \nएवं वै जपतस्तस्य प्रीतियुक्तस्य सर्वथा ॥ २६ ॥\nजपेद्यस्तु शुचिः शान्तः सर्वान्कामानवाप्नुयात् ॥ २७ ॥\nन तदस्ति पृथिव्यां वा दिवि वापि सुदुर्लभम् \nप्रसन्नायाः शिवायाश्‍च यदप्राप्यं नृपोत्तम ॥ २८ ॥\nते मन्दास्तेऽतिदुर्भाग्या रोगैस्ते समभिद्रुताः \nयेषां चित्ते न विश्‍वासो भवेदम्बार्चनादिषु ॥ २९ ॥\nया माता सर्वदेवानां युगादौ परिकीर्तिता \nआदिमातेति विख्याता नाम्ना तेन कुरूद्वह ॥ ३० ॥\nबुद्धिः कीर्तिर्धृतिर्लक्ष्मीः शक्तिः श्रद्धा मतिः स्मृतिः \nसर्वेषां प्राणिनां सा वै प्रत्यक्षं वै विभासते ॥ ३१ ॥\nन जानन्ति नरा ये वै मोहिता मायया किल \nन भजन्ति कुतर्कज्ञा देवीं विश्‍वेश्‍वरीं शिवाम् ॥ ३२ ॥\nब्रह्मा विष्णुस्तथा शम्भुर्वासवो वरुणो यमः \nवायुरग्निः कुबेरश्च त्वष्टा पूषाश्विनौ भगः ॥ ३३ ॥\nआदित्या वसवो रुद्रा विश्‍वेदेवा मरुद्‌गणाः \nसर्वे ध्यायन्ति तां देवीं सृष्टिस्थित्यन्तकारिणीम् ॥ ३४ ॥\nको न सेवेत विद्वान्वै तां शक्तिं परमात्मिकाम् \nसुदर्शनेन सा ज्ञाता देवी सर्वार्थदा शिवा ॥ ३५ ॥\nयोगगम्या परा शक्तिर्मुमुक्षूणां च वल्लभा ॥ ३६ ॥\nपरमात्मस्वरूपं को वेत्तुमर्हति तां विना \nया सृष्टिं त्रिविधां कृत्वा दर्शयत्यखिलात्मने ॥ ३७ ॥\nसुदर्शनस्तु तां देवीं मनसा परिचिन्तयन् \nराज्यलाभात्परं प्राप्य सुखं वै कानने स्थितः ॥ ३८ ॥\nनानोपचारैरनिशं दधार दुःखितं वपुः ॥ ३९ ॥\nतावत्तस्याः पिता ज्ञात्वा कन्यां पुत्रवरार्थिनीम् \nसुबाहुः कारयामास स्वयंवरमतन्द्रितः ॥ ४० ॥\nस्वयंवरस्तु त्रिविधो विद्वद्‌भिः परिकीर्तितः \nराज्ञां विवाहयोग्यौ वै नान्येषां कथितः किल ॥ ४१ ॥\nयथा रामेण भग्नं वै त्र्यम्बकस्य शरासनम् ॥ ४२ ॥\nतृतीयः शौर्यशुल्कश्‍च शूराणां परिकीर्तितः \nइच्छास्वयंवरं तत्र चकार नृपसत्तमः ॥ ४३ ॥\nशिल्पिभिः कारिता मञ्चाः शुभैरास्तरणैर्युताः \nततश्च विविधाकाराः सु्क्लृप्ताः सभ्यमण्डपाः ॥ ४४ ॥\nएवं कृतेऽतिसम्भारे विवाहार्थं सुविस्तरे \nसखीं शशिकला प्राह दुःखिता चारुलोचना ॥ ४५ ॥\nइदं मे मातरं ब्रूहि त्वमेकान्ते वचो मम \nमया वृतः पतिश्चित्ते ध्रुवसन्धिसुतः शुभः ॥ ४६ ॥\nनान्यं वरं वरिष्यामि तमृते वै सुदर्शनम् \nस मे भर्ता नृपसुतो भगवत्या प्रतिष्ठितः ॥ ४७ ॥\nइत्युक्ता सा सखी गत्वा मातरं प्राह सत्वरा \nवैदर्भीं विजने वाक्यं मधुरं मञ्जुभाषिणी ॥ ४८ ॥\nपुत्री ते दुःखिता प्राह साध्वी त्वां मन्मुखेन यत् \nशृणु त्वं कुरु कल्याणि तद्धितं त्वरिताऽधुना ॥ ४९ ॥\nभारद्वाजाश्रमे पुण्य़े ध्रुवसन्धिसुतोऽस्ति यः \nस मे भर्ता वृतश्‍चित्ते नान्यं भूपं वृणोम्यहम् ॥ ५० ॥\nराज्ञी तद्वचनं श्रुत्वा स्वपतौ गृहमागते \nनिवेदयामास तदा पुत्रीवाक्यं यथातथम् ॥ ५१ ॥\nतच्छ्रुत्वा वचनं राजा विस्मितः प्रहसन्मुहुः \nभार्यामुवाच वैदर्भीं सुबाहुस्तु ऋतं वचः ॥ ५२ ॥\nसुभ्रु जानासि बालोऽसौ राज्यान्निष्कासितो वने \nएकाकी सह मात्रा वै वसते निर्जने वने ॥ ५३ ॥\nतत्कृते निहतो राजा वीरसेनो युधाजिता \nस कथं निर्धनो भर्ता योग्यः स्याच्चारुलोचने ॥ ५४ ॥\nब्रूहि पुत्रीं ततो वाक्यं कदाचिदपि विप्रियम् \nआगमिष्यन्ति राजानः स्थितिमन्तः स्वयंवरे ॥ ५५ ॥\nत्याचे भाषण श्रवण केल्यावर त्या तरुणीच्या मनामध्ये त्या राजपुत्राविषयी प्रेम उत्पन्न झाले. तो ब्राह्मण, इतके स्वस्थपणाने सांगून त्या स्थानापासून निघून गेला. तो द्विजश्रेष्ठ गेल्यानंतर पूर्वी उत्पन्न झालेल्या प्रेमामुळे गुंग झालेली ती शशिकला, त्या ब्राह्मणाचे भाषण ऐकल्यानंतर तर अतिशयच उतावीळ झाली. प्रेमामुळे कामबाणांनी व्याकूळ झाली. नंतर मदनाने व्याकूळ झालेली ती शशिकला आपल्या मनाप्रमाणे वागणार्‍या एका सखीला म्हणाली, \"हे सखी, त्या द्विजाचे भाषण श्रवण केल्यापासून माझ्या देहाचे ठिकाणी उत्कट मनोविकार उत्पन्न झाला आहे. नुकतीच यौवनावस्था प्राप्त झाल्यामुळे जिला शृंगाररसाचा अनुभव नाही, अशा ह्या कुलीन कन्येला त्या राजपुत्रासंबंधाने दुष्ट मदन पीडा देत आहे. मग आता काय करू कोठे जाऊ स्वप्नामध्ये दुसरा मदनच की काय असा तो राजपुत्र, माझ्या दृष्टीस पडला. त्यामुळे तो माझ्या मनाला अतिशयच पीडा करीत आहे. हे सखे, त्या राजपुत्राच्या विरहवेदनेमुळे शरीराला लावलेले चंदन विषाप्रमाणे भासत आहे. ही पुष्पमाला सर्पाप्रमाणे वाटत आहे. चंद्रकिरणे ताप देत आहेत. राजवाडा, वन, वापी व क्रीडापर्वत ह्यांपैकी कोठेही मला रात्री अथवा दिवसा, कोणात्याही सुखसाधनांच्या योगाने सुख प्राप्त होत नाही. शम्या, तांबूल, गायन व वादन ही माझ्या मनाला आनंद देत नसून माझे नेत्रही तृप्त करीत नाहीत. म्हणून, तो माझे मन चोरणारा शठ ज्या वनामध्ये आहे, तेथे आज जावे असे मला वाटत आहे.\nकुलज्जेमुळे मला भीती वाटत असून मी पित्याचे अधीन आहे. पिता आज माझे स्वयंवरही करीत नाही. तेव्हा, आता काय बरे करावे राजपुत्र सुदर्शनालाच मनापासून मी आपला देह अर्पण केला आहे. विपुल संपत्तीने युक्त असे दुसरे शेकडो भूपती आहेत परंतु, ते मला रमणीय वाटत नाहीत. हा राज्यहीन असूनही मला संमत आहे. '\nएकाकी, निर्धन, निर्बल, वनवासी आणि फलांवर उपजीविका करणारा असा तो सुदर्शन होता. तरी तिच्या मनामध्ये तो एकसारखा खिळून राहिला. वाग्बीजाच्या प्रभावामुळेच तिलाही ही स्थिती प्राप्त झाली होती. इकडे तो सुदर्शनही ध्याननिष्ठ राहून त्या उत्कृष्ट मंत्राचा अतिशय जप करीत होता. त्यामुळे स्वप्नामध्ये विश्वमाता, अखंडित विष्णूमाया, अव्यक्त व सर्व संपत्ती देणारी जी अंबिका देवी, तिचे त्याला वारंवार दर्शन होत असे.\nएके दिवशी शृंगवेरपुराधिपति निषाद त्याच्याकडे आला, आणि सर्व सामग्रीने युक्त असा एक रथ त्याने त्याला अर्पण केला, राजपुत्र विनयशील आहे हे जाणून, निषादाने देणगी म्हणून तो रथ त्याला दिला. त्या रथाला चार अश्व जोडलेले होते. श्रेष्ठ पताकांनी तो भूषित केलेला होता. त्या सुदर्शनाने त्या रथाचा प्रेमाने स्वीकार केला. मित्रभावाने वागणार्‍या त्या निषादाचे वनातील फलमूलांनी त्याने चांगले आदरातिथ्य केले.\nआदरातिथ्य होऊन तो निषादाधिपति गेल्यावर सुदर्शनावर प्रेम करणारे ते तपस्वी मुनी एकांतामध्ये त्याला म्हणाले, \"हे राजपुत्रा तुला सर्व प्रकारे निःसंशय राज्यप्राप्ती होईल. तुझ्या प्रतापामुळेच थोड्या दिवसात प्राप्ती होईल यात संशय नाही. तू दक्ष राहा. विश्वाला मोह पाडणारी व वर देणारी जी अंबिका देवी, ती तुझ्यावर प्रसन्न झाली आहे. त्यायोगे तुला साहाय्यकर्ताही चांगला मिळाला आहे. यास्तव हे सुव्रता, तू काळजी करू नकोस.\"\nयानंतर उग्र तपश्चर्या करणारे ते मुनी मनोरमेला म्हणाले, \"हे सुहास्यवदने, तुझा पुत्र लवकरच पृथ्वीपति होईल.\"\nयावर शरीराने सडपातळ असलेली ती मनोरमा त्यांना म्हणाली, \"हा तुमचा आशीर्वाद सफल होवो हे विप्रहो, हा माझा पुत्र तुमचा दास आहे. दासाला साधूंच्या शुश्रुषेने राज्यप्राप्त होणे, ह्यात काही आश्चर्य नाही. महाराज, मंत्री, द्रव्यभांडार व साहाय्यकर्ता ह्यांपैकी काहीच नसताना कोणत्या साधनाने माझ्या पुत्राला ह्या जगात राज्य प्राप्त होणार आहे हे विप्रहो, हा माझा पुत्र तुमचा दास आहे. दासाला साधूंच्या शुश्रुषेने राज्यप्राप्त होणे, ह्यात काही आश्चर्य नाही. महाराज, मंत्री, द्रव्यभांडार व साहाय्यकर्ता ह्यांपैकी काहीच नसताना कोणत्या साधनाने माझ्या पुत्राला ह्या जगात राज्य प्राप्त होणार आहे पण तुमच्या आशीर्वादामुळे खरोखर हा माझा पुत्र भूपति होईल. ह्यात संशय नाही. कारण, आपण मंत्रवेत्तांमध्ये श्रेष्ठ आहा.\"\nव्यास म्हणाले, \"तो बुद्धिमान सुदर्शन रथारूढ, होऊन जिकडे तिकडे जात असे, तिकडे आपल्या तेजाच्या योगाने जणू काय तो अक्षौहिणी सैन्याने परिवेष्टित असल्यासारखा दिसत असे. हे भूपते, तो प्रेमाने जप करू लागल्यामुळे त्या मंत्रबीजाचाच सर्वस्वी हा प्रताप होता. दुसरे काही एक कारण नाही. सद्‌गुरूपासून कामबीसंज्ञक अद्‌भूत बीजाचा\nउपदेश घेऊन, जो शुद्ध पुरुष शांतपणाने जप करतो त्याचे सर्व मनोरथ परिपूर्ण होतात. हे नृपश्रेष्ठा देवी भगवती प्रसन्न झाली असता तिच्या प्रसादाने मनुष्याला पृथ्वीवरील अथवा स्वर्गातील कोणतीही वस्तू अप्राप्य अथवा दुर्लभ नाही.\nअंबेच्या पूजनादिकांविषयी ज्यांच्या चित्तामध्ये विश्वास नसेल, ते लोक मंदमति, अत्यंत दुर्दैवी व रोगग्रस्त असतात. युगाचे आरंभी सर्व देवांची ती माता म्हणून प्रसिद्ध आहे, हे कुरुवंशजश्रेष्ठा, म्हणून या नावाने म्हणजे आदिमाता ह्या नावाने ती विख्यात आहे. बुद्धि, कीर्ती, धृति, लक्ष्मी, शक्ति, श्रद्धा, मति व स्मृति या रूपांनी ती सर्व प्राण्यांना प्रत्यक्ष भासत असते. परंतु खरोखर मायेने मोहीत झाल्यामुळे, जे मानव तिला जाणीत नाहीत, तेच त्या विश्वेश्वरी व कल्याणी देवीचे पूजन न करिता केवळ कुतर्क काढीत असतात.\nब्रह्मा, विष्णू महेश्वर, इंद्र, वरुण, यम, वायू अग्नी, कुबेर, त्वष्टा, पूषा, अश्विनीकुमार, भग, आदित्य, वसू रुद्र, विश्वदेव व मरुदाण हे सुद्धा सृष्टि, स्थिती व नाश करणार्‍या त्या देवीचे ध्यान करीत असतात. तस्मात त्या परमानंदरूप, शक्तीची सेवा कोण बरे विद्वान करणार नाही सर्व मनोरथ परिपूर्ण करणार्‍या त्या कल्याणी देवीचे ज्ञान सुदर्शनाला झाले होते. ब्रह्माप्रमाणे ती प्राप्त होणे अत्यंत दुर्घट आहे. विद्या आणि अविद्या ही तिची स्वरूपे आहेत. योगमागनि तिचे ज्ञान होणे शक्य आहे. ती पराशक्ति मुमुक्षूंना सर्वदा प्रिय आहे. तिच्याशिवाय परमानंदस्वरूप जाणण्यास कोण बरे समर्थ होईल सर्व मनोरथ परिपूर्ण करणार्‍या त्या कल्याणी देवीचे ज्ञान सुदर्शनाला झाले होते. ब्रह्माप्रमाणे ती प्राप्त होणे अत्यंत दुर्घट आहे. विद्या आणि अविद्या ही तिची स्वरूपे आहेत. योगमागनि तिचे ज्ञान होणे शक्य आहे. ती पराशक्ति मुमुक्षूंना सर्वदा प्रिय आहे. तिच्याशिवाय परमानंदस्वरूप जाणण्यास कोण बरे समर्थ होईल त्रिविध सृष्टी निर्माण करून परमात्म्याचे ज्ञान करून देते, त्या देवीचे मनामध्ये चिंतन करीत असलेला तो राज्यलाभापेक्षाही अधिक आपल्याला प्राप्त झाले, असे समजून परमानंदाने त्या वनामध्ये वास्तव्य करीत होता. इकडे ती शशिकलाही कामबाणांनी अतिशय पीडित झाली होती. एकसारखे दुःखित असलेले आपले शरीर नाना प्रकारच्या उपचारांनी शांत करीत होती. त्यावेळी आपली कन्या, श्रेष्ठ राजपुत्राची इच्छा करीत आहे असे जाणून, तिचा पिता जो सुबाहू त्याने मोठ्या दक्षतेने स्वयंवराची तयारी चालविली.\nविद्वानांनी स्वयंवर तीन प्रकारचे सांगितले असून राज्यांच्याच विवाहाला खरोखर योग्य आहे असे म्हटले आहे. एक इच्छास्वयंवर व दुसरे पणसंज्ञक, ज्या योगाने रामाने त्र्यंबकचापाचा भंग करून सीता मिळविली, ते पणसंज्ञक स्वयंवर होय. शौर्यशुल्क म्हणून तिसरे स्वयंवर आहे, ते शूरांना उक्त आहे.\nह्यांपैकी नृपश्रेष्ठ सुबाहूने तेथे इच्छास्वयंवराची तयारी चालविली. शिल्पिजनांकडून शुभ आस्तरणांनी युक्त असे मंचक करवून, नंतर सभ्यांना बसण्याकरता नाना प्रकारचे उत्कृष्ट मंडप तयार केले. ह्याप्रमाणे विवाहाकरता मोठी तयारी झाली असताना, मनोहर नेत्रांनी युक्त असलेली शशिकला दुःखित होऊन सखीला म्हणाली, \"मी ध्रुवसंधीचा शुभ पुत्र मनामध्ये पती म्हणून वरला आहे. त्या सुदर्शनाशिवाय मी दुसरा पती करणार नाही. भगवतीने तो राजकुमार माझा पती नेमला आहे. हे माझे म्हणणे, तू एकांतामध्ये माझ्या मातेला कळव.\"\nह्याप्रमाणे शशिकलेने सांगितले असता, तो सखी सत्वर तिच्या मातेकडे गेली. मधुरभाषण करणारी ती सखी एकांतामध्ये मधुर स्वराने वैदर्भीला म्हणाली, हे साध्वि, तुझ्या दुःखित कन्येने जो तुला निरोप सांगितला आहे, तो तू माझ्या मुखाने श्रवण कर. हे कल्याणि, सांप्रत तू तिचे सत्वर कल्याण कर. भरद्वाजमुनीच्या पवित्र आश्रमामध्ये जो ध्रुवसंधिराजाचा पुत्र आहे. तो भर्ता मी मनामध्ये वरला आहे. दुसरा भूपति मी वरणार नाही. असा तिचा निरोप आहे.\"\nव्यास म्हणाले, \"हे भाषण श्रवण करून राणीने आपला पति अंतःपुरात आल्यावर त्याला कन्येचे म्हणणे इत्यंभूत निवेदन केले. ते श्रवण केल्यानंतर राजा सुबाहू वारंवार हसू लागला. निश्चयी शब्दांनी आपल्या भार्येला म्हणाला, हे सुमुखी, हा बाल असतानाच ह्याचा राज्यावरील अधिकार नाहीसा झाला व त्याला राज्यापासून वनामध्ये हाकलून लाविले आहे. तू जाणतच आहेस. हा सांप्रत मातेसह निर्जन वनामध्ये एकटा राहत आहे. ह्याच्याकरता युधाजिताने वीरसेनाचा वध केला आहे, म्हणून हे चारुलोचने, तो निर्धन राजकुमार कसा बरे भर्ता योग्य होईल आता अनेक राजे स्वयंवराकरता येतील. म्हणून त्यांना अप्रिय वाटणारे हे भाषण तू कधीही करू नकोस. असे तू कन्येला सांग. '\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां तृतीयस्कन्धे\nशशिकलया मातरं प्रति संदेशप्रेषणं नामाष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2018-05-24T13:29:52Z", "digest": "sha1:NYTXOFLUPUZ3C533SV4CMK6F7WCWBBQ7", "length": 27569, "nlines": 157, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "पुन्हा एलकुंचवार ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nज्येष्ठ प्रतिभावंत नाटककार, ललित लेखक महेश एलकुंचवार यांनी ९ ऑक्टोबर(२०१४)ला वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली . त्यांनी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केला तेव्हा लिहिलेला त्यांच्या विविधांगी व्यक्तीमत्वाचा वेध घेणारा हा लेख-\n१९७० ते ८० चा तो काळ देशात आणि वैयक्तिक आयुष्यात विलक्षण घडामोडीचा होता. युद्ध नुकतेच संपलेले होते, त्याचा ताण म्हणून महागाईचा तडाखा बसलेला होता, त्यातच दुष्काळ आणि भ्रष्टाचारविरोधी उभे राहिलेले आंदोलन, त्यातून आलेली अस्थिरता. पोट भरायचे म्हटले तरी नोक-या नाहीत, जिकडे तिकडे ‘नो व्हेकन्सी’च्या पाट्या. एकत्रित कुटुंब व्यवस्था मोडकळीस येत होती. कर्ता मुलगा वेगळा झाला की होणारे आक्रोश पावलो-पावली ऐकू येत.\nथोडक्यात अतिप्रतिकूल वैयक्तिक, कौंटुबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सर्वच पातळ्यावर तेव्हाचे वातावरण आमच्या पिढीची विलक्षण घुसमट करणारे होते. प्रतिकार करावा, एल्गार पुकारावा तर कसा आणि कोणाविरुद्ध हेही न कळण्याचे ते वय होते. मनात खूप मोठी ठसठस दाटून आलेली असायची. त्या काळात नाटक आणि सिनेमा पाहण्याची दृष्टीही मनोरंजनापेक्षा या वातावरणाशी ‘को-रिलेट’ करत पाहण्याची होती. गुलझार यांचा ‘मेरे अपने’ सारखा चित्रपट आमच्या पिढीचा नायक वाटायचा. याच काळात केव्हा तरी ‘होळी’ आणि पाठोपाठ ‘सुलतान’ या एकांकिका वाचण्यात आल्या.. झपाटून टाकणारा आणि अस्वस्थ करणारा तो प्रत्यय होता. औरंगाबादसारख्या न धड शहरी ना धड ग्रामीण गावात प्रयोग पाहायला मिळणं शक्यच नव्हतं पण, एकांकिका वाचल्यावर आपलं म्हणणं कोणी तरी मांडलंय असं वाटलं. आमच्या पिढीची घुसमट कोणी तरी व्यक्त केली अशी आपुलकीचीही भावना निर्माण झाली. महेश एलकुंचवार यांची ती पहिली ओळख होती. ही ओळख पुढे आपल्या जगण्यावर दाटपणे पसरून राहणार आहे हे माहीत नव्हतं.\nपुढे पत्रकारितेत आल्यावर भान विस्तारलं, आकलनाच्या कक्षा व्यापक झाल्या. जे वाचलं-पाहिलं होतं ते नेमकं नव्याने कळू लागलं. मग आयुष्यात आली ती एलकुंचवार यांची नाटकं. विशेषतः ‘वाडा चिरेबंदी’ची त्रयी. कुटुंब तुटतं म्हणजे काय होतं आणि त्याचे चरे कसे उमटत जातात हे अनुभवलं असल्यानं त्यातील अर्थ मनाला भिडत गेला.. काळीज पोखरत राहिला. नाटककार म्हणून ते केवळ मराठीच नाही तर देशाच्या पातळीवर महत्वाचे ठरले, त्यांच्या प्रतिभेचा आवाका विस्तारत गेला आणि त्या बहराने त्यांची प्रतिमा अधिकाधिक उजळत गेली, त्यांचे अभिजात प्रकटीकरण आणि त्यातील भाव-भावनांचा गुंता एकूण समाज जीवनाचा प्रातिनिधिक ठरला त्यांचा गवगवा भाषा आणि प्रादेशिक सीमा ओलांडून वैपुल्याने विस्तारत गेला. पाहता पाहता एलकुंचवार स्वत:च एक मापदंड झाले.\nएलकुंचवार नाटककार म्हणून महत्वाचे आहेत हे निर्विवादच पण, मला ते अधिक भावले ते ललित लेखक म्हणून. त्यांनी काहीही लिहिले नसते आणि केवळ ‘मौनराग’ हा १२० पानांचा गतकातर आठवणीवजा ललित लेखांचा एक संग्रह जरी त्यांच्या नावावर असता तरी एलकुंचवार यांचे मराठी साहित्याला दिलेले योगदान मोलाचे ठरले असते. मौनराग केवळ गतकातर आठवणी आहेत का ते एलकुंचवार यांचे आत्मकथन की आईपासून तुटलेपणातून आलेले रुदन, या वादात न शिरता तो ललित लेखनाचा एक प्रांजळ अस्सल बावनकशी ऐवज आहे असंच मला ठामपणे वाटतं. भाषा, शब्दकळा, प्रतिमा, अस्सल व संपन्न प्रामाणिकपणा, त्यात आलेलं संयत तसंच समंजस कारुण्य-व्याकुळता-प्रेम आणि उत्कटता या कोणत्याही एका किंवा या सगळ्याच निकषावर मौनरागमधील प्रत्येक लेख कांचनाचे बहर काय असतात याची प्रचीती देणारे आहेत. या १२० पानाच्या पुस्तकात वाक्यागणिक अभिजात्यतेची खाण आहे. हे जर एलकुंचवारांनी इंग्रजीत लिहिलं असतं (जे त्यांना सहज शक्य होतं) तर आजचे तथाकथित ‘पॉप्युलर’ भारतीय साहित्यिक इंग्रजीत जे काही दिवे पाजळत आहेत ते किती मिणमिणते आहेत हे वेगळं सांगायची गरजच उरली नसती.\n‘मौज’च्या एका दिवाळी अंकात ‘नेक्रोपोलीस’ हा त्यांचा लेख ‘मौनराग’च्या बावनकशी निकषांची पुढची पातळी गाठतो. कांचनाचे बहर उजळतात म्हणजे काय होतं याची साक्ष ‘नेक्रोपोलीस’मधून येते आणि त्या प्रतिभेने आपण स्तिमित होतो. का कोण जाणे पण, ललित लेखनाचा एक नवा मार्ग आणि निकष निर्माण करणा-या एलकुंचवार यांनी ललित लेखन पुरेशा सातत्याने केलं नाही, याची हुरहूर वाटते.\nएलकुंचवार यांचं वक्तृत्व गेल्या तीन दशकात वेगवेगळ्या निमित्ताने अनुभवायला मिळालं. रा.चिं.ढेरे यांना पुण्यभूषण प्रदान केल्यावरचे भाषण असो, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान सन्मान, अनंत भालेराव पुरस्कार, नागभूषण सन्मानपासून ते अनेक प्रकाशन समारंभापर्यंत त्यांची भाषणे, व्याख्याने ऐकली. कधी एक वृत्तसंकलक म्हणून तर कधी श्रोता म्हणून. उपमा-अलंकाराचा लखलखाट, अभिनय किंवा आवाजाच्या वेगळ्या पट्ट्यात वक्तृत्व फिरवत ठेवण्याची कसरत, असे कोणतेही प्रयोग एलकुंचवार यांना करावे लागत नाहीत. जे काही सांगायचं आहे त्याचे मध्यम लयीत केलेलं निवेदन म्हणजे त्याचं भाषण किंवा व्याख्यान असतं. वक्तृत्व गंभीरपणे करायची साधना आहे याची साक्ष त्यांना ऐकलं की मनोमन पटते. प्रभाव पाडण्याच्या कोणत्याही मोहात न पडता त्यांचं सलग दीड-दोन तास खिळवून ठेवणारंही वक्तृत्व असतं. ठाम तसंच व्यासंगी प्रतिपादन म्हणजे आक्रमकता नाही आणि आक्रस्ताळेपणा तर नाहीच नाही हे, एलकुंचवार यांच्या वक्तृत्वातून दिसतं. बरं ते एकतर्फी बोलत नाहीत तर संवाद साधत आहेत अशी त्यांची शैली असते त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वासोबत श्रोते त्यांच्या नादमय लयीत श्रवणाचा आनंद घेतात.\nअर्थात हे काही सहज घडत नाही. महत्वाचा कार्यक्रम असला की बरेच दिवस आधी त्यांच्या मनात विषय घोळत राहतो आणि ‘काय रे भाषण सुचतच नाहीये काही’ असं ते म्हणायला लागले की समजायचं काही तरी कसदार ऐकायला मिळणार आहे म्हणून. एखादा गवयी जसा रियाज करून राग पक्का करतो तसं एलकुंचवार एखाद्या विषयाच्या मांडणीची मनातल्या मनात तयारी करत असतात. एक तर ते खूप कार्यक्रम घेतच नाहीत पण कार्यक्रम मोठा असो की छोटा भाषणाची तयारी गंभीरपणे, हे एलकुंचवार यांचं वैशिष्ट्य.\nकवी ग्रेस यांना विदर्भ भूषण सन्मान दिला गेला तेव्हा एलकुंचवार केवळ तेरा ते चौदा मिनिटे ग्रेस यांच्यावर बोलले. एका प्रतिभावंतांने दुस-या प्रतिभावंताला केलेला तो कुर्निसात होता. एक प्रतिभावंत दुस-याच्या प्रातिभ कवतुकाचे दीप उजळवत आहे आणि दुसरा त्या आभेत गुंगून डोलतेय असा तो एक विलक्षण अनुभव होता. या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर आयोजक राजकारणी त्यामुळे, एलकुंचवारांचे भाषण पूर्ण रेकॉर्ड झालेच नाही, असा तो करंटेपणाचा ‘आनंदी आनंद’ आहे.\nएलकुंचवारांविषयी नागपुरात काय किंवा महाराष्ट्रात काय ते शिष्ट आणि अशा आख्यायिकाच जास्त. त्यातून प्रतिमा माणूस एकदम फटकळ आणि तुसडा अशी तयार झालेली. प्रत्यक्ष अनुभव मात्र वेगळा. एलकुंचवार वृत्तीने चोखंदळ, शिष्टाचार, राहणी, वर्तन याबाबत एकदम इंग्रजी शिस्तीतले. याबाहेर जाऊन कोणी वागलं की त्याला फटकारणार. असं वर्तन आणि व्यवहार पुन्हा घडला की ते करणारा कोणीही असो त्याला दूर ठेवणार. स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात कोणाला डोकावू न देणारा एक सहृदयी माणूस अशी त्यांची आमच्यासारख्यांच्या मनातली प्रतिमा आहे. स्वत:चं मोठं आजारपण बाजूला ठेवून माझ्या पत्नीच्या हृदयाच्या बायपास सर्जरीनंतर काळजी घेणारा आणि दिल्लीसारख्या अनोळखी शहरात आजारी पडला तर आमची काळजी कोण घेणार याची चिंता वाहणारा अस्सल सहृदयी माणूस म्हणजे एलकुंचवार आहेत. (त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू प्रस्तुत लेखकाच्या लेखनात पूर्वीच आलेले आहेत.) भास्कर लक्ष्मण भोळेसारखा सख्खा मित्र अकाली आणि तेही भेट न होता गेल्यावर सैरभैर होणारा हळवा मित्र हेही एलकुंचवार यांचं रुप आहे. दुर्गाबाई भागवत ते दुर्गाबाई खोटे आणि अमरीश पुरी ते ग्रेस असा स्वानुभवातून आलेला किश्श्यांचा खूप मोठा साठा त्यांच्याकडे आहे आणि तो रंगवून सांगण्याची हातोटी आहे. हे अनुभव आणि किस्से पूर्ण वेगळे आहेत. हे किस्से ते लिहीत का नाहीत हा नेहेमीचा प्रश्न असतो आमचा आणि त्यांचे उत्तर असतं, ‘हे सर्टिफाय कोण करणार ’ हे असं जबाबदार भान एलकुंचवार यांना आहे. अफाट वाचन आणि असंख्य विषयांचं ज्ञान असणारं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांना भेटून बाहेर पडलं की काही न काही नवीन आपल्या तिजोरीत जमा झालेलं असतं. त्यांची स्वत:ची मतं आहेत आणि त्यावर कोणतीही तडजोड ते करायला तयार नसतात. स्वत:च्या शिस्तीत आणि मस्तीत जगण्याची शैली त्यांना सापडलेली आहे आणि म्हणून त्यांच्यात एक ऐसपैस असा समंजसपणा आणि त्यातून अपरिहार्यपणे आलेला लोभस मोठेपणा आहे, तो पेलण्याची ताकद अनेकात नाही, नक्कीच नाही.\nनागपूरला होणा-या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एलकुंचवार असावेत अशी अनेकांची तीव्र इच्छा होती पण, ‘आपण यजमान. पाहुण्यांचा आदर करायचा, सन्मान करायचा सोडून यजमानाने मिरवत राहणं मला आवडणार नाही. एक कार्यकर्ता म्हणून मी या संमेलनात सहभागी होईन’, अशी भूमिका एलकुंचवार यांनी घेतली, एलकुंचवार यांचं मोठेपण असं अनेक टप्प्यांवर आहे. इतकं ठाम आणि स्पष्ट जगणं शिकवणारे एलकुंचवार वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहेत. आमच्यासारख्यांच्या जगण्यावर पसरलेली एलकुंचवारांची स्निग्धाळ सावली यापुढेही अशीच निरोगी आणि गर्द राहो.\nताजा कलम/ ८ ऑक्टोबर २०१४ —एलकुंचवारांच्या व्याख्यानांचं ‘सप्तक’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. ते आम्हा उभयतांना पाठवतांना एलकुंचवारांनी लिहिलंय – “मंगल व प्रवीण, फार आठवण येते… महेशदादा.”. यावर आम्ही पामरांनी काय म्हणावे बरे\nपुरे करा ही झोंबाझोंबी \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nकलगीतुरा – महाराष्ट्र आणि बिहारमधला\nसुषमा – स्वप्न ते भंगले \nमोदींच्या झंझावातात राहुलचा पाला-पाचोळा \nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…\nवसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…\nन उरला ‘म’ मराठीचा \nगांधी @ वसंत गुर्जर.कॉम\nनिकाल गुजरातचा, इशारा महाराष्ट्रालाही\nराजकारणातली विधिनिषेधशून्यता – जामिनावरचे भुजबळ \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/11/maths-time-work-1.html", "date_download": "2018-05-24T13:57:14Z", "digest": "sha1:JLI5WQVV7K6N4ZO3DAHDEKMLYVAISU7H", "length": 6223, "nlines": 75, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : काळ-काम-वेग गणिते भाग-1", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nज्याला परीक्षकांचे 'Favourite' म्हणता येतील, म्हणजे जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेत दिसतीलच असे गणिताचे काही Topics माहीत असायलाच हवेत. ते म्हणजे\nII. दोन/चार पायांची जनावरे अथवा माणसे+जनावरे ==> इतके पाय इतके डोके तर माणसे किती\nIV. रेलगाडी - रेल्वे व माणूस/दोन ट्रेन समांतर दिशेने चालल्या/ विरुध्द दिशेने चालल्या/ प्लॅटफॉर्मवरचा माणूस वा खांब व ट्रेन\nयातील काळ/काम/वेगाचा सध्या विचार करू.\nया घटकावरील बहुतांश गणितांमध्ये खालील shortcut उपयोगास येतो.\nह्यात M=माणसे D=दिवस W=काम T= दररोजचे कामाचे तास\nआपण प्रत्यक्ष गणिते सोडवत ह्या सूत्राचा उपयोग समजावून घेवू .\nगणित 1: 16 माणसे एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम पूर्ण करण्यास 20 माणसांना किती दिवस लागतील \nT1 आणि T2 दिलेले नाही म्हणून वगळता येईल.\nW1=W2=1= कारण एकच काम दोन्हीही बाजूला आहे.\n==> म्हणजे ते काम पूर्ण करण्यास 8 माणसे लागतील. हे आपले अंतिम उत्तर.\nगणित 2: 32 माणसे दररोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसांत पूर्ण करतात. 40 माणसांना दररोज 8 तासाप्रमाणे काम करून हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील \nW1=W2=1= कारण एकच काम दोन्हीही बाजूला आहे.\n==> ते काम पूर्ण करायला 9 दिवस लागतील.\nउर्वरित उपप्रकार पुढील पोस्ट मध्ये\nआपण आमची ही पोस्ट्स वाचलीत का \nसरळ व्याज कसे काढाल\nतुम्ही जिनियस आहात का\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/hq-southern-command-pune-recruitment/", "date_download": "2018-05-24T13:55:22Z", "digest": "sha1:STYW37RDVKKTLBFUPSTANVF3F4GFBJJR", "length": 9285, "nlines": 126, "source_domain": "majhinaukri.in", "title": "HQ Southern Command Pune Recruitment 2017- www.dgde.gov.in", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nदक्षिणी कमांड पुणे मुख्यालयात विविध पदांची भरती\nकनिष्ठ विभाग लिपिक (LDC): 02\nमल्टी टास्किंग स्टाफ (MTS): 07\nपद क्र.1: i) 12 वी उत्तीर्ण ii) स्टेनोग्राफी गति 80 श.प्र.मि.\nपद क्र.2: i) 12 वी उत्तीर्ण ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.\nपद क्र.3,4: 10 वी उत्तीर्ण\nवयाची अट: 18 ते 25 वर्षे\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2017\nPrevious (AIC) भारतीय कृषी विमा कंपनीत ‘प्रशासकीय अधिकारी’ पदांच्या 50 जागा\nNext पुसद अर्बन को-ऑप बँकेत विविध पदांची भरती\n(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nगोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘डिप्लोमा इंजिनिअर’ पदांची भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018 [Reminder]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE.html", "date_download": "2018-05-24T13:30:16Z", "digest": "sha1:KRVZDAOUZBZNW57Y54JIVILMJWQJOIOJ", "length": 31661, "nlines": 148, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "अविवेकाचा धुरळा ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nगेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन पांचव्या मुख्य न्यायमूर्तींच्या संदर्भात जी काही परिस्थिती कथन केली ती जितकी चिंताजनक आहे, त्यापेक्षा जास्त त्यानिमित्तानं उडालेला अविवेकाचा धुरळा अस्वस्थ करणारा आहे. आपल्या देशाच्या कनिष्ठ ते अगदी सर्वोच्च न्याय व्यवस्थेत सर्व काही ‘ऑलवेल’ नाही, याचे अनेक संकेत आणि दाखले यापूर्वीही मिळालेले आहेत. जे काही आठवतं त्यानुसार, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा निवडणुकीतला विजय रद्द ठरवण्याचा निवाडा बासनात गुंडाळणारा निर्णय देणारे न्यायमूर्ती आणि त्याबदल्यात तेव्हा सेवाज्येष्ठता डावलून सरन्यायाधीश म्हणून झालेली त्यांची नियुक्ती ते या आता चार न्यायमूर्तीनी पाचव्या न्यायमूर्तींविरुद्ध घेतलेली पत्रकार परिषद असा भारतीय न्याययंत्रणेवर वेळोवेळी उडालेल्या डागांचा हा व्यापक पट आहे. काही प्रकरणात दिले गेलेले संशयास्पद निवाडे आणि त्याबाबत आधी कुजबुज आणि नंतर दबक्या आवाजातली चर्चा; सेवानिवृत्तीनंतर काहीच न्यायमूर्तींच्या ठिकठिकाणी होणाऱ्या नियुक्त्या; काहीं निवाड्याभोवती साठलेलं दाट संशयाचं धुकं; काही न्यायमूर्तीच्या वर्तनाला आळा घालण्यासाठी दिलेले गेलेले महाभियोगाचे इशारे आणि त्यातून त्यांना द्यावे लागलेले राजीनामे; एवढंच नाही तर, काहींविरुद्ध झालेले लैंगिक शोषणाचे आरोप…असे अनेक डाग या पटावर लागलेले आहेत. रोस्टर अचानक बदललं गेल्यानं दुखावलेल्या न्यायमूर्तीनी आपल्याच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या विरोधात तडकाफडकी दाखल करून घेतलेला सुमोटो क्रिमिनल कंटेम्प्ट हा (पक्षी : मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालिन न्यायमूर्ती पेंडसे विरुद्ध याच न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक देसाई / या प्रकरणात लोकसत्ताचे तत्कालिन संपादक अरुण टिकेकर आणि मी सहआरोपी होतो) तर उद्दामपणाचा कळस होता. दोन किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असलेल्या एकच खंडपीठावरील न्यायमूर्तीत एकाच कायद्याबाबत सहमती न होणं, खंडपीठाचे निवाडे एकमतानं नव्हे तर बहुमताने दिले जाणं किंवा एकाच कायद्याचा अर्थ दोन न्यायमूर्तीनी परस्परविरोधी लावणं, यासारख्या सामान्य माणसाला गोंधळात टाकणाऱ्या घटनाही आजवर अनेकदा घडल्या आहेत.\nया चार न्यायमूर्तीनी एल्गार पुकारण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण सरन्यायाधीश विद्यमान सरकारच्या इच्छेसमोर झुकत आहेत (खरं तर, नाचत आहेत), असा सूर (कोणाच्या तरी सांगण्यावरून), असा सूर (कोणाच्या तरी सांगण्यावरून) आळवला जात असला तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की, देशाच्या कनिष्ठ ते सर्वोच्च न्याययंत्रणेवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आजवर सर्वच सरकारांनी केलेला आहे; त्यातून अनेकदा केवळ सरकार विरुद्ध न्यायव्यवस्था असाच नाही तर न्याययंत्रणा विरुद्ध कायदे मंडळ असेही संघर्षाचे प्रसंग उद्भवलेले आहेत. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्याच्या वादातून सुरु असलेला हा संघर्षही जुनाच आहे. या संदर्भात सरकारांना न्याययंत्रणेवर अंकुश/हस्तक्षेप/नियंत्रण हवं आहे तर न्याययंत्रणेला पूर्ण स्वातंत्र्य हवं आहे; असा हा वाद आहे. न्यायमूर्तींच्या नियुक्त्यात सरकारचा अंकुश/हस्तक्षेप/नियंत्रण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १९९५साली न्यायमूर्तीच्या नियुक्त्या/बदल्या/बढत्या या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ‘कॉलेजियम’ पद्धत अंमलात आणली; म्हणजे या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ५ न्यायमूर्तींचं एक मंडळ स्थापन करण्यात आलं. तेव्हापासून हे कॉलेजियम बरखास्त व्हावं आणि न्यायमूर्तींच्या नियुक्त्या/बदल्या/बढत्यात सरकारलाही निर्णायक सहभाग मिळावा यासाठी केंद्र सरकारांकडून प्रयत्न झालेले असून ते न्याययंत्रणेनं हाणून पाडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनंही असा प्रयत्न केला, तेव्हा त्याला कॉंग्रेसनं सहाय्य केलेलं आहे; अशी ही सुप्त संघर्षाची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी.\nकोणता खटला कोणत्या न्यायमूर्तीकडे सोपवायचा याचा अधिकार मुख्य न्यायमूर्तींकडे असतो आणि तो त्यांनी सारासार विवेकानं वापरायचा असतो हे खरं असलं तरी हा अधिकार म्हणजे काही घटनात्मक तरतूद किंवा कायदा नव्हे; तरीही ज्येष्ठांच्या सहमतीनं ही प्रक्रिया पार पडली जावी अशी प्रथा आजवर बहुतांश वेळा पाळली गेलेली आहे. महत्वाची प्रकरणे ज्येष्ठ न्यायमूर्तींकडे दिली जावीत अशी प्रथा/संकेत आहे आणि तो संकेत पाळला गेलेला नाही असा आक्षेप या चार न्यायमूर्तींनी जनतेच्या दरबारात त्यांची कैफियत मांडताना घेतला आहे. मात्र, एखाद्या खटल्याची सुनावणी जर दीर्घ काळ चालणार असेल तर नेमक्या त्याच सुनावणीच्या काळात निवृत्त होणाऱ्या न्यायमूर्तींना त्यापासून दूर ठेवण्याचा संकेत पाळला जातो, हेही लक्षात घेतलं पाहिजे. अलिकडच्या काही वर्षात अनेक महत्वाच्या खटल्यांच्या ज्येष्ठ न्यायमूर्तीना कसं सामावून घेण्यात आलेलं नाही या संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेले तपशील वाचण्यासारखे आहेत.\nसर्वोच्च न्यायालयातील कामकाजाची ही सर्व पार्श्वभूमी असली तरी, या चार ज्येष्ठ न्यायमूर्तीनी उपस्थित केलेले मुद्दे महत्वाचे आहेत; मात्र त्यात नेमकेपणा नाही आणि निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग कसा काढावा याबद्दल कोणतंही निश्चित दिशा दिग्दर्शन या चार न्यायमूर्तीनी केलेलं नाही, हे आश्चर्यजनक आहे; आपल्या या कृतीमुळे आपण अन्य न्यायमूर्तीना आरोपीच्या कोठडीत उभं करतो आहोत आणि त्यांनी दिलेले किंवा ते देणार असलेले निवाडे संशयाच्या भोवऱ्यात टाकत आहोत याचंही भान, इतक्या ज्येष्ठ न्यायमूर्तीकडून बाळगलं गेलेलं नाही. इतकी ज्येष्ठता, विद्वत्ता आणि आणि अनुभव पाठीशी असूनही विद्यमान राष्ट्रपती किंवा माजी राष्ट्रपतीना मध्यस्थी करायला लावून हा पेचप्रसंग मिटवण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत, हेही एक कोडंच आहे. केवळ एका पत्राचा दाखला दिला जातो आणि ते पत्र मिळालं किंवा नाही, याबद्दल मुख्य न्यायमूर्तीं कार्यालयानं आजवर तरी मौनच बाळगलं आहे. ‘जनतेच्या दरबारात गाऱ्हाणं’ वगैरे तद्दन राजकीय भाषा वापरुन तर या प्रसंगाला वेगळाच रंग देण्याचा या चौघांकडून झालेला प्रयत्नही पटणारा नाहीच. या संदर्भात इतका बाणेदारपणा दाखवायचाच होता तर या चौघांनीही पदाचे राजीनामे देऊन पत्रकार परिषदेत सोदाहरण, थेट आणि खुलेपणानं बोलण्याची हिंमत दाखवायला हवी होती.\nया देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेत काही तरी धुसफूस सुरु आहेत हे पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या दरबारात इतक्या उघडपणे जाहीर होणं याचा अर्थ लोकशाहीतला एक महत्वाचा महत्वाचा स्तंभ गंभीर मतभेदांमुळे धुमसतोय हे लक्षात घेऊन त्याकडे बघितलं जायला हवं होतं; मिडिया आणि राजकीय आघाडीवर मात्र तसं घडलं नाही; बहुसंख्य मिडिया, राजकारणी आणि कथित तज्ज्ञांकडून उठवला गेला तो केवळ अविवेकाचा धुरळा या प्रकरणाला भाजप समर्थक आणि भाजपविरोधी असल्याचा जो रंग दिला गेला तो लोकशाहीविषयी संवेदनशील असणारांना अस्वस्थ करणारा होता; कारण या देशाची सर्वोच्च न्याय यंत्रणा त्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केली गेली. एका ज्येष्ठ सेवानिवृत्त न्यायमूर्तींनी तर या चर्चेला जातीय आणि धार्मिक रंगही देण्याचा केलेला प्रयत्न उबग आणण्याच्या ही पलिकडचा होता. सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे, कॉंग्रेस नेते तसंच विधिज्ञ सलमान खुर्शीद, विधिज्ञ अतुल सोनक तसंच भेदक आणि तिरकस लेखन करणारे नाटककार संजय पवार (अक्षरनामा’वरील लेख) असे अत्यंत काही मोजके अपवाद वगळता समतोल भूमिका आणि विवेकाचं दारिद्र्यच या काळात अनुभवायला आलं. अनेक मुद्रित माध्यमांचे पहिल्या पानावरील (त्रोटक) अग्रलेख तर संपादकांचा बौद्धिक खुजेपणा सिद्ध करण्याचा खटाटोप ठरला. हा जणू काही सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्यायमूर्तींनी केंद्रातल्या भाजप सरकार विरुद्ध पुकारलेला एल्गार आहे, असा काढला तारस्वरात काढला गेलेला सूर आपल्या देशातले राजकीय पक्ष, कथित माध्यम व समाज माध्यमावरील ‘वीर’ आणि प्रकाश वृत्त वाहिन्यांवर चर्चा करणारे बहुसंख्य किती उथळ व सुमार आहेत हेच दर्शवणारं होतं. या अशा एकांगी प्रतिक्रियावादी लोकांना लोकशाही विषयी खरंच आस्था आहे की राजकीय उखाळ्या-पाखाळ्या काढण्यातच त्यांना रस आहे, असा प्रश्न त्यानिमित्तानं पुन्हा एकदा निर्माण झाला.\nया चार न्यायमूर्तीनी पत्रकार परिषद घेऊन जणू काही देशद्रोह केला, असा भाजपच्या भक्तांनी आळवलेला सूर अज्ञानमूलक आणि त्यांच्या अंधभक्तीला शोभेशा मखरात बसवणारा होता या न्यायमूर्तींनी जणू काही घटनाभंग केलाय, अशी जोरदार मोहीम या भक्तांकडून उघडली गेली. उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जाहीर वक्तव्य करू नये असा कोणताही उल्लेख घटनेत नाही किंवा तसा कायदा नाही किंवा सेवानियमही मुळीच नाही (भक्त आणि न-भक्तांनीही घटना/कायदा/सेवा नियम यात नेमका काय फरक आहे तो डोळसपणे लक्षात घ्यावा). त्याबाबत एक आचारसंहिता आहे. Restatement of Values of Judicial Life (1999) – CODE OF JUDICIAL ETHICS या नावाने ही संहिता ओळखली जाते. त्यात ८व्या नंबरवर म्हटलं आहे की, न्यायमूर्तीने जाहीरपणे राजकीय वक्तव्य करू नये किंवा त्याच्या समोर असलेल्या किंवा येऊ शकणाऱ्या प्रकरणाबाबत जाहीर भाष्य करू नये (A Judge shall not enter into public debate or express his views in public on political matters or on matters that are pending or are likely to arise for judicial determination.) जे काही मतभेद किंवा पेचप्रसंग निर्माण झाला ते या पांचही न्यायमूर्तींनी चार भिंतीआड एकत्र बसून सोडवायला हवा होता कारण हा प्रश्न न्याययंत्रणेच्या आजवर संपादन केलेल्या विश्वास आणि गौरवशाली परंपरेचा होता; मात्र तसं न घडल्यानं चुकीचा संदेश गेला हे खरं असलं तरी, त्यांनी काही देशद्रोह केलेला नाहीये…च.\nपत्रकार परिषद घेतली म्हणून या चौघा न्यायमूर्तींना पदच्युत/निलंबित/बडतर्फ करावं, न्यायालयाचा अवमान केला म्हणून या चौघांविरुद्ध अवमानाचा खटला चालवला जावा अशीही मोहीम भक्तांनी जोरदारपणे चालवून त्यांच्याकडे कायदेविषयक ज्ञान आणि विवेक याचा कसा दुष्काळ आहे हेच सिद्ध केलं. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पदावरुन अशा पद्धतीनं घालवता येत नाही. त्यासाठी घटनेच्या कलम १२४ प्रमाणे संसदेत म्हणजे कायदे मंडळात महाभियोग चालवावा लागतो. ती एक मोठी किचकट प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा आधार घेत आजवर तीन (आंकडा कमी-जास्त असू शकतो) न्यायमूर्तींवर कारवाई करण्यात आलेली आहे तर उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तीला न्यायालयाचा अवमान केला म्हणून सर्वोच्च न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. अवमानाचा खटला कोणाही नागरिकाला दाखल करता येतो तर महाभियोग दाखल करण्यासाठी संसद सदस्य असणं आवश्यक असतं. इतकी प्राथमिक माहितीही बहुसंख्य भक्त आणि न-भक्तांकडे नव्हती\nखरं तर, जे काही गेल्या आठवड्यात घडलं ते चार भिंतीच्या आड सामोपचारानं मिटवलं गेलं असतं तर जो काही उडाला तो अविवेकाचा धुरळा उडाला नसता पण, त्यासाठी केवळ राजकीय पक्ष आणि एकारल्या प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांनाच दोष देता येणार नाही. हा धुरळा उडण्यास आणि त्यातून न्याय यंत्रणा आणि लोकशाहीचे धिंडवडे उडवण्याची संधी मिळवून देण्यास हे पाच न्यायमूर्तीही तितकेच जबाबदार आहेत. आपण नेमकं कोणत्या दिशेने जातोय हा यातून निर्माण झालेला प्रश्न अस्वस्थ करणारा आहे…\nन उरला ‘म’ मराठीचा \nदर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे \nदानवेंचा रिकामा आड आणि पोहोरा\nनो पार्टी इज डिफरन्ट \nमेरे शहर का माहोल अब सुहाना न लगे…\nहवे आहेत, अंधाराची तहान लागणारे…\nकणभर खरं, मणभर खोटं\nप्रिय राणी आणि अभय बंग\nनरेंद्र मोदी आणि ‘डार्क हॉर्स’\nदेवेंद्र फडणवीस क्लीनचीट प्रा. लि. \nवळचणीतल्या हताश नेत्यांचं दिवास्वप्न \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2915\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t7522/", "date_download": "2018-05-24T13:40:34Z", "digest": "sha1:ADXPATVLFVOMZZWEOV4DTXRHHF53HZU2", "length": 3284, "nlines": 76, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-आश्वस्त खूण", "raw_content": "\nनि त्याच्या डोळ्यात ओथंबून यावं\nकाळाच्या ओघात हरवलेलं बालपण---\nउघडावी मूठ सापडावे शिंपले\nकाठाशी वाळून खरवडलेले शेवाळपोपडे\nतरीही तुझ्या नितळ स्पर्शातून\nझुळझुळती प्रवाहाचे बुडबुडे --\nसूर्य बुडत असतो यातनांचे डोह घेऊन ;\nहळूहळू होतं चांदणप्रकाशाच्या आधीन--\nमला शब्दात सांगता न येणारं\nतुला त्या पलीकडचही समजणारं---\nफुललीय निरामय गंधाची फुलं\nचल, आता निघायला हवं,\nवाटा वेगळ्या असल्या तरी\nडोंगर सहज पार करून नेईल\nसभोवती काळोख पसरला तरी ----\n( मौज - दिवाळी २०११ )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.missionmpsc.com/psi-exam-syllabus-in-marathi-2016/", "date_download": "2018-05-24T13:56:39Z", "digest": "sha1:A2YSJHUXFT7RQEDNE3GEH35MKN5M4JQS", "length": 23672, "nlines": 336, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "PSI Exam Syllabus in Marathi (Updated) | Mission MPSC", "raw_content": "\nराज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा अभ्यासक्रम खाली देत आहोत. तसेच १२ मार्च २०१७ रोजी होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षेसाठी ‘मिशन एमपीएससी’तर्फे विशेष लेखमाला सुरु करण्यात येत आहे. ‘मिशन पीएसआय २०१६’ ही लेखमाला वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nपोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षा योजना व अभ्यासक्रम\nप्रश्‍नपत्रिका – एक. प्रश्‍नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे\nविषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप\nसंकेतांक क्र. ०१२ १०० १०० पदवी मराठी व इंग्रजी एक तास वस्तुनिष्ठ\nसामान्य क्षमता चाचणी (विषय संकेतांक -012) – या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.\n1) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील\n2) नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)\n3) आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास\n4) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.\nभारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति इत्यादी\nशासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी\n6) सामन्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), नवस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene)\n7) बुद्धीमापन चाचणी व अंकगणित\n अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]\nपोलीस उपनिरीक्षक, गट – ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा\nप्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी\nप्रश्‍नपत्रिकांतील संख्या – दोन.प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे\nपेपर क्रमांक विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम कालावधी\nसंकेतांक ०२५ सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान १०० १०० पदवी मराठी व इंग्रजी एक तास\nपेपर क्रमांक – 1 मराठी व इंग्रजी\n१) मराठी:- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्‍यावरील प्रश्‍नांची उत्तरे\nपेपर क्रमांक – 2\nसामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान – या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.\n1) चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील\n3) महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राच्या रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पुर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), Migration of population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्या व त्यांचे प्रश्‍न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.\n4) महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ\n5) भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रसतावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका.\n6) माहिती अधिकार अधिनियम – 2005\n7) संगणक व महिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीज (case law) नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी.\n8 मानवी हक्क व जबाबदार्‍या – संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानव, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदार्‍या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक प्रथा या सारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.\n9) मुंबई पोलीस कायदा\n10) भारतीय दंड संहिता\n11) फौजदारी प्रक्रिया संहिता – 1973\nसुधारीत अभ्यासक्रमामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या घटकांपैकी “भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय पुरावा कायदा या तीन घटकांच्या प्रश्‍नांचे स्वरुप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणाताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल या विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे.”\nपीडीएफ अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\n[quote arrow=”yes”]विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC[/quote]\nPrevious articleएमपीएससी परीक्षेत वयाची अट वाढवणार\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 605 जागांसाठी भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये 765 जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात विविध पदांची भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nमोफत डाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - फेब्रुवारी २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://dolasaay.blogspot.com/2016/03/blog-post.html", "date_download": "2018-05-24T13:48:32Z", "digest": "sha1:PAVE5MAU45UR6HLLHEWZZZTYNBFCGBQ3", "length": 4101, "nlines": 43, "source_domain": "dolasaay.blogspot.com", "title": "रंगीत डोळा चंदेरी साय : एक कार्यक्रम", "raw_content": "\nत्या चित्रकाराच्या सर्वच चित्रांना एक सुखद, स्वप्नील झाक असते. हलाखीचं ग्राम्य जीवन, दारिद्र्य, कष्टाने चिंबलेली शरीरं किंवा रणरणत्या उन्हातील नुसतेच भकास क्षण… साऱ्याला रमणीयतेचा वर्ख लावण्याची गरज काय की असल्या प्रतिमांची दाहकता कमी करून चित्रकार खरंतर आमच्यावर दया दाखवत होता की असल्या प्रतिमांची दाहकता कमी करून चित्रकार खरंतर आमच्यावर दया दाखवत होता कितीतरी दैनंदिन दृष्यांतून संक्रमित होणारी खिन्नता, एकसुरीपण, सैरभैरपण त्या प्रशस्त दालनात घटकाभर विसरायला लावल्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानायला हवे होते का कितीतरी दैनंदिन दृष्यांतून संक्रमित होणारी खिन्नता, एकसुरीपण, सैरभैरपण त्या प्रशस्त दालनात घटकाभर विसरायला लावल्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानायला हवे होते का उचित प्रकाश, उचित आरामदायक बैठक, उचित रंगरेषा, अगदी चित्रकाराचंच एक अर्धशिल्प होतं त्याच्या टकलामागचे वळलेले केससुद्धा एकदम बिनचूक उचित प्रकाश, उचित आरामदायक बैठक, उचित रंगरेषा, अगदी चित्रकाराचंच एक अर्धशिल्प होतं त्याच्या टकलामागचे वळलेले केससुद्धा एकदम बिनचूक ..मला त्याला हे प्रश्न विचारायचे होते, पण नाही विचारले. त्यानं जे देऊ केलं आहे ते स्वीकारावं की नाकारावं याचा निर्णय अजून कुठे झाला होता ..मला त्याला हे प्रश्न विचारायचे होते, पण नाही विचारले. त्यानं जे देऊ केलं आहे ते स्वीकारावं की नाकारावं याचा निर्णय अजून कुठे झाला होता सारंकाही बिनचूक असलं तरी चुकल्याचुकल्यासारखं का वाटतं सारंकाही बिनचूक असलं तरी चुकल्याचुकल्यासारखं का वाटतं हे सुघड, कमानदार अचूकपणाचं रोपटं घरी नेऊन आयुष्यात रोवता येणार नाही म्हणून आपली धुसफूस होते\nसमोर कुशनवाल्या खुर्च्यांवर बसलेल्या तिघाचौघांचं बोलणं म्हणजे 'विचार' आणि आपले विचार म्हणजे नुसतीच अक्षतांसारखी, फारसं महत्त्व नसणारी, केवळ प्रथा म्हणून डिवचली जाणारी मतं, असं का\nनंतर फिल्म, कथा-वाचन आणि मग चहा.\nरीतसर योजून व नीटस पार पडूनही कार्यक्रमाला न आलेली फक्कड चव मग तिथे पुढेमागे वाटल्या जाण्याऱ्या चहात पडत असावी - चुकीनेच. असल्या गोष्टी बिनचूकपणाने साधत नसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/1131_hermis-prakashan", "date_download": "2018-05-24T14:17:16Z", "digest": "sha1:FEHYE3SAK7JQVLTJRM2QGWAW4LMSECX5", "length": 18871, "nlines": 463, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Harmis Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nAnuvad Tantra Ani Avhane (अनुवाद तंत्र आणि आव्हाने)\nBahujan Striwaadachya Dishene (बहुजन स्त्रीवादाच्या दिशेने)\nGandhijinche Preranadai Vichaar (गांधीजींचे प्रेरणादायी विचार)\nStriya Samaj Ani Rajkaran (स्त्रिया : समाज आणि राजकारण)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/dreamcatcher-tattoo-designs/", "date_download": "2018-05-24T13:53:15Z", "digest": "sha1:N2CXUVX5EUBTNTQ4I4CGYKUSP5THAAOQ", "length": 12376, "nlines": 71, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "Dreamcatcher टॅटू डिझाइन - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू फेब्रुवारी 21, 2017\n1 मुलींच्या खांद्यावर ड्रीमकास्टर टॅटूचे जांभळे आणि ब्लू शाई डिझाइन त्यांना आकर्षक वाटतात\nउज्ज्वल शरीराचे केस असलेल्या मुली जांभळ्या व निळ्या शाईसाठी जातील, खांद्यावर ड्रीमकेचर टॅटू डिझाइन बनवून त्यांना अधिक आकर्षक आणि सुंदर बनवावे\n2 एक तपकिरी शाई डिझाइनसह ड्रीमकास्टर टॅटू त्यांना सुंदर बनवतात\nब्राऊन मुलींना मागे एक तपकिरी शाई डिझाइनसह ड्रीमकेचर टटू आवडते. या टॅटूचे डिझाइन त्यांना सुंदर बनवतात\n3 रंगीबेरंगी डिझाइन शाईसह महिलांसाठी ड्रीमकेचर टटू; त्यांना आकर्षक दिसतो\nमुलीच्या मांडीवर रंगीबेरंगी डिझाइन शाई सह ड्रीमकेचर गोंदण प्रेम. हे टॅटू डिझाइन त्यांना अधिक आकर्षक दिसत आहे\n4 एक तपकिरी शाई डिझाइनसह ड्रीमकास्टर टॅटू त्यांना आकर्षक दिसतात\nमुली खांद्यावर ड्रीमकेअर टेटू प्रेम करतात या टॅटू डिझाइनला ते आकर्षक आणि प्रशंसनीय बनवतात\n5 बाजूला मांडी वर Dreamcatcher गोंदण एक स्त्री मोहक दिसते\nतपकिरी मुली बाजूला मांडी वर Dreamcatcher गोंदण प्रेम; या टॅटू डिझाइनमुळे ते आकर्षक आणि मादक दिसतात\n6 बाजूला मांडी वर Dreamcatcher गोंदण एक भव्य स्वरूप आणते\nब्राऊन मुलींना मांडीच्या मांडीवर Dreamcatcher टॅटू आवडेल; या टॅटूचे डिझाइन त्यांची त्वचा रंगाशी जुळते जेणेकरून त्यांना सेक्सी आणि आकर्षक दिसू शकेल\n7 पलंग वर ड्रीमकास्टर टॅटू मुलींना आश्चर्यचकित करणारे दिसणे\nमुली त्यांच्या पाय वर Dreamcatcher गोंदण जाईल. यामुळे त्यांच्याकडे आश्चर्यकारक रूप दिसते आहे\n8 खांद्यावर ड्रीमकास्टर टॅटू त्यांना उत्कृष्ट दिसत आहे\nमुलींना त्यांच्या उत्कृष्ट भूमिकेत आणण्यासाठी निळ्या शाई डिझाइनसह खांद्यावर ड्रीमकेचर गोंददेला प्रेम आहे\n9 बाजूला मांडी वर Dreamcatcher गोंदण एक नारीवादी देखावा आणते\nबाजूला मांडी वर सुंदर Dreamcatcher गोंदण सारख्या मुली. हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे.\n10 वरच्या मांडीसाठी ड्रीमकास्टर टॅटू त्यांच्या नारीवादी देखावा आणते\nत्यांच्या वरच्या मांडीतील सुंदर ड्रीम कॅचर टेटूसारख्या मुली हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे आणि त्यांची नाजूक गुणवत्ता वाढते आहे.\n11 खांदा साठी Dreamcatcher गोंदण मुली मध्ये कॅप्टिव्ह देखावा देते\nलहान बहिरा ब्लाउज घातल्या गेलेल्या मुली त्यांच्या कपाळाला सार्वजनिकरीत्या बाहेर आणण्यासाठी त्यांच्या खांद्यावर ड्रीमकेचर टॅटू घेतील.\n12 बाजूला मांडी वर Dreamcatcher गोंदण मुलींना एक आकर्षक देखावा देते\nमुली, विशेषत: एक छोटीशी झुळूक आणि लहान स्कर्ट परिधान करून त्यांच्या पक्ष जांभ्यावर ड्रीमकास्टर टॅटू घेईल जेणेकरुन त्यांना पुरुषांना अधिक आकर्षक बनवता येईल.\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nछान टॅटू कल्पना शोधा\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 बर्ड टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 मैत्री टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 बॅक टॅटू डिझाइन आयडिया\nमुलींसाठी गुलाब टॅटू स्याही विचार\nछोट्या गाढवी टॅटू डिझाइन्स\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 फ्लॉवर टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्स भौगोलिक टॅटू डिझाइन आयडिया\nछान साइड टॅटू स्याही विचार\nकमळ फ्लॉवर टॅटूबटरफ्लाय टॅटूगोंडस गोंदणअनंत टॅटूआदिवासी टॅटूहत्ती टॅटूस्वप्नवतपक्षी टॅटूगुलाब टॅटूअँकर टॅटूचीर टॅटूछाती टॅटूजोडपे गोंदणेपुरुषांसाठी गोंदणेदेवदूत गोंदणेवॉटरकलर टॅटूक्रॉस टॅटूउत्तम मित्र गोंदणेटॅटू कल्पनाबहीण टॅटूअर्धविराम टॅटूमुलींसाठी गोंदणेहात टैटूपाऊल गोंदणेमैना टटूशेर टॅटूबाण टॅटूमागे टॅटूडवले गोंदणेडोक्याची कवटी tattoosडोळा टॅटूसूर्य टॅटूफेदर टॅटूस्लीव्ह टॅटूमांजरी टॅटूडायमंड टॅटूमोर टॅटूमेहंदी डिझाइनपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूताज्या टॅटूहात टॅटूड्रॅगन गोंदहार्ट टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूहोकायंत्र टॅटूमान टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूफूल टॅटूगरुड टॅटूचंद्र टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/11/gk-quiz-81.html", "date_download": "2018-05-24T13:55:22Z", "digest": "sha1:DH2EY5H457CX7RNWIHXHAKOBK2HL5IL3", "length": 6358, "nlines": 114, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 81", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 81\n801. उष्णता कोणत्या माध्यमातून वाहू शकते \n802. पाण्यामध्ये बुडविलेली काठी वाकडी दिसते, कारण ___________________________.\n803. ध्वनीचा वेग कशावर अवलंबून असतो \n804. न्यूटनच्या गतिविषयक तीनही नियमांचा संबंध कशाने व्यक्त करता येते \n805. 'कॅलरी' हे कशाचे परिमाण आहे \n806. वाहनामध्ये चोक दिल्यामुळे काय होते \nA. प्राणवायूचा पुरवठा वाढतो.\nB. इंधनाचा पुरवठा जास्त होतो.\nC. इंधनाचा पुरवठा कमी होतो.\nD. प्राणवायूचा पुरवठा कमी होतो.\nB. इंधनाचा पुरवठा जास्त होतो.\n807. विद्युत परमाणु सूक्ष्मदर्शक कोणत्या तत्वावर कार्य करतो \n808. उन्हाळ्यात पांढरे कपडे वापरतात, कारण ते ____________________.\nA. उष्णतेचे मंद वाहक आहेत.\nB. उष्णतेचे जलद वाहक आहेत.\nC. उष्णता शोषून घेतात.\nD. उष्णतेचे जलद वाहक आहेत .\nA. उष्णतेचे मंद वाहक आहेत.\n809. 'डेसिबेल' ह्या एककाने काय मोजतात \n810. वस्तूचा वेग दुप्पट केल्यास त्याची गतीज ऊर्जा किती होईल \nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2017/10", "date_download": "2018-05-24T13:37:14Z", "digest": "sha1:TJXZLM7X7XJRJERI65VEOENF2BPCMLBN", "length": 7893, "nlines": 131, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "October 2017 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\n(गेल्या सुमारे चार दशकांपासून राज्याच्या राजकारणात वावरणारे, ​प्रशासनात ​आपल्या कामाचा ठसा उमटवणारे माजी मंत्री, शरद पवार यांचे कट्टर समर्थक दिलीप वळसे पाटील एकसष्ठी गौरव समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला . त्यानिमित्त प्रकाशित होणाऱ्या गौरव ग्रंथासाठी दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय प्रवास अनुभवलेल्या पत्रकाराने मांडलेला हा ताळेबंद -) घटना माधव …\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळण\nदेशाच्या आणि राज्याच्या राजधानीत काम करणं हे प्रत्येक पत्रकाराचं स्वप्न असतं. राजकीय वृत्त संकलन करणाऱ्या कुणाही पत्रकारासाठी तर या दोन्ही ठिकाणी काम करण्याची संधी मिळणं अनमोल असतं. ती संधी मला मिळाली. मात्र, यात दिल्लीचं वळण अनपेक्षित होतं; त्याची थोडी पार्श्वभूमी सांगायलाच हवी – तब्बल २९ वर्ष एक्सप्रेस वृतपत्र समुहाच्या लोकसत्ता …\nनांदेडच्या निकालाचा व्यापक अर्थ\nनांदेड महापलिकेच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला धूळ चारली आणि कॉंग्रेसला संजीवनी दिली; एवढ्यापुरता हा मुद्दा नाही तर त्यापलिकडे या निवडणुकीच्या निकालाचं महत्व आहे. भाजपची जबरदस्त हवा असल्याची जी काही चर्चा मिडियात होती ती वाचनात असतानाच निवडणूक सुरु झाल्यावर नांदेडात दोन दिवस होतो; त्याचवेळी मिडियाच्या त्या चर्चेत तथ्य …\n‘हमो’ नावाचा न झुकलेला डेरेदार वृक्ष \nपक्क आठवतं, १९७३चा तो जानेवारी महिना होता. नेहेरु युवक केंद्राच्या आम्ही काहींनी औरंगाबाद ते पुणे आणि परत अशी सफर सायकलवरून केली. पुण्यात फिरत असतांना किर्लोस्कर प्रेसची पाटी दिसली आणि मी आत शिरलो. चौकशी करुन ह. मो. मराठे यांना गाठलं आणि त्यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर…’ या कादंबरीवर भडाभडा बोलायला सुरुवात केली. शिडशिडीत …\nवादळी आणि बेडर राजकारणी; उमदा मित्र\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…\nएक वर्षापूर्वी आणि नंतर…\nकॉपी, तेव्हा आणि आताही\nनितीन गडकरींची नाबाद साठी \nपवारांनी पिसले राष्ट्रवादीचे पत्ते \nऐसा ऐवज येता घरा \nकॉंग्रेसचं जहाज भरकटायला नको…\nकोडग्या नोकरशाहीवर ‘चाबूक’ हाच उतारा \nएका गांधीवाद्याचा अलक्षित मृत्यू …\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://livelikeaju.blogspot.com/2010/11/engg.html", "date_download": "2018-05-24T13:41:29Z", "digest": "sha1:GVARPKHXVLYHCGKJ7ULUTQK4XZRSKI6X", "length": 5449, "nlines": 103, "source_domain": "livelikeaju.blogspot.com", "title": "LIVE LIKE AJU: Engineering summarised", "raw_content": "\nसेम टू सेम असत सगळ\nकॉलेज,वर्ष कोणतेही असल तरी\nशुरू असत हेच सहा महिन्यांचा चक्र\nपहिल्या महिन्यात वेकेशन क्लास मधून शेवटी सुटका होते,\nत्यात कॉलेज च्या लेक्चर्स ची भर पडत जाते\nआधीच रिज़ल्ट ची वाट पाहून रोज झोप उडाली असते\nकसेबसे रिज़ल्ट लागल्यावर सेम ची खरी सुरवात होते\nदुसरा महिन्यापासून असाइनमेंट्स चे आगमन होते\nसगळीकडे त्याचीच देवाण घेवाण चालू असते\nआधीच फेस्ट आणि डेज़ साजरे करण्यात मन धुंद असते\nयातच असाइनमेंट्स चेक करण्याची लास्ट डेट पण निघून जाते\nतीसर्‍या महिन्यात प्रॅक्टिकल्स ची वेवस्थित सुरवात होते\nयूनिवर्सिटी ची एक्सपेरिमेंट लिस्ट पाहून डोके चक्रावून जाते\nकितीही डॉकेफोद केली तरी आउटपुट बरोबर येत नसते\nशेवटी कॉपी पेस्ट आणि गूगले च्या सहयाने फाइल कंप्लीट होऊन बसते\nचवतया महिन्यात सबमिज़न शुरू होते\nमी लिहिलेल्या गोष्टी गेल्या कुठे याची शोडॉशॉड चालू होते\nदिवसरात्र याचे लिखाण शुरूच असते\nशेवटी चंटू-बॅंटू,दादा-ताई च्या मदतीने सबमिशन होऊन जाते\nया नंतर वायवा ची सुरवात होते\nआणि गेल्या चार महिन्यात अभ्यास करायला हवा होता असी जाणीव होते\nएक्सटर्नल चे प्रश्नाचे उत्तर कुठे सापडत नाही\nआणि आपण केलेल्या उत्तरांवर तो प्रश्न विचारतच नाही\nशेवटच्या महिन्यात फाइनल परीक्षेची सुरवात होते\nआणि या महिन्यातच आपली सिलबसशी खरी ओळख पत्ते\nटेकमक्स,नोट्स,लमर,आइम्प्स ची झुंज चालूच असते\nआणि पूर्ण जोमात 40 प्लस चे धेय साध्य होते\nया नंतर भेटते दोन आठवडे विश्रांतीची वेळ\nज्या नंतर परत शुरू होतो हाच सहा महिन्यांचा खेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t14469/", "date_download": "2018-05-24T14:02:30Z", "digest": "sha1:TC4WHMYBLKNWJH2NBA7YC555WA3TZAXF", "length": 2196, "nlines": 60, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-उतारा", "raw_content": "\nकुठे मनास गुंतवू म्हणतोस का रे\nरडण्याची उगा ती भंकस नको रे |\nअसु दे नसू दे खिशात पैसे\nये वडापाव पार्टी साजरी करू रे |\nगेली जरी ती आज सोडून सारे\nनाक्यावरी चल दुसऱ्या बसू रे |\nवाचून कुणा जग ओस पडे ना\nयेतात उन्हाळे अन जातात ना रे |\nधुळवडीची झालीय तयारी सारी\nउरातले मग सारे बाहेर येऊ दे रे |\nनाहीतर करू चल आज उसनवारी\nदु:खास खास त्या उतारा घे रे |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2015/12/spardha-pariksha.html", "date_download": "2018-05-24T14:02:43Z", "digest": "sha1:4WLWYFC7F7J75D5BVV6IW4D6BVLGHF6A", "length": 7438, "nlines": 88, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 16 डिसेंबर 2015", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 16 डिसेंबर 2015\n2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका\n1 . गंगा शुध्दीकरण मोहिमेचा भाग म्हणून राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाने ( NGT ) 1 फेब्रुवारी 2016 पासून खालीलपैकी कोणत्या भागात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला आहे \nA. गोमूख ते हरीद्वार\nB. विष्णूप्रयाग ते नंदप्रयाग\nC. रुद्रप्रयाग ते कनौज\nD. गोमूख ते अलाहाबाद\nA. गोमूख ते हरीद्वार\nया निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून प्रतिदिन पाच हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे .\n2. 6 ते 11 डिसेंबर 2015 दरम्यान 74 वी आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती परिषद खालीलपैकी कोठे संपन्न झाली \nC. पांढरकवडा , यवतमाळ\n3. केंद्रीय मंत्रीमंडळाने नुकतेच 6 नव्या आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था करण्यास मंजूरी दिली आहे . या संस्था कोणत्या राज्यात आकार घेणार आहेत \nA. महाराष्ट्र , अरूणाचल प्रदेश , गोवा , केरळ , ओडीशा , राजस्थान\nB. आंध्रप्रदेश , छत्तीसगड , गोवा , जम्मू , केरळ आणि कर्नाटक\nC. मिझोराम , राजस्थान , ओडीशा , कर्नाटक , जम्मू व काश्मीर , गोवा\nD. गोवा , सिक्कीम , केरळ , दिल्ली , त्रिपुरा , प. बंगाल\nB. आंध्रप्रदेश , छत्तीसगड , गोवा , जम्मू , केरळ आणि कर्नाटक\n4 . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्ष समारंभाचा एक भाग म्हणून किती मूल्ये असलेली नाणी प्रकाशित करण्यात आली \nA. 5 रुपये व 10 रुपये\nB. 10 रुपये व 100 रुपये\nC. 10 रुपये व 125 रुपये\nD. 50 रुपये व 125 रुपये\nC. 10 रुपये व 125 रुपये\n5 . राष्ट्रीय हरीत लवादाने कौडीयाला ते हृषीकेश या गंगेच्या काठावर असलेल्या उत्तराखंड मधील संपूर्ण पट्टयात शिबीरे आयोजित करण्यास ( कँपिंग ) बंदी घातली आहे . मात्र कोणत्या साहसी खेळास खेळ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे \n6. अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने अल्पसंख्यांक समुदायासाठी कोणता एकात्मिक शिक्षण आणि उपजीवीका उपक्रम सुरू केला आहे \nC. हुनर से मंझिल\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2017/11", "date_download": "2018-05-24T13:51:46Z", "digest": "sha1:ZDY3HWWV6LDD5C7LWFXAZOSE5LZV7NHZ", "length": 10504, "nlines": 141, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "November 2017 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nफडणवीस आणि सरकार, दोघंही नापास\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याच्या विषयात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार हे दोघेही नापास झाले आहेत, यात कोणतीही शंका नाही. सरकारचा नोकरशाहीवर अंकुश नसला की सरकारनं जाहीर केलेल्या एखाद्या महत्वाकांक्षी योजनेचा कसा बोजवारा उडतो याचं उदाहरण म्हणजे या कर्जमाफीची अजून न झालेली अंमलबजावणी …\nगडकरींची कबुली आणि स्वतंत्र विदर्भाचे ‘हसींन सपने’\n“स्वतंत्र होण्यासाठी विदर्भ आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही”, असा कबुलीजबाब देऊन भाजपचे वजनदार नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकाच वेळी अनेक बाबी मान्य करण्याचं धाडस अखेर दाखवलं आहे यात शंकाच नाही. गेली अनेक वर्ष स्वतंत्र विदर्भाला विरोध करतांना विदर्भातील संयुक्त महाराष्ट्रवाद्यांनी नेमका हाही मुद्दा मांडलेला आहे. संयुक्त महाराष्ट्रवादी, उच्च विद्याविभूषित, माजी …\nघटना आहे नोव्हेंबर २००९च्या पहिल्या आठवड्यातली. नवीन कपाटात नीट लावण्यासाठी पुस्तकं आवरत असताना प्रख्यात नाटककार हेनरिक इब्सेन यांच्या ‘ब्रांद’ या नाटकाचा सदानंद रेगे यांनी केलेला अनुवाद सापडला. पुठ्ठ्याच्या बाईंडिंगची ती प्रत होती; म्हणजे खास ग्रंथालायासाठीच ती तयार केलेली होती. (काही लोकं, ज्याचा ‘आरएसटीएमयु’ असा अडाण्या-कुडाण्यासारखा उल्लेख करून सातत्यानं उपमर्द करत …\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नोकरभरतीत राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचे विद्यमान संचालक डॉ. धनराज माने यांनी काही गैरव्यवहार केलेला आहे किंवा नाही याबद्दल कोणताही न्यायनिवाडा मी करणार नाही; कारण या संदर्भात केवळ काही संपादकीय मतं आणि बातम्या वाचनात आलेल्या आहेत. संपादकीय व्यवस्थेचं अवमूल्यन अग्रलेख मागे घेण्याइतकं उत्तुंग नीचांकी …\nएकारलं कर्कश्शपण आणि (अ)सहिष्णुतेचं राजकीयीकरण \n( अभय निकाळजे या पत्रकार मित्राने तो कार्यकारी संपादक असलेल्या आदर्श गावकरी या दैनिकाच्या दिवाळी अंकासाठी समकालीन स्थितीवर माझी एक मुलाखत घेण्याची जबाबदारी त्याचा सहकारी तरुण पत्रकार सुभाष वेताळ याच्यावर सोपवली. त्यासाठी एक प्रदीर्घ प्रश्नावली पाठवली . नंतर अचानक अभय निकाळजे आणि सुभाष वेताळ यांनी नोकरी सोडली ( की त्यांना नोकरी …\nफडणवीस, नोकरशाहीचे नाही जनतेचे मुख्यमंत्री व्हा \nमिडिया आणि जनतेचा पाठिंबा मिळवण्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस आजवरचे सर्वात फेवरेट मुख्यमंत्री असावेत. कां असू नयेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यावर गेल्या तीन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला ज्या पध्दतीने सिध्द केलंय ते अपवादात्मक आहे. स्वच्छ प्रतिमा, विकासाची तळमळ आणि पक्षश्रेष्ठींचा भरभक्कम पाठिंबा असणारे अलिकडच्या किमान चार दशकातले ते पहिले …\nकोण हे अमित शहा \n‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध \nमराठवाडा तेव्हा… आणि आता तर राजकीय पोरका\nनाठाळ नोकरशाहीला वेसण हवी(च)\nलेट मी जॉईन द मेजॉरिटी….\nएका गांधीवाद्याचा अलक्षित मृत्यू …\nभांडा आणि नांदाही सौख्यभरे\nहवे आहेत, अंधाराची तहान लागणारे…\nवेगळ्या विदर्भाचं (वार्षिक) तुणतुणं\nमुख्यमंत्री, ऐका ही अस्वस्थ समाजमनाची स्पंदनं…\nजांबुवंतराव नावाचं एकाकी वादळ\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1967\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2017/12", "date_download": "2018-05-24T13:52:05Z", "digest": "sha1:BD6OXIMPDVBNG3UVYJ6VLSB6EQBJPBMW", "length": 11268, "nlines": 146, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "December 2017 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nमुंबईतल्या परळ भागातील पूर्वीच्या कमला मिल्सच्या कंपाऊंडमधील दोन हॉटेल्सना लागलेल्या आगीत १४ जणांचा झालेला मृत्यू म्हणजे साक्षात बेपर्वाईचे बळी आहेत आणि या बेपर्वाईत सर्वपक्षीय राजकारणी, प्रशासन आणि बेफिकीर धनांधळे पालक अशा सर्वांचा सक्रीय सहभाग आहे. ज्यांनी या भागाला भेट दिलेली असेल त्यांना इतके बळी हकनाक घेणारी ही घटना इतक्या उशीरा …\nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे\n​(रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने चारा घोटाळा प्रकरणी​ लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा या बिहारच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना दोषी धरले आहे. हा घोटाळा नेमका काय आहे, तो कसा उघडकीस आला याचा वेध घेणारा हा मजकूर पुनर्मुद्रित करत आहोत. याच ब्लॉगवर हा मजकूर १३ मे २०१७ला प्रकाशित झाला होता https://goo.gl/68ANVJ ) जयप्रकाश …\nनिकाल गुजरातचा, इशारा महाराष्ट्रालाही\nगुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका एकदाच्या संपल्या. गेले काही दिवस विशेषत: गुजरातची निवडणूक हा सार्वर्त्रिक चर्चेचा विषय होता. समाज माध्यमांवर तर अनेकदा या ऊत आलेल्या चर्चेला अधिकृत/अचूकतेचा ना शेंडा असायचा ना बुडखा. या चर्चा म्हणा की, मत-मतांतराला एक तर कोणाच्या तरी टोकाचा भक्तीचा किंवा टोकाचा द्वेषाचा रंग असायचा. गुजरातच्या …\nविश्रामगृह नावाची ​(बकाल झालेली) ​संस्कृती…\nशासकीय विश्रामगृहांचं लहानपणापासूनच एक सुप्‍त असं आकर्षण मनात होतं. आई आणि वडील दोघेही शासकीय नोकरीत असल्यानं त्यांचे वरिष्ठ गावी आल्यावर विश्रामगृहावरच उतरत असत. विश्रामगृहाच वातावरण कसं एकदम अ‍ॅरिस्टोक्रॅटीक, कव्हर घातलेले शिस्तबध्द सोफे, खानसामा आणि अन्य कर्मचारी युनिफॉर्ममध्ये, जेवणाच्या टेबलवर आकर्षकपणे मांडून ठेवलेला संरजाम मनात खोलवर तेव्हापासूनच रुतून बसला. तो बडेजाव …\nगुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असतांना, कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुप्रतिक्षित असलेला राहुल गांधी यांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. २८ डिसेंबर १८८५रोजी स्थापन झालेल्या म्हणजे १३२ वर्षांची परंपरा असलेला कॉंग्रेसचा विचार, या विचारानं या देशाला दिलेलं राजकीय मॉडेल, हा मूळ पक्ष फुटल्यावर १९६९ साली झालेल्या काँग्रेस (आय किंवा इंदिरा) …\n(३ डिसेंबर हा आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ कवी, समीक्षक, वक्ते, पत्रकार, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वामन निंबाळकर यांचा स्मृतिदिन दिन. त्यानिमित्त नागपूरला होणाऱ्या एका कार्यक्रमात वामन निंबाळकर यांच्या स्मृत्यर्थ प्रकाशित झालेल्या ‘चळवळीचे दिवस ‘ या विशेषांकासाठी लिहिलेला लेख-) ​// १ // वामन निंबाळकर नावाच्या माणसाची ओळख आम्ही दोघंही विद्यार्थी दशेत असतांना झाली. …\nजागतिक किर्तीचे जलतज्ज्ञ, आदरणीय डॉक्टरेट माधवराव चितळे यांनी विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं आहे. माधवराव चितळे यांच्या या विधानाचा आमचे मित्र जल अभ्यासक, समान पाणी वाटपासाठी स्वत:ची नोकरी बाणेदारपणे पणाला लावणारे, त्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणारे डॉ. प्रदीप पुरंदरे, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव आणि एस एम देशमुख यांनी …\nकोण हे अमित शहा \nभीमा कोरेगावनंतर : काही निरीक्षणे\nपवारांनी पिसले राष्ट्रवादीचे पत्ते \nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…\nप्रिय राणी आणि अभय बंग\nकणभर खरं, मणभर खोटं\n‘न उतले-मातले’ले दोन राज्यपाल\nवेगळ्या विदर्भाचं (वार्षिक) तुणतुणं\n‘ना.घ.’चं मेहेकर आणि मोझार्टचं साल्झबर्ग…\nमराठवाडा तेव्हा… आणि आता तर राजकीय पोरका\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1967\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/nashik-municipal-corporation-recruitment/", "date_download": "2018-05-24T13:54:08Z", "digest": "sha1:M257XZCO46VSEPJ637GKWD7CF5VKBZJX", "length": 9428, "nlines": 119, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Nashik Municipal Corporation Recruitment 2017- www.nashikcorporation.in", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nनाशिक महानगरपालिका अंतर्गत ‘शिक्षक’ पदांची भरती\nशैक्षणिक पात्रता: i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण ii) D.T.Ed iii) MS-CIT\nवयाची अट: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: मनपा शिक्षण विभाग कार्यालय, नवीन पंडित कॉलनी,शरणपूर रोड,नाशिक\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2017\nPrevious (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर येथे विविध पदांची भरती [Expired]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘वर्कमन’ पदांची भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nगोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांची भरती\nअहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती\nजळगाव जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या 262 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://marathisongs.netbhet.com/2014/02/nava-gadi-rajya-nave.html", "date_download": "2018-05-24T13:39:36Z", "digest": "sha1:WVUHIDDHDHFEMLOR7ASO7O7ZCSZNVRU3", "length": 22692, "nlines": 529, "source_domain": "marathisongs.netbhet.com", "title": "मराठी गाणी Marathi Songs online, Marathi songs lyrics, Download marathi songs free: नवा गडी अन राज्य नवे NAVA GADI AN RAJYA NAVE", "raw_content": "\nडाव नवा आकारा येई\nडाव नवा आकारा येई\nमग ते आनंदाची खेव\nप्रीतीचा इंद्र धनु उमला\nला ला ला ला\nनवा गडी अन राज्य नवे\nनवा गडी अन राज्य नवे\nकुणी तरी बघत बघता\nसारयाच क्षणांवर कोणी जणू\nला ला ला ला\nनवा गडी अन राज्य नवे\nनवा गडी अन राज्य नवे\nनवा गडी अन राज्य नवे\nनवा गडी अन राज्य नवे\nLabels: L-क्षितिज पटवर्धन, M-ऋषिकेश कामेरकर, S-स्वप्निल बांदोडकर\nसावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची\nहिरवा निसर्ग HIRAWA NISARG\nकृष्णे वेधिली KRUSHNE VEDHILE\nअश्विनी ये ना,Ashwini Ye Na\nपार्वतीच्या बाळा Parvatichya Bala\nL\t-\tअण्णा जोशी (1)\nL\t-\tअण्णासाहेब किर्लोस्कर (3)\nL\t-\tआ. रा. देशपांडे 'अनिल' (1)\nL\t-\tइंदिरा संत (1)\nL\t-\tकवि संजीव (1)\nL\t-\tकुसुमाग्रज (1)\nL\t-\tग. दि. माडगूळकर (8)\nL\t-\tजगदीश खेबूडकर (5)\nL\t-\tपी. सावळाराम (1)\nL\t-\tबा. भ. बोरकर (1)\nL\t-\tभा. रा. तांबे (1)\nL\t-\tमंगेश पाडगावकर (2)\nL\t-\tमधुसूदन कालेलकर (1)\nL\t-\tयोगेश्वर अभ्यंकर (3)\nL\t-\tवंदना विटणकर (2)\nL\t-\tवसंत कानेटकर (1)\nL\t-\tविं. दा. करंदीकर (2)\nL\t-\tविद्याधर गोखले (1)\nL\t-\tशांताबाई जोशी (1)\nL\t-\tशांताराम नांदगावकर (1)\nL\t-\tशान्‍ता शेळके (1)\nL\t-\tसंत अमृतराय महाराज (1)\nL\t-\tसंत चोखामेळा (1)\nL\t-\tसंत ज्ञानेश्वर (2)\nL\t-\tसंत तुकाराम (1)\nL\t-\tसंदीप खरे (1)\nL\t-\tसुधीर मोघे (1)\nL\t- सुरेश भट (2)\nL -\tसंत नामदेव (1)\nL - कुसुमाग्रज (3)\nL - ग. दि. माडगुळकर (4)\nL - ग. दि. माडगूळकर (3)\nL - गुरुनाथ शेणई (1)\nL - गोविंद बल्लाळ देवल (2)\nL - जगदीश खेबुडकर (1)\nL - जगदीश खेबूडकर (6)\nL - दत्‍तात्रय कोंडो घाटे (1)\nL - ना. घ. देशपांडे (1)\nL - ना. धो. महानोर (1)\nL - ना. धों. महानोर (1)\nL - बालकवी (1)\nL - मंगेश पाडगांवकर (3)\nL - मधुसूदन कालेलकर (2)\nL - माणिक प्रभू (1)\nL - योगेश्वर अभ्यंकर (1)\nL - विद्याधर गोखले (2)\nL - वैभव जोशी (1)\nL - शान्‍ता शेळके (2)\nL - संत ज्ञानेश्वर (2)\nL - संदीप खरे (4)\nL - संदीप खरे M - सलील कुलकर्णी S - संदीप खरे (1)\nL - सुधीर मोघे (1)\nL - सुरेश भट (1)\nL -कवि भूषण (1)\nL -ग. दि. माडगूळकर (4)\nL -जगदीश खेबुडकर (1)\nL -जगदीश खेबूडकर (1)\nL -मा. ग. पातकर (1)\nL -वंदना विटणकर (1)\nL -वसंत कानेटकर (1)\nL -विद्याधर गोखले (1)\nL -श्रीनिवास खारकर (1)\nL -संत ज्ञानेश्वर (1)\nL -संत तुकाराम (1)\nL -संदीप खरे (1)\nL -सुरेश भट (1)\nL-\tश्रीनिवास खारकर (2)\nL- मधुसूदन कालेलकर (1)\nL- अवधुत गुप्ते (2)\nL- ग. दी.माडगुळकर (5)\nL- गुरु ठाकुर (12)\nL- चंद्रशेखर सानेकर (1)\nL- जगदीश खेबुडकर (15)\nL- मधुकर जोशी (1)\nL- शांता शेळके (10)\nL- सुधीर मोघे (1)\nL-- गुरु ठाकूर (1)\nL--डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) Dr.Vasant Awsare (1)\nL-. शान्‍ता शेळके (1)\nL-आ. रा. देशपांडे 'अनिल' (10)\nL-आर. आर. शुक्ल (1)\nL-एस. एम. बापट (1)\nL-कृ. द. दातार (1)\nL-कृ. ब. निकुंब (1)\nL-कृशंजी प्रभाकर खाडिलकर (1)\nL-कृष्ण भट बांदेकर (1)\nL-कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (73)\nL-ग. दि. माडगुळकर (4)\nL-ग. दि. माडगूळकर (378)\nL-ग. दि. माडगूळकर.M-दत्ता डावजेकर (1)\nL-ग. ह. पाटील (2)\nL-गु. ह. देशपांडे (1)\nL-गो. नि. दांडेकर (3)\nL-गोविंद बल्लाळ देवल (87)\nL-गोविंद बल्लाळ देवल.M-गोविंद बल्लाळ देवल (2)\nL-गोविंद सदाशिव टेंबे (6)\nL-ज. के. उपाध्ये (3)\nL-जी. के. दातार (2)\nL-डॉ. वसंत अवसरे (1)\nL-डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) (6)\nL-डॉ. शिरिष गोपाळ देशपांडे (1)\nL-डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे (1)\nL-डॉ. संगीता बर्वे (1)\nL-दत्ता वि. केसकर (2)\nL-दत्तात्रय कोंडो घाटे (1)\nL-नरहर गणेश कमतनूरकर (1)\nL-ना. घ. देशपांडे (10)\nL-ना. धो. महानोर (1)\nL-ना. धों. महानोर (26)\nL-ना. सी. फडके (3)\nL-नारायण गोविंद शुक्ल (1)\nL-नारायण विनायक कुळकर्णी (7)\nL-पं. हृदयनाथ मंगेशकर (1)\nL-पद्मजा फेणाणी जोगळेकर (1)\nL-प्रल्हाद केशव अत्रे (12)\nL-प्राजक्ता गव्हाणे - शंकर जांभळकर (1)\nL-बा. भ. बोरकर (13)\nL-बाबाजीराव दौलत राणे (1)\nL-बी (नारायण मुरलिधर गुप्ते) (2)\nL-भा. रा. तांबे (21)\nL-भार्गवराम विठ्ठल वरेरकर (11)\nL-म. उ. पेठकर (1)\nL-म. पां. भावे (7)\nL-मल्लिका अमर शेख (1)\nL-मा. ग. पातकर (3)\nL-मा. दा. देवकाते (5)\nL-माधव गो. काटकर (1)\nL-मो. ग. रांगणेकर (16)\nL-यशवंत नारायण टिपणीस (10)\nL-रा. ना. पवार (4)\nL-राम गणेश गडकरी (4)\nL-रामकृष्ण बाबु सोमयाजी (1)\nL-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (3)\nL-वंदना विटणकर.M-श्रीनिवास खळे (1)\nL-वसंत शांताराम देसाई (11)\nL-वा. ना. देशपांडे (1)\nL-वा. भा. पाठक (1)\nL-वा. रा. कांत (5)\nL-वासुदेव वामन खरे (2)\nL-वि. म. कुलकर्णी (1)\nL-वि. वा. शिरवाडकर (10)\nL-वि. स. खांडेकर (5)\nL-विठ्ठल सीताराम गुर्जर (26)\nL-विमल कीर्ति महाजन (1)\nL-विष्णुदास नामदेव महाराज (2)\nL-वीर वामनराव जोशी (5)\nL-शंकर बालाजी शास्त्री (2)\nL-शाहीर अमर शेख (1)\nL-शाहीर पुंडलीक फरांदे (1)\nL-शाहीर विठ्ठल उमप (1)\nL-शाहीर सगन भाऊ (1)\nL-शाहीर होनाजी बाळा (7)\nL-सचिन दरेकर M-अमित राज (1)\nL-संजय कृष्णाजी पाटील (4)\nL-संत अमृतराय महाराज (3)\nL-संत गोरा कुंभार (2)\nL-संत चोखामेळा-S-पं. भीमसेन जोशी (1)\nL-संत सावता माळी (1)\nL-सुमित्रा ( किशोर कदम ) (1)\nLगोविंद बल्लाळ देवल (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/gadchiroli-sironcha-chilli-farmers-259440.html", "date_download": "2018-05-24T13:25:43Z", "digest": "sha1:5KLCRXN2CVMLD726LJRDHGCS4AX5HO4Z", "length": 12197, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गडचिरोली : मिरचीनेही आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी", "raw_content": "\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nरेणके आयोगावर टीका केल्याबद्दल हरीभाऊ राठोडांवर मानहानी दावा\nकोल्हापूरच्या पंचगंगेचा प्रकट दिन उत्साहात साजरा\nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nमोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट \n'घशात हात घालून सत्ता बाहेर काढली', राज ठाकरेंनी कुंचल्यातून भाजपला फटकारलं\nपेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \n'आज में आगे...जमाना है पिछे...',सलाम 'तारिणी'च्या रणरागिणींना \nशाही लग्नात प्रियांकाची सुंदर अदा\nकाय म्हणतोय विराट कोहली आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nक्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...\nआयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईची धडक, हैदराबादचा पराभव\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \nकेक कापून बुलेट ट्रेनचा निषेध\n'शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते'\nपेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणण्याचा प्रयत्न\nअखेर निरंजन डावखरे भाजपमध्ये...\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nगडचिरोली : मिरचीनेही आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी\nशेतकऱ्यांच्या मिरचीला तब्बल चारशे किलोमीटर दूर नागपुरला विकल्यानंतर भावच मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय\n29 एप्रिल : राज्यात शेतकऱ्यांच्या तुरीचा प्रश्न ऐरणीवर असताना आता गडचिरोलीतला मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. सिरोंचात शेतकऱ्यांनी भाव पडल्यानं मिरचीचा खुडाच केलेला नाही. तूर खरेदीचा मुद्दा गाजत असतांना आता मिरची उत्पादक शेतकऱ्याची व्यथा समोर आली आहे.\nसिरोंचा तालुक्यात मोठया प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते माञ या मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या मिरचीला तब्बल चारशे किलोमीटर दूर नागपुरला विकल्यानंतर भावच मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. मिरची उत्पादनानंतर फायदा तर सोडा लागवड आणि तोडणीचा खर्च निघत नसल्याने शेतीतली मिरची अनेकांनी तशीच सोडुन दिलीय.\nमिरची उत्पादनानंतर फायदा तर सोडा लागवड आणि तोडणीचा खर्च निघत नसल्याने शेतीतली मिरची अनेकांनी तशीच सोडून दिलीये. त्यामुळे आता पुढे करायचं काय असा सवाल उभा राहिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nकुमारस्वामी सरकारसाठी धोक्याची घंटा, काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार नाराज\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nअभी तक \u0003खेलने के लिए\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.missionmpsc.com/mission-psi-exam-pattern-analysis/", "date_download": "2018-05-24T13:58:53Z", "digest": "sha1:CL2YPBOURZFUNTMBBLHLKYE6QQANBNPP", "length": 10716, "nlines": 256, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Mission PSI - Exam Pattern and Analysis | Mission MPSC", "raw_content": "\nPSI March-2017 परीक्षेचे तुमचे टार्गेट नक्की झालेय ना..\nआता प्रत्यक्षात पूर्व परीक्षेच्या स्वरूपाकडे आपण वळूयात…\nPSI-पूर्व ही परीक्षा १०० गुणांसाठी आहे.\nएकूण प्रश्न संख्या ही देखील १०० इतकी आहे.\nया साठी ६० मिनिटे इतका वेळ उपलब्ध आसतो.\nबरोबर उत्तरासाठी +१ तर चुकीच्या उत्तरासाठी -१/४ अशी गुणपद्धत आहे.\nही प्राथमिक माहिती आपणा सर्वाना आहेच .या Article मध्ये नेमके परीक्षेत कोणत्या विषयावर किती व काय Topics वर प्रश्न विचारले जातात या विषयी आपण जाणून घेणार आहोत.\nमी यासाठी माझ्या स्वतःचा विषयानुसार Analysis केलेला Snapshot तुमच्या सोबत शेयर करत आहे..\nवरील फोटोत – विषय आणि त्यावरील अपेक्षित प्रश्नसंख्या. मागील काही प्रश्नपत्रीकेंच्या Analysis वरून दिल्या आहेत त्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठरतील. (ही प्रश्नसंख्या दर वर्षी बदलते मात्र यावरून ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे – Syllabus मधील प्रत्येक विषयावर कमी-अधिक प्रमाणात प्रश्न हे विचारलेच जातात.)\nयाच प्रमाणे पूर्व परीक्षेसाठी उपयोगी ठरतील अशा pdf उपलब्ध करून देत आहे.\nकोणत्या विषयाचा नेमका काय Syllabus आहे. – Click here\nया बरोबरीनेच मागील काही वर्षांच्या PSI पूर्व च्या प्रश्नपत्रिका – Click hereया वरील details मुळे आपणास आता अभ्यास सुरु करण्यास कोणतीही अडचण येणार नाही आशी आशा आहे.\nNext articleराज्य सेवा (पूर्व) परीक्षा – २०१७\nपोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी वयोमर्यादेत वाढ\nपोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा – २०१६ (७५० जागा)\nComment:नमस्कार सर,माझ b.sc झाल असुन माझी 10वी ला माझी ATKT होती आणि मी सध्या STI ची तयारी करत आहे तर ATKT मुळे मला काही अडचण निर्माण नाही ना होणार\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 605 जागांसाठी भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये 765 जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात विविध पदांची भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nमोफत डाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - फेब्रुवारी २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/11/current-capsule-8-nov-2014.html", "date_download": "2018-05-24T13:52:28Z", "digest": "sha1:R4SUDZETQTCS5PZQGHYOFOCWNCW4VTYG", "length": 15293, "nlines": 93, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : संक्षिप्त चालू घडामोडी 8 नोव्हेंबर 2014", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसंक्षिप्त चालू घडामोडी 8 नोव्हेंबर 2014\nस्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या चालू घडामोडी आता सारांश स्वरुपात\nसांसद आदर्श गाव योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील जयापूर या गावाची निवड केली आहे.\nखासदाराने स्वतः त्याच्या क्षेत्रातील गावांचा विकास अनुभवावा आणि त्या माध्यमातून देशाचा विकास व्हावा हा या योजनेचा उद्देश.\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे देशाचे भावी संरक्षणमंत्री असतील.\nरविवारी पर्रिकर हे देशाचे संरक्षणमंत्री म्हणून शपथ घेत आहेत.\nसोमवारी ते (10 नोव्हेंबर रोजी) ते उत्तरप्रदेशमधून राज्यसभेवर जाण्यासाठी अर्ज दाखल करतील.\nसरकारचे विविध कल्याणकारी कार्यक्रम राबविण्यासाठी देशभरातील लक्षावधी सेवानिवृत्त नागरिकांची मदत घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.\nही मदत ऐच्छिक पद्धतीने घेण्यात येणार.\nयाकामी निवृत्तिवेतन व सेवानिवृत्त कल्याण विभागाने पुढाकार घेतला असून, त्यासाठी 'संकल्प' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे\nकॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱयांवर दबाव ठेवण्यासाठी प्रति मंत्रिमंडळ समित्या (शॅडो कॅबिनेट) नेमण्याचा निर्णय घेतला आहे.\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होते आहे. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.\nहिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सात प्रति मंत्रिमंडळ समित्या स्थापन करण्याचे पक्षाने ठरविले आहे. या समित्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री ए. के. अॅंटनी, एम. वीरप्पा मोईली, आनंद शर्मा, ऑस्कर फर्नांडिस यांच्यासह लोकसभेतील पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांचा समावेश आहे\nविशाखापट्टनम बंदराजवळ भारतीय नौदलाचे \"अस्त्रवाहिनी ए-72\" हे जहाज बुडाले.\nचीनने फेसबुक, ट्विटरवरची बंदी सध्या उठवली आहे.\nआशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (अपेक)च्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही बंदी उठवण्यात आली आहे.\nआंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ही सुविधा चीनने प्रथमच उपलब्ध करून दिली आहे.\n१० नोव्हेंबरपासून बीजिंग येथे ही परिषद सुरू होत आहे.\nचीनमध्ये दलाई लामा यांच्या संबंधित सर्व गुगल सर्चवरही बंदी आहे. मात्र परिषदेदरम्यान ही सर्च टर्म खुली करण्यात आली आहे.\nब्रिटन संसदेसमोरील चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यास आवश्यक असलेले एक दशलक्ष पौंड गोळा करण्याकरिता जनजागृतीसाठी भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई हे सत्याग्रह करणार आहेत.\nमहात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक असलेला निधी गोळा करण्यासाठी ७४ वर्षीय देसाई यांनी महात्मा गांधी स्मृती विश्वस्त संस्था स्थापन केली आहे.\nफ्रान्समध्ये \"सीवायडी-टिडिव्ही\" (CYD-TDV) या डेंग्यूच्या पहिल्या लसीची यशस्वी चाचणी करण्यात आली असून ती वर्षाअखेरीस भारतात उपलब्ध होइल.\nअमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित निवडणुकीत जोरदार विजय प्राप्त करीत रिपब्लिकन पक्षाने सिनेटमध्ये बहुमत मिळवले आहे. या निकालांमुळे बराक ओबामांना खूप मोठा झटका बसला आहे.\nअमरापूकर यांचा जन्म १९५० सालचा. जन्मगाव (नगर जिल्ह्य़ातील) शेवगाव तालुक्यातील अमरापूर (ज्यावरून त्यांचं नाव अमरापूरकर पडलं), धोरजळ आणि देवाची आळंदी या तीन ठिकाणी त्यांचं बालपण गेलं.\nअमरापूरकरांनी परभणीला ऑल इंडिया रेडिओवर उद्घोषक म्हणून नोकरीही करायला सुरुवात केली. सहा महिन्यात राजीनामा दिला.\n'हॅन्ड्स अप' या मराठी नाटकामध्ये १९८१ मध्ये त्यांनी पहिली भूमिका साकारली. त्यांचे पहिलेच नाटक सुपरहिट झाले. ह्याच नाटकातील काम पाहुन दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी त्यांना 'अर्धसत्य' मधील 'रामा शेट्टी' ची भूमिका दिली.\nमराठीतील शैलीदार कथालेखक श्री. दा. पानवलकर यांच्या 'सूर्य' या कथेवर गोविंद निहलानी यांनी विजय तेंडुलकर यांच्याकडून कथा-पटकथा लिहून घेऊन 'अर्धसत्य' हा चित्रपट १९८४ साली केला. अर्धसत्य' या चित्रपटातील त्यांचा 'रामा शेट्टी' भाव खाऊन गेला.\nमहेश भट्ट दिग्दर्शित 'सडक' चित्रपटातील 'महाराणी' ह्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.\n३० वर्षांमध्ये अमरापूरकर यांनी जवळपास ४५० हून अधिक हिंदी चित्रपटांत आणि ७०-८० मराठी चित्रपटांत भूमिका केल्या. याशिवाय भोजपुरी, गुजराती, बंगाली, उडिया चित्रपटांमध्ये काम केलं.\n'कन्यादान'सारख्या काही नाटकांचं दिग्दर्शनही केलं.\nत्याचबरोबर 'किमयागार' हे नाटकही लिहिलं.\nरिचर्ड बोलेस्लाव्हस्की यांच्या 'अ‍ॅक्टिंग - द फर्स्ट सिक्स लेसन्स' या पुस्तकावर आधारित सदाशिव अमरापूरकर आणि आनंद विनायक जातेगांवकर यांनी 'अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ' हे पुस्तक लिहिलं आहे.\nमेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनापासून ते अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनापर्यंत विविध आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले होते.\nत्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती\nदूरदर्शन मालिका-राज से स्वराज तक\nसचिन तेंडुलकर चे आत्मकथन 'प्लेइंग इट माय वे' हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.\nप्रसिध्द खेळाडू आणि त्यांचे चरित्र/आत्मचरित्र ह्यांच्या संकीर्ण यादीसाठी येथे क्लिक करा.\nशीख धर्माचे प्रवर्तक गुरूनानक देव यांचा जन्म 15 एप्रिल 1469 मध्ये 'तलवंडी' येथे झाला होता. सध्या हे स्थळ पाकिस्तानात आहे. गुरूनानक यांच्या जन्मानंतर तलवंडीचे नामकरण ननकाना असे झाले.\nआपल्याला पोस्ट आवडल्यास डाव्या बाजूला असलेले फेसबुक लाईक वर क्लिक करा.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2011/06/07/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2018-05-24T13:30:06Z", "digest": "sha1:MEMRHSDDSZQ7HJCS57CYBM6JMPSAYTOZ", "length": 23676, "nlines": 121, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "पीडीएच्या शिबिराचा समारोप ! | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nवीस वर्षं .. वीस समारोपाचे दिवस .. पण वातावरण तितकंच (किंवा कांकणभर जास्त) भावनिक झालेलं … आणि मग ९.३० च्या सुमारास डोळ्यातले अश्रू पुसत, किंवा मस्त दिलखुलास हसत घेतलेल्या निरोपांचे तेच भारलेले क्षण काल म्हणजे ५ जून २०११ ला सुदर्शन रंगमंचावर पूर्ण भरलेल्या सभागृहासमोर पीडीएच्या नव्या प्रशिक्षणार्थींचे चार नाट्यप्रवेश सादर झाले. या प्रवेशांमधे भाग घेतलेले जवळजवळ सर्वचजण रंगमंचावर प्रथमच पाऊल ठेवत होते. काहींनी फार वर्षांपूर्वी बालनाट्यात घेतलेल्या सहभागानंतर थेट आज पुन्हा रंगमंचावरचा प्रकाश अंगावर झेलला होता .. आणि ह्या नाट्यप्रवेशांची आणखी एक गंमत अशी होती की हे प्रवेश या नव्या कलाकारांना हाताशी घेऊन त्यांच्या दिग्दर्शकांनी केवळ पाच दिवसात बसवले होते. ज्यांनी ती पाहिले त्यांनी भरभरून शाबासकी दिली. पण ज्यांनी ते पाहिले नाही त्यांच्यासाठी इथे काही क्षणचित्रंही देत आहोत.\nहे नाट्यप्रवेश गेल्या चार वर्षांपासून थेट नाटकाच्या सादरीकरणाची चुणूक शिबिरार्थींना मिळावी म्हणून बसवायला सुरूवात केली गेली. म्हणजे हा जो कालचा समारंभ होता, तो या सादरीकरणांच्या कालावधीपर्यंत त्यांच्या शिक्षणाचाच भाग होता हे आता इथे सांगायला हरकत नाही. प्रशिक्षणासाठी एखाद्या नाट्य-प्रशिक्षण संस्थेमधे अथवा विद्यापीठात जे केलं जातं ते सर्व इथे, पीडीएमधे केलं जातंच पण त्यात पीडीएने गेल्या अनेक वर्षांमधे कमावलेल्या उत्तम व्यवस्थापन कौशल्यांचा आणि ते साकारणार्‍या आमच्या सगळ्या सदस्यांचाही कस इथे लागत असतो. प्रसंगानुरूप वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य, प्रकाश (आणि संगीतही) हे सर्व वेळच्यावेळी, म्हणजे एकतर तालमींच्या एकंदर पांच दिवसांपैकी जवळपास शेवटच्या एक-दोन दिवसातच जागच्याजागी उपलब्ध करून देणं ही एक कमालच असते. प्रेक्षकांचा फार वेळ न खाता काही क्षणात पुढल्या प्रवेशासाठी सर्व सिद्धता सुदर्शनमधे करून दिली जात असते. यातूनच पीडीएची अफलातून बॅकस्टेज टीम तयार होत गेली आहे. स्मिता तावरे, अमृता वाणी, प्राजक्ता पाटील, प्रवीण निडगुंडे, रूपाली भावे, विक्रांत ठकार ही सर्व मंडळी ही सर्व जय्यत तयारी करण्यात आणि शिबिरार्थींना तयार करण्यात गुंतली होती .. दुपारी तीन वाजल्यापासून अगदी थेट समारंभ संपल्यावरही त्यांचं काम चालूच होतं.\nकाल पहिला प्रवेश सादर झाला तो आचार्य अत्रे यांच्या भ्रमाचा भोपळा या नाटकावर आधारित होता. अत्र्यांची भाषा आणि त्यातला गडगडाटी विनोद एक शिबिर केल्यावर शेवटच्या पाच दिवसांच्या तालमींच्या भांडवलावर पेलणं हे महा-आव्हान या संघाने चांगलंच पेललं. तरूण पिढीतल्या प्रेक्षकांनी काही विनोद तर अक्षरशः डोक्यावर घेतले. निखिल देव आणि सागर यार्दी या दोघांनी या प्रवेशाचं दिग्दर्शन केलं होतं\nदुसरा प्रवेश सादर केला गेला तो होता “एक लिअर असा ” ह्या मधे विंदा करंदीकर यांनी शेक्सपिअरच्या किंग लिअरचं जे मराठी भाषांतर केलं आहे, त्यातील काही स्वगतांसहित एका ज्येष्ठ नाट्यकलावंताच्या भ्रमिष्ठपणासोबत, त्याच्या मुलीने त्याचा घेतलेला शोध असं कथानक होतं. प्रदीप वैद्य यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या प्रवेशात अभिनयावर कलाकारांनी घेतलेली मेहनत आणि अगदी छोट्यातछोटे बारकावेही न सोडता केलेला नैसर्गिक अभिनय ही वैशिष्ठ्ये होती.\nअनिल बर्वे हे व्यावसायिक रंगभूमीला अतिशय वेगळ्या धाटणीची समर्थ नाटकं देणार्‍या लेखकाचं नाव. अलिकडे त्यांचं हमीदाबाईची कोठी हे नाटक पुन्हा रंगमंचावर आलं आहे. त्याचं आणखी एक नाटक “ मी स्वामी या देहाचा ..” चक्क इच्छामरण या विषयावर होतं आणि ते जवळपास वीस वर्षांपूर्वी व्यावसायिक रंगभूमीवर सादर होत होतं. या नाटकातल्या प्रवेशावर आधारित तिसरं सादरीकरण संहितेची उत्तम बांधीव रचना आणि त्यामधे मांडलेले या विषयाशी संबंधित विविध प्रश्न लोकांसमोर संयत पण प्रभावीपणे सादर करणार्‍या या नवीन कलाकारांमुळे चांगलंच वठलं \nमी स्वामी … १\nमी स्वामी … ३\nमी स्वामी … ४\nमी स्वामी … ५\nमी स्वामी … ६\nमी स्वामी … ७\nयावर्षीच्या प्रवेशनिवडीचं वैशिष्ठ्य असं की सर्व विविध प्रकारचे प्रवेश यावर्षी होते. जुनं, विनोदी, भाषेचं सौंदर्य जपणारं, लयबद्ध संवाद असलेलं, थोडं भास-आभासांचं नाट्य, काहीसं जुन्या पण ठाशीव रचनेचं, उत्तम संवादात्मक रचनेचं या सर्वांसोबतच अगदी आजचं, प्रायोगिक रंगभूमीवरचं आजच्या जीवनाचा शोध घेणारं असही त्यात होतं .. सागर देशमुख ह्या पीडीएच्या शिबिरातच आपली नाट्यवाटचाल सुरू केलेल्या तरूण लेखकाचं तळ्यात मळ्यात हे नाटक रुपाली भावेने दिग्दर्शित केलं होतं .. ही एकांकिका पस्तीस मिनिटं दोनच कलाकारांमधे सादर होते .. हे एव्हढंच नाही तर त्यातले सर्व बारकावे टिपत, ते सादर करत पुढे जात आजच्या तरूण जोडप्याचं तुटलेपण सादर करण्याचं आव्हान दोन्ही कलाकारांनी मस्त पेललं.\nमग रेणुका बोधनकरने शिबिरार्थींच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त केलं. उत्तम वही (शिबिर दैनंदिनी) लिहिण्याचं प्रोत्साहनपर बक्षिस मिळालं ते जान्हवी काळे, वृशाली कुरणे, अधीश पायगुडे आणि आशिष जाधव यांना. खूप मन लावून आणि अतिशय सविस्तरपणे आणि नीट ही रोजनिशी लिहिल्याबद्दल. या समारंभाच्या अध्यक्षा म्हणून आलेल्या डॉ. माधवी वैद्य (कवयित्री, लेखिका आणि कार्याध्यक्षा, मराठी साहित्य परिषद, पुणे) यांनी मग सर्व शिबिरार्थींचं कौतुक केलं आणि कुसुमाग्रजांच्या कविता आणि अन्य दाखले देत खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि हा सोहळा संपला.\nअध्यक्षा डॉ. माधवी वैद्य\nआज संध्याकाळी जवळपास सर्व शिबिरार्थींचे एकमेकांना आणि प्रशिक्षकांना एसेमेस् गेले असतील. काही शिबिरार्थींनी तर चक्क ५ वाजता व्यायाम केला, वाचन, गप्पा अश्या गोष्टी एकमेकांच्या सोबतीत आजही केल्या आणि मग ९.३० ला श्लोक म्हटला आणि घरी गेले. शिबिराचं हे असंच आहे .. असतं .. ते दिवस संपतात .. पण त्यांची जादू चालूच राहाते .. पुढे अनेक दिवस .. कदाचित जन्मभर \nPosted in नवीन काय चालू आहे , पीडीए पुणे, पीडीए शिबिर, Theatre Workshop\tअधीशआशिषआशिष वझेजान्हवीडॉ. माधवी वैद्यतळ्यात मळ्यातनिखील देवप्रदीप वैद्यभ्रमाचा भोपळामी स्वामी या देहाचारुपाली भावेलिअरवृषालीशशिकांत कुलकर्णीशिबिर समारोप\n< Previous ५ जून २०११ रोजी सायं ६ वाजता …\nNext > पेशवाई २०११ \n4 thoughts on “पीडीएच्या शिबिराचा समारोप \nनिरंजन गोखले म्हणतो आहे:\nगेली २ वर्ष (२००९ आणि २०१०) मी हा समारोप समारंभ बघतोय. आणि गेली ३ वर्ष मी या शिबिरामध्ये लुडबुड [:)] करतोय त्यामुळे या वर्षी काहीही न केल्याची खूपच खंत आहे…\nम्हणून ही छायाचित्रं बघून मला जरा खूपच बरं वाटलं पण त्याच बरोबर जरा जास्तच “त्रास” झाला (मी तिथे का नव्हतो असं पुन्हा-पुन्हा वाटत राहिलं)\nया वेळी प्रेक्षकात बसून हा समारोप सोहळा बघायला मिळाला याचे खूप समाधान वाटले मागच्या वर्षी आम्ही रंगमंचावर होतो, तो दिवस अक्षरशः डोळ्यांसमोर आला. ५ दिवसात जवळजवळ नवख्या लोकांकडून इतके सुंदर प्रवेश बसवून घेता येतात याची अनुभूती मागच्या वर्षी आली होतीच पण तो अनुभव यावेळी प्रेक्षक म्हणून घायला मिळाला मागच्या वर्षी आम्ही रंगमंचावर होतो, तो दिवस अक्षरशः डोळ्यांसमोर आला. ५ दिवसात जवळजवळ नवख्या लोकांकडून इतके सुंदर प्रवेश बसवून घेता येतात याची अनुभूती मागच्या वर्षी आली होतीच पण तो अनुभव यावेळी प्रेक्षक म्हणून घायला मिळाला नाटकाचा विद्यार्थी म्हणून असे प्रवेश बघताना खूप नव्या गोष्टी कळल्या आणि काही जुन्या शिकवणींची उजळणी झाली. एकूणच खूप मजा आली नाटकाचा विद्यार्थी म्हणून असे प्रवेश बघताना खूप नव्या गोष्टी कळल्या आणि काही जुन्या शिकवणींची उजळणी झाली. एकूणच खूप मजा आली शकू काकांनी सांगितलेले ” ही तुमची पहिली पायरी आहे, इथून तुमची सुरुवात होते ” परत एकदा मनावर बिंबले. वर्षातून शिबीर एकदाच का असते अशी खंतही वाटली. असो, आता पुढच्या वर्षी ………………… क्रमशः \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vivahakshata.com/index.php/about-us/", "date_download": "2018-05-24T13:27:57Z", "digest": "sha1:Z7ENH55MWAHALYEBR3QHA7TFACB5BG4S", "length": 5077, "nlines": 45, "source_domain": "vivahakshata.com", "title": "About Us | विवाह अक्षता वधू वर", "raw_content": "\nप्रत्येक आईवडील आपल्या मुलांना अतिशय लाडाने वाढवतात ,शिकवितात ,चांगले संस्कार करतात. आपली मुलं आपल्यापेक्षा अधिक कर्तृत्ववान व्हावीत यासाठी वाट्टेल ते करून त्यांना चांगले आणि त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. मुलं शिकतात,नोकरी अथवा व्यवसाय करू लागतात मग वेळ येते ती त्यांच्या विवाहाची. आपल्याला सुंदर,सुशिक्षित ,सोज्वळ ,मनमिळाऊ पत्नी /सून मिळावी अशी मुलाची आणि त्याच्या आईवडिलांची तर उच्चशिक्षित,सद्रुड,निर्व्यसनी पती / जावाई मिळावा ही मुलीची आणि तिच्या आईवडिलांची इच्छा असते.\nहल्ली धकाधकीच्या आणि वेगाने पुढे जाणाऱ्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या कामांमध्ये अतिशय व्यस्त झाली आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त इतर कामांना वेळ देणंही शक्य होत नाही. त्यामुळे स्वतःच्या लग्नासाठी स्थळ पाहायला जाणे, त्यासाठी दूरचा प्रवास करणे, नातेवाईक, मित्रमंडळी इत्यादींची व्यवस्था करणे एवढा वेळच कोणाकडे उपलब्ध होत नाही. एकंदरीत पारंपारिक पद्धतीनुसार लग्न जमविण्यात खूप पैसा,वेळ आणि मेहनत खर्च होते.\nवरील सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आम्ही आपल्यासाठी एक आगळीवेगळी वेबसाईट विवाहअक्षता.com घेऊन आलो आहोत. यामध्ये समाजातील विविध धर्मांच्या स्थळांची सविस्तर माहिती एका क्लिकवर आपणास अगदी घरबसल्या उपलब्ध करून देण्यात आली आहे जेणेकरून आपणास आपल्या समाजातील अथवा इतर समाजातील अनुरूप जोडीदाराची निवड करता येईल.तसेच प्रत्येकाच्या गरजेनुसार सदस्यता नोंदणी भरण्याचे तीन ऐच्छिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यासाठीची फीस पण अतिशय माफक ठेवलेली आहे कारण पैश्यांपेक्षा आपणास सुयोग्य अनुरूप जोडीदार आमच्या वेबसाईटद्वारे मिळाल्यास आम्हास भरपूर आनंद व समाधान मिळणार आहे आणि म्हणूनच आपण या आमच्या वेबसाईटचा नक्की विचार करा.\n आपणास हार्दिक शुभेच्छा ,धन्यवाद \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/maharashtra-council-by-poll-bjp-nominates-prasad-lad-instead-of-madhav-bhandari-275292.html", "date_download": "2018-05-24T13:28:16Z", "digest": "sha1:YN7YUTE553M2L3X5CNF244ZQTDAESNH5", "length": 14429, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निष्ठावंत माधव भांडारींएेवजी प्रसाद लाड यांना का उमेदवारी ?", "raw_content": "\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nरेणके आयोगावर टीका केल्याबद्दल हरीभाऊ राठोडांवर मानहानी दावा\nकोल्हापूरच्या पंचगंगेचा प्रकट दिन उत्साहात साजरा\nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nमोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट \n'घशात हात घालून सत्ता बाहेर काढली', राज ठाकरेंनी कुंचल्यातून भाजपला फटकारलं\nपेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \n'आज में आगे...जमाना है पिछे...',सलाम 'तारिणी'च्या रणरागिणींना \nशाही लग्नात प्रियांकाची सुंदर अदा\nकाय म्हणतोय विराट कोहली आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nक्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...\nआयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईची धडक, हैदराबादचा पराभव\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \nकेक कापून बुलेट ट्रेनचा निषेध\n'शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते'\nपेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणण्याचा प्रयत्न\nअखेर निरंजन डावखरे भाजपमध्ये...\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nनिष्ठावंत माधव भांडारींएेवजी प्रसाद लाड यांना का उमेदवारी \nभाजपचे निष्ठावंत प्रवक्ते माधव भांडारी यांनाही डावलण्यात आलंय. त्यामुळे भाजपच्या गोटात लाड यांच्या उमेदवारीमुळे नाराजी पसरली आहे.\n27 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने प्रकाश लाड यांना उमेदवारी देऊन नारायण राणेंचा पत्ता कट केला. पण, भाजपचे निष्ठावंत प्रवक्ते माधव भांडारी यांनाही डावलण्यात आलंय. त्यामुळे भाजपच्या गोटात लाड यांच्या उमेदवारीमुळे नाराजी पसरली आहे.\nविधान परिषदेसाठी भाजपचे निष्ठवंत तसंच भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या नावाची चर्चा होती. विशेष म्हणजे माधव भांडारी यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण, अचानक रविवारी रात्री भाजपच्या कोअर कमिटीत प्रसाद लाड यांचं नाव निश्चित झालं. याआधीही अनेकदा भांडारींनी तिकीट नाकारलं गेलंय. पण प्रत्येक वेळी भांडारींच्या पदरी निराशाच आली.\nप्रसाद लाड यांना का उमेदवारी \nप्रसाद लाड हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या त्यांच्यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जबाबदारी आहे. प्रसाद लाड हे\nमुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जातात. तसंच लाड हे मुंबई बँकेचे संचालक आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनामधील वरिष्ठांसोबत लाड यांचे चांगले संबंध आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी भांडारीऐवजी लाड यांना पुढं केलं. तसंच लाड यांची उद्योगपती म्हणून देखील ओळख आहे. त्यामुळेच की काय लाड यांना उमेदवारी मिळाली अशी चर्चा रंगलीये.\nदरम्यान, मी पक्षाकडे उमेदवारी मागितली नव्हती. माझ्या नावाची चर्चा का झाली हे मला माहिती नाही. पण मी पक्षाचा 1980 पासूनचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे अशी प्रतिक्रिया माधव भांडारींनी दिली.\nमात्र, भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्या आयारामांचे 'लाड' होताय आणि निष्ठावंताना डावललंय जातंय अशी नाराजी पसरली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPmadhav bhandariप्रसाद लाडभाजपमाधव भांडारी\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nकुमारस्वामी सरकारसाठी धोक्याची घंटा, काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार नाराज\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nअभी तक \u0003खेलने के लिए\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7.html", "date_download": "2018-05-24T13:32:10Z", "digest": "sha1:D5W6D35L5TDAQB5FWI5XWPMJMBH66JMV", "length": 28565, "nlines": 147, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog ‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध \n‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध \nमहाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील ‘एमआयएम’ या अल्पाक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या हैद्राबादच्या ‘मजलिसे इत्तिहादुल मुसलमिन’ने बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीने काहींच्या नजरा उंचावल्या आहेत तर मराठवाड्यातील बुद्धिवंत, समाजचिंतक, पत्रकार आणि आज वयाची साठी पार केलेल्यांच्या नजरा भयकंपित झालेल्या आहेत. ‘एमआयएम’ने राज्यात दोन जागी विजय संपादन केला आहे, ११ विधानसभा मतदार संघात हा पक्ष दुसऱ्या नाही तर तिसऱ्या स्थानावर आहे. देश जरी १५ ऑगस्ट १९४७ला स्वतंत्र झाला तरी मराठवाड्यात मात्र स्वातंत्र्याची ती किरणे पोहोचायला १७ सप्टेबर १९४८ ही तारीख उजाडावी लागली. तोपर्यंत मराठवाडा निझामाच्या नियंत्रणाखाली होता आणि निझाम पुरस्कृत रझाकारांनी मराठवाड्यातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार त्या काळात केले. हिंदुंच्या माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासोबतच प्रशासन, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण अशा सर्वच आघाड्यावर हा दहशतवाद तसेच अत्याचार होता आणि समाज त्या सावटात मिणमिणता जगत होता. आज वयाची साठी पार केलेल्यांच्या मनावर त्या अत्याचाराचे व्रण अद्यापही ताजे आहेत..ठसठसते आहेत. ‘एमआयएम’च्या सर्वेसर्वा असणारांची नाळ त्या अत्याचारकर्त्यांशी जुळलेली आहे हा, मराठवाड्यातील या ‘एमआयएम’च्या विजय आणि विस्तारामुळे भयकंपित झालेल्या विरोधकांचा पाया आहे. निझाम आणि रझाकार यांच्याप्रमाणेच ‘एमआयएम’ही आक्रमक धर्मांध आहे आणि हीच मराठवाड्यातील जाणत्यांच्या चिंतेची बाब आहे. (माझ्या पिढीचा जन्म मराठवाडा स्वतंत्र झाल्यावर पाच-सात वर्षांनी झाला पण आमच्या पिढीला त्या अत्याचाराच्या कमी प्रमाणत कां होईना झळा बसल्या आहेत . माझी आई नर्स होती.. तिचे त्याकाळातले भयाच्या सावटातले जगणे आजही आठवते. त्याकाळात नेकनूर, पाटोदा, डोंगरकिन्ही, धोंडराई, खंडाळा, अंधानेर अशा विविध गावी प्राथमिक शिक्षण घेताना आम्हाला उर्दू विषय बंधनकारक होता. संध्याकाळी परवचा म्हणताना शुभंकरोती, पाढे आणि उजळणीसोबतच आम्ही ‘अलीफ-बे’ म्हणतो किंवा नाही याची ‘खातरजमा’ केली जात असे. पण, ते असो.) मराठवाड्यातील बहुसंख्य लोकांची ‘एमआयएम’बद्दलची काळजी धर्म-जात-पंथ-विचार यावर आधारीत नसून अत्याचारांच्या वणव्यात पोळलेल्या संवेदनांच्या पातळीवरची ती आहे. मराठवाड्यातील आजच्या पिढीला आणि मराठवाडयाबाहेरील लोकांना ती काळीज विदीर्ण करणारी तीव्रता समजणारी नाही. म्हणूनच त्यांची ‘एमआयएम’वरील टीका आणि मराठवाड्यातील भयकंपित वर्गाची या संदर्भातली काळजी यात फार मोठी दरी आहे.\nसध्या राजकीय आघाडीवर ‘एमआयएम’वर मतप्रदर्शन करण्याची आलेली खुमखुमी बहुसंख्येने उथळ आहे. प्रकाशवृत्त वाहिन्यावरील हे बहुसंख्य राजकीय विश्लेषक काय किंवा ज्यांच्या वक्तव्यावरून सध्या वादळ उठले आहे त्या, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि ‘एमआयएम’च्या उमेदवाराने प्रंचड दमछाक केल्यावर दुसऱ्यांदा विधानसभेवर विजयी झालेल्या प्रणिती शिंदे यांचे एक तर इतिहासाचे आकलन पुरेसे नाही किंवा जे आहे ते तोकडे आहे. प्रणिती शिंदे काय किंवा ऐकीव माहितीवर टीका करणारे काय; पार्श्वभूमी लक्षात न घेता ‘एमआयएम’चा विस्तार महाराष्ट्रात का झाला या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचीही तसदी घेत नाहीत हे आणखी वाईट आहे. हैद्राबादला जन्मलेल्या ‘एमआयएम’ने नांदेड महापलिकेच्या निवडणुकीत जेव्हा पाळेमुळे मराठवाड्यात आणि पर्यायाने महाराष्ट्रात रोवली तेव्हा राज्यात सत्तारूढ असणाऱ्या सरकारने प्रतिबंधात्मक पावले का उचलली नाहीत, या प्रश्नाचे उत्तर प्रणिती शिंदे यांच्या सारख्यांकडे नाही आणि ते असले तर राजकीय मजबुरी म्हणून ते त्यांना देताही येणार नाही. त्यावेळी प्रणिती शिंदे यांचे वडील सुशीलकुमार शिंदे केंद्रात गृहमंत्री होते आणि महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे सरकार होते याचे स्मरण करून देणे अनुचित ठरणार नाही. ‘आपल्या’ लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात पुरेसे स्थान मिळाले’ नाही या वस्तुस्थितीकडे आणि ‘आपल्याला’ दहशतीखाली जगावे लागते’ असा प्रचार आणि कांगावा करत केवळ धर्माच्या नावावर एक राजकीय पक्ष स्वत:ला संघटीत करतो आहे यातला धोका केंद्र आणि राज्य सरकारांच्या लक्षात आलेला नव्हता असे नाही पण, त्याकडे मतांच्या सोयीसाठी दुर्लक्ष करण्यात आले, हे कटू असले तरी सत्य आहे. विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्यावर ‘एमआयएम’ रिंगणात उतरणार आणि आपली पारंपारिक मते तिकडे वळणार हे स्पष्ट झाल्यावर राज्याच्या सत्ताधाऱ्यांनी अत्यंत घिसाडघाईने तसेच दबावाखाली मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. जास्त लोकसंख्या असणाऱ्या मुस्लिमांना कमी टक्के आरक्षण आणि कमी लोकसंख्या असणाऱ्या मराठ्यांना जास्त टक्के आरक्षण अशी पहिली चूक करण्यात आली. दुसरी चूक म्हणजे या आरक्षणाचा कोणताही फायदा या दोन्ही समाजांना लगेच मिळालाच नाही परिणामी मुस्लिम आणि मराठे दोन्ही मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दुरावले. मराठा मतदार भाजपकडे वळले तर मुस्लिम ‘एमआयएम’कडे. त्याचा जोरदार फटका (आधी लोकसभा निवडणुकीत बसला होताच परिणामी मुस्लिम आणि मराठे दोन्ही मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दुरावले. मराठा मतदार भाजपकडे वळले तर मुस्लिम ‘एमआयएम’कडे. त्याचा जोरदार फटका (आधी लोकसभा निवडणुकीत बसला होताच) विधासभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला. ‘एमआयएम’चे दोन उमेदवार विजयी झाले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे ६० उमेदवार पडले; २००९च्या विधानसभेत मराठा समाजाचे १५६ सदस्य होते ती संख्या २०१४च्या निवडणुकीत १०६ पर्यंत घटली आहे) विधासभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला. ‘एमआयएम’चे दोन उमेदवार विजयी झाले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे ६० उमेदवार पडले; २००९च्या विधानसभेत मराठा समाजाचे १५६ सदस्य होते ती संख्या २०१४च्या निवडणुकीत १०६ पर्यंत घटली आहे राज्याचे राज्यकर्ते किती पक्ष तसेच समाजघातकी निर्णय घेतात आणि त्यामुळे कोणत्या शक्तींना खतपाणी घातले जाते याची हे ढळढळीत उदाहारण आहे ..\n‘एमआयएम’चा विस्तार हा हिंदू मते विभागल्याने झाला आहे असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे; सेना-भाजप युती तुटल्याने हिंदू मते विभागली आणि मुस्लिम मते एकवटली असा त्याचा अर्थ होतो. हे सिद्ध करण्यासाठी औरंगाबाद विधानसभा मतदार संघात विजयी झालेल्या इम्तियाज जलील यांचे उदाहरण या विश्लेषकांकडून देण्यात येते. या मतदार संघात भाजपकडून (सेनेचे माजी महापौर आणि माजी आमदार) किशनचंद तनवाणी तर शिवसेनेकडून (माजी महापौर, माजी खासदार, तत्कालिन आमदार) प्रदीप जैस्वाल लढले. हिंदू मतांची फाटाफूट झाली आणि त्याचा फायदा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या मार्गाने ‘एमआयएम’ला झाला. हे ग्राह्य धरले तर; याची म्हणजे ‘एमआयएम’च्या विजयाची जबाबदारी मग शिवसेना तसेच भारतीय जनता पक्षांवरही येते. सेनेचे माजी दिग्गज मंत्री आणि विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना स्थानिक राजकारणाची गरज आणि स्वत:चे साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी तनवाणी आणि जैस्वाल हे दोघेही नको होतो म्हणून ही म्हणजे; तनवाणी-जैस्वाल अशी लढत खासदार खैरे यांना कशी हवी होती असे जे अचूक विश्लेषण औरंगाबादचे पत्रकार महेश देशमुख यांनी केले ते जाणकारांनी जरूर वाचावे. महेश देशमुख यांच्या प्रतिपादनाचा जरी खासदार खैरे यांनी इन्कार केलेला असला तरी त्यातील तथ्य काही लपत नाही; औरंगाबादकरांना ते तथ्य चांगले ठाऊक आहे आणि निवडणुकीच्या आधीपासून त्याची गल्लीबोळात चर्चा होती; निवडणुकीच्या निकालानंतर त्या चर्चेने चागलेच बाळसेही धरले आहे म्हणजे सत्तेतील पक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच सेना-भाजप या पक्षांसोबतच स्थानिक पातळीवर चंद्रकांत खैरे यांच्यावरही ‘एमआयएम’चे उमेदवार इम्तियाज यांच्या या विजयाची जबाबदारी येते.\nआणखी एक मुद्दा म्हणजे; इम्तियाज यांना मी एक ‘चांगले’ पत्रकार म्हणून ओळखतो. मे १९९८ ते मार्च २००३ याकाळात औरंगाबादला असताना इम्तियाज यांना एक पत्रकार म्हणून बऱ्यापैकी अनुभवता आले. सामाजिक कळकळ, अभ्यासू वृत्ती आणि महत्वाचे म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल धार्मिक कडवेपणा न बाळगता पत्रकारिता करणारा पत्रकार अशी त्यांची प्रतिमा होती. प्रकाशवृत्त वाहिनीवर वावरतानाही ते कधी ‘मुस्लिम’ म्हणून वावरल्याचा माझा तरी अनुभव नाही. तरीही हा उमदा युवक ‘एमआयएम’कडे का वळला या प्रश्नाच्या उत्तराचा कोणी मागोवा घेतलेला दिसत नाहीये. मुख्य असलेल्या राजकीय पक्षात योग्य संधी नाही; एवढेच नाही तर प्रस्थापित राजकीय व्यासपीठावर आपले काय म्हणणे आहे हेही ऐकून घेतले जात नाही असा ग्रह पक्का होऊन जर मुस्लिम तरुण ‘एमआयएम’कडे वळत असतील तर ती जबाबदारी देशातील मुख्य राजकीय पक्षांची नाही का मुस्लिम युवक कोणत्या मन:स्थितीत आहे याचे दिशादिग्दर्शन म्हणजे इम्तियाज यांचा विजय आहे हे बघण्याची आपल्या देशातील प्रमुख राजकीय पक्षांची चिकित्सक दृष्टी हरवली आहे, असा त्याचा अर्थ नाही काय मुस्लिम युवक कोणत्या मन:स्थितीत आहे याचे दिशादिग्दर्शन म्हणजे इम्तियाज यांचा विजय आहे हे बघण्याची आपल्या देशातील प्रमुख राजकीय पक्षांची चिकित्सक दृष्टी हरवली आहे, असा त्याचा अर्थ नाही काय ‘एमआयएम’चे सर्वेसर्वा ओवैसी यांची काही भाषणांच्या क्लिप्स मी ऐकल्या; (काही प्रसंगी त्यांची भाषा खरेच भडक आणि कडवी आहे पण, ती आपल्या चांगल्या परिचयाची आहे ‘एमआयएम’चे सर्वेसर्वा ओवैसी यांची काही भाषणांच्या क्लिप्स मी ऐकल्या; (काही प्रसंगी त्यांची भाषा खरेच भडक आणि कडवी आहे पण, ती आपल्या चांगल्या परिचयाची आहे) एका ठिकाणी त्यांनी मुस्लिम आणि दलित यांनी एकत्र यावे असे आग्रही आवाहन केले आहे. खरेच तसे घडले तर मग हे आव्हान काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मृत्युघंटा आहे याची पुसटशीही जाणीव या दोन्ही पक्षांना झाल्याचे दिसत नाही. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हिंदुत्वाचे कार्ड समोर करत जर कोणी निवडणुकीत विजय मिळवत असेल तर मग तोच अधिकार मुस्लिम आणि दलित मतांच्या आधारे निवडणुका लढवणाऱ्या अन्य कोणाला नाकारता येणार नाही. लोकशाहीची जी काही चौकट आपण स्वीकारल्याचा दावा करतो त्या चौकटीत राहूनच ‘एमआयएम’णे निवडणुका लढवल्या आहेत हे आपल्याला विसरता येणार नाही. तरीही ते भारतीय लोकशाहीसाठी घातक आहेत असे जर टीकाकारांचे म्हणणे असेल तर मग दोष आपण स्वीकारलेल्या चौकटीचाही आहे, हे मोकळेपणाने मान्य करण्याचा आणि तो दोष दूर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत किंवा नाही, हा खरा मुद्दा आहे.\nम्हणूनच ‘एमआयएम’चा विचार राजकीय उठावळ तसेच उथळपणे करता येणार नाही. चर्चेचा नुसता काथ्याकुट करत बसण्यापेक्षा ‘एमआयएम’ही जर राजकीय आणि सामाजिक समस्या/धमकी/भीती/धोका असेल तर त्यावर उपाय शोधण्यासाठी मुळाशी जावे लागेल. ‘एमआयएम’च्या विजयातून हाच धडा मिळाला आहे, हे आपण लक्षात घ्याला हवे.\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nदेवेंद्र सरकारसमोरील जटील आव्हाने…\nराज ठाकरे आणि नेमाडेंची ताशेरेबाजी \nडिलीट न होणारी माणसं…\n‘मनोहर’ असलं आणि नसलं तरी…\nकॉंग्रेसचं जहाज भरकटायला नको…\nदानवेंचा रिकामा आड आणि पोहोरा\n‘माध्यम’चं वेगळेपण आणि ‘आमादमी विदाऊट पार्टी’\nगडकरींचे ताकाचे भांडे आणि उद्धवची मजबुरी \nभीमा कोरेगावनंतर : काही निरीक्षणे\nदिल्ली दरबारी ‘शीला कि वापसी’\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://kavitalihi.blogspot.in/2016/11/blog-post_30.html", "date_download": "2018-05-24T13:20:14Z", "digest": "sha1:WEGSRAEGNLZQNBE66E7RKRSQEB7FENPC", "length": 10043, "nlines": 239, "source_domain": "kavitalihi.blogspot.in", "title": "Strewn Ashes: बहुरूपी आवळा .....", "raw_content": "\nसध्या आवळ्याचा सीझन सुरु आहे, आणि ज्या एका अंगत-पंगत समूहाची मी फेसबुकवर मेम्बर आहे, त्या ग्रुप मध्ये आवळ्याच्या विविध पदार्थांबद्दल पोस्ट्स येत आहेत . आवळा सुपारी, आवळा लोणचे, मोरावळा, खारवलेला आवळा , वगैरे वगैरे .\nहे सर्व वाचून आवळ्याबद्दल खरंच कौतुक वाटलं . उत्कृष्ट पौष्टिक मूल्य तर आहेतच, पण कितीतरी प्रकारनी त्याच्यावर प्रक्रिया केल्या जाताताजातात आणि विवध पदार्थ बनतात .\nइतके सर्व प्रकार बनवण्याचा माझा पिंड नाही; मला स्वतःला आवळा नुसताच मीठ लावून खायला आवडतो, आणि मग त्यावर पाणी प्यायला आवडतं , कारण ते खूप मधुर लागतं ....\nकविता करणं कधी कधी जमतं ; अशीच ही बहुरूपी आवळ्यावर एक ......\nआवळ्यांचा सीझन सुरु झाला\nकि अगदी एखादा सिनेमा बघितल्यासारखं वाटतं .\nकाही आवळे धुऊन पुसून अगदी\nलगबगीने प्रेशर कुकर मध्ये जातात ,\nअचानक थोडे पारदर्शक होऊन बाहेर पडतात .\nन शोभणाऱ्या बियाना चक्क बाहेरचा रस्ता दाखवला जातो,\nजातीने लोणच्याला हजर असतात.\nकधी कधी तिखट न सोसणाऱ्या ,\nकिंवा केवळ फॅशन म्हणून तसे दाखवणाऱ्या ,\nएका बरणीत बसून मिठाच्या पाण्यात\nपरदेशातल्या बीचेस वर करतात\nतसे सूर्यस्नान करतात .\nअश्या प्रकृती जपणार्या आवळ्यांमध्ये\nकाही जुन्या विचाराचे ,\nडायबिटीसचा विचार धुडकावणारे पण असतात ,\nसाखरेच्या सुंदर पाकात मुरून\nआणि औषधी म्हणून इकडे तिकडे प्रसिद्ध होतात .\nकाही हरहुन्नरी आवळे ,\nआले, हळद आणि आंबेहळद मंडळीत रमतात ,\nआणि मोहरीच्या डाळीत , कधी कधी व्हिनेगर मध्ये\nउर्वरित आयुष्य घालवतात .\nअनेक देश सेवेला वाहून घेतलेले आवळे ,\nआपले अख्खे आयुष्य ,\nइतर चौसष्ट औषधी वनस्पतींबरोबर घलवून ,\nच्यवनप्राश बनतात , आणि अमर होतात .\nकाही वेळा आवळे अगदी खेळकर असतात ,\nआणि अगदी तुकडे तुकडे होऊन\nमीठ, आणि लिंबाचा रस लोशन सारखा लावून\nमानवांसारखे आवळे जगात फेर आणि लव्हली नसतं ,\nआणि कडक, काळपट पण चवीला ग्रेट\nअशी आवळा तुकडा सुपारी बनते.\nपण आवळे म्हटलं कि प्रकार आलेच.\nकाही तारुण्याने रसरसलेले प्रकार ,\nसगळ्याचा अगदी कीस काढतात.\nअमुक एक पद्धतीतच उन्हात बसायचं,\nवेडे वाकडे तुकडे नाही,\nवेळो वेळी लिंबाचा रस वगैरे चा रतिभ चालूच,\nहळूच नाजूक हाताने वर खाली करवून घेणे,\nआणि पूर्ण कोरडे वाळल्यावर\nएका छानश्या काचेच्या बरणीत विराजमान होणे.\nअर्थात सर्वसाधारण जनता स्टाईल आवळे पण असतात\nआणि ते अगदी स्वखुशीने स्वतः\nचटण्या , रसम , इत्यादी मध्ये\nहिरीरीने भाग घेतात .\nपण एक आवळा असा पण असतो,\nकि छोट्याशा हातांमध्ये बसून ,\nतिखट मिठाच्या ताटलीतल्या पुडेत\nमधून मधून पडण्यात ,\nआणि दुधाच्या दातांनी चावून घेण्यात\nआणि आंबट तुरट म्हणून\nडोळे बारीक करून जेव्हा एखाद्याच्या ओठावर\nतेव्हा तर आवळा कृतकृत्य होतो....\nएका वल्ड कप ची दुसरी गोष्ट\n आम्ही नाही जा …\nश्रीखंडाचे मानसशास्त्र ​ ...\nभजी आणि डार्विनची गोष्ट .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi09-49.htm", "date_download": "2018-05-24T13:39:02Z", "digest": "sha1:KW5S6ITMKVPRUV4NT4CLQRP35Y4GJD3B", "length": 19022, "nlines": 179, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - नवमः स्कन्धः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः", "raw_content": "\nका वा सा सुरभिर्देवी गोलोकादागता च या \nतज्जन्मचरितं ब्रह्मञ्छ्रोतुमिच्छामि यत्‍नतः ॥ १ ॥\nगवामधिष्ठातृदेवी गवामाद्या गवां प्रसूः \nगवां प्रधाना सुरभिर्गोलोके सा समुद्‍भवा ॥ २ ॥\nबभूव तेन तज्जन्म पुरा वृन्दावने वने ॥ ३ ॥\nएकदा राधिकानाथो राधया सह कौतुकी \nगोपाङ्‌गनापरिवृतः पुण्यं वृन्दावनं ययौ ॥ ४ ॥\nसहसा तत्र रहसि विजहार स कौतुकात् \nबभूव क्षीरपानेच्छा तस्य स्वेच्छामयस्य च ॥ ५ ॥\nससृजे सुरभिं देवीं लीलया वामपार्श्वतः \nवत्सयुक्तां दुग्धवतीं वत्सो नाम मनोरथः ॥ ६ ॥\nदृष्ट्वा सवत्सां श्रीदामा नवभाण्डे दुदोह च \nक्षीरं सुधातिरिक्तं च जन्ममृत्युजराहरम् ॥ ७ ॥\nतदुत्थं च पयः स्वादु पपौ गोपीपतिः स्वयम् \nसरो बभूव पयसां भाण्डविस्रंसनेन च ॥ ८ ॥\nदीर्घं च विस्तृतं चैव परितः शतयोजनम् \nगोलोकेऽयं प्रसिद्धश्च सोऽपि क्षीरसरोवरः ॥ ९ ॥\nगोपिकानां च राधायाः क्रीडावापी बभूव सा \nरत्‍नेन्द्ररचिता पूर्णं भूता चापीश्वरेच्छया ॥ १० ॥\nबभूव कामधेनूनां सहसा लक्षकोटयः \nयावन्तस्तत्र गोपाश्च सुरभ्या लोमकूपतः ॥ ११ ॥\nतासां पुत्राश्च बहवः सम्बभूवुरसंख्यकाः \nकथिता च गवां सृष्टिस्तया च पूरितं जगत् ॥ १२ ॥\nपूजां चकार भगवान् सुरभ्याश्च पुरा मुने \nततो बभूव तत्पूजा त्रिषु लोकेषु दुर्लभा ॥ १३ ॥\nबभूव सुरभिः पूज्या धर्मवक्त्रादिदं श्रुतम् ॥ १४ ॥\nध्यानं स्तोत्रं मूलमन्त्रं यद्यत्यूजाविधिक्रमम् \nवेदोक्तं च महाभाग निबोध कथयामि ते ॥ १५ ॥\nॐ सुरभ्यै नम इति मन्त्रस्तस्याः षडक्षरः \nसिद्धो लक्षजपेनैव भक्तानां कल्पपादपः ॥ १६ ॥\nध्यानं यजुर्वेदगीतं तस्याः पूजा च सर्वतः \nऋद्धिदा वृद्धिदा चैव मुक्तिदा सर्वकामदा ॥ १७ ॥\nलक्ष्मीस्वरूपां परमां राधासहचरीं पराम् \nगवामधिष्ठातृदेवीं गवामाद्यां गवां प्रसूम् ॥ १८ ॥\nपवित्ररूपां पूतां च भक्तानां सर्वकामदाम् \nयया पूतं सर्वविश्वं तां देवीं सुरभिं भजे ॥ १९ ॥\nघटे वा धेनुशिरसि बन्धस्तम्भे गवामपि \nशालग्रामे जलाग्नौ वा सुरभिं पूजयेद्‌ द्विजः ॥ २० ॥\nयः पूजयेच्च सुरभिं स च पूज्यो भवेद्‍भुवि ॥ २१ ॥\nएकदा त्रिषु लोकेषु वाराहे विष्णुमायया \nक्षीरं जहार सुरभिश्चिन्तिताश्च सुरादयः ॥ २२ ॥\nते गत्वा ब्रह्मलोके च ब्रह्माणं तुष्टुवुस्तदा \nतदाज्ञया च सुरभिं तुष्टाव पाकशासनः ॥ २३ ॥\nनमो देव्यै महादेव्यै सुरभ्यै च नमो नमः \nगवां बीजस्वरूपायै नमस्ते जगदम्बिके ॥ २४ ॥\nनमो राधाप्रियायै च पद्मांशायै नमो नमः \nनमः कृष्णप्रियायै च गवां मात्रे नमो नमः ॥ २५ ॥\nकल्पवृक्षस्वरूपायै सर्वेषां सततं परे \nक्षीरदायै धनदायै बुद्धिदायै नमो नमः ॥ २६ ॥\nशुभायै च सुभद्रायै गोप्रदायै नमो नमः \nयशोदायै कीर्तिदायै धर्मदायै नमो नमः ॥ २७ ॥\nस्तोत्रश्रवणमात्रेण तुष्टा हृष्टा जगत्प्रसूः \nआविर्बभूव तत्रैव ब्रह्मलोके सनातनी ॥ २८ ॥\nमहेन्द्राय वरं दत्त्वा वाञ्छितं चापि दुर्लभम् \nजगाम सा च गोलोकं ययुर्देवादयो गृहम् ॥ २९ ॥\nबभूव विश्वं सहसा दुग्धपूर्णं च नारद \nदुग्धं घृतं ततो यज्ञस्ततः प्रीतिः सुरस्य च ॥ ३० ॥\nइदं स्तोत्रं महापुण्यं भक्तियुक्तश्च यः पठेत् \nस गोमान् धनवांश्चैव कीर्तिमान्पुत्रवांस्तथा ॥ ३१ ॥\nस स्नातः सर्वतीर्थेषु सर्वयज्ञेषु दीक्षितः \nइह लोके सुखं भुक्त्वा यात्यन्ते कृष्णमन्दिरे ॥ ३२ ॥\nसुचिरं निवसेत्तत्र करोति कृष्णसेवनम् \nन पुनर्भवनं तत्र ब्रह्मपुत्रो भवेत्ततः ॥ ३३ ॥\nनारायण म्हणाले, \"ती गाईची अधिदेवता असून ती सुरभी गोलोकातच उत्पन्न झाली. एकदा राधानाथ राधा व गोपिकांसह वृंदावनात गेले. तेथे बराच कालापर्यंत त्यांनी एकांतात विहार केला. तेव्हा भगवंताला दूध प्यावेसे वाटले. त्यावेळी आपल्या डाव्या बाजूतून त्यांनी सुरभीला उत्पन्न केले. ती सवत्स व दुभती धेनू असून तिच्या वत्साला मनोरथ म्हणतात. त्या धेनूला पाहिल्यावर दामाने एका भांडयात तिचे दूध काढले. ते अमृताहूनही मधुर दूध भगवान पिऊ लागले. पण अचानकपणे त्यांच्या हातातून भांडे निसटले व ते जेथे पडले तेथे दुधाचे सरोवर झाले. ते अत्यंत विस्तृत असे शंभर योजनेपर्यंत प्रचंड होते. गोलोकात क्षीरसरोवर म्हणून ते विख्यात आहे.\nते सरोवर गोपी व राधा यांना पुष्करणीइतके प्रिय झाले. त्याचवेळी जेवढे गोप होते तेवढयाच आणखी कित्येक सवत्स कामधेनू सुरभीच्या शरीरातून प्रकट झाल्या. पुढे त्याच्याच संततीने जग व्यापले आहे. प्रथम भगवंताने तिचे पूजन केले. नंतर त्रिभुवनात ती पूजिली जाऊ लागली. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस त्या सुरभीची पूजा करावी.\n\" ह्या तिच्या षडाक्षरी मंत्राचा लक्ष जप केल्यास मंत्र सिद्ध होतो. हा मंत्र म्हणजे कल्पतरूच आहे.\nयजुर्वेदात तिचे ध्यान सांगितले आहे. तिचे पूजन समृद्धी प्राप्त करून देते. तसेच मुक्ती मिळून सर्व मनोरथ पूर्ण होते. कारण ती राधेची सखी आहे. गाईमधील ती पहिली गाय\nअसून गाईंची अधिदेवता आहे. ही गोमाता पवित्ररूपिणी भक्तांची मनोरथ पूर्ण करणारी असून जगात पवित्र आहे. अशा त्या सुरभी देवीचे मी भजन करतो. असे म्हणून घरात अथवा गाईच्या मस्तकावर, गाय बांधतो त्या खांबावर, शालग्रामामध्ये, पाण्यात, अग्नीत तिचे ब्राह्मणाने पूजन करावे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस सकाळी भक्तीयुक्त मनाने तिची पूजा केल्यास तो भूलोकात मान्य होतो. पूर्वी एकदा वराह कल्पात विष्णु मायेच्या प्रभावामुळे सुरभीने त्रैलोक्यातील दूध नाहीसे केले. तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले व त्याच्या आज्ञेवरून इंद्राने सुरभीचे स्तवन केले. इंद्र म्हणाला, \"हे महादेवी, हे सुरभीदेवी तुला नमस्कार असो, तूच त्रैलोक्यातील गोमातांची बीजरूपी देवता आहेस. तू लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालीस. कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांना प्रिय अशा तुला मी नमस्कार करतो. तू क्षीर, बुद्धी, धन देणारी आहेस, हे देवी, माझा तुला नमस्कार असो. हे शुभदे, तू कल्याणरूपिणी, गाई-बैल उत्पन्न करणारी आहेस. तुला प्रणाम असो. हे देवी, तू यश, कीर्ती, धर्म आहेस. मी तुजपुढे लोटांगण घालतो.\"\nहे स्तोत्र ऐकल्यावर ती गोमाता प्रसन्न झाली व ब्रह्मलोकी इंद्रासमोर प्रकट होऊन तिने महेंद्रास वर दिला. नंतर ती गोलोकी निघून गेली. पुढे विश्वात दुधाची पूर्णता झाली. देवही तृप्त झाले. जो हे स्तोत्र भक्तीने पठण करतो तो गोमान्, धनवान, कीर्तिवान, पुत्रवान् होतो व तीर्थस्नानाचे पुण्य प्राप्त करून घेतो. त्याला यज्ञात दीक्षाग्रहण केल्याचे फळ मिळते. तो शेवटी कृष्णमंदिरी पोहोचतो व कृष्णाची सेवा करतो. तो पुनर्जन्मापासून मुक्त होतो व सुरभीच्या कृपेमुळे तो कृष्णभक्त होतो.\"\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां नवमस्कन्धे\nसुरभ्युपाख्यानवर्णनं नामेकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ४९ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://kha-gol.blogspot.com/2010/08/blog-post_31.html", "date_download": "2018-05-24T13:23:28Z", "digest": "sha1:VI4JJFVUYHVVDRZMXBVTL2D62GOUSZPE", "length": 7046, "nlines": 46, "source_domain": "kha-gol.blogspot.com", "title": "खगोल: सूर्य - १३", "raw_content": "\nआज आपण सूर्यासंबंधिच्या प्रश्नाचं उत्तर पाहू या. प्रश्न असा आहे:\nसौरस्फोटातून बाहेर फेकली जाणारी उर्जा सूर्याच्या वातावरणाच्या बाहेर गेल्यानंतर तिचे काय होते तीच गोष्ट चुंबकीय बलरेषा ताणल्याने बाहेर फेकल्या जाणाऱ्या वायूंची. हे वायू सौरमालेच्या वातावरणाचा भाग बनतात, हे ठीक. पण तेथे त्या वायूंच्या आणखी काही प्रक्रिया होतात का\nसूर्याने बाहेर फेकलेल्या द्रव्याचा सूर्याभोवती एक कडं निर्माण करतात आणि या कड्याला हेलिओस्फिअर किंवा सूर्यमंडळाची सीमा म्हणता येईल. सूर्यातून फेकले गेलेले द्रव्य जिथपर्यंत पोहोचते ते हेलिओस्फिअर. सूर्यातून बाहेर फेकले गेलेले हे द्रव्य काही दशलक्ष किलोमीटर प्रति तास या वेगाने काही शे कोटी किलोमीटर (वेळेच्या भाषेत साधारण दहा हजार तास) प्रवास करते आणि मग या द्रव्याचा वेग मंदावतो. सूर्याच्या आजूबाजूला असलेल्या तार्‍यांमधूनही अशाच प्रकारे द्रव्य बाहेर टाकले जाते. दोन्ही बाजूंनी, खरंतर सूर्याच्या सगळ्याच बाजूंनी असे द्रव्य बाहेर पडत आहे, ज्याला आंतरतारकीय द्रव्य किंवा साध्या भाषेत तार्‍यांच्या मधलं वस्तूमान, द्रव्य असं म्हणता येईल, इंग्लिशमधे interstellar medium / ISM. या द्रव्यामुळे सूर्यातून बाहेर फेकल्या गेलेल्या द्रव्याचा वेळ हळूहळू कमी होतो, याला शास्त्रीय भाषेत termination shock म्हणतात; आणि ज्या ठिकाणी सूर्यातून बाहेर फेकलेले द्रव्य आणि आंतरतारकीय द्रव्य यांचा दाब समसमान होतो, प्रेशर एकसारखे होते, तिथे सूर्याची सीमा संपते. सूर्यातून बाहेर पडणार्‍या द्रव्याचा प्रवास तिथेच थांबतो. शास्त्रीय परिभाषेत याला बो शॉक Bow shock असं म्हणतात. सूर्याचा बो शॉक साधारण २३० खगोलीय एकक* अंतरावर आहे असं मानण्यात येतं.\nवरच्या चित्रात सूर्याच्या सीमेचे कल्पनाचित्रं काढलेले आहे. चित्रात टर्मिनेशन शॉक आणि बो शॉक दाखवलेले आहेत.\n*एक खगोलीय एकक = सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं सरासरी अंतर.\nबरेच दिवस मित्रमंडळाकडून खगोलशास्त्राशी संबंधित गोष्टी मराठीत लिहीण्याची पृच्छा होत होती. मी सुद्धा कारणं देत हे करणं टाळत होते. शेवटी निखिल देशपांडे या मित्राच्या सांगण्यावरून, मदतीने हा ब्लॉग सुरू करत आहे. मला खगोलशास्त्राची आवड लागण्याचं वेगवेगळ्या दुर्बिणी आणि कॅमेर्‍यांमधून मिळणारी स्वर्गीय चित्रं. या ब्लॉगमधून शक्यतोवर सोप्या शब्दांत, मराठीमधे विविध खगोलीय चित्रांची, घटनांची माहिती देण्याचा प्रयत्न राहिल. या ब्लॉगची आणखी एक प्रेरणा म्हणजे एपॉड. अगदी रोज नाही जमलं तर आठवड्यातून तीन-चार दिवसतरी नवीन पोस्ट टाकण्याचा प्रयत्न असेल. बघू या कसं जमतं आहे ते\nसर्व चित्रे आंतरजालावरून साभार. आंतरजालावरून, विशेषतः विकीपिडीयावरून माहितीही घेतली आहे, त्यांचेही आभार.\nतिपाई अभ्रिका (M २०)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi03-22.htm", "date_download": "2018-05-24T13:22:36Z", "digest": "sha1:V5KVQ33VJOBK36JVZDZVZHQN245R2PD6", "length": 41082, "nlines": 301, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - तृतीयः स्कन्धः - द्वाविंशोऽध्यायः", "raw_content": "\nव्रजन्तु कामं शिविराणि भूपाः\nश्‍वो वा विवाहं किल संविधास्ये ॥ १ ॥\nगृह्णन्तु सर्वे मयि सुप्रसन्नाः \nश्‍वो भावि कार्यं किल मण्डपेऽत्र\nसमेत्य सर्वैरिह संविधेयम् ॥ २ ॥\nनायाति पुत्री किल मण्डपेऽद्य\nकरोमि किं भूपतयोऽत्र कामम् \nप्रातः समाश्वास्य सुतां नयिष्ये\nगच्छन्तु तस्माच्छिविराणि भूपाः ॥ ३ ॥\nन विग्रहो बुद्धिमतां निजाश्रिते\nकृपा विधेया सततं ह्यपत्ये \nसुतां तु गच्छन्तु नृपा यथेष्टम् ॥ ४ ॥\nइच्छापणं वा परिचिन्त्य चित्ते\nसर्वैः समेत्यात्र नृपैः समेतैः\nस्वयंवरः सर्वमतेन कार्यः ॥ ५ ॥\nवचो ययुः स्वानि निकेतनानि \nविधाय पार्श्वे नगरस्य रक्षां\nचक्रुः क्रिया मध्यदिनोदिताश्च ॥ ६ ॥\nपुत्रीं समाहूय गृहे सुगुप्ते\nपुरोहितैर्वेदविदां वरिष्ठैः ॥ ७ ॥\nस्नानादिकं कर्म वरस्य कृत्वा\nआनाय्य वेदीरचिते गृहे वै\nतस्यार्हणां भूमिपतिश्चकार ॥ ८ ॥\nवस्त्रद्वयं गामथ कुण्डले द्वे \nऐच्छत्सुतादानमहीनसत्त्वः ॥ ९ ॥\nमेने तदाऽऽत्मानमनुत्तमञ्च ॥ १० ॥\nर्मुदान्विता वीतभयाश्च सर्वे ॥ ११ ॥\nस्त्रियश्च तां राजसुतां सुयाने \nचतुष्कयुक्ते किल मण्डपे वै ॥ १२ ॥\nअग्निं समाधाय पुरोहितः स\nवधूवरौ प्रेमयुतौ निकामम् ॥ १३ ॥\nतौ चक्रतुस्तत्र यथोचित्तं तत्\nसर्वं विधानं कुलगोत्रजातम् ॥ १४ ॥\nसुपूजितं पारिबर्हं विवाहे ॥ १५ ॥\nददावथ प्रेमयुतो नृपेन्द्रः ॥ १६ ॥\nकरेणुकानां च शतं सुचारु \nविवाहकाले मुदितोऽनुवेलम् ॥ १७ ॥\nदिव्यानि चित्राणि तथाविकानि ॥ १८ ॥\nमदात्सहस्रद्वितयं सुरम्यम् ॥ १९ ॥\nतस्मै ददौ धान्यरसैः प्रपूरितम् ॥ २० ॥\nजगाद वाक्यं विहिताञ्जलिः पुरः \nदासोऽस्मि ते राजसुते वरिष्ठे\nतद्‍ब्रूहि यत्स्यात्तु मनोगतं ते ॥ २१ ॥\nतं चारुवाक्यं निजगाद सापि\nस्वस्त्यस्तु ते भूप कुलस्य वृद्धिः \nसम्मानिताऽहं मम सूनवे त्वया\nदत्ता यतो रत्‍नवरा स्वकन्या ॥ २२ ॥\nन बन्दिपुत्री नृप मागधी वा\nस्तौ‍मीह किं त्वां स्वजनं महत्तरम् \nसुमेरुतुल्यस्तु कृतः सुतोऽद्य मे\nसम्बन्धिना भूपतिनोत्तमेन ॥ २३ ॥\nपरं पवित्रं तव किं वदामि \nदत्ता त्वया पूज्यसुता वरिष्ठा ॥ २४ ॥\nफलाशनायार्थविवर्जिताय ॥ २५ ॥\nसमानवित्तेऽथ कुले बले च\nददाति पुत्रीं नृपतिश्च भूयः \nन कोऽपि मे भूपसुतेऽर्थहीने\nगुणान्वितां रूपवतीञ्च दद्यात् ॥ २६ ॥\nवैरं तु सर्वैः सह संविधाय\nकिं वर्णये धैर्यमिदं त्वदीयम् ॥ २७ ॥\nनिशम्य वाक्यानि नृपः प्रहृष्टः\nगृहाण राज्यं मम सुप्रसिद्धं\nभवामि सेनापतिरद्य चाहम् ॥ २८ ॥\nवने पुरे वासमतो न मेऽस्ति ॥ २९ ॥\nनृपास्तु सन्त्येव रुषान्विता वै\nगत्वा करिष्ये प्रथमं तु सान्त्वनम् \nनोचेत्ततो युद्धमहं करिष्ये ॥ ३० ॥\nधर्मे जयो नैव कृतेऽप्यधर्मे \nकथं भविष्यत्यनुचिन्तितं वै ॥ ३१ ॥\nजगाद वाक्यं हितकारकं तम् \nसर्वात्मना मोदयुता प्रसन्ना ॥ ३२ ॥\nराजञ्छिवं तेऽस्तु कुरुष्व राज्यं\nत्यक्त्वा भयं त्वं स्वसुतैः समेतः \nसुतोऽपि मे नूनमवाप्य राज्यं\nसाकेतपुर्यां प्रचरिष्यतीह ॥ ३३ ॥\nशिवं भवानी तव संविधास्यति \nन काऽपि चिन्ता मम भूप वर्तते\nसञ्चिन्तयन्त्या परमाम्बिकां वै ॥ ३४ ॥\nदोषा गता विविधवाक्यपदै रसालै-\nप्रातर्नृपाः समधिगम्य कृतं विवाहं\nरोषान्विता नगरबाह्यगतास्तथोचुः ॥ ३५ ॥\nअद्यैव तं नृपकलङ्कधरञ्च हत्वा\nबालं तथैव किल तं न विवाहयोग्यम् \nगृह्णीम तां शशिकलां नृपतेश्च लक्ष्मीं\nलज्जामवाप्य निजसद्म कथं व्रजेम ॥ ३६ ॥\nगीतध्वनिं च विविधं निगमस्वनञ्च\nमन्यामहे नृपतिना‍ऽत्र कृतो विवाहः ॥ ३७ ॥\nवैवाहिकेन विधिना करपीडनं वै \nभूपाः परस्परमतिं च समर्थयन्तु ॥ ३८ ॥\nएवं वदत्सु नृपतिष्वथ कन्याकायाः\nकाशीपतिः स्वसुहृदैः प्रथितप्रभावैः ॥ ३९ ॥\nआगच्छन्तं च तं दृष्ट्वा नृपाः काशीपतिं तदा \nनोचुः किञ्चिदपि क्रोधान्मौनमाधाय संस्थिताः ॥ ४० ॥\nस गत्वा प्रणिपत्याह कृताञ्जलिरभाषत \nआगन्तव्यं नृपैः सर्वैर्भोजनार्थं गृहे मम ॥ ४१ ॥\nकन्ययाऽसौ वृतो भूपः किं करोमि हिताहितम् \nभवद्‌भिस्तु शुभः कार्यो महान्तो हि दयालवः ॥ ४२ ॥\nतन्निशम्य वचस्तस्य नृपाः क्रोधपरिप्लुताः \nप्रत्यूचुर्भुक्तमस्माभिः स्वगृहं नृपते व्रज ॥ ४३ ॥\nकुरु कार्याण्यशेषाणि यथेष्टं सुकृतं कृतम् \nनृपाः सर्वे प्रयान्त्वद्य स्वानि स्वानि गृहाणि वै ॥ ४४ ॥\nसुबाहुरपि तच्छ्रुत्वा जगाम शङ्‌कितो गृहम् \nकिं करिष्यन्ति संविग्नाः क्रोधयुक्ता नृपोत्तमाः ॥ ४५ ॥\nगते तस्मिन्महीपालाश्चक्रुश्च समयं पुनः \nरुद्‌ध्वा मार्गं ग्रहीष्यामः कन्यां हत्वा सुदर्शनम् ॥ ४६ ॥\nकेचनोचुः किमस्माकं हन्त तेन नृपेण वै \nदृष्ट्वा तु कौतुकं सर्वं गमिष्यामो यथागतम् ॥ ४७ ॥\nइत्युक्त्वा ते नृपाः सर्वे मार्गमाक्रम्य संस्थिताः \nचकारोत्तरकार्याणि सुबाहुः स्वगृहं गतः ॥ ४८ ॥\nराजकन्येचा सुदर्शनाशी विवाह -\nआपल्या कन्येचे भाषण श्रवण केल्यानंतर शुद्ध मनाने युक्त असलेला, तो सुबाहूराजा स्वयंवर मंडपात जमलेल्या राजांकडे गेला आणि म्हणाला, \"हे भूपालहो, आपण आपापल्या शिबिरात जावे. आजचा स्वयंवरसमारंभ उदईक होईल. आपण सर्व माझ्यावर प्रसन्न व्हा. मी अर्पण केलेल्या भक्ष्य व पेय पदार्थांचा स्वीकार करा. ह्या मंडपामध्येच खरोखर उदयीक आजचे कार्य होईल. ते आपण सर्व मिळून पार पाडा. खरोखर मंडपामध्ये आज कन्या येत नाही. हे भूपालहो, आता येथे मी तिला काय बरे सांगू कन्येची समजूत घालून मी तिला प्रातःकाली येथे घेऊन येईन. राजांनी आता शिबिरात जावे. विचारी लोकांचा आपल्या आश्रित जनांशी कधी कलह होत नाही. अपत्यावर सर्वदा कृपाच केली पाहिजे. ह्यास्तव आपण तिच्यावर कृपा करा.\nमी त्या कन्येला सकाळी येथे आणीन. हे भूपालहो, आपण आता यथेष्ट गमन करावे. इच्छापण अथवा शोर्यपण ह्यांपैकी काही तरी मनामध्ये ठरवून मी प्रातःकाळी कन्येचा विवाह करीन. ह्यास्तव सर्व राजांनी मिळून उदयीक येथे यावे. सर्वांच्या मताने स्वयंवरसमारंभ शेवटास न्यावा.\" हे त्याचे भाषण श्रवण केल्यानंतर राजांना ते खरे वाटले.\nते आपापल्या निवासस्थानाप्रत परत गेले आणि नगराभोवती बंदोबस्त ठेवून त्यांनी माध्यन्ह कालाला विहित असलेली कर्मे केली.\nसुबाहूने इकडे आर्यजनांसह अत्यंत गुप्त अशा घरामध्ये, वेदवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या पुरोहितांसह कन्येला बोलावून आणून, विवाहकाली योग्य असलेली कर्मे करवली. वराला स्नान वगेरे घालून, त्या राजाने त्याला विवाहयोग्य अलंकार घातले आणि ज्यात विवाहवेदी घातली आहे, अशा गृहामध्ये आणून त्याने त्याचे पूजन केले. विधियुक्त आचमनीय, अर्घ्य, दान, वस्त्रे, गाय, व दोन कुंडले, इत्यादी त्याने त्याला यथाविधी अर्पण केली. नंतर त्या महाशय राजाने विधिपूर्वक कन्यादान केले. त्या महाभाग्य सुदर्शनानेही ते सर्व स्वीकारले. तेव्हा सुदर्शनमाता जी मनोरमा, तिची काळजी नाहीशी झाली. उत्कृष्ट केशांनी युक्त असलेल्या त्या कन्येला सुदर्शन, कुबेराच्या कन्येप्रमाणे समजू लागला व स्वतःलाही उत्कष्ट मानू लागला.\nनंतर भूषणे वस्त्रे देऊन, त्याचे चांगल्या रितीने पूजन केले आहे, अशा त्या उत्कष्ट वराला आनंदाने व निर्भयपणे, सर्व सचिव त्या वेळी मंगलमंडपामध्ये घेऊन गेले.\nइकडे विधिवेत्त्या स्त्रियांनाही त्या राजकन्येला यथाविधी श्रृंगारून व चांगल्या यानामध्ये बसवून, बोहले घातलेल्या त्या मंडपामध्ये वरासमीप तिला घेऊन गेल्या. तेव्हा पुरोहिताने अग्नीची स्थापना करून, यथाविधि हवन केले, नंतर शुचिर्भूत, कंकण धारण केलेल्या व परस्परांवर अत्यंत प्रेम करणार्‍या, त्या वधूवरांना बोलावून आणून, त्या विवाह-वेदीवर बसवले. त्या उभयतांनी यथाविधी लाजाहोम करून अग्नीला प्रदक्षिणा केली आणि कुल व गोत्र ह्यांना उचित असे इतरही सर्व काही विधी त्यांनी यथायोग्य केले.\nत्याप्रसंगी बाणयुक्त, उत्कृष्ट रीतीने अलंकृत व अश्वांनी युक्त असे दोनशे रथ, मोठ्या आदराने, लवाजमा म्हणून, त्या नृपश्रेष्ठाने सुदर्शनाला दिले. तसेच पर्वतशिखरांप्रमाणे ज्याची शरीरे आहेत, असे सुवर्णविभूषित व मदमस्त सव्वाशे गज त्या राजाने प्रेमपूर्वक त्या राजपुत्राला अर्पण केले.\nत्याचप्रमाणे विवाहसमयी अत्यंत आनंदित झालेल्या त्या राजाने सुवर्णालंकारांनी विभूषित अशा, अति मनोहर शंभर दासी व शंभर हत्तिणी वराला अर्पण केल्या. त्यानंतर सर्व आयुधांनी संपन्न व अलंकृत असे हजार दास, रत्‍ने आणि दिव्य, अद्‌भूत व लोकरीची यथायोग्य वस्त्रे त्याने त्याला दिली. तदनंतर रम्य, विस्तृत व चित्रविचित्र रंगांनी भूषित अशी निवासगृहे अर्पण करून सिंधु देशातील अतिशय मनोहर असे दोन हजार उत्कृष्ट अश्व त्याने त्याला दिले. त्याचप्रमाणे ओझी उचलणारे तीनशे मनोहर उंट, आणि धान्य व रस यांनी भरलेले असे दोनशे उत्कृष्ट गाडेही त्याने त्याच्या स्वाधीन केले. तदनंतर त्या सुबाहूने वरमाता जी मनोरमा तिच्याकडे जाऊन तिला प्रणाम केला. हात जोडून तो तिच्या अग्रभागी उभा राहिला. तो म्हणाला, \"हे श्रेष्ठ राजकन्ये, वधुवरांना माझ्या सामर्थ्याप्रमाणे अलंकार - भूषणे वगैरे आंदण देऊन अर्पण केले. आता वरमातेचा सत्कार करणे, हे माझे मुख्य उचित कर्तव्य आहे. हे भाग्यशाली वरमाते, मी तुझा दास आहे, यास्तव, तुझ्या मनात जे असेल ते तू सांग.\"\nतेव्हा मनोहर भाषण करणार्‍या त्या राजाला ती मनोरमाही म्हणाली, \"हे भूपाला, आपले कल्याण असो, निरंतर आपले कुल वृद्धिंगत होवो. ज्या अर्थी आपण स्वतःचे श्रेष्ठ कन्यारत्‍न माझ्या पुत्राला अर्पण केले आहे, त्याअर्थी आपल्या हातून माझा चांगलाच मान झाला आहे. हे कृपा, मी भाटाची अथवा स्तुतीपाठकाची कन्या नाही. मी कोणाचीही निरर्थक स्तुती करीत नाही. यथार्थच सांगत आहे की, यासंबंधाने आपणासारख्या स्वजनाची मी काय बरे जास्त प्रशंसा करू तुझ्यासारख्या उत्कृष्ट भूपतीशी संबंधी झाल्यामुळे आज माझा पुत्र मेरुपर्वताप्रमाणे उच्च झाला आहे.\n आपले पवित्र, उत्कृष्ट व अत्यंत अद्‌भूत नृपचरित्र मी काय बरे वर्णावे कारण, राज्यापासून भ्रष्ट झालेल्या माझ्या पुत्राला, आपण आपली श्रेष्ठ व परम प्रिय\nकन्या आज अर्पण केली आहे. येथे आलेले हे सर्व भूपति सोडून देऊन, वनवासी, निर्धन, पिता, सैन्य व साधन नसलेला व फलांवर उपजीविका करणारा, माझा पुत्र असून त्याला तू आपली कन्या अर्पण केलीस. द्रव्याने, कुलाने व बलाने तुल्य असलेल्या वराला, राजाने आपली कन्या देणे योग्य आहे.\nहे भूपाला, माझ्या द्रव्यहीन पुत्राला कोणीही आपली गुणसंपन्न व रूपवती कन्या देणार नाही. सर्व बलाढ्य व वरिष्ठ राजांशी वैर संपादन करून माझ्या सुदर्शनाला आपण आपली कन्या अर्पण केली. म्हणून आपल्या धैर्याला मी काय बरे वर्णन करावे \nही तिची वाक्ये श्रवण करून राजा संतुष्ट झाला. पुनरपी हात जोडून तो तिला म्हणाला, \"हे मनोरमा, माझ्या सुप्रसिद्ध व समृद्ध अशा ह्या राज्याचा तू स्वीकार कर. मी आज तुझा सेनापति होतो. अथवा हे संमत नसेल तर अर्धे राज्य स्वीकारून पुत्रासह तू राज्यसुखाचा उपभोग घे. वाराणशीतील वास्तव्य सोडून वनामध्ये अथवा दुसर्‍या शहरामध्ये माझे आता वास्तव्य होणे शक्य नाही. राजे तर कुद्ध झाले आहेत. परंतु मी प्रथम जाऊन त्यांचे सांत्वन करीन. सांत्वनानंतरही दान व भेद हे दोन उपाय मी योजीन. एवढ्यानेही कार्यभाग न झाल्यास मी युद्ध करीन. जयपराजय जरी दैवाधीन आहेत, तरी धर्माच्याच बाजूला यश प्राप्त होत असते, अधर्माकडे जय येत नाही, म्हणून खरोखरच त्या अधर्मनिष्ठ राजांचे मनोरथ कसे बरे सिद्धीस जाईल \nहे यथार्थक भाषण श्रवण केल्यानंतर त्याच्यापासून सन्मान प्राप्त झाल्यामुळे मनामध्ये सर्वस्वी प्रसन्न व आनंदीत झालेली मनोरमाही हितकारक शब्दांनी त्याला म्हणाली. हे नृपा, आपले कल्याण असो. आपण निर्भय असा. हा पुत्र आपले राज्य मिळवील आणि पूर्ववत अरोध्यानगरीमध्ये राहील. आपण स्वस्थानी जाण्याविषयी आम्हाला अनुज्ञा द्या. भवानी आपले कल्याण करील. ते भूपाला, मी श्रेष्ठ अंबिकेचे चिंतन करीत आहे, त्यायोगे मला कोणतीही काळजी वाटत नाही.\"\nअशी नानाप्रकारांची सरळ भाषणे व शब्द रचना आणि एकमेकांच्या भाषणातील अमृततुल्य वाक्यरचना ह्यामध्येच त्यांची रात्र निघून गेली.\nइकडे प्रातःकाली सर्व राजांना विवाह झाल्याची बातमी. लागली. तेव्हा ते कुद्ध होऊन नगराबाहेर गेले आणि म्हणाले, \"नृप ह्या नावाला कलंक लावणार्‍या ह्या सुबाहूचा आणि त्याचप्रमाणे विवाहाला खरोखर योग्य नसलेल्या त्या पोराचा वध करून, आपण ती शशिकला व राज्यलक्ष्मी हरण करू. असे न झाल्यास अपयश व अपमान ह्यांनी लज्जित होऊन आपण स्वगृही कसे बरे परत जावे हे होत असलेले तूर्यध्वनी तुम्ही ऐका. मृदंग शब्दांना मागे टाकणारे शंखांचे नाद नीट ऐका. त्याचप्रमाणे नानाप्रकारचे गीतध्वनी व वेदघोषही तुम्ही श्रवण करा. ह्यावरून राजाने कालरात्री त्या ठिकाणी कन्येचा विवाह केला, असे मला वाटते. गोडगोड भाषणांनी आम्हाला फसवून विवाहविधीने ह्याने आपल्या कन्येचा सुदर्शनाबरोबर पाणिग्रहण संस्कार केला आहे. तेव्हा हे भूपहो, सांप्रत काय करणे उचित आहे, याचा आपण विचार करा. एकमेकांच्या विचाराने जे निश्चित होईल ते एकजुटिने करा.\"\nयाप्रमाणे राजाचे भाषण चालले असतानाच, ज्यांचे सामर्थ्य प्रसिद्ध आहे. अशा आपल्या काही सुहृदांसह अतुल सामध्यनि युक्त असा, तो काशीपती सुबाहूराजा, कन्येचा विवाहसंस्कार पुरा करून त्या राजांना निमंत्रण करण्याकरिता, सत्वर शहराच्या बाहेर आला. परंतु तो काशीपती येत आहे, असे अवलोकन करून, त्याच्याशी काहीएक भाषण न करता राजे क्रोधाने मौन धारण करून राहिले.\nइतक्यात तो सुबाहू त्यांच्याजवळ गेला आणि प्रणिपात करून, हात जोडून त्यांना म्हणाला, \"आज सर्व भूपतींनी भोजनाकरता माझ्या घरी चलावे. माझ्या कन्येने त्या सुदर्शन राजकुमाराला वरले आहे. आता आपले हित अथवा अहित करण्याचे माझ्या हाती काय बरे आहे आपण शांतीचे अवलंबन करावे. कारण महात्मे पुरुष दयाळू असतात.\"\nहे त्याचे भाषण श्रवण करून राजे क्रोधाने अगदी व्याप्त होऊन गेले, आणि म्हणाले, \"हे राजा, आमचे भोजन झाले. तू आता आपल्या घरी जा. संपूर्ण विवाहासंबंधी कार्ये उरकून घे. आपण आज हे फार चांगलेच कृत्य केले आहे. आता आम्ही सर्व राजांनी आपापल्या घरी जावे हेच बरे.\"\nहे भाषण ऐकून सुबाहूही आपल्या घरी गेला आणि खिन्न व क्रुद्ध झालेले हे नृप आता करणार तरी काय म्हणून चिंताक्रांत होऊन विचार करू लागला.\nइकडे तो गेल्यानंतर, ते भूपाल पुनरपी बेत करू लागले. काही म्हणाले, \"मार्ग आडवून धरून आपण सुदर्शनाचा वध करू आणि कन्येला हरण करून घेऊ.\" ह्यावर दुसरे काही म्हणाले अहो, आपणाला त्या राजाशी काय कर्तव्य आहे आपण सर्व मंगलसंमारंभ अवलोकन करून आल्या वाटेने परत जाऊ.\"\nह्याप्रमाणे भाषणे झाल्यानंतर ते सर्वही राजे सुदर्शनाचा मार्ग रोखून राहिले. इकडे घरी गेल्यावर सुबाहूने पुढली कृत्ये उरकून घेतली.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां तृतीयस्कन्धे\nसुदर्शनशशिकलयोर्विवाहवर्णनं नाम द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.missionmpsc.com/kasturba-gandhi-balika-vidyalaya-scheme/", "date_download": "2018-05-24T13:52:31Z", "digest": "sha1:NXUIDMSBRUJE75764IPTM5USKKJULGR6", "length": 13281, "nlines": 251, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Kasturba Gandhi Balika Vidyalaya Scheme | Mission MPSC", "raw_content": "\nHome Current Affairs Government Schemes कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना\nकस्तुरबा गांधी योजना ही भारत सरकारतर्फे ऑगस्ट २००४ मध्ये सुरू करण्यात आली ज्याचा मुख्य उद्देश खालील वर्गाच्या आणि मागासलेल्या भागांतील विशेष करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागास वर्गातील मुलींसाठी उच्च प्राथमिक स्तराच्या वस्तीशाळा सुरू करणे हा आहे.\n२००४ नंतर या योजनेच्या स्थापनेनंतर शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या विभागात, जिथे ग्रामीण महिला साक्षरता राष्ट्रीय टक्केवारीने कमी आहे आणि शैक्षणिक पातळी राष्ट्रीय गणनेपेक्षा कमी आहे. जिथे अशिक्षित महिला आदिवासी लोकसंख्या आहे आणि शाळेत न जाणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे.\nमाहितीतल्या मागासलेल्या शैक्षणिक विभागांमध्ये ही योजना राबविण्यात येईल. राष्ट्रीय गणणेनुसार खेडय़ातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. या विभागांमध्ये शाळा अशा ठिकाणी शाळांची गरज आहे जिथे खेडवळ जमातीवर लक्ष केंद्रित करून, कमी शिक्षित मुली असतील आणि जास्तीत जास्त मुली शाळेत न जाणाऱ्या असतील.\nखेडय़ांमध्ये व मागासलेल्या भागात अजूनही लिंगभेद पाहायला मिळतो. शाळेच्या दाखल्यात बघता प्राथमिक शाळेतही मुलींचे दाखले एकदम कमी व मुलांचे जास्त दिसतील. उद्देश खेडय़ांमध्ये व मागासलेल्या भागातल्या मुलींना चांगल्या प्रतीचे शिक्षण चांगल्या वस्ती शाळा बांधून प्रथमिकपासूनच पुरविणे हे आहे.\n५०० ते ७०० शाळा १० योजनांच्या अंतर्गत बांधण्यात येतील. जागा ठरवेपर्यंत ही शाळा कोणत्यातरी सरकारी कार्यालयात वा भाडय़ाच्या जागेत ठेवली जाईल. अशा शाळा फक्त त्या ठिकाणीच बांधल्या जातील जेथे मागास वर्ग जास्त आहे व जेथे वस्तीशाळा नाहीत व मुलींना प्राथमिक शिक्षण मिळण्यासाठी कोणत्याही योजना नाहीत वा सामान्य कायदा व हक्क कार्यालय किंवा मागासलेला विभाग सुधारणा कार्यालयाकडून शाळा राबविल्या जात नाहीत.\nप्राथमिक शिक्षण घ्यायला तयार असलेल्या कमीत कमी ५० एस.सी एस.टी. किंवा मागासलेल्या वर्गाच्या मुली हव्यात\nमुलींची संख्या ५० पेक्षा जास्त असल्यासही चालते.\nसाभार – दैनिक लोकसत्ता\nविद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC\nPrevious articleमहाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा\nNext articleमहाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – १\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची तयारी\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\n‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ : मातांना पहिल्या प्रसूतीवेळी मिळणार पाच हजार\nरिक्षा चालकाचा मुलगा बनला आयएएस अधिकारी\nराज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सूची : दत्तात्रय भिसे सर\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 605 जागांसाठी भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये 765 जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात विविध पदांची भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nमोफत डाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - फेब्रुवारी २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi06-15.htm", "date_download": "2018-05-24T13:36:04Z", "digest": "sha1:WUKX6K45FI7TXXZD4I3UZF24HMXWEUAP", "length": 33264, "nlines": 260, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - षष्ठः स्कन्धः - पञ्चदशोऽध्यायः", "raw_content": "\nदेहप्राप्तिर्वसिष्ठस्य कथिता भवता किल \nनिमिः कथं पुनर्देहं प्राप्तवानिति मे वद ॥ १ ॥\nवसिष्ठेन च सम्प्राप्तः पुनर्देहो नराधिप \nनिमिना न तथा प्राप्तो देहः शापादनन्तरम् ॥ २ ॥\nयदा शप्तो वसिष्ठेन तदा ते ब्राह्मणाः क्रतौ\nऋत्विजो ये वृता राज्ञा ते सर्वे समचिन्तयन् ॥ ३ ॥\nकिं कर्तव्यमहोऽस्माभिः शापदग्धो महीपतिः \nअस्मिन्यज्ञे त्वसम्पूर्णे दीक्षायुक्तश्च धार्मिकः ॥ ४ ॥\nअवश्यम्भाविभावत्वादशक्ताः स्म निवारणे ॥ ५ ॥\nमन्त्रैर्बहुविधैर्देहं तदा तस्य महात्मनः \nरक्षितं धारयामासुः किञ्चिच्छ्वसनसंयुतम् ॥ ६ ॥\nगन्धैर्माल्यैश्च विविधैः पूज्यमानं मुहुर्मुहुः \nमन्त्रशक्त्या प्रतिष्टभ्य निर्विकारं सुपूजितम् ॥ ७ ॥\nसमाप्ते च क्रतौ तत्र देवाः सर्वे समागताः \nऋत्विग्भिस्तु स्तुताः सर्वे सुप्रीताश्चाभवन्नृप ॥ ८ ॥\nप्रसन्नाः स्म महीपाल वरं वरय सुव्रत ॥ ९ ॥\nयज्ञेनानेन राजर्षे वरं जन्म विधीयते \nदेवदेहं नृदेहं वा यत्ते मनसि वाञ्छितम् ॥ १० ॥\nदृप्तः कामं पुरोधास्ते मृत्युलोके यथासुखम् \nएवमुक्तो निमेरात्मा सन्तुष्टस्तानुवाच ह ॥ ११ ॥\nन देहे मम वाञ्छास्ति सर्वदैव विनश्वरे \nवासो मे सर्वसत्त्वानां दृष्टावस्तु सुरोत्तमाः ॥ १२ ॥\nएवमुक्ताः सुरास्तत्र निमेरात्मानमब्रुवन् ॥ १३ ॥\nप्रार्थय त्वं महाराज देवीं सर्वेश्वरीं शिवाम् \nमखेनानेन सन्तुष्टा सा तेऽभीष्टं विधास्यति ॥ १४ ॥\nस देवैरेवमुक्तस्तु प्रार्थयामास देवताम् \nस्तोत्रैर्नानाविधैर्दिव्यैर्भक्त्या गद्‌गदया गिरा ॥ १५ ॥\nप्रसन्ना सा तदा देवी प्रत्यक्षं दर्शनं ददौ \nदृष्ट्वा प्रमुदिताः सर्वे कृतकृत्याश्च चेतसि \nप्रसन्नायां देवतायां राजा वव्रे वरं नृप ॥ १७ ॥\nज्ञानं तद्विमलं देहि येन मोक्षो भवेदपि \nनेत्रेषु सर्वभूतानां निवासो मे भवेदिति ॥ १८ ॥\nततः प्रसन्ना देवेशी प्रोवाच जगदम्बिका \nज्ञानं ते विमलं भूयात्प्रारब्धस्यावशेषतः ॥ १९ ॥\nनेत्रेषु सर्वभूतानां निवासोऽपि भविष्यति \nनिमिषं यान्ति चक्षूंषि त्वत्कृतेनैव देहिनाम् ॥ २० ॥\nतव वासात्सनिमिषा मानवाः पशवस्तथा \nपतङ्गाश्च भविष्यन्ति पुनश्चानिमिषाः सुराः ॥ २१ ॥\nइति दत्त्वा वरं तस्मै तदा श्रीवरदेवता \nआमन्त्र्य च मुनीन्सर्वांस्तत्रैवान्तर्हिताभवत् ॥ २२ ॥\nअन्तर्हितायां देव्यां तु मुनयस्तत्र संस्थिताः \nविचिन्त्य विथिवत्सर्वे निमेर्देहं समाहरन् ॥ २३ ॥\nअरणिं तत्र संस्थाप्य ममन्धुर्मन्त्रवत्तदा \nमन्त्रहोमैर्महात्मानः पुत्रहेतोर्निमेरथ ॥ २४ ॥\nअरण्यां मथ्यमानायां पुत्रः प्रादुरभूत्तदा \nसर्वलक्षणसम्पन्नः साक्षान्निमिरिवापरः ॥ २५ ॥\nयेनायं जनकाज्जातस्तेनासौ जनकोऽभवत् ॥ २६ ॥\nसमुद्‌भूतास्तु राजानो विदेहा इति कीर्तिताः ॥ २७ ॥\nएवं निमिसुतो राजा प्रथितो जनकोऽभवत् \nनगरी निर्मिता तेन गङ्गातीरे मनोहरा ॥ २८ ॥\nधनधान्यसमायुक्ता हट्टशालाविराजिता ॥ २९ ॥\nवंशेऽस्मिन्येऽपि राजानस्ते सर्वे जनकास्तथा \nविख्याता ज्ञानिनः सर्वे विदेहाः परिकीर्तिताः ॥ ३० ॥\nशापाद्यस्य विदेहत्वं विस्तरादुदितं मया ॥ ३१ ॥\nभगवन्भवता प्रोक्तं निमिशापस्य कारणम् \nश्रुत्वा सन्देहमापन्नं मनो मेऽतीव चञ्चलम् ॥ ३२ ॥\nवसिष्ठो ब्राह्मणः श्रेष्ठो राज्ञश्चैव पुरोहितः \nपुत्रः पङ्कजयोनेस्तु राज्ञा शप्तः कथं मुनिः ॥ ३३ ॥\nगुरुं च ब्राह्मणं ज्ञात्वा निमिना न कृता क्षमा \nयज्ञकर्म शुभं कृत्वा कथं क्रोधमुपागतः ॥ ३४ ॥\nज्ञात्वा धर्मस्य विज्ञानं कथमिक्ष्वाकुसम्भवः \nक्रोधस्य वशमापन्तः शप्तवान्ब्राह्मणं गुरुम् ॥ ३५ ॥\nक्षमावान्दुर्लभो लोके सुसमर्थो विशेषतः ॥ ३६ ॥\nनिद्राक्षुधोर्विजेता च योगाभ्यासे सुनिष्ठितः ॥ ३७ ॥\nकामः क्रोधस्तथा लोभो ह्यहङ्कारश्चतुर्थकः \nदुर्ज्ञेया देहमध्यस्था रिपवस्तेन सर्वथा ॥ ३८ ॥\nन भूतपूर्वः संसारे न चैव वर्ततेऽधुना \nभविता न पुमान्कश्चिद्यो जयेत रिपूनिमान् ॥ ३९ ॥\nन स्वर्गे न च भूलोके ब्रह्मलोके हरेः पदे \nकैलासे नेदृशः कश्चिद्यो जयेत रिपूनिमान् ॥ ४० ॥\nमुनयो ब्रह्मपुत्राश्च तथान्ये तापसोत्तमाः \nतेऽपि गुणत्रयाविद्धाः किं पुनर्मानवा भुवि ॥ ४१ ॥\nकपिलः सांख्यवेत्ता च योगाभ्यासरतः शुचिः \nतेनापि दैवयोगाद्धि प्रदग्धाः सगरात्मजाः ॥ ४२ ॥\nकार्यकारणभावात्तु तद्वियुक्तं कथं भवेत् ॥ ४३ ॥\nब्रह्मा गुणत्रयाविष्टो विष्णुश्चैवाथ शङ्करः \nप्रभवन्ति शरीरेषु तेषां भावाः पृथक्पृथक् ॥ ४४ ॥\nमानवानां च का वार्ता सत्त्वैकान्तव्यवस्थितौ \nगुणानां सङ्करो राजन्सर्वत्र समवस्थितः ॥ ४५ ॥\nकदाचित्तमसो वृद्धिः समभावः कदाचन ॥ ४६ ॥\nनिर्गुणः परमात्मासौ निर्लेपः परमोऽव्ययः \nअलक्ष्यः सर्वसत्त्वानामप्रमेयः सनातनः ॥ ४७ ॥\nतथैव परमा शक्तिर्निर्गुणा ब्रह्मसंस्थिता \nदुर्ज्ञेया चाल्पमतिभिः सर्वभूतव्यवस्थितिः ॥ ४८ ॥\nपरात्मनस्तथा शक्तेस्तयोरैक्यं सदैव हि \nअभिन्नं तद्वपुर्ज्ञात्वा मुच्यते सर्वदोषतः ॥ ४९ ॥\nतज्ज्ञानादेव मोक्षः स्यादिति वेदान्तडिण्डिमः \nयो वेद स विमुक्तोऽस्मिन्संसारे त्रिगुणात्मके ॥ ५० ॥\nज्ञानं तु द्विविधं प्रोक्तं शाब्दिकं प्रथमं स्मृतम् \nवेदशास्त्रार्थविज्ञानात्तद्‌भवेद्‌बुद्धियोगतः ॥ ५१ ॥\nविकल्पास्तत्र बहवो भवन्ति मतिकल्पिताः \nअनुभवाख्यं द्वितीयं तु ज्ञानं तद्‌दुर्लभं नृप ॥ ५२ ॥\nतत्तदा प्राप्यते तस्य वेत्तुः सङ्गो यदा भवेत् \nशब्दज्ञानान्न कार्यस्य सिद्धिर्भवति भारत ॥ ५३ ॥\nअन्तर्गतं तमश्छेत्तुं शाब्दबोधो हि न क्षमः ॥ ५४ ॥\nयथा न नश्यति तमः कृतया दीपवार्तया \nतत्कर्म यन्न बन्धाय सा विद्या या विमुक्तये ॥ ५५ ॥\nआयासायापरं कर्म विद्यान्या शिल्पनैपुणम् \nशीलं परहितत्वं च कोपाभावः क्षमा धृतिः ॥ ५६ ॥\nसन्तोषश्चेति विद्यायाः परिपाकोज्ज्वलं फलम् \nविद्यया तपसा वापि योगाभ्यासेन भूपते ॥ ५७ ॥\nविना कामादिशत्रूणां नैव नाशः कदाचन \nतद्वशः सर्वथा प्राणी त्रिविधो भुवनत्रये \nकामक्रोधादयो भावाश्चित्तजाः परिकीर्तिताः ॥ ५८ ॥\nते तदा न भवन्त्येव यदा वै निर्जितं मनः \nतस्मात्तु निमिना राजन्न क्षमा विहिता मुनौ ॥ ५९ ॥\nयथा ययातिना पूर्वं कृता शुक्रे कृतागसि \nभृगुपुत्रेण शप्तोऽपि ययातिर्नृपसत्तमः ॥ ६० ॥\nन शशाप मुनिं क्रोधाज्जरां राजा गृहीतवान् \nकश्चित्सौम्यो भवेत्कश्चित्क्रूरो भवति पार्थिवः ॥ ६१ ॥\nस्वभावभेदान्नृपते कस्य दोषोऽत्र कल्प्यते \nहैहया भार्गवान्पूर्वं धनलोभात्पुरोहितान् ॥ ६२ ॥\nपातकं पृष्ठतः कृत्वा ब्रह्महत्यासमुद्‌भवम् ॥ ६३ ॥\nजनमेजय म्हणाला, ''वसिष्ठांना देहप्राप्ती झाली. पण त्या निमीराजाला देहप्राप्ती कशी झाली ते सांग.''\nव्यास म्हणाले, ''हे राजा वसिष्ठांना पुन: देह प्राप्त झाला. पण निमिला मात्र देहप्राप्ती झाली नाही. इकडे वसिष्ठांनी शाप दिल्यावर यज्ञाचे ऋत्विज चिंता करू लागले. ते म्हणाले, \"आता काय करावे हा यज्ञ पूर्ण होताच दीक्षा घेतलेल्या त्या धार्मिक राजाला शाप झाला. खरोखरच दैवयोगे होणारे टळत नाही.''\nअसे म्हणून विविध मंत्रांनी त्यांनी राजाच्या देहाचे रक्षण केले. यज्ञसमाप्तीपर्यंत त्यांनी त्याचा तो निर्विकार देह तसाच सुरक्षित ठेवला. यज्ञसमाप्तीनंतर सर्व देव तेथे आले. निमीराजाकरता सर्वांनी देवांची प्रार्थना केली. तेव्हा नाममात्र श्वासोच्छवास करीत असलेल्या व खिन्न झालेल्या राजाला ते म्हणाले, \"राजर्षे, आम्ही तुझ्या यज्ञाने संतुष्ट झालो आहोत. तू वर माग. तुझ्या या यज्ञामुळे तुला दिव्य जन्म प्राप्त होईल. म्हणून तुला देव अथवा मानव यांपैकी जो देह हवा असेल तो मागून घे. तुझा पुरोहित पूर्वीप्रमाणेच दुसरा देह धारण करून पृथ्वीवर राहात आहे. तुला इच्छा असेल तर तूही तसा देह माग.''\nहे ऐकून निमी म्हणाला, ''हे सुरश्रेष्ठांनो, आता मला नश्वर देह नको. सर्व जीवांच्या दृष्टीत माझे वास्तव्य होवो. सर्व भूतांच्या नेत्रांत वायुभूत होऊन मी संसार करावा.\"\nनिमीचे हे शब्द ऐकून देव म्हणाले, ''ही गोष्ट सिद्धीस नेण्यास फक्त भगवतीच समर्थ आहे. त्या सर्वेश्वरी शिवेची तू प्रार्थना कर. ती तुझी इच्छा पूर्ण करील.''\nहे ऐकून राजाने भगवतीची प्रार्थना केली. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले. ते तेजयुक्त दर्शन अवलोकन करून सर्व मुनीही कृतार्थ झाले. त्या देवीला राजा म्हणाला, \"हे देवी, मोक्षप्रद असे ज्ञान मला दे. तोपर्यंत सर्व प्राण्यांच्या नेत्रभागी माझे वास्तव्य होऊ दे.''\nजगदंबिका म्हणाली, ''हे राजा, तू निर्मल ज्ञान प्राप्त करशील. तसेच भूतांच्या नेत्रांच्या पापण्यांमध्ये तुझे वास्तव्य होईल. प्राण्यांचे नेत्र तुझ्यामुळेच उघडझाप करतील. पण देवांची दृष्टी उघडीच राहील.''\nअसे सांगून ती देवी गुप्त झाली. नंतर विचार करून सर्व मुनींनी निमीचा देह मंडपात आणला. निमीला पुत्रप्राप्ती होण्यासाठी त्यांनी वेदोक्त मंत्रहवन केले. मंथन करताच तेथे साक्षात निमीप्रमाणे सर्वलक्षणसंपन्न पुत्र उत्पन्न झाला.\nतो अरणीमंथनातून उत्पन्न झाल्याने त्याचे नाव मिथी असे ठेवले. तो मातेशिवाय फक्त जनकापासून उत्पन्न झाल्यामुळे त्याला जनक म्हणतात. विदेही निमीपासून त्या वंशाची वृद्धी झाल्यामुळे पुढे त्याच्या वंशजास विदेही म्हणून लोक संबोधू लागले.\nअशारीतीने उत्पन्न झालेल्या जनकाने पुढे गंगेच्या किनार्‍यावर एक सुंदर नगर बसविले. सुंदर गोपुरे, हवेल्या तसेच धनधान्यांनी युक्त अशा नगरीला लोक मिथिला म्हणू लागले. ह्मा वंशात जन्मास आलेले राजे जनक या नावाने प्रसिद्ध झाले.\nयाप्रमाणे हे जनमेयजा, मी तुला निमीचे चरित्र निवेदन केले.\"\nराजा म्हणाला, ''हे भगवन्, पण वसिष्ठ हा ब्रह्मदेवाचा पुत्र असून राजाचा पुरोहित व महान तपस्वी असे असताना त्या ब्राह्मणगुरूला क्षमा न करता राजाने शाप कसा दिला \nव्यास म्हणाले, ''इंद्रियाधीन असलेल्या प्राण्यांच्या ठिकाणी क्षमा संभव नाही. त्यातून समर्थ पुरुषाचे ठिकाणी क्षमा असणे अशक्यच. सर्वसंगपरित्याग केलेले मुनीसुद्धा कामक्रोधादि भावनांमध्ये अडकून राहिले आहेत. म्हणून षड्‌रिपूंना जिंकणारा प्राणी दुर्लभ.\nस्वर्ग, भूलोक, वैकुंठ, कैलास यांपैकी कोठेही सर्व इंद्रिये जिंकलेला पुरुष आढळणार नाही, मोठे महातपस्वी मुनीही त्रिगुणयुक्त आहेत. अशा स्थितीत मानवांची गोष्टच नको. सांख्यवेत्ता कपिल मुनीनेही सगरपुत्रांना दग्ध केले. अहंकारापासूनच त्रैलोक्याची उत्पत्ती असल्याने ते कार्यकारणभावांनी युक्तच राहणार.\nप्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु, महेश हे त्रिगुणांनी व्याप्त आहेत. मग मानव त्रिगुणांनी युक्त असल्यास आश्चर्य कोणते सर्व ठिकाणी गुणसंकरच झालेला आहे. तिन्ही गुण समानतेने राहात नाहीत. फक्त परमात्माच निर्गुण आहे. म्हणून तो कुणालाही दिसत नाही. तो अतर्क्य असून निर्लेप आहे. तोच अविनाशी आहे.\nसर्व भूतांच्या ठिकाणी असलेली आदिशक्ती ही सुद्धा निर्गुण असल्याने प्राण्यांना तिचे ज्ञान होत नाही. परमात्मा व आदिशक्ती यांचे ऐक्य आहे. त्यांचे ऐक्य जाणणारा पुरुष सर्वमुक्त होय. अद्वैतातच मोक्ष असतो. ज्याला शक्ती व परमात्म्य ऐक्याची जाणीव झाली, तो गुणमुक्त होतो.\nदोन प्रकारच्या ज्ञानांपैकी शाब्दिक ज्ञान हे बुद्धिजन्य आहे. वेदशास्त्रांचा अर्थ समजल्याने शब्दज्ञान प्राप्त होते. सुतर्क व कुतर्कामुळे विकल्प निर्माण होतात. वितर्कामुळे भ्रम होतो. त्यापासून बुद्धिभ्रंश व अखेर सर्वांचा नाश होतो.\nदुसरे अनुभवसंज्ञक ज्ञान दुर्लभ आहे. परमात्म्याविषयी आसक्ती उत्पन्न झाल्याने हे ज्ञान मिळते. शब्दज्ञानाने कार्यसिद्धी होत नाही. शील, क्षमा, धैर्य, संतोष, दुसर्‍याचे भले करण्याची बुद्धी हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे. ज्ञान, तप यांशिवाय षड्‌रिपूंचा नाश होत नाही.\nमन चंचल असते. सर्व प्राणी मनाच्या आधीन असतात. काम, क्रोध चित्तातून उत्पन्न होतात. पूर्वी शुक्राच्या अपराधाला ययातीने क्षमा केली. पण निमीने वसिष्ठांना क्षमा केली नाही.\nभृगुपुत्र शुक्राने मात्र क्रुद्ध होऊन ययातीला शाप दिला होता. पण ययातीने शाप दिला नाही. उलट शापापासून प्राप्त झालेल्या जरेचा स्वीकार केला. तात्पर्य, कोणी सौम्य तर कोणी उग्र असतो. हा स्वभावभेद असल्याने कोणाचाच दोष दिसत नाही.\nधनलोभाने व्याप्त होऊन हैहय नावाचे राजे क्रुद्ध झाले. ब्रह्महत्येच्या पातकांची तमा न बाळगता त्यांनी भृगुवंशातील सर्व ब्राह्मण पुरोहितांचा नाश केला.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nषष्ठस्कन्धे देवीमहिम्नि नानाभाववर्णनं नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi02-12.htm", "date_download": "2018-05-24T13:41:38Z", "digest": "sha1:DF3Z4XT7VYGRXAXHAYRPXFLALDYRZNDQ", "length": 34719, "nlines": 264, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - द्वितीयः स्कन्धः - द्वादशोऽध्यायः", "raw_content": "\nतच्छ्रुत्वा वचनं तस्य व्यासः सत्यवतीसुतः \nउवाच वचनं तत्र सभायां नृपतिं च तम् ॥ १ ॥\nशृणु राजन् प्रवक्ष्यामि पुराणं गुह्यमद्‌भुतम् \nपुण्यं भागवतं नाम नानाख्यानयुतं शिवम् ॥ २ ॥\nअध्यापितं मया पूर्वं शुकायात्मसुताय वै \nश्रावयामि नृप त्वां हि रहस्यं परमं मम ॥ ३ ॥\nशुभद सुखदं नित्यं सर्वागमसमुद्धृतम् ॥ ४ ॥\nआस्तीकोऽयं सुतः कस्य विघ्नार्थं कथमागतः \nप्रयोजनं किमत्रास्य सर्पाणां रक्षणे प्रभो ॥ ५ ॥\nपुराणं च तथा सर्वं विस्तराद्वद सुव्रत ॥ ६ ॥\nजरत्कारुर्मुनिः शान्तो न चकार गृहाश्रमम् \nतेन दृष्टा वने गर्ते लम्बमाना स्वपूर्वजाः ॥ ७ ॥\nततस्तमाहुः कुरु पुत्र दारा-\nन्यथा च नः स्यात्परमा हि तृप्तिः \nस्वर्गे व्रजामः खलु दुःखमुक्ता\nवयं सदाचारयुते सुते वै ॥ ८ ॥\nस तानुवाचाथ लभे समाना-\nब्रवीमि तथ्यं मम पूर्वजा वै ॥ ९ ॥\nतदैव पन्नगाः शप्ता मात्राग्नौ निपतन्त्विति ॥ १० ॥\nकश्यपस्य मुनेः पत्‍न्यौ कद्रूश्च विनता तथा \nदृष्ट्वादित्यरथे चाश्वमूचतुश्च परस्परम् ॥ ११ ॥\nतं दृष्ट्वा च तदा कद्रूर्विनतामिदमब्रवीत् \nकिंवर्णोऽयं हयो भद्रे सत्यं प्रब्रूहि माचिरम् ॥ १२ ॥\nश्वेत एवाश्वराजोऽयं किं वा त्वं मन्यसे शुभे \nब्रूहि वर्णं त्वमप्यस्य ततस्तु विपणावहे ॥ १३ ॥\nकृष्णवर्णमहं मन्ये हयमेनं शुचिस्मिते \nएहि सार्धं मया दिव्यं दासीभावाय भामिनि ॥ १४ ॥\nकद्रूश्च स्वसुतानाह सर्वान्सर्पान्वशे स्थितान् \nबालाञ्छ्यामान्प्रकुर्वन्तु यावतोऽश्वशरीरके ॥ १५ ॥\nनेति केचन तत्राहुस्तानथासौ शशाप ह \nजनमेजयस्य यज्ञे वै गमिष्यथ हुताशनम् ॥ १६ ॥\nअन्ये चक्रुर्हयं सर्पाः कर्बुरं वर्णभोगकैः \nवेष्टयित्वास्य पुच्छं तु मातुः प्रियचिकीर्षया ॥ १७ ॥\nभगिन्यौ च सुसंयुक्ते गत्वा ददृशतुर्हयम् \nकर्बुरं तं हयं दृष्ट्वा विनता चातिदुःखिता ॥ १८ ॥\nतदाजगाम गरुडः सुतस्तस्या महाबलः \nस दृष्ट्वा मातरं दीनामपृच्छत्पन्नगाशनः ॥ १९ ॥\nमातः कथं सुदीनासि रुदितेव विभासि मे \nजीवमाने मयि सुते तथान्ये रविसारथौ ॥ २० ॥\nदुःखितासि ततो वां धिग्जीवितं चारुलोचने \nकिं जातेन सुतेनाथ यदि माता सुदुःखिता ॥ २१ ॥\nशंस मे कारणं मातः करोमि विगतज्वराम् \nसपत्‍न्या दास्यहं पुत्र किं ब्रवीमि वृथा क्षता ॥ २२ ॥\nवह मां सा ब्रवीत्यद्य तेनास्मि दुःखिता सुत \nवहिष्येऽहं तत्र किल यत्र सा गन्तुमुत्सुका ॥ २३ ॥\nमा शोकं कुरु कल्याणि निश्चिन्तां त्वां करोम्यहम् \nइत्युक्ता सा गता पार्श्वं कद्रोश्च विनता तदा ॥ २४ ॥\nउवाह तां सपुत्रां वै सिन्धोः पारं जगाम ह ॥ २५ ॥\nगत्वा तां गरुडः प्राह ब्रूहि मातर्नमोऽस्तु ते \nकथं मुच्येत मे माता दासीभावादसंशयम् ॥ २६ ॥\nअमृतं देवलोकात्त्वं बलादानीय मे सुतान् \nसमर्पय सुताद्याशु मातरं मोचयाबलाम् ॥ २७ ॥\nइत्युक्तः प्रययौ शीघ्रमिन्द्रलोकं महाबलः \nकृत्वा युद्धं जहाराशु सुधाकुम्भं खगोत्तमः ॥ २८ ॥\nसमानीयामृतं मात्रे वैनतेयः समर्पयत् \nमोचिता विनता तेन दासीभावादसंशयम् ॥ २९ ॥\nअमृतं सञ्जहारेन्द्रः स्नातुं सर्पा यदा गताः \nदासीभावाद्विनिर्मुक्ता विनता विपतेर्बलात् ॥ ३० ॥\nतत्रास्तीर्णाः कुशास्तैस्तु लीढाः पन्नगनामकैः \nद्विजिह्वास्ते सुसम्पन्नाः कुशाग्रस्पर्शमात्रतः ॥ ३१ ॥\nमात्रा शप्ताश्च ये नागा वासुकिप्रमुखाः शुचा \nब्रह्माणं शरणं गत्वा ते होचुः शापजं भयम् ॥ ३२ ॥\nवासुकेर्भगिनीं तस्मै अर्पयध्वं सनामिकाम् ॥ ३३ ॥\nतस्यां यो जायते पुत्रः स वस्त्राता भविष्यति \nआस्तीक इति नामासौ भविता नात्र संशयः ॥ ३४ ॥\nवासुकिस्तु तदाकर्ण्य वचनं ब्रह्मणः शिवम् \nवनं गत्वा सुतां तस्मै ददौ विनयपूर्वकम् ॥ ३५ ॥\nसनामां तां मुनिर्ज्ञात्वा जरत्कारुरुवाच तम् \nअप्रियं मे यदा कुर्यात्तदा तां सन्त्यजाम्यहम् ॥ ३६ ॥\nवाग्बन्धं तादृशं कृत्वा मुनिर्जग्राह तां स्वयम् \nदत्त्वा च वासुकिः कामं भवनं स्वं जगाम ह ॥ ३७ ॥\nकृत्वा पर्णकुटीं शुभ्रां जरत्कारुर्महावने \nतया सह सुखं प्राप रममाणः परन्तप ॥ ३८ ॥\nएकदा भोजनं कृत्वा सुप्तोऽसौ मुनिसत्तमः \nभगिनी वासुकेस्तत्र संस्थिता वरवर्णिनी ॥ ३९ ॥\nन सम्बोधयितव्योऽहं त्वया कान्ते कथञ्चन \nइत्युक्त्वा तु गतो निद्रां मुनिस्तां सुदतीं तदा ॥ ४० ॥\nरविरस्तगिरिं प्राप्तः सन्ध्याकाल उपस्थिते \nकिं करोमि न मे शान्तिस्त्यजेन्मां बोधितः पुनः ॥ ४१ ॥\nनोचेत्प्रबोथयाम्येनं सन्ध्याकालो वृथा व्रजेत् ॥ ४२ ॥\nधर्मनाशाद्वरं त्यागस्तथापि मरणं ध्रुवम् \nधर्महानिर्नराणां हि नरकाय भवेत्पुनः ॥ ४३ ॥\nइति सञ्चिन्त्य सा बाला तं मुनिं प्रत्यबोधयत् \nसन्ध्याकालोऽपि सञ्जात उत्तिष्ठोत्तिष्ठसुव्रत ॥ ४४ ॥\nउत्थितोऽसौ मुनिः कोपात्तामुवाच व्रजाम्यहम् \nत्वं तु भ्रातृगृहं याहि निद्राविच्छेदकारिणी ॥ ४५ ॥\nभ्रात्रा दत्ता यदर्थं तत्कथं स्यादमितप्रभ ॥ ४६ ॥\nमुनिः प्राह जरत्कारुं तदस्तीति निराकुलः \nगता सा मुनिना त्यक्ता वासुकेः सदनं तदा ॥ ४७ ॥\nपृष्टा भ्रात्राब्रवीद्वाक्यं यथोक्तं पतिना तदा \nअस्तीत्युक्त्वा च हित्वा मां गतोऽसौ मुनिसत्तमः ॥ ४८ ॥\nविश्वासं च परं कृत्वा भगिनीं तां समाश्रयत् ॥ ४९ ॥\nततः कालेन कियता जातोऽसौ मुनिबालकः \nआस्तीक इति नामासौ विख्यातः कुरुसत्तम ॥ ५० ॥\nतेनायं रक्षितो यज्ञस्तव पार्थिवसत्तम \nमातृपक्षस्य रक्षार्थं मुनिना भावितात्मना ॥ ५१ ॥\nभव्यं कृतं महाराज मानितोऽयं त्वया मुनिः \nयायावरकुलोत्पनो वासुकेर्भगिनीसुतः ॥ ५२ ॥\nस्वस्ति तेऽस्तु महाबाहो भारतं सकलं श्रुतम् \nदानानि बहु दत्तानि पूजिता मुनयस्तथा ॥ ५३ ॥\nकृतेन सुकृतेनापि न पिता स्वर्गतिं गतः \nपावितं न कुलं कृत्स्नं त्वया भूपतिसत्तम ॥ ५४ ॥\nदेव्याश्चायतनं भूप विस्तीर्णं कुरु भक्तितः \nयेन वै सकला सिद्धिस्तव स्याज्जनमेजय ॥ ५५ ॥\nपूजिता परया भक्त्या शिवा सकलदा सदा \nकुलवृद्धिं करोत्येव राज्यं च सुस्थिरं सदा ॥ ५६ ॥\nदेवीमखं विधानेन कृत्वा पार्थिवसत्तम \nश्रीमद्‌भागवतं नाम पुराणं परमं शृणु ॥ ५७ ॥\nत्वामहं श्रावयिष्यामि कथां परमपावनीम् \nसंसारतारिणीं दिव्यां नानारससमाहृताम् ॥ ५८ ॥\nन श्रोतव्यं परं चास्मात्पुराणाद्विद्यते भुवि \nनाराध्यं विद्यते राजन्देवीपादाम्बुजादृते ॥ ५९ ॥\nते सभाग्याः कृतप्रज्ञा धन्यास्ते नृपसत्तम \nयेषां चित्ते सदा देवी वसति प्रेमसंकुले ॥ ६० ॥\nसुदुःखितास्ते दृश्यन्ते भुवि भारत भारते \nनाराधिता महामाया यैर्जनैश्च सदाम्बिका ॥ ६१ ॥\nब्रह्मादयः सुराः सर्वे यदाराधनतत्पराः \nवर्तन्ते सर्वदा राजंस्तां न सेवेत को जनः ॥ ६२ ॥\nय इदं शृणुयान्नित्यं सर्वान्कामानवाप्नुयात् \nभगवत्या समाख्यातं विष्णवे यदनुत्तमम् ॥ ६३ ॥\nतेन श्रुतेन ते राजंश्चित्ते शान्तिर्भविष्यति \nपितॄणां चाक्षयः स्वर्गः पुराणश्रवणाद्‌भवेत् ॥ ६४ ॥\nअस्तिक मुनींची जन्मकथा -\nराजाचे भाषण ऐकून व्यास म्हणाले, \"हे राजा, गुह्य, अदभूत, पवित्र, कल्याणकारक आणि अनेक आख्यानांनी युक्त असे भागवत पुराण मी तुला कथन करतो. तू ऐक. हे मी पूर्वी माझा पुत्र शुक याला पढविले. ते परम रहस्य, मी तुला सांगतो सर्व वेदांचे सार काढून तयार केलेले हे भागवत, सुखावह व शुभफल देणारे आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारी पुरुषार्थ त्यामुळे साध्य होतात.\nजनमेजय म्हणाला,\" हे प्रभो, अस्तिक कोणाचा पुत्र यज्ञात विघ्न आणायला कसा आला यज्ञात विघ्न आणायला कसा आला हे आपण विस्ताराने सांगा व सर्व पुराणेही सविस्तर कथन करा.\"\nव्यास सांगू लागले, \"नित्य शांतचित्त असलेला जगतकारु मुनी अविवाहितच राहिला असता. पण एकदा वनात एका खड्ड्यात लोंबत असलेले त्यांचे पूर्वज त्याला म्हणाले,\" हे पुत्रा, तू विवाह केला नाहीस तर वंश वाढणार नाही. त्याशिवाय आम्हाला स्वर्ग मिळणार नाही. यास्तव तू विवाह कर.\"\nमाझ्याच नावाची कन्या, याचना न करता मला मिळाली तरच मी विवाह करीन.\" असे म्हणून जरतकारु तीर्थयात्रा करु लागला. इकडे त्याचवेळी मातेने भुजंगांना ‘तुम्ही अग्नीत पडाल’ असा शाप दिला तो इतिहास असा.\nकश्यप मुनीला कदू व विनता नावाच्या भार्या होत्या. एक दिवस सूर्याच्या रथाचा अश्व पाहू कद्रू विनतेला म्हणाली,\"हा अश्व कोणत्या रंगाचा आहे ते सांग.\nविनता म्हणाली \"हा अश्व श्वेतवर्णी आहे. तुझे काय मत आहे यावर आपण पण लावू.\"\nकद्रू म्हणाली, \"हे सुहास्यवदने, हा अश्व कृष्णवर्णाचा आहे. ज्याचे म्हणणे खोटे होईल त्याने दासी व्हावे. असा पण लावू.\"\nइतके सांगून कद्रू आपल्या सर्परुपी पुत्रांना म्हणाली, \"हे पुत्रांनो, त्या अश्वाच्या शरीरावरील सर्व केस तुम्ही कृष्णवर्णाचे करा.\" तिच्या या म्हणण्याला ज्यांनी नकार दिला, त्यांना मातेने शाप दिला,\"तुम्ही जनमेजयाच्या सर्पयज्ञात अग्नीत पडाल.\" तेव्हा इतर सर्व अनेकवर्णी पुत्रांनी अश्वाचे पुच्छ वेढून टाकले व त्याचा वर्ण काळा केला. नंतर दोघी बहिणी पुन: अश्व पाहण्यास गेल्या, पण अश्वाचा वर्ण बराचसा कृष्ण असल्याचे पाहताच विनितेला दु:ख झाले. तेव्हा भुजंग भक्षण करणारा गरुड तेथे आला व तिची दयनीय अवस्था पाहून म्हणाला, \"हे माते, तू का रोदन करीत आहेस मी आणि तुझा दुसरा सूर्याचा सारथी असलेला पुत्र अरुण जिवंत असताना, ज्याअर्थी माते तुला दु:ख होत आहे त्या अर्थी आमचा धिक्कार असो. मातेला दु:ख असेल तर आमच्या जन्माचा काय उपयोग मी आणि तुझा दुसरा सूर्याचा सारथी असलेला पुत्र अरुण जिवंत असताना, ज्याअर्थी माते तुला दु:ख होत आहे त्या अर्थी आमचा धिक्कार असो. मातेला दु:ख असेल तर आमच्या जन्माचा काय उपयोग म्हणून तू चिंतेचे कारण सत्वर सांग. मी तुझी काळजी दूर करतो.\"\nविनता म्हणाली, \"मी पराजित झाल्याने सक्तीची दासी झाले आहे. त्यामुळे मला दु:ख होत आहे. ती मला म्हणती आहे, \"मला घेऊन जा.\" गरुड म्हणाला, \"तर मग तिला जिकडे जाण्याची इच्छा असेल, तिकडे मी घेऊन जाईन. तू शोक करु नकोस.\" असे सांगताच विनिता कद्रूकडे गेली. गरुडाने कद्रूच्या इच्छेप्रमाणे तिच्या सर्व पुत्रांसह उड्डाण करुन समुद्रापलीकडे नेले व तो कद्रूला म्हणाला, \"हे माते, तुला नमस्कार असो. माझी माता दास्यमुक्त कशी होईल ते सत्वर सांग.\" कद्रू म्हणाली, \"हे पुत्रा, तू देवलोकातून अमृत आणून माझ्या पुत्रांना दे म्हणजे आजच तुझी माता दास्यमुक्त होईल.\nकद्रूचे बोलणे ऐकून महाप्रतापी गरुड इंद्रलोकी गेला व युद्ध करुन तेथून अमृतकुंभ घेऊन आला. आपल्या सावत्र आईला ते अर्पण केले व विनता मातेला दास्यमुक्त केले. इकडे सर्व सर्प स्नानाला गेले असता इंद्राने ते हरण केले. पण गरुडाच्या सामर्थ्यामुळे विनता दास्यातून मुक्त झाली. अमृत कुंभातील दर्भावर सांडलेले काही थेंब सर्पानी चाटले. त्यामुळे त्यांच्या जिव्हा फाटून ते द्विजिव्ह झाले. इकडे वासुकी प्रभृति नागांना मातेने शाप दिल्यामुळे ते ब्रह्मदेवाला शरण गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले, \"जरत्कारु नावाच्या ऋषीला त्याच नावाची असलेली वासुकीची बहिण अर्पण करा. तिच्या पोटी अस्तिक मुनी जन्माला येईल व तुमचे संरक्षण करील.\"\nहे ऐकून सर्व नाग स्वस्थानी गेले. वासुकीने आपली बहिण जरत्कारुला दिली. पण दोघांचीही एकच नावे असल्याने मुनी म्हणाला,\"जेव्हा हिच्या हातून मला अप्रिय असलेले कृत्य घडेल तेव्हा मी हिचा त्याग करीन.\" असे स्पष्ट सांगितल्यावर, दोघांचा विवाह झाला. वासुकी निघून गेला. तो नंतर एका विशाल वनात जरत्कारुने आपली पर्णकुटी बांधली आणि पत्‍नीसह तो क्रीडा करीत सुखाने राहू लागला. एकदा मुनीश्रेष्ठ आपल्या पत्‍नीस म्हणाला, \"कुठल्याही परिस्थितीत मला तू जागृत करु नकोस.\" असे सांगून तो निद्राधीन झाला.\nत्याच वेळी संध्यासमय झाला. जरत्कारुने विचार केला, \"आता यांना उठवावे तर ते आपला त्याग करणार, न उठवावे तर धर्मकृत्ये केल्याविना संध्याकाळ व्यर्थ जाणार पण धर्मलोप होण्यापेक्षा त्यागच काय, पण मरणही चालेल. कारण धर्महानिमुळे नरक प्राप्त होणार. असा त्या साध्वीने विचार करुन ती म्हणाली, \"हे सुव्रत उठा, संध्याकाळ झाली.\" त्याबरोबर मुनी क्रोधायमान होऊन उठला व त्वेषाने म्हणाला, \"तू माझ्या निद्रेचा भंग केलास. मी निघून जातो. तू भावाच्या घरी जा.\" ती म्हणाली की, \"महाराज ज्या शुभकार्यासाठी भावाने मला आपणास अर्पण केली ते कार्य कसे होणार पण धर्मलोप होण्यापेक्षा त्यागच काय, पण मरणही चालेल. कारण धर्महानिमुळे नरक प्राप्त होणार. असा त्या साध्वीने विचार करुन ती म्हणाली, \"हे सुव्रत उठा, संध्याकाळ झाली.\" त्याबरोबर मुनी क्रोधायमान होऊन उठला व त्वेषाने म्हणाला, \"तू माझ्या निद्रेचा भंग केलास. मी निघून जातो. तू भावाच्या घरी जा.\" ती म्हणाली की, \"महाराज ज्या शुभकार्यासाठी भावाने मला आपणास अर्पण केली ते कार्य कसे होणार तेव्हा मुनीश्वर विचारपूर्वक म्हणाला, \"ते कार्य घडले आहे.\"\nतो तिचा त्याग करुन निघून गेला. ती वासुकीच्या घरी परत गेली. कार्याविषयी भावाने विचारले, तेव्हा मुनीने, \"आहे\" म्हणून सांगितले आहे, असे तिने उत्तर दिले. तेव्हा मुनी सत्यवचनी आहे म्हणून वासुकीने विश्वास ठेवून भगिनीला आधार दिला.\nपुढे योग्य समय प्राप्त होताच तिच्यापोटी एक सुंदर मुनिपुत्र जन्माला आला. तोच प्रसिद्ध अस्तिक होय.\n\"जनमेजया, त्या जितेंद्रिय मुनीनेच मातृवंशाच्या रक्षणासाठी तुझा यज्ञ थांबविला आहे. त्या यथावार कुलातील मुनीला तू मान दिलास, हे फार उत्तम झाले. मूनींचे पूजन केलेस, पण तरीही तुझ्या पित्याला स्वर्गप्राप्ती झाली व तुझ्या हातून सर्व कुल पवित्र झाले नाही. म्हणून भूपेंद्रा, श्रद्धापूर्वक देवीचे मोठे मंदिर बांध म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सदासर्वदा त्या कल्याणीचे स्तवन केले की कुलवृद्धी होईल. राज्यही स्थिर होईल. म्हणून तू विधीपूर्वक देवीयज्ञ कर. तू श्रीमदभागवत नावाचे सर्वोत्तम पुराण श्रवण कर. ते अत्यंत पवित्र, भवसागर तरुन नेणारे, सर्व रस युक्त, अशा कथा मी तुला सांगतो.\nह्या कथेपेक्षा दुसरे श्रवणास योग्य असे काही नाही. देवीशिवाय काहीही श्रेष्ठ नाही. ज्याच्या चित्तात सदा देवीचे वास्तव्य असते तेच खरे भाग्यवान, ज्ञानी व धन्य होत. जे महामाया अंबिकेचे पूजन करीत नाहीत, ते सदा दु:खी असतात. भगवती देवीने विष्णूला कथन केलेले भागवत जो श्रवण करतो, त्याची इच्छा पूर्ण होते. म्हणून त्याच्या श्रवणाने तुझ्या पूर्वजांना चिरंतन स्वर्गप्राप्ती होईल.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nद्वितीयस्कन्धे श्रोतृप्रवक्तृप्रसङ्गो नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi03-25.htm", "date_download": "2018-05-24T13:41:17Z", "digest": "sha1:WUYEOZIHLY5XE4FHVQ434NSBFCK2HS5B", "length": 30401, "nlines": 212, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - तृतीयः स्कन्धः - पञ्चविंशोऽध्यायः", "raw_content": "\nगत्वाऽयोध्यां नृपश्रेष्ठो गृहं राज्ञः सुहृद्‌वृतः \nशत्रुजिन्मातरं प्राह प्रणम्य शोकसङ्कुलाम् ॥ १ ॥\nमातर्न ते मया पुत्रः सङ्ग्रामे निहतः किल \nन पिता ते युधाजिच्च शपे ते चरणौ तथा ॥ २ ॥\nदुर्गया तौ हतौ संख्ये नापराधो ममात्र वै \nअवश्यम्भाविभावेषु प्रतीकारो न विद्यते ॥ ३ ॥\nन शोकोऽत्र त्वया कार्यो मृतपुत्रस्य मानिनि \nस्वकर्मवशगो जीवो भुङ्क्ते भोगान्सुखासुखान् ॥ ४ ॥\nदासोऽस्मि तव भो मातर्यथा मम मनोरमा \nतथा त्वमपि धर्मज्ञे न भेदोऽस्ति मनागपि ॥ ५ ॥\nअवश्यमेव भोक्तव्यं कृतं कर्म शुभाशुभम् \nतस्मान्न शोचितव्यं ते सुखे दुःखे कदाचन ॥ ६ ॥\nआत्मानं शोकहर्षाभ्यां शत्रुभ्यामिव नार्पयेत् ॥ ७ ॥\nदैवाधीनमिदं सर्वं नात्माधीनं कदाचन \nन शोकेन तदाऽऽत्मानं शोषयेन्मतिमान्नरः ॥ ८ ॥\nयथा दारुमयी योषा नटादीनां प्रचेष्टते \nतथा स्वकर्मवशगो देही सर्वत्र वर्तते ॥ ९ ॥\nअहं वनगतो मातर्नाभवं दुःखमानसः \nचिन्तयन्स्वकृतं कर्म भोक्तव्यमिति वेद्मि च ॥ १० ॥\nमृतो मातामहोऽत्रैव विधुरा जननी मम \nभयातुरा गृहीत्वा मां निर्ययौ गहनं वनम् ॥ ११ ॥\nलुण्ठिता तस्करैर्मार्गे वस्त्रहीना तथा कृता \nपाथेयञ्च हृतं सर्वं बालपुत्रा निराश्रया ॥ १२ ॥\nमाता गृहीत्वा मां प्राप्ता भारद्वाजाश्रमं प्रति \nविदल्लोऽयं समायातस्तथा धात्रेयिकाऽबला ॥ १३ ॥\nपोषिताः फलनीवारैर्वयं तत्र स्थितास्त्रयः ॥ १४ ॥\nदुःखं नमे तदा ह्यासीत्सुखं नाद्य धनागमे \nन वैरं न च मात्सर्यं मम चित्ते तु कर्हिचित् ॥ १५ ॥\nतदाशी नरकं याति न नीवाराशनः क्वचित् ॥ १६ ॥\nधर्मस्याचरणं कार्यं पुरुषेण विजानता \nसञ्जित्येन्द्रियवर्गं वै यथा न नरकं व्रजेत् ॥ १७ ॥\nमानुष्यं दुर्लभं मातः खण्डेऽस्मिन्भारते शुभे \nआहारादि सुखं नूनं भवेत्सर्वासु योनिषु ॥ १८ ॥\nप्राप्य तं मानुषं देहं कर्तव्यं धर्मसाधनम् \nस्वर्गमोक्षप्रदं नॄणां दुर्लभं चान्ययोनिषु ॥ १९ ॥\nइत्युक्ता सा तदा तेन लीलावत्यतिलज्जिता \nपुत्रशोकं परित्यज्य तमाहाश्रुविलोचना ॥ २० ॥\nसापराधाऽस्मि पुत्राहं कृता पित्रा युधाजिता \nहत्या मातामहं तेऽत्र हृतं राज्यं तु येन वै ॥ २१ ॥\nन तं वारयितुं शक्ता तदाऽहं न सुतं मम \nयत्कृतं कर्म तेनैव नापराधोऽस्ति मे सुत ॥ २२ ॥\nतौ मृतौ स्वकृतेनैव कारणं त्वं तयोर्न च \nनाहं शोचामि तं पुत्रं सदा शोचामि तत्कृतम् ॥ २३ ॥\nपुत्र त्वमसि कल्याण भगिनी मे मनोरमा \nन क्रोधो न च शोको मे त्वयि पुत्र मनागपि ॥ २४ ॥\nकुरु राज्यं महाभाग प्रजाः पालय सुव्रत \nभगवत्याः प्रसादेन प्राप्तमेतदकण्टकम् ॥ २५ ॥\nतदाकर्ण्य वचो मातुर्नत्वा तां नृपनन्दनः \nजगाम भवनं रम्यं यत्र पूर्वं मनोरमा ॥ २६ ॥\nन्यवसत्तत्र गत्वा तु सर्वानाहूय मन्त्रिणः \nदैवज्ञानथ पप्रच्छ मुहूर्तं दिवसं शुभम् ॥ २७ ॥\nसिंहासनं तथा हैमं कारयित्वा मनोहरम् \nसिंहासने स्थितां देवीं पूजयिष्ये सदाऽप्यहम् ॥ २८ ॥\nराज्यं पश्चात्करिष्यामि यथा रामादिभिः कृतम् ॥ २९ ॥\nपूजनीया सदा देवी सर्वैर्नागरिकैर्जनैः \nमाननीया शिवा शक्तिः सर्वकामार्थसिद्धिदा ॥ ३० ॥\nइत्युक्ता मन्त्रिणस्ते तु चक्रुर्वै राजशासनम् \nप्रासादं कारयामासुः शिल्पिभिः सुमनोरमम् ॥ ३१ ॥\nप्रतिमां कारयित्वाऽथ मुहूर्तेऽथ शुभे दिने \nद्विजानाहूय वेदज्ञान्स्थापयामास भूपतिः ॥ ३२ ॥\nहवनं विधिवत्कृत्वा पूजयित्वाऽथ देवताम् \nप्रासादे मतिमान् देव्याः स्थापयामास भूमिपः ॥ ३३ ॥\nउत्सवस्तत्र संवृत्तो वादित्राणाञ्च निःस्वनैः \nब्राह्मणानां वेदघोषैर्गानैस्तु विधिधैर्नृप ॥ ३४ ॥\nप्रतिष्ठाप्य शिवां देवीं विधिवद्वेदवादिभिः \nपूजां नानाविधां राजा चकारातिविधानतः ॥ ३५ ॥\nकृत्वा पूजाविधिं राजा राज्यं प्राप्य स्वपैतृकम् \nविख्यातश्चाम्बिका देवी कोसलेषु बभूव ह ॥ ३६ ॥\nराज्यं प्राप्य नृपः सर्वं सामन्तकनृपानथ \nवशे चक्रेऽतिधर्मिष्ठान्सद्धर्मविजयी नृपः ॥ ३७ ॥\nयथा रामः स्वराज्येऽभूद्‌दिलीपस्य रघुर्यथा \nप्रजानां वै सुखं तद्वन्मर्यादाऽपि तथाऽभवत् ॥ ३८ ॥\nधर्मो वर्णाश्रमाणां च चतुष्पादभवत्तथा \nनाधर्मे रमते चित्तं केषामपि महीतले ॥ ३९ ॥\nग्रामे ग्रामे च प्रासादांश्चक्रुः सर्वे जनाधिपाः \nदेव्याः पूजा तदा प्रीत्या कोसलेषु प्रवर्तिता ॥ ४० ॥\nसुबाहुरपि काश्यां तु दुर्गायाः प्रतिमां शुभाम् \nकारयित्वा च प्रासादं स्थापयामास भक्तितः ॥ ४१ ॥\nतत्र तस्या जनाः सर्वे प्रेमभक्तिपरायणाः \nपूजां चक्रुर्विधानेन यथा विश्वेश्वरस्य ह ॥ ४२ ॥\nविख्याता सा बभूवाथ दुर्गादेवी धरातले \nदेशे देशे महाराज तस्या भक्तिर्व्यवर्धत ॥ ४३ ॥\nसर्वत्र भारते लोके सर्ववर्णेषु सर्वथा \nभजनीया भवानी तु सर्वेषामभवत्तदा ॥ ४४ ॥\nआगमोक्तैरथ स्तोत्रैर्जपध्यानपरायणाः ॥ ४५ ॥\nनवरात्रेषु सर्वेषु चक्रुः सर्वे विधानतः \nअर्चनं हवनं यागं देव्या भक्तिपरा जनाः ॥ ४६ ॥\nसुदर्शन हा सुहृदांसह अयोध्येस राजा झाल्यानंतर शोकाकुल झालेल्या शत्रुजिताच्या मातेला प्रणाम करून तो म्हणाला, \" हे माते, संग्रामामध्ये मी खरोखर, तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो की, तुझ्या पुत्राचा व तुझ्या पित्याचा वध मी केला नाही. दुर्गेने संग्रामामध्ये त्यांचा वध केला आहे. ह्यात माझा अपराध नाही. अवश्य घडून येणार्‍या गोष्टीचा प्रतिकार होणे शक्य नसते. हे मानिनी, मृतपुत्राबद्दल तू शोक करू नकोस. जीत स्वकर्माचे अधीन असतो, कर्मानुसार सुखदुःखाचा उपभोग घेत असतो. हे माते मी तुझा दास आहे. हे धर्मज्ञ, जशी मला मनोरमा तशीच तू , तुम्हा उभयतांविषयी माझ्या मनामध्ये यत्किंचितही भेद नाही.\nकेलेले बरे वाईट कर्म ज्याअर्थी भोगलेच पाहिजे. त्याअर्थी सुख प्राप्त झाले असता हर्ष, व दुःख प्राप्त झाले असता शोक, तू कधीही करू नकोस. दुःख प्राप्त झाले असता अधिक दुःखी लोकांकडे दृष्टी देऊन शोकाकूल होऊ नये. सुख प्राप्त झाले असता अधिक सुखी लोकांकडे लक्ष देऊन हर्षाने उचंबळू नये. शत्रूप्रमाणे असलेल्या हर्षशोकाशी आपला संबंध ठेवू नये. हे सर्व दैवाधीन आहे आपल्या आधीन कधीही नाही. विचारी पुरुषाने अंतःकरण दुःखाने शुष्क करून घेऊ नये. ज्याप्रमाणे नटादिकांच्या अधीन असलेली लाकडाची पुतळी हालचाल करीत असते. त्याप्रमाणे स्वकर्माधीन असलेला देहधारी प्राणी, सर्वत्र हालचाल करीत असतो.\nहे माते, मी वनामध्ये गेलो असताही वनात दुःखी झालो नाही. कारण, स्वतः केलेले कर्म भोगले पाहिजे, हे मी जाणीत असतो व मनामध्ये वागवितही असतो. मातामह ह्याच ठिकाणी मृत झाला असता माझी अनाथ माता भयभीत झाली आणि मला घेऊन गहन वनामध्ये गेले. जाता जाता बालपुत्राने युक्त असलेल्या, त्या निराश्रित मातेला मार्गात चोरांनी लुटून वस्त्रहीन केले आणि प्रवासामध्ये उपयोगी पडणारे सर्व उपजीवन - साधनही त्यांनी लुबाडून घेतले. अशा स्थितीत माता मला घेऊन भारद्वाजाश्रमामध्ये गेली. तेथे हा विद्दल व ही अबला दाई आम्हास येऊन मिळाली. आम्ही तिघे त्या ठिकाणी राहिलो व दयाळू मुनी आणि मुनिकन्या ह्यांनी फले व धान्य ह्यांच्या योगाने आमचे सर्वस्वी पोषण केले.\nत्यावेळी मला दुःख झाले नाही व आज वैभव प्राप्त झाल्यामुळे सुखही वाटत नाही. वैर अथवा मात्सर्य माझ्या अंतःकरणामध्ये कधीही नसते. हे महातपस्वी माते, राज्यलाभापेक्षा निवाराभक्षण हेच श्रेष्ठ होय. राज्यभोग सेवन करणारा मनुष्य नरकात जातो. परंतु नीवार भक्षण करणार्‍याला, कधीही अधोगती प्राप्त होत नाही. ह्यास्तव इंद्रियवर्गाचे संयमन करून, विचारी पुरुषाने धर्माचरण करावे, म्हणजे नरकप्राप्री होत नाही. हे माते, कोणत्याही योनीमध्ये आहारादि सुख बरोबर प्राप्त होतच असते. परंतु ह्या शुभ भरत खंडामध्ये मनुष्यजन्म प्राप्त होणे दुर्लभ आहे. पुरुषांना स्वर्ग व मोक्ष देणारे जे धर्मरूप साधन ते अन्य योनीमध्ये दुर्लभ आहे, त्याचे अवलंबन मनुष्यदेह प्राप्त झाल्यावर अवश्य करावे.\nयाप्रमाणे त्या सुदर्शनाने सांगितले असता लीलावती अतिशय लज्जित झाली, पुत्रशोकाचा त्याग करून व नेत्रामध्ये अश्रू आणून त्याला म्हणाली, \"हे पुत्रा, ज्याने तुझ्या मातामहाचा वध करून तुझे राज्य हरण केले, त्या माझ्या पित्याने युधाजितानेच मला अपराधी केले आहे. त्या वेळी मी समर्थ झाले नाही. म्हणून हे पुत्रा, त्यानेच ते कर्म केले. त्यात माझा अपराध नाही. हे आपल्या कृतीनेच मृत्यू पावले आहेत. तू त्यांच्या मृत्यूचे कारण नाहीस. यास्तव मला त्या पुत्राचे दुःख होत नसून त्याच्या कृतीचे मात्र सर्वदा दुोःख होत आहे. हे कल्याण, तू पुत्र आहेस व मनोरमा माझी\nभगिनी आहे. हे पुत्रा, मला मुळीच वाईट वाटत नाही आणि तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये यत्किंचितही क्रोध नाही. हे महाभाग्यशाली सुव्रता, भगवतीच्या प्रसादाने प्राप्त झालेले हे निष्कंटक राज्य तू कर.\"\nमातेचे भाषण श्रवण केल्यावर तो राजकुमार सुदर्शन, तिला वंदन करून जेथे पूर्वी मनोरमा होती त्या रम्य गृहामध्ये गेला. तेथेच राहू लागला. तेथे जाऊन तो वास्तव्य करू लागल्यावर सर्व मंत्री त्याने बोलावून आणले. दैवज्ञ ब्राह्मणांना त्याने शुभ दिवस व मुहूर्त विचारला.\nत्याने सुवर्णाचे मनोहर सिंहासन करवले. तो म्हणाला, \"ह्या सिंहासनावर स्थित असलेल्या देवीचे मी सर्वदा पूजन करीन. प्रथमतः धर्म, अर्थ काम व मोक्ष देणार्‍या देवीची सिंहासनावर स्थापना केल्यानंतर रामदिकाप्रमाणे मी राज्य करीन. सर्व नागरिकजनांनी देवीचे पूजन करावे. सर्व मनोरथ परिपूर्ण करणार्‍या त्या शिवशक्तीला मान द्यावा.\"\nह्याप्रमाणे राजाने सांगितले असता त्या मंत्र्यानी ती राजाची आज्ञा शेवटास नेली. त्याप्रमाणे शिल्पिजनांकडून एक अति मनोहर देवालय करविले. एक सुंदर मूर्ती करवून त्या सुदर्शन भूपालाने द्विजांना निमंत्रण केले. शुभ दिवशी सुमुहूर्तावर त्याने त्या मूर्तीची स्थापना केली. प्रथम यथाविधी हवन करून, त्या विचारी राजाने देवतांचे पूजन केले. नंतर त्या वेळी वाद्यध्वनी, ब्राह्मणांचा वेदघोष व नानाप्रकारची गीते ह्यांच्या योगाने तेथे उत्सव सुरू झाला.\nत्या कल्याणी देवीची वेदवेत्त्यांकडून ह्याप्रमाणे यथाविधी स्थापना केल्यानंतर, राजाने अतिशय विधीपूर्वक तिचे नानाप्रकारांनी पूजन केले. नंतर त्याने आपल्या पित्याच्या राज्याचा स्वीकार केला. तो त्या कोसलदेशामध्ये फार विख्यात झाला. तेव्हांपासून अंबिका देवीही त्या देशात विख्यात झाली. राज्य प्राप्त झाल्यानंतर सर्व मांडलिक राजे त्याने वश केले इतकेच नव्हे, तर सद्धर्माचे जय मिळवणार्‍या त्या सुदर्शन राजाने, त्या मांडलिक राजांनाही अति धर्मनिष्ठ केले.\nतो स्वराज्यामध्ये रामाप्रमाणे, तसेच दिलीपपुत्र रघूप्रमाणे सर्वांना प्रिय झाला. प्रजाजनांना सुखही तसेच झाले. धर्ममर्यादाही तशीच कायम राहिली. वर्णाश्रमधर्म त्याचे कारकीर्दीत पूर्ण चतुष्पाद होता. भूतलावर कोणाचेही मन अधर्माकडे रमत नसे. त्याच्या राज्यात प्रत्येक ग्रामामध्ये, त्याचप्रमाणे इतर राजांनीही देवीची देवालये बांधली. याप्रमाणे कोसल देशामध्ये देवीचे पूजन त्यांनी प्रेमपूर्वक सुरू केले.\nसुबाहूनेही पूर्वी काशीमध्ये एक देवालय तयार करवले. दुर्गेची शुभ मूर्ती करवून त्या देवालयात भक्तीने स्थापन केली. तेव्हा तेथील सर्व लोकांनीही विश्वेश्वराप्रमाणे तिचे पूजन, प्रेम व भक्तिने यथाविधी सुरू केले. तेव्हापासून ती दुर्गादेवी भूतलावर विशेष प्रख्यात झाली. प्रत्येक देशामध्ये तिची भक्ती वृद्धिंगत होऊ लागली.\nभरतखंडामध्ये सर्व ठिकाणी सर्व वर्णातील सर्व लोक सर्व प्रकारे भवानीचे पूजन करू लागले. हे राजा, शक्तिभक्तीविषयी तत्पर आणि आगमोक्त स्तोत्रपाठासह एकसारखे जप व ध्यान करीत असलेले सर्व लोक मानास पात्र झाले. भक्तीविषयी तत्पर असलेले सर्व प्रजानन त्या दिवसापासून प्रतिवर्षी नवरात्रांमध्ये देवीचे यथाविधी अर्चन, हवन व यजन करू लागले.\nइति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nतृतीयस्कन्धे देवीस्थापनवर्णनं नाम पञ्चविंशोऽध्यायः ॥ २५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi06-17.htm", "date_download": "2018-05-24T13:41:00Z", "digest": "sha1:K56K6CTFOJA5QX6TKPIYFDADR7EJA3IZ", "length": 33015, "nlines": 265, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - षष्ठः स्कन्धः - सप्तदशोऽध्यायः", "raw_content": "\nकथं ताश्च स्त्रियः सर्वा भृगूणां दुःखसागरात् \nमुक्ता वंशः पुनस्तेषां ब्राह्मणानां स्थिरोऽभवत् ॥ १ ॥\nहैहयैः किं कृतं कार्यं हत्वा तान्ब्राह्मणानपि \nक्षत्रियैर्लोभसंयुक्तैः पापाचारैर्वदस्व तत् ॥ २ ॥\nन तृप्तिरस्ति मे ब्रह्मन् पिबतस्ते कथामृतम् \nपावनं सुखदं नॄणां परलोके फलप्रदम् ॥ ३ ॥\nशृणु राजन्प्रवक्ष्यामि कथां पापप्रणाशिनीम् \nयथा स्त्रियस्तु ता मुक्ता दुःखात्तस्माद्दुरत्ययात् ॥ ४ ॥\nभृगुपत्‍न्यो यदा राजन् हिमवन्तं गिरिं गताः \nभयत्रस्ता विभग्नाशा हैहयैः पीडिता भृशम् ॥ ५ ॥\nगौरीं तत्र तु संस्थाप्य मृण्मयीं सरितस्तटे \nउपोषणपराश्चकुर्निश्चयं मरणं प्रति ॥ ६ ॥\nस्वप्ने गत्वा तदा देवी प्राह ताः प्रमदोत्तमाः \nयुष्मासु मध्ये कस्याश्चिद्‌भविता चोरुजः पुमान् ॥ ७ ॥\nमदंशशक्तिसम्भिन्नः स वः कार्यं विधास्यति \nइत्यादिश्य पराम्बा सा पश्चादन्तर्हिताभवत् ॥ ८ ॥\nजागृतास्तु ततः सर्वा मुदमापुर्वराङ्गनाः \nकाचित्तासां भयोद्विग्ना कामिनी चतुरा भृशम् ॥ ९ ॥\nदधार चोरुणैकेन गर्भं सा कुलवृद्धये \nपलायनपरा दृष्टा क्षत्रियैर्ब्राह्मणी यदा ॥ १० ॥\nविह्वला तेजसा युक्ता तदा ते दुद्रुवुर्भृशम् \nगृह्यतां वध्यतां नारी सगर्भा याति सत्वरा ॥ ११ ॥\nइति ब्रुवन्तः सम्प्राप्ताः कामिनीं खड्गपाणयः \nसा भयार्ता तु तान्दृष्ट्वा रुरोद समुपागतान् ॥ १२ ॥\nगर्भस्य रक्षणार्थं सा चुक्रोशातिभयातुरा \nरुदतीं मातरं श्रुत्वा दीनां प्राणविवर्जिताम् ॥ १३ ॥\nगृहीतामिव सिंहेन सगर्भां हरिणीं यथा ॥ १४ ॥\nसाश्रुनेत्रां वेपमानां सङ्क्रुध्य बालकस्तदा \nभित्त्वोरुं निर्जगामाशु गर्भः सूर्य इवापरः ॥ १५ ॥\nमुष्णन्दृष्टीः क्षत्रियाणां तेजसा बालकः शुभः \nदर्शनाद्‌बालकस्याशु सर्वे जाता विलोचनाः ॥ १६ ॥\nबभ्रमुर्गिरिदुर्गेषु जन्मान्धा इव क्षत्रियाः \nचिन्तितं मनसा सर्वैः किमेतदिति साम्प्रतम् ॥ १७ ॥\nसर्वे चक्षुर्विहीना यज्जाता स्म बालदर्शनात् \nब्राह्मण्यास्तु प्रभावोऽयं सतीव्रतबलं महत् ॥ १८ ॥\nइति सञ्चिन्त्य मनसा नेत्रहीना निराश्रयाः ॥ १९ ॥\nब्राह्मणीं शरणं जग्मुर्हैहया गतचेतसः \nप्रणेमुस्तां भयत्रस्तां कृताञ्जलिपुटाश्च ते ॥ २० ॥\nऊचुश्चैनां भयोद्विग्नां दृष्ट्यर्थं क्षत्रियर्षभाः \nप्रसीद सुभगे मातः सेवकास्ते वयं किल ॥ २१ ॥\nकृतापराधा रम्भोरु क्षत्रियाः पापबुद्धयः \nदर्शनात्तव तन्वङ्‌गि जाताः सर्वे विलोचनाः ॥ २२ ॥\nमुखं ते नैव पश्यामो जन्मान्धा इव भामिनि \nअद्‌भुतं ते तपो वीर्यं किं कुर्मः पापकारिणः ॥ २३ ॥\nशरणं ते प्रपन्नाः स्मो देहि चक्षूंषि मानदे \nअन्धत्वं मरणादुग्रं कृपां कर्तुं त्वमर्हसि ॥ २४ ॥\nउपरम्य च गच्छेम सहिताः पापकर्मणः ॥ २५ ॥\nअतः परं न कर्तव्यमीदृशं कर्म कर्हिचित् \nभार्गवाणां तु सर्वेषां सेवकाः स्मो वयं किल ॥ २६ ॥\nअज्ञानाद्यत्कृतं पापं क्षन्तव्यं तत्त्वयाधुना \nवैरं नातः परं क्वापि भृगुभिः क्षत्रियैः सह ॥ २७ ॥\nकर्तव्यं शपथैः सम्यग्वर्तितव्यं तु हैहयैः \nसपुत्रा भव सुश्रोणि प्रणताः स्मो वयं च ते ॥ २८ ॥\nप्रसादं कुरु कल्याणि न द्विष्यामः कदाचन \nइति तेषां वचः श्रुत्वा ब्राह्मणी विस्मयान्विता ॥ २९ ॥\nगृहीता न मया दृष्टिर्युष्माकं क्षत्रियाः किल ॥ ३० ॥\nनाहं रुषान्विता सत्यं कारणं शृणुताद्य यत् \nअयं च भार्गवो नूनमूरुजः कुपितोऽद्य वः ॥ ३१ ॥\nचक्षूंषि तेन युष्माकं स्तम्भितानि रुषावता \nस्वबन्धून्निहताञ्ज्ञात्वा गर्भस्थानपि क्षत्रियैः ॥ ३२ ॥\nगर्भानपि यदा यूयं भृगूनघ्नंस्तु पुत्रकाः ॥ ३३ ॥\nतदायमूरुणा गर्भो मया वर्षशतं धृतः \nषडङ्गश्चाखिलो वेदो गृहीतोऽनेन चाञ्जसा ॥ ३४ ॥\nसोऽपि पितृवधान्नूनं क्रोथेद्धो हन्तुमिच्छति ॥ ३५ ॥\nभगवत्याः प्रसादेन जातोऽयं मम बालकः \nतेजसा यस्य दिव्येन चक्षूंषि मुषितानि वः ॥ ३६ ॥\nतस्मादौर्वं सुतं मेऽद्य याचध्वं विनयान्विताः \nप्रणिपातेन तुष्टोऽसौ दृष्टिं वः प्रतिमोक्ष्यति ॥ ३७ ॥\nतच्छ्रुत्वा वचनं तस्या हैहयास्तुष्टुवुश्च तम् \nप्रणेमुर्विनयोपेता ऊरुजं मुनिसत्तमम् ॥ ३८ ॥\nस सन्तुष्टो बभूवाथ तानुवाच विचक्षुषः \nगच्छध्वं स्वगृहान्भूपा ममाख्यानकृतं वचः ॥ ३९ ॥\nनात्र शोकस्तु कर्तव्यः पुरुषेण विजानता ॥ ४० ॥\nपूर्ववदृषयः सर्वे प्राप्नुवन्तु यथासुखम् \nव्रजन्तु विगतक्रोधा भवनानि यथासुखम् ॥ ४१ ॥\nइति तेन समादिष्टा हैहयाः प्राप्तलोचनाः \nऔर्वमामन्त्र्य जग्मुस्ते सदनानि यथारुचि ॥ ४२ ॥\nब्राह्मणी तं सुतं दिव्यं गृहीत्वा स्वाश्रमं गता \nपालयामास भूपाल तेजस्विनमतन्द्रिता ॥ ४३ ॥\nएवं ते कथितं राजन् भृगूणां तु विनाशनम् \nलोभाविष्टैः क्षत्रियैश्च यत्कृतं पातकं किल ॥ ४४ ॥\nश्रुतं मया महत्कर्म क्षत्रियाणाञ्च दारुणम् \nकारणं लोभ एवात्र दुःखदश्चोभयोस्तु सः ॥ ४५ ॥\nहैहयास्ते कथं नाम्ना ख्याता भुवि नृपात्मजाः ॥ ४६ ॥\nयदोस्तु यादवाः कामं भरताद्‌भारतास्तथा \nहैहयः कोऽपि राजाभूत्तेषां वंशे प्रतिष्ठितः ॥ ४७ ॥\nतदहं श्रोतुमिच्छामि कारणं करुणानिधे \nहैहयास्ते कथं जाताः क्षत्रियाः केन कर्मणा ॥ ४८ ॥\nहैहयानां समुत्पत्तिं शृणु भूप सविस्तराम् \nपुरातनीं सुपुण्यां च कथां पापप्रणाशिनीम् ॥ ४९ ॥\nकस्मिंश्चित्समये भूप सूर्यपुत्रः सुशोभनः \nरेवन्तेति च विख्यातो रूपवानमितप्रभः ॥ ५० ॥\nजगाम विष्णुसदनं वैकुण्ठं भास्करात्मजः ॥ ५१ ॥\nहयस्थस्तु तदा दृष्टो लक्ष्म्यासौ रविनन्दनः ॥ ५२ ॥\nरमा वीक्ष्य हयं दिव्यं भ्रातरं सागरोद्‌भवम् \nरूपेण विस्मिता तस्य तस्थौ स्तम्भितलोचना ॥ ५३ ॥\nभगवानपि तं दृष्ट्वा हयारूढं मनोहरम् \nआगच्छन्तं रमां विष्णुः पप्रच्छ प्रणयात्प्रभुः ॥ ५४ ॥\nकोऽयमायाति चार्वङ्‌गि हयारूढ इवापरः \nस्मरतेजस्तनुः कान्ते मोहयन्भुवनत्रयम् ॥ ५५ ॥\nप्रेक्षमाणा तदा लक्ष्मीस्तच्चित्ता दैवयोगतः \nनोवाच वचनं किञ्चित्पृष्टापि च पुनः पुनः ॥ ५६ ॥\nपश्यन्तीं परमप्रेम्णा चञ्चलाक्षीं च चञ्चलाम् ॥ ५७ ॥\nतामाह भगवान्कुद्धः किं पश्यसि सुलोचने \nमोहिता च हरिं दृष्ट्वा पृष्टा नैवाभिभाषसे ॥ ५८ ॥\nसर्वत्र रमसे यस्माद्रमा तस्माद्‌भविष्यसि \nचञ्चलत्वाच्चलेत्येवं सर्वथैव न संशयः ॥ ५९ ॥\nप्राकृता च यथा नारी नूनं भवति चञ्चला \nतथा त्वमपि कल्याणि स्थिरा नैव कदाचन ॥ ६० ॥\nत्वं हयं मत्समीपस्था समीक्ष्य यदि मोहिता \nवडवा भव वामोरु मर्त्यलोकेऽतिदारुणे ॥ ६१ ॥\nइति शप्ता रमा देवी हरिणा दैवयोगतः \nरुरोद वेपमाना सा भयभीतातिदुःखिता ॥ ६२ ॥\nतमुवाच रमानाथ शङ्‌किता चारुहासिनी \nप्रणम्य शिरसा देवं स्वपतिं विनयान्विता ॥ ६३ ॥\nदेवदेव जगन्नाथ करुणाकर केशव \nस्वल्पेऽपराधे गोविन्द कस्माच्छापं ददासि मे ॥ ६४ ॥\nन कदाचिन्मया दृष्टः क्रोधस्ते हीदृशः प्रभो \nक्व गतस्ते मयि स्नेहः सहजो न तु नश्वरः ॥ ६५ ॥\nवज्रपातस्तु शत्रौ वै कर्तव्यो न सुहृज्जने \nसदाहं वरयोग्या ते शापयोग्या कथं कृता ॥ ६६ ॥\nप्राणांस्त्यक्ष्यामि गोविन्द पश्यतोऽद्य तवाग्रतः \nकथं जीवे त्वया हीना विरहानलतापिता ॥ ६७ ॥\nप्रसादं कुरु देवेश शापादस्मात्सुदारुणात् \nकदा मुक्ता समीपं ते प्राप्नोमि सुखदं विभौ ॥ ६८ ॥\nयदा ते भविता पुत्रः पृथिव्यां मत्समः प्रिये \nतदा मां प्राप्य तन्वङ्‌गि सुखिता त्वं भविष्यसि ॥ ६९ ॥\nहैहय राजाची कथा -\nजनमेजय म्हणाला, ''भृगुपत्न्यांच्या गर्भांचा नाश होऊनही भृगुवंश पुनः कसा प्रस्थापित झाला हैहयांना त्यापासून काय मिळाले हैहयांना त्यापासून काय मिळाले \nव्यास म्हणाले, \"हे राजा, हिमालयावर गेलेल्या भृगुस्त्रियांनी गौरीची मृण्मयी मूर्ती नदीकिनार्‍यावर स्थापन केली. गौरीचे यथासांग पूजन केल्यावर त्या आमरण उपोषणास बसल्या. त्यांनी मृत्यूचा निश्चय केल्याचे अवलोकन करून एके दिवशी देवीने त्या स्त्रियांना स्वप्नात दर्शन दिले. देवी म्हणाली, \"तुमच्यापैकी एका स्त्रीला माझ्या अंशाने शक्तिशाली असा एक पुत्र मांडीपासून उत्पन्न होईल. तो तुमचे कार्य पूर्ण करील.''\nअसे सांगून ती जगदंबिका अंतर्धान पावली. त्या वरामुळे भृगुस्त्रियांना आनंद झाला. पुढे एका भृगुस्त्रिने अत्यंत चतुराई करून उदरातील गर्भ मांडीत धारण केला.\nपरंतु ती तेजोमय दिसू लागली. हैहयाच्या भीतीने ती पळत सुटली. तेव्हा हैहयसुद्धा तिच्यामागे धावले. अखेर तरवारी उपसून त्यांनी तिला गाठले. गर्भरक्षणासाठी ती आक्रोश करू लागली.\nआपल्या मातेला आता कुणीही त्राता नाही. ती अत्यंत भयभीत होऊन आगतिक झाली आहे हे अवलोकन करताच तो गर्भस्थ बालक एकदम क्रुद्ध झाला आणि मांडी फोडून बाहेर पडला. त्याच्या तेजाने व दर्शनाने हैहयांची दृष्टी गेली. अंध होऊन ते पर्वतावरून संचार करू लागले. त्यांनी मनात विचार केला, \"काय आश्चर्य त्या बालकाचे दर्शन होताच आपण दृष्टीहीन झालो. खरोखरच हा त्या ब्राह्मणस्त्रीच्या पातिव्रत्याचाच प्रभाव होय. पतिव्रतेपुढे आपले शौर्य व्यर्थ होय. म्हणून आपण आता तिला शरण जाऊ.''\nअसा विचार करून ते त्या भृगुस्त्रीला शरण गेले व नम्रतेने म्हणाले, ''हे माते, आम्ही अपराधी आहोत, आम्हाला क्षमा कर. आम्ही पातकी आहोत. अंधत्व हे मृत्यूपेक्षाही भयंकर असते. म्हणून आता तू आम्हाला दृष्टी दे. आम्ही इथून पुढे असे नीच कृत्य कधीही करणार नाही. आम्ही भृगूंचे सेवक असून केवळ अज्ञानामुळे आमच्या हातून हे पातक घडले. आम्ही सर्व शपथा घेऊन चांगले वागू, आम्ही तुला शरण आलो आहोत.''\nहैहयांचे भाषण ऐकून ती भृगुस्त्री विस्मयाने म्हणाली, ''हे क्षत्रियांनो, मी तुमच्यावर रुष्ट झाले नाही. मी तुम्हाला अंध केले नाही. माझा पुत्र भार्गव हाच तुमच्यावर अत्यंत क्रुद्ध झाला आहे. धर्मनिष्ठ, तपस्वी तसेच गर्भातील त्याचे बांधव तुम्ही मारलेत. म्हणून त्याने क्रुद्ध होऊन तुमची दृष्टी नष्ट केली. तुमच्या भयाने शंभर वर्षेपर्यंत मी हा गर्भ मांडीत धारण केला होता. त्यामुळे त्याने गर्भावस्थेतच सर्व वेदांची अंगे अभ्यासली आहेत. पितृवधामुळे संतप्त होऊन तो तुमचा वध करण्याचे इच्छित आहे.\nदेवी भगवतीच्या प्रसादाने हा बालक भृगुकुलात उत्पन्न झाला आहे. तेव्हा आता तुम्ही माझ्या पुत्राला शरण जा. म्हणजे तो तुमचे अंधत्व नष्ट करील.''\nतेव्हा भृगुस्त्रीच्या उरूपासून उत्पन्न झालेल्या त्या और्वाला सर्व हैहय शरण गेले. त्याची स्तुती केल्यावर संतुष्ट झालेला और्व त्यांना म्हणाला, ''घडणार्‍या गोष्टी दैवाने निर्माण केलेल्या असतात म्हणून त्याबद्दल शोक करणे इष्ट नव्हे. तुम्ही क्रोधाचा त्याग करून स्वगृही जा. हा माझा उपदेश समजून तुम्ही पुढे चांगले वागा.\"\nतेव्हा सर्व हैहय स्वस्थानी परत गेले. इकडे ती भृगुस्त्रीही आपल्या पुत्रासह आपल्या आश्रमात परत आली. तिने बालकांचे रक्षण केले.\nजनमेजय म्हणाला, ''लोभामुळे क्षत्रियांनी दुष्ट कर्म केले. लोभामुळे दोघांचाही नाश झाला. पण त्यांना हैहय नाव का प्राप्त झाले \nव्यास म्हणाले, ''एकदा महातेजस्वी सूर्यपुत्र रेवंत आपल्या सुंदर उच्चैश्रवा अश्वावर आरूढ होऊन वैकुंठलोकी गेला. तेथे त्या अश्वारूढ सूर्यपुत्राला महालक्ष्मीने अवलोकन केले. सागरापासून उत्पन्न झालेल्या त्या अश्वरूप भ्रात्याला पाहून ती विस्मित झाली. त्यावेळी सूर्यपुत्राला पाहून विष्णु लक्ष्मीला म्हणाले, ''हे चारूगात्री, हा कोण येत आहे बरे त्याची शरीरकांती मदनाप्रमाणे असून तो त्रैलोक्याला मोहवीत आहे.\"\nपण त्या अश्वाचेच चिंतन करीत असलेल्या लक्ष्मीने विष्णूच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. तेव्हा आपली स्त्री त्या सुंदर अश्वाकडे प्रेमाने पाहात आहे व आपल्या प्रश्नाचे उत्तर देत नाही हे पाहून विष्णु क्रुद्ध झाले. ते म्हणाले, ''हे सुलोचने, तू काय पाहात आहेस '' पण तरीही लक्ष्मीने उत्तर दिले नाही. तेव्हा भगवान म्हणाले, ''हे लक्ष्मी तू सर्वत्र रममाण होतेस म्हणून तू रमा या नावाने प्रसिद्ध होशील. तू चंचल असल्याने चंचला होशील. तू कोठेही स्थिर रहाणार नाहीस. मी जवळ असतानाही तू अश्वामुळे मोहवश झालीस, म्हणून तू लोभी घोडी होशील.\nअशाप्रकारे शाप दिल्यावर लक्ष्मी भयभीत होऊन रडू लागली. थोडया वेळाने ती विनयाने आपल्या पतीला म्हणाली, ''हे देवाधिदेवा, हे केशवा, गोविंदा माझ्या लहानशा अपराधाबद्दल आपण शाप का दिलात यापूर्वी आपण असे क्रुद्ध कधीही झाला नव्हता. माझ्या ठिकाणी तुमचे अकृत्रिम प्रेम असताना आपण शत्रूला शाप देण्याचे सोडून मला शाप का दिलात यापूर्वी आपण असे क्रुद्ध कधीही झाला नव्हता. माझ्या ठिकाणी तुमचे अकृत्रिम प्रेम असताना आपण शत्रूला शाप देण्याचे सोडून मला शाप का दिलात मी आता तुमच्या समोरच प्राणत्याग करते. मी पृथ्वीवर गेल्यावर तुमच्या विरहाने जिवंत कशी राहणार मी आता तुमच्या समोरच प्राणत्याग करते. मी पृथ्वीवर गेल्यावर तुमच्या विरहाने जिवंत कशी राहणार मी शापमुक्त केव्हा होणार मी शापमुक्त केव्हा होणार \nविष्णु म्हणाले, ''तेथे तुला माझ्यासारखा पुत्र प्राप्त होऊन माझे सान्निध्य मिळेल व तू पूर्ववत सुखी होशील.\"\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां षष्ठस्कन्धे\nहैहयानामुत्पत्तिप्रसङ्गे रमाविष्णुसंवादवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/image-story-2614", "date_download": "2018-05-24T14:07:44Z", "digest": "sha1:BVVSPD4MFXQQQS4OLPQ55Y7VAVTANQIC", "length": 12172, "nlines": 120, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, world Food India 2017 starts in Delhi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘वर्ल्ड फूड इंडया २०१७’ प्रदर्शन क्षणचित्रे\n‘वर्ल्ड फूड इंडया २०१७’ प्रदर्शन क्षणचित्रे\nशुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017\nनवी दिल्ली : केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे येथे आयोजित ‘वर्ल्ड फूड इंडया २०१७’ प्रदर्शन अाणि परिषदेस शुक्रवारी (ता. ३) प्रारंभ झाला. या प्रदर्शनाचा हा दर्शनी भाग.\nनवी दिल्ली : केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे येथे आयोजित ‘वर्ल्ड फूड इंडया २०१७’ प्रदर्शन अाणि परिषदेस शुक्रवारी (ता. ३) प्रारंभ झाला. या प्रदर्शनात सादर करण्यात आलेला हा बॉटस पॅकींग केलेला उसाचा रस.\nनवी दिल्ली : केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे येथे आयोजित ‘वर्ल्ड फूड इंडया २०१७’ प्रदर्शन अाणि परिषदेस शुक्रवारी (ता. ३) प्रारंभ झाला. या प्रदर्शनातील देश-विदेशातील स्टॉल्स.\nनवी दिल्ली : केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे येथे आयोजित ‘वर्ल्ड फूड इंडया २०१७’ प्रदर्शन अाणि परिषदेस शुक्रवारी (ता. ३) प्रारंभ झाला. या प्रदर्शनातील देश-विदेशातील स्टॉल्स.\nनवी दिल्ली : केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे येथे आयोजित ‘वर्ल्ड फूड इंडया २०१७’ प्रदर्शन अाणि परिषदेस शुक्रवारी (ता. ३) प्रारंभ झाला. या प्रदर्शनातील एका दालनाच्या बाहेरचा भाग.\nनवी दिल्ली : केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान वर्ल्ड फूड इंडिया २०१७ प्रदर्शन अाणि परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जगभरातील अन्न प्रक्रिया उद्योग, गुंतवणूकदार, तज्ज्ञ सहभागी झाले अाहेत. अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये गुंतवणूक अाणि व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनाचे अायोजन करण्यात अाले अाहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन आज (ता.३) झाले अाहे.\nनवी दिल्ली : केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान वर्ल्ड फूड इंडिया २०१७ प्रदर्शन अाणि परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जगभरातील अन्न प्रक्रिया उद्योग, गुंतवणूकदार, तज्ज्ञ सहभागी झाले अाहेत. अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये गुंतवणूक अाणि व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनाचे अायोजन करण्यात अाले अाहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन आज (ता.३) झाले अाहे.\nतीन दिवसांच्या या प्रदर्शनात भारतासह २० देश सहभागी होत अाहेत. दोन हजारांहून अधिक प्रतिनिधींचा समावेश राहणार अाहे. विज्ञान भवनामध्ये अायोजित परिषदेत नऊ चर्चासत्रे होणार अाहेत. एक देश, एक अन्न कायदा, फळे, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, मत्स्योद्योग या क्षेत्रातील संधी, भारतातील पारंपरिक अन्न पदार्थांचे जागतिकीकरण अादी विषयांवरील चर्चासत्रात तज्ज्ञ मार्गदर्शन करणार अाहेत.\nवर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शन\nठिकाण ः सी- हेक्सागन पार्क, इंडिया गेट, नवी दिल्ली\nवर्ल्ड फूड इंडिया परिषद\nठिकाण ः विज्ञान भवन, नवी दिल्ली\nप्रदर्शन, परिषदेविषयी अधिक माहिती ः https://www. worldfoodindia.in/ यावर उपलब्ध अाहे.\nइर्विन सिमॉन, अध्यक्ष, हेन सेलेस्टिअल इंक (अन्न प्रक्रिया उद्योग), न्यूयॉर्क, अमेरिका, कीम फाऊसिंग, अध्यक्ष, डनफॉस (शीतगृह साखळी उद्योग), डेनमार्क, युसूफ अली, अध्यक्ष, लूलू ग्रूप इंटरनॅशनल, अबूधाबी, पॉल बुल्के, अध्यक्ष, नेस्ले एस. ए. (फूड, बेव्हेरेज कंपनी), केन्नेथ पीटरसन, उपाध्यक्ष क्लालिटी ॲसुरन्स (मीट प्रोसेसर) अमेरिका, एसकेएम श्री शिवकुमार, सरव्यवस्थापक, एसकेएम एग प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट लिमिटेड (पोल्ट्री- एग प्रोसेसिंग).\nछायाचित्रे : आदिनाथ चव्हाण\nप्रदर्शन नरेंद्र मोदी ऊस\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi06-19.htm", "date_download": "2018-05-24T13:37:15Z", "digest": "sha1:625ZL4BZWQCHREJONYW7CCRTJBQ6SKCO", "length": 25578, "nlines": 235, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - षष्ठः स्कन्धः - एकोनविंशोऽध्यायः", "raw_content": "\nतस्यै दत्त्वा वरं शम्भुः कैलासं त्वरितो ययौ \nरम्यं देवगणैर्जुष्टमप्सरोभिश्च मण्डितम् ॥ १ ॥\nतत्र गत्वा चित्ररूपं गणं कार्यविशारदम् \nप्रेषयामास वैकुण्ठे लक्ष्मीकार्यार्थसिद्धये ॥ २ ॥\nचित्ररूप हरिं गत्वा ब्रूहि त्वं वचनान्मम \nयथासौ दुःखितां पत्‍नीं विशोकां च करिष्यति ॥ ३ ॥\nवैकुण्ठं परमं स्थानं वैष्णवैश्च गणैर्वृतम् ॥ ४ ॥\nसंजुष्टं हंसकारण्डमयूरशुककोकिलैः ॥ ५ ॥\nनृत्यगीतकलापूर्णं मन्दारद्रुमसंयुतम् ॥ ६ ॥\nकूजितैर्विहगानां तु कर्णाह्लादकरैर्युतम् ॥ ७ ॥\nसंवीक्ष्य भवनं विष्णोर्द्वास्थौ प्राह प्रणम्य च \nजयविजयनामानौ वेत्रपाणी स्थितावुभौ ॥ ८ ॥\nभो निवेदयत शीघ्रं हरये परमात्मने \nदूतं प्राप्यं हरस्यात्र प्रेरितं शूलपाणिना ॥ ९ ॥\nतच्छ्रुत्वा वचनं तस्य जयः परमबुद्धिमान् \nगत्वा हरिं प्रणम्याह कृताञ्जलिपुटः पुरः ॥ १० ॥\nदेवदेव रमाकान्त करुणाकर केशव \nद्वारि तिष्ठति दूतोऽत्र शङ्करस्य समागतः ॥ ११ ॥\nआज्ञापय प्रवेष्टव्यो न वेति गरुडध्वज \nचित्ररूपधरोऽप्यस्ति न जाने कार्यगौरवम् ॥ १२ ॥\nइत्याकर्ण्य हरिः प्राह जयं प्रज्ञातकारणः \nप्रवेशयात्र रुद्रस्य भृत्यं समयसंस्थितम् ॥ १३ ॥\nइत्याकर्ण्य जयस्तूर्णं गत्वा तं परमाद्‌भुतम् \nएहीत्याकारयामास जयः शङ्करसेवकम् ॥ १४ ॥\nप्रणम्य दण्डवद्विष्णुं कृताञ्जलिपुटः स्थितः ॥ १५ ॥\nदृष्ट्वा तं विस्मयं प्राप भगवान् गरुडध्वजः \nचित्ररूपधरं शम्भोः सेवकं विनयान्वितम् ॥ १६ ॥\nपप्रच्छ तं स्मितं कृत्वा चित्ररूपं रमापतिः \nकुशलं देवदेवस्य सकुटुम्बस्य चानघ ॥ १७ ॥\nकस्मात्त्वं प्रेषितोऽस्यत्र ब्रूहिकार्यं हरस्य किम् \nअथवा देवतानां च किञ्चित्कार्यं समुत्थितम् ॥ १८ ॥\nकिमज्ञातं तवास्तीह संसारे गरुडध्वज \nवर्तमानं त्रिकालज्ञ यदहं प्रब्रवीमि वै ॥ १९ ॥\nप्रेषितोऽस्मि भवेनात्र विज्ञस्तु त्वां जनार्दन \nहरस्य वचनाद्वाक्यं प्रब्रवीमि त्वयि प्रभो ॥ २० ॥\nतेनोक्तमेतद्देवेश भार्या ते कमलालया \nतपस्तपति कालिन्दीतमसासङ्गमे विभो ॥ २१ ॥\nध्यातुं योग्यामरगणैर्मानवैर्यक्षकिन्नरैः ॥ २२ ॥\nविना तया नरः कोऽपिसुखभागी भवेन्न हि \nतां त्यक्त्वा पुण्डरीकाक्ष प्राप्नोषि किं सुखं हरे ॥ २३ ॥\nदुर्बलोऽपि स्त्रियं पाति निर्धनोऽपि जगत्पते \nविनापराधं च विभो किं त्यक्ता जगदीश्वरी ॥ २४ ॥\nदुःखं प्राप्नोति संसारे यस्य भार्या जगद्‌गुरो \nधिक्तस्य जीवितं लोके निन्दितं त्वरिमण्डले ॥ २५ ॥\nसकामा रिपवस्तेऽद्य दृष्ट्वा तां दुःखिता भृशम् \nत्वां वियुक्तं च रमया हसिष्यन्ति दिवानिशम् ॥ २६ ॥\nरमां रमय देवेश त्वदुत्सङ्गगतां कुरु \nसर्वलक्षणसम्पन्नां सुशीलां च सुरूपिणीम् ॥ २७ ॥\nसुखितो भव तां प्राप्य वल्लभां चारुहासिनीम् \nकान्ताविरहजं दुःखं स्मराम्यहमनातुरः ॥ २८ ॥\nमम भार्या मृता विष्णो दक्षयज्ञे सती यदा \nतदाहं दुःसहं दुःखं भुक्तवानम्बुजेक्षण ॥ २९ ॥\nमनसाकरवं शोकं तस्या विरहपीडितः ॥ ३० ॥\nकालेन महता प्राप्ता मया गिरिसुता पुनः \nतपस्तप्त्वातिदुःसाध्यं या दग्धा तु रुषाध्वरे ॥ ३१ ॥\nहरे किं सुखमापन्नं त्वया सन्त्यज्य कामिनीम् \nएकाकी तिष्ठता कालं सहस्रवत्सरात्मकम् ॥ ३२ ॥\nगत्वाश्वास्य महाभागां समानय निजालयम् \nमाभूत्कोऽपीह संसारे विमुक्तो रमया तया ॥ ३३ ॥\nकृत्वा तुरगरूपं त्वं भज तां कमलालयाम् \nउत्पाद्य पुत्रमायुष्मंस्तामानय शुचिस्मिताम् ॥ ३४ ॥\nहरिराकर्ण्य तद्वाक्यं चित्ररूपस्य भारत \nतथेत्युक्त्वा तु तं दूतं प्रेषयामास शङ्करम् ॥ ३५ ॥\nजगाम धृत्वा तत्राशु वाजिरूपं मनोहरम् ॥ ३६ ॥\nयत्र सा वडवारूपं कृत्वा तपति सिन्धुजा \nविष्णुस्तं देशमासाद्य तामपश्यद्धयीं स्थिताम् ॥ ३७ ॥\nसापि तं वीक्ष्य गोविन्दं हयरूपधरं पतिम् \nज्ञात्वा वीक्ष्य स्थिता साध्वी विस्मिता साश्रुलोचना ॥ ३८ ॥\nतयोस्तु सङ्गमस्तत्र प्रवृत्तो मन्मथार्तयोः \nकालिन्दीतमसासङ्गे पावने लोकविश्रुते ॥ ३९ ॥\nसगर्भा सा तदा जाता वडवा हरिवल्लभा \nसुषुवे सुन्दरं बालं तत्रैव सुगुणोत्तरम् ॥ ४० ॥\nतामाह भगवान्वाक्यं प्रहस्य समयाश्रितम् \nत्यजाद्य वाडवं देहं पूर्वदेहा भवाधुना ॥ ४१ ॥\nगमिष्यावः स्ववैकुण्ठमावां कृत्वा निजं वपुः \nतिष्ठत्वत्र कुमारोऽयं त्वया जातः सुलोचने ॥ ४२ ॥\nस्वदेहसम्भवं पुत्रं कथं हित्वा व्रजाम्यहम् \nस्नेहः सुदुस्त्यजः कामं स्वात्मजस्य सुरर्षभ ॥ ४३ ॥\nका गतिः स्यादमेयात्मन् बालस्यास्य नदीतटे \nअनाथस्यासमर्थस्य विजनेऽल्पतनोरिह ॥ ४४ ॥\nअनाश्रयं सुतं त्यक्त्वा कथं गन्तुं मनो मम \nसमर्थं सदयं स्वामिन् भवेदम्बुजलोचन ॥ ४५ ॥\nदिव्यदेहौ ततो जातौ लक्ष्मीनारायणावुभौ \nविमानवरसंविष्टौ स्तूयमानौ सुरैर्दिवि ॥ ४६ ॥\nगन्तुकामं पतिं प्राह कमला कमलापतिम् \nगृहाणेमं सुतं नाथ नाहं शक्तास्मि हापितुम् ॥ ४७ ॥\nप्राणप्रियोऽस्ति मे पुत्रः कान्त्या त्वत्सदृशः प्रभो \nगृहीत्वैनं गमिष्यावो वैकुण्ठं मधुसूदन ॥ ४८ ॥\nमा विषादं प्रिये कर्तुं त्वमर्हसि वरानने \nतिष्ठत्वयं सुखेनात्र रक्षा मे विहिता त्विह ॥ ४९ ॥\nकार्यं किमपि वामोरु वर्तते महदद्‌भुतम् \nनिबोध कथयाम्यद्य सुतस्यात्र विमोचने ॥ ५० ॥\nतुर्वसुर्नाम विख्यातो ययातितनुजो भुवि \nहरिवर्मेति पित्रास्य कृतं नाम सुविश्रुतम् ॥ ५१ ॥\nस राजा पुत्रकामोऽद्य तपस्तपति पावने \nतीर्थे वर्षशतं जातं तस्य वै कुर्वतस्तपः ॥ ५२ ॥\nतस्यार्थे निर्मितः पुत्रो मयायं कमलालये \nतत्र गत्वा नृपं सुभ्रु प्रेरयिष्यामि साम्प्रतम् ॥ ५३ ॥\nतस्मै दास्याम्यहं पुत्रं पुत्रकामाय कामिनि \nगृहीत्वा स्वगृहं राजा प्रापयिष्यति बालकम् ॥ ५४ ॥\nइत्याश्वास्य प्रियां पद्मां कृत्वा रक्षां च बालके \nविमानवरमारुह्य प्रययौ प्रियया सह ॥ ५५ ॥\nशंकर कैलासावर निघून गेल्यावर त्यांनी चित्ररूप नावाच्या गणाला वैकुंठाला पाठवले. ते म्हणाले, ''हे चित्ररूपा, तू हरीला लक्ष्मीच्या दुःखाविषयी निवेदन कर. माझा निरोप हरीला सांग.''\nचित्ररूप सत्वर वैकुंठाला गेला. तो तेथे हरीच्या दारावर असलेल्या जयविजयांना म्हणाला, \"मला शिवांनी काही निरोप देऊन पाठवले आहे असे हरीला जाऊन सांग.\"\nतेव्हा जय हरीकडे गेला. त्याने शिवाकडून दूत आल्याचे हरीला सांगितले. तेव्हा त्याचे कारण अंतर्यामी जाणून हरी म्हणाला, \"त्या रुद्रसेवकाला घेऊन ये.''\nचित्ररूप आत गेल्यावर विष्णूला प्रणिपात करून त्याच्यासमोर उभा राहिला. तेव्हा हरी हसतच चित्ररूपाला म्हणाले, ''हे निष्पाप, देवाधिदेव शंकर पत्नीसह सुखी आहेत ना त्यांनी तुला येथे का पाठवले त्यांनी तुला येथे का पाठवले शंकराचे काय काम आहे ते निवेदन कर.\"\nदूत म्हणाला, ''हे गरुडध्वजा, आपणाला अनाकलनीय असे काय आहे मी काय आपणाला सांगायला हवे मी काय आपणाला सांगायला हवे तरीही प्रभूच्या आज्ञेने मी आपणाला त्यांचा निरोप निवेदन करतो.\nहे प्रभो, देव मानव, यक्ष, किन्नर यांनी तिचे ध्यान करावे, जिच्याशिवाय भूतलावर पुरुष सुखी होणार नाही अशी ती तुझी पत्नी कालिंदीच्या तीरावर तप करीत आहे. ज्याच्या भार्येला दुःख प्राप्त होते त्याच्या जीविताचा धिक्कार असो. त्याचे शत्रूही त्याची निंदा करतात. म्हणून आपण प्रियेचा स्वीकार करून उभयतांनी सुखी रहावे. हे विष्णो, मला देखील स्त्रीविरहजन्य दुःखाचे स्मरण होत आहे.\nहे कमलनयना, दक्षयज्ञात माझी भार्या मृत झाल्यावर मी अत्यंत दुःखी झालो. दुष्कर तप केल्यावर ती पर्वतकन्या होऊन मला प्राप्त झाली. हे देवा, आपण लक्ष्मीचा त्याग करून हजार संवत्सर उलटले आहेत. म्हणून तू तिचा स्वीकार कर. अश्वरूपाने तू लक्ष्मीशी संयोग कर आणि तिला पुत्रप्राप्ती झाल्यावर तिच्यासह वैकुंठाला ये.''\nशिवाचा निरोप ऐकल्यावर श्रीहरीने दूताला परत पाठवले. सुंदर अश्वाचे रूप घेऊन ते कालिंदी व तमसा यांच्या संगमाकडे गेले. तेथे तपश्चर्या करणार्‍या आपल्या अश्वरूप पत्नीला त्यांनी पाहिले. तिने त्याला अवलोकन केले व हा विष्णुच आहे असे जाणले. तेव्हा त्या ठिकाणी दोघांचाही समागम झाला. त्यामुळे ती हरिप्रिय घोडी गर्भिणी झाली. पुढे तिच्या पोटी सुंदर बालकाचा जन्म झाला. तेव्हा भगवान हसतमुखाने तिला म्हणाले, ''हे सुलोचने, आता तू पूर्वदेह धारण कर. या बालकाला तेथेच ठेवून आता आपण वैकुंठाला जाऊ.''\nलक्ष्मी म्हणाली, ''हे नाथ, ह्या बालकाला येथे अनाथासारखे सोडून मी कशी जाऊ या एकाकी अरण्यात याची अवस्था कशी होईल या एकाकी अरण्यात याची अवस्था कशी होईल मातेला आपल्या पुत्राचा त्याग कसा करता येईल मातेला आपल्या पुत्राचा त्याग कसा करता येईल \nअसे त्यांचे बोलणे चालू असतानाच दोघेही दिव्यदेहधारी होऊन स्वर्गातून आलेल्या विमानात आरूढ झाले. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, \"हे नाथ, या पुत्राचा स्वीकार करा. हा पुत्र आपल्याप्रमाणेच तेजस्वी असून मला प्राणप्रिय आहे. याला घेऊन आपण स्वर्गात जाऊ.''\nहरी म्हणाले, ''हे प्रिये, तू निश्चिंत राहा. या पुत्राला येथे सुखप्राप्ती होईल. तसेच त्याच्या योगाने येथे मला देवकार्य करायचे आहे. ते तुला सांगतो.\nययातीचा पुत्र तुर्वसू हा हरिवर्मा या नावाने प्रसिद्ध आहे. तो पुत्रप्राप्तीसाठी एका पुण्यतीर्थावर तप करीत आहे. त्याच्या तपाची शंभर वर्ष उलटली आहेत. तेव्हा त्याच्यासाठी हा पुत्र मी निर्माण केला आहे. वैकुंठास गेल्यावर मी त्या राजाला प्रेरणा करीन. नंतर या बालकाचा राजा पुत्राप्रमाणे सांभाळ करील.''\nअसे सांगून बालकाच्या रक्षणाची सिद्धता करून आपल्या प्रियेसह ते वैकुंठास निघून गेले.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां षष्ठस्कन्धे\nपुत्रजन्मानन्तरं स्वस्वरूपेण वैकुण्ठगमनवर्णनं नामैकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/10/gk-quiz-38.html", "date_download": "2018-05-24T13:54:05Z", "digest": "sha1:UQRWG5T3PLVPM2JC7AXPOARQ2ICYQOA2", "length": 7757, "nlines": 124, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-38", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nहे सुध्दा वाचा :\n371. वातावरणाचा किती भाग नत्रवायू व्यापतो \n372. 'सेंद्रिय शेती' प्रकारात खालीलपैकी काय अपेक्षित नाही \nA. जनावरांच्या मलमूत्रांचा वापर\nB. वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर\nC. रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर\nD. वरीलपैकी काहीही नाही\nC. रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर\n373. ___________ विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो.\nA. ह्युमन इम्युनो डेफिसियन्सी व्हायरस\nB. ह्युमन इनिसिएटिव्ह डेफिसियन्सी व्हायरस\nC. ह्युमन इम्युनो डेंजरस व्हायरस\nA. ह्युमन इम्युनो डेफिसियन्सी व्हायरस\n374. आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे \n375. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे _______________.\n376. हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते \nA. हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्युट्रॉन असतो.\nB. हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्युट्रॉन नसतो.\nC. हायड्रोजनच्या केंद्रकात एकही प्रोट्रॉन नसतो.\nD. हायड्रोजनच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे दोन इलेक्ट्रॉन असतात.\nB. हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्युट्रॉन नसतो.\n377. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत्र कोणते \n378. खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता \n379. मुलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो \nD. नक्की सांगता येत नाही\n380. जगात निर्माण होणाऱ्या विद्युत उर्जेपैकी किती विद्युत ऊर्जा अणू ऊर्जा संयंत्रांतून (Nuclear Power Plants) निर्माण होते \nLabels: 2018GK, QuestionBanks, Unused, सामान्य ज्ञान MCQs, सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/11/mpsc-current-affairs-24-nov-2014.html", "date_download": "2018-05-24T13:57:40Z", "digest": "sha1:B63YNCQTXGZFDIWBNMKPJIUU7SFFG7I5", "length": 10957, "nlines": 66, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : संक्षिप्त चालू घडामोडी 24 नोव्हेंबर 2014", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसंक्षिप्त चालू घडामोडी 24 नोव्हेंबर 2014\nनॉर्वेचा अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसन ठरला बुध्दिबळाचा जगज्जेता. त्याने विश्वविजेते पदाचा आव्हानवीर विश्वनाथन आनंद चा एक डाव बाकी ठेवून पराभव केला आहे.\nकार्लसनने अकरा डावांमध्ये तीन विजय मिळवले तर, आनंदला फक्त एक विजय मिळवता आला होता.\nआनंदने आतापर्यंत पाचवेळा जगज्जेतेपद मिळवले आहे तर कार्लसनने सलग दुस-यांदा विजेतेपद मिळवले.\nफादर कुरियाकोस इलायस छवारा आणि सिस्टर इफारासिया या केरळच्या दोन कॅथॉलिक ख्रिश्चन धर्मगुरुंना पोप फ्रान्सिस यांनी रविवारी ‘संत’पद बहाल केले.\nकेरळच्या शंभरवर्ष जुन्या असलेल्या सायरो मलबार कॅथॉलिक चर्चमधील आतापर्यंत तिघांना ‘संत’पद देण्यात आले आहे.\nयापूर्वी २००८ मध्ये सिस्टर अल्फान्सा यांना ‘संत’पद मिळाले होते.\nमत्स्य उत्पादनात वाढ होण्यासाठी सरकार, देशात नीलक्रांतीची सुरुवात करणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटले आहे.\nमत्स्य उत्पादन क्षेत्रात भारताचा दुसरा क्रमांक आहे.\nविश्व मत्स्य दिन : 21 नोव्हेंबर\nथायलंड आणि कंबोडिया यांच्या सीमेवर असलेल्या प्रेह विहार या वादग्रस्त शिव मंदिराचे व्यवस्थापन संयुक्तपणे करण्याचा निर्णय भारत आणि चीन यांनी घेतला आहे. हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असून, त्याच्या मालकीवरून थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्धेही झाली आहेत.\nराष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने 12 राज्यातल्या 42 दुग्ध प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात सुमारे 22102.72 लाख रुपयांचे हे प्रकल्प आहेत.\nकोटय़वधी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय)तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य श्रींजय बोस यांना पाच तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली.\nइंचिऑन आशियाई स्पर्धेतील आक्षेपार्ह वर्तनाबद्दल भारतीय महिला बॉक्सर सरिता देवी हिच्यावर आशियाई ऑलिम्पिक समितीने (ओसीए) कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरिता देवीने आपल्या वर्तनाबद्दल बिनशर्त माफी मागितल्यानंतर तिला केवळ कठोर सूचना देऊन सोडण्याचा निर्णय ओसीएने जाहीर केला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील 700 रेल्वेस्थानकांचा ‘स्वच्छ भारत अभियाना’त समावेश करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे.\nआयआयटी मुंबईने नवीन डायलिसीस मशीन तयार केले आहे. या मशीनमुळे डायलिसीसच्या खर्चात निम्म्यापेक्षा अधिक बचत होणार आहे.\nया मशीनचे नामकरण ‘फायबर मेब्रन’ आहे.\nबोफोर्स तोफांच्या खरेदीनंतर ३० वर्षानंतर भारतीय लष्करासाठी ८१४ तोफा खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या व्यवहारासाठी १५,७५० कोटी रुपये खर्च होणार आहे.\nया ८१४ तोफा १५५ एमएम/५२ च्या असणार आहेत. या तोफांचे उत्पादन भारतात करण्याची अट घालण्यात आली आहे.\nदक्षिण चीनी समुद्रातील स्पार्टली बेटांवर चीन विमानतळ बांधण्याच्या प्रयत्नांत असल्याचे उपग्रहांतून टिपलेल्या छायाचित्रांमधून दिसून आले आहे.\nऑस्कर विजेते अमेरिकी दिग्दर्शक माइक निकोलस यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या द ग्रॅज्युएट या चित्रपटाला १९६७ मध्ये ऑस्कर मिळाले होते.\nविख्यात कथ्थक गुरू पंडित बिर्जू महाराज यांना यंदाचा आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत समारंभपूर्वक देण्यात आला.\nसंगीत कला केंद्राच्या वतीने दरवर्षी नामांकित कलाकारांना हा पुरस्कार देण्यात येतो.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2008/06/blog-post_25.html", "date_download": "2018-05-24T13:27:32Z", "digest": "sha1:LRXHXEBFGXWXIBCSNC6QZRCSIRWTJWF5", "length": 6565, "nlines": 93, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: अध्याय एक - सुदिन", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nअध्याय एक - सुदिन\nतो दिवस होता खास \nतुम्ही ऐका श्रोते खास कान देऊनि इथे ॥\n मला खरेच विबुधहो ॥\n वाटे कोणी येईल रंभा \n बोलू आपण हिच्याशी ॥\nपरी वेगळेच असे ललाटी \n घेई संगे सखयाला ॥\nपरी तोच वाटॆ बळकट्ट त्या बिचाऱ्या बापडीला ॥\n काहीही न आले हाती \n काय बोलावे नशीबा ॥\nऐसे बोलता माझे मन काय सांगू सकल जन \n एका सुंदर कन्येने ॥\n मीच एक जाणतो साचे \n शब्द न मज सापडती ॥\nतरी आपण एके दिवशी \n केले आहे पदार्पण ॥\nनिरोप अपुला घेतो अता \n निघणे आहे भाग मला ॥\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय चार - ओळख\nअध्याय तीन - सांगे कवतिक\nअध्याय दोन - शोधन\nअध्याय एक - सुदिन\nहा छंद जिवाला लावी पिसे....\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/11/mpsc-current-affairs-26-nov-2014.html", "date_download": "2018-05-24T13:51:45Z", "digest": "sha1:G5IJN3AA64EFYN3XDLZYEMOEYYGZSUJ5", "length": 18539, "nlines": 90, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : संक्षिप्त चालू घडामोडी 26 नोव्हेंबर 2014", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसंक्षिप्त चालू घडामोडी 26 नोव्हेंबर 2014\nकेंद्र सरकारने \"स्वच्छ भारत कोष\" स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली.\nया कोषामध्ये जमा होणारी रक्कम ग्रामीण, शहरी भागांसह शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्यासाठी वापरण्यात येणार आहे.\nदेशभरात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेसाठी या कोषाच्या माध्यमातून निधी जमा केला जाणार आहे.\nसामाजिक कृतज्ञतेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या देणग्या आणि कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी (सीएसआर) अंतर्गत उद्योग क्षेत्रातून मिळणारा फंड स्वच्छ भारत कोषामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले\nसीबीआय प्रमुखांची निवड करण्याच्या प्रक्रियेत लोकसभेतील सर्वात मोठय़ा पक्षाच्या नेत्याचा समावेश केला जाईल आणि त्या समितीमधील कोणतेही पद रिक्त असले तरी प्रमुखांची निवड अवैध ठरविली जाणार नाही, अशी दुरुस्ती डीएसपीई कायद्यात सुचविणारे विधेयक सरकारच्या वतीने मांडण्यात येणार आहे.\nअमेरिकेचे संरक्षणमंत्री चक हेगेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काम करण्याचे त्यांनी मान्य केले आहे\nपृथ्वीवरील सर्वात जुने पाणी कॅनडा मधील ओंटारिओ येथील टिमिन्स खाणीत सापडले असून ते 1.5 अब्ज वर्षांपूर्वीचे आहे.\nत्याचा उपयोग पृथ्वीवरील जीवसृष्टी व मंगळाच्या अभ्यासासाठी होणार आहे.\nलँकेस्टर विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे डॉ. ग्रेग हॉलंड यांनी मॅंचेस्टर विद्यापीठ व दोन कॅनेडियन विद्यापीठाच्या संशोधकांसह हा पाण्याचा साठा सापडला आहे.\nचीनसमवेत सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी एनडीए सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोवल यांची भारताचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे.\nसीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनने 2003 मध्ये विशेष प्रतिनिधी नियुक्त करून एक यंत्रणा उभी केली.\nआतापर्यंत दोन्ही बाजूंनी या पातळीवर चर्चेच्या 17 फेऱ्या झाल्या असून त्यामधून काही प्रमाणात प्रगती झाली आहे.\nभविष्य निर्वाह निधी ऑनलाईन पद्धतीने काढण्याची सुविधा डिसेंबरपासून प्रत्यक्षात येणार आहे, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हटले आहे\nचीनने तिबेटमधून वाहणा-या यारलंग झँगबो नदीवर धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे. यारलंग झँगबो ही नदी भारतात ब्रम्हपुत्रा नदीच्या नावाने ओळखली जाते.\nचीनने बांधलेल्या या धरणामुळे भारत आणि बांगलादेशची चिंता वाढली आहे कारण या धरणामुळे भारत आणि बांगलादेशात पूरस्थिती निर्माण होऊ शकते तसेच भूस्खलनाचा धोकाही वाढला आहे.\nभारताने वेळोवेळी या प्रकल्पाबद्दल चीनकडे चिंता व्यक्त केली आहे.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी दीपक गुप्ता यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.\nआयोगाच्या एखाद्या सदस्यालाच अध्यक्षपद देण्याची प्रथा होती. या वेळी मात्र बाहेरच्या व्यक्तीला अध्यक्षपदी नियुक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nकॉंग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत नेते आणि माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.\nहेरगिरीचे प्रगत शस्त्र असलेल्या छुप्या पद्धतीने कारवाया करणाऱ्या रेजिन व्हायरसने सायबर जगताला विळखा घातला आहे.\nया व्हायरसला \"बॅकडोअर ट्रोजन” म्हणून ओळखले जाते. विविध यंत्रणांचा वेध घेण्यासाठी या व्हायरसची निर्मिती आणि वापर केला जात असल्याचे सांगितले जाते.\nइटालियन संशोधक व कलाकार लिओनार्दो दा विंची याने प्रथम चक्रीवादळे ओळखली असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.\nलिओनार्दो दा विंची हा कलाकार, वैज्ञानिक, संशोधक, संगीतकार होता.\nव्हॉलिबॉलचा सामना पाहण्याचा प्रयत्न केल्याच्या \"गुन्ह्या'मुळे तुरुंगवास भोगत असलेल्या घोन्चेह घवामी (वय 25) या ब्रिटिश-इराणी तरुणीची अखेर न्यायालयाकडून जामिनावर सुटका करण्यात आली आहे\nरिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने 10 कार्यकारी संचालकांची आठ सरकारी बँकांचे संभाव्य अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवडयादी तयार केली आहे\nअमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘नॅशनल बुक अॅवॉर्ड’साठी यंदा भारतीय वंशाचे लेखक आनंद गोपाल यांना युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील प्रत्यक्ष जीवनावर आधारित पुस्तकासाठी ‘कथाबाह्य विभागा’त नामांकन मिळाले आहे.\nअंधासाठीच्या मर्यादित षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहेत.\nगेराल्ड डोनोव्हन या 47 वर्षांच्या ब्रिटिश फोटोग्राफरने बुर्ज खलिफा या जगातील सर्वांत उंच इमारतीवरून ‘सेल्फी’ टिपली आहे.\n'दुबई 360' या प्रकल्पासाठी फोटोग्राफी झाल्यानंतर डोनोव्हन यांनी 'बुर्ज खलिफा'च्या सर्वोच्च टोकावरून 'सेल्फी'ही काढली.\nबुर्ज खलिफा या 2722 फूट उंचीच्या इमारतीवरून 360 अंशांमध्ये काढलेले फोटो आणि व्हिडिओच्या साह्याने दुबईची व्हर्च्युअल टूर घडवून आणणे हा 'दुबई 360' या प्रकल्पाचा उद्देश आहे.\nअरुणाचल प्रदेशमधील नमसाईची 18 वा जिल्हा म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.\nतब्बल पंधरा वर्षांनंतर पुन्हा आढळलेल्या एका दुर्मिळ पक्ष्याच्या प्रजातीस भारतीय वंशाचे संशोधक आणि पक्षीतज्ज्ञ नवज्योत सोधी यांचे नाव देण्यात आले आहे. \"सुलावेसी फ्लायकॅचर‘ हा आखूड पंख असणारा पक्षी सर्वप्रथम इंडोनेशियामध्ये आढळून आला होता. या पक्ष्याचे \"मुस्कीकापा सोधी‘ असे नामकरण करण्यात आले आहे.\nभारताच्या महिला बॉक्सर्सना जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झाले नाही.\nसर्जूबाला (४८ किलो) आणि स्विटी (८१ किलो) यांना अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.\nहिवाळी अधिवेशनात \"कामगार कायदेदुरुस्ती विधेयक-2011” राज्यसभेत मंजूर.\nराज्यसभेत मोदी सरकार अल्पमतात आहे ह्या पार्श्वभूमीवर ही बाब महत्त्वाची आहे.\nया कायद्यानुसार भांडवलदारांना कामगारांच्या संख्येची नोंद ठेवणे सक्तीचे असल्याची संख्या 19 वरून थेट 40 वर नेण्यात आली आहे.\nत्यामुळे नव्या कायद्याने छोट्या उद्योगांतील, तसेच असंघटित कामगार व महानगरांतील स्थलांतरित मजूर यात प्रचंड भरडले जातील, अशी भीती विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे.\nपंतप्रधान मोदी यांच्या नेपाळ दौऱ्यात खालील करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या\n- नेपाळ सरकारबरोबर परिवहनविषयक करार. यानुसार, काही विशिष्ट मार्गांवर दोन्ही देशांतील वाहनांना परवानगी.\n- भारतातून नेपाळमध्ये पाचशे आणि एक हजाराच्या पंचवीस हजार रुपये किमतीपर्यंतच्या नोटा नेण्यास परवानगी. याआधी फक्त शंभर रुपयांच्या नोटांना परवानगी होती.\n- नवी दिल्ली- काठमांडू बससेवेला हिरवा झेंडा.\n- बोधगयेतील बोधीवृक्षाची फांदी लुंबिनी येथे लावण्यासाठी नेपाळ सरकारकडे सुपूर्द.\n- अत्याधुनिक ध्रुव मार्क-3 हे हेलिकॉप्टर नेपाळ सरकारला भेट.\nउसळणारा चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कसोटी फलंदाज फिल ह्युजेसला इस्पितळात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.\nप्रादेशिक संबंध सुधारावे आणि आर्थिक विकासासाठी योग्य वातावरण तयार व्हावे, यासाठी सार्क परिषदेस 26 नोव्हेंबर पासून काठमांडू (नेपाळ) येथे सुरूवात होत आहे.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi01-09.htm", "date_download": "2018-05-24T13:23:50Z", "digest": "sha1:JU3LKTLABX73NM3UAMFYG4ID34W6F6AC", "length": 43004, "nlines": 314, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - प्रथमः स्कन्धः - नवमोऽध्यायः", "raw_content": "\nयदा विनिर्गता निद्रा देहात्तस्य जगद्‌गुरोः \nनेत्रास्यनासिकाबाहुहृदयेभ्यस्तथोरसः ॥ १ ॥\nनिःसृत्य गगने तस्थौ तामसी शक्तिरुत्तमा \nउदतिष्ठज्जगन्नाथो जृम्भमाणः पुनः पुनः ॥ २ ॥\nतदापश्यत् स्थितं तत्र भयत्रस्तं प्रजापतिम् \nउवाच च महातेजा मेघगम्भीरया गिरा ॥ ३ ॥\nकस्माच्चिन्तातुरोऽसि त्वं भयाकुलितमानसः ॥ ४ ॥\nत्वत्कर्णमलजौ देव दैत्यौ च मधुकैटभौ \nहन्तुं मां समुपायातौ घोररूपौ महाबलौ ॥ ५ ॥\nत्राहि मां वासुदेवाद्य भयत्रस्तं विचेतनम् ॥ ६ ॥\nतिष्ठाद्य निर्भयो जातस्तौ हनिष्याम्यहं किल \nयुद्धायाजग्मतुर्मूढौ मत्समीपं गतायुषौ ॥ ७ ॥\nएवं वदति देवेशे दानवौ तौ महाबलौ \nविचिन्वानावजं चोभौ संप्राप्तौ मदगर्वितौ ॥ ८ ॥\nनिराधारौ जले तत्र संस्थितौ विगतज्वरौ \nतावूचतुर्मदोन्मत्तौ ब्रह्माणं मुनिसत्तमाः ॥ ९ ॥\nपलायित्वा समायातः सन्निधावस्य किं ततः \nयुद्धं कुरु हनिष्यावः पश्यतोऽस्यैव सन्निधौ ॥ १० ॥\nत्वमद्य कुरु संग्रामं दासोऽस्मीति च वा वद ॥ ११ ॥\nतच्छ्रुत्वा वचनं विष्णुस्तावुवाच जनार्दनः \nकुरुतं समरं कामं मया दानवपुङ्गवौ ॥ १२ ॥\nहरिष्यामि मदं चाहं युवयोर्मत्तयोः किल \nआगच्छतं महाभागौ श्रद्धा चेद्वां महाबलौ ॥ १३ ॥\nश्रुत्वा तद्वचनं चोभौ क्रोधव्याकुललोचनौ \nनिराधारौ जलस्थौ च युद्धोद्युक्तौ बभूवतुः ॥ १४ ॥\nमधुश्च कुपितस्तत्र हरिणा सह संयुगम् \nकर्तुं प्रचलितस्तूर्णं कैटभस्तु तथा स्थितः ॥ १५ ॥\nश्रान्ते मधौ कैटभस्तु संग्राममकरोत्तदा ॥ १६ ॥\nपुनर्मधुः कैटभश्च युयुधाते पुनः पुनः \nबाहुयुद्धेन रागान्धौ विष्णुना प्रभविष्णुना ॥ १७ ॥\nप्रेक्षकस्तु तदा ब्रह्मा देवी चैवान्तरिक्षगा \nन मम्लतुस्तदा तौ तु विष्णुस्तु ग्लानिमाप्तवान् ॥ १८ ॥\nपञ्चवर्षसहस्राणि यदा जातानि युद्ध्यता \nहरिणा चिन्तितं तत्र कारणं मरणे तयोः ॥ १९ ॥\nपञ्चवर्षसहस्राणि मया युद्धं कृतं किल \nन श्रान्तौ दानवौ घोरौ श्रान्तोऽहं चैतदद्‌भुतम् ॥ २० ॥\nक्व गतं मे बलं शौर्यं कस्माच्चेमावनामयौ \nकिमत्र कारणं चिन्त्यं विचार्य मनसा त्विह ॥ २१ ॥\nइति चिन्तापरं दृष्ट्वा हरिं हर्षपरावुभौ \nऊचतुस्तौ मदोन्मत्तौ मेघमम्भीरनिःस्वनौ ॥ २२ ॥\nतव नोचेद्‌बलं विष्णो यदि श्रान्तोऽसि युद्धतः \nब्रूहि दासोऽस्मि वां नूनं कृत्वा शिरसि चाञ्जलिम् ॥ २३ ॥\nन चेद्युद्धं कुरुष्वाद्य समर्थोऽसि महामते \nहत्वा त्वां निहनिष्यावः पुरुषं च चतुर्मुखम् ॥ २४ ॥\nउवाच वचनं श्लक्ष्णं सामपूर्वं महामनाः ॥ २५ ॥\nश्रान्ते भीते त्यक्तशस्त्रे पतिते बालके तथा \nप्रहरन्ति न वीरास्ते धर्म एष सनातनः ॥ २६ ॥\nपञ्चवर्षसहस्राणि कृतं युद्धं मया त्विह \nएकोऽहं भ्रातरौ वां च बलिनौ सदृशौ तथा ॥ २७ ॥\nकृतं विश्रमणं मध्ये युवाभ्यां च पुनः पुनः \nतथा विश्रमणं कृत्वा युध्येऽहं नात्र संशयः ॥ २८ ॥\nतिष्ठतं हि युवां तावद्‌बलवन्तौ मदोत्कटौ \nविश्रम्याहं करिष्यामि युद्धं वा न्यायमार्गतः ॥ २९ ॥\nइति श्रुत्वा वचस्तस्य विश्रब्धौ दानवोत्तमौ \nसंस्थितौ दूरतस्तत्र संग्रामे कृतनिश्चयौ ॥ ३० ॥\nअतिदूरे च तौ दृष्ट्वा वासुदेवश्चतुर्भुजः \nदध्यौ च मनसा तत्र कारणं मरणे तयोः ॥ ३१ ॥\nकामं वाञ्छितमरणौ न मम्लतुरतस्त्विमौ ॥ ३२ ॥\nवृथा मया कृतं युद्धं श्रमोऽयं मे वृथा गतः \nकरोमि च कथं युद्धमेवं ज्ञात्वा विनिश्चयम् ॥ ३३ ॥\nअकृते च तथा युद्धे कथमेतौ गमिष्यतः \nविनाशं दुःखदौ नित्यं दानवौ वरदर्पितौ ॥ ३४ ॥\nभगवत्या वरो दत्तस्तया सोऽपि च दुर्घटः \nमरणं चेच्छया कामं दुःखितोऽपि न वाञ्छति ॥ ३५ ॥\nरोगग्रस्तोऽपि दीनोऽपि न मुमूर्षति कश्चन \nकथं चेमौ मदोन्मत्तौ मर्तुकामौ भविष्यतः ॥ ३६ ॥\nनन्वद्य शरणं यामि विद्यां शक्तिं सुकामदाम् \nविना तया न सिध्यन्ति कामाः सम्यक्प्रसन्नया ॥ ३७ ॥\nएवं सञ्चिन्त्यमानस्तु गगने संस्थितां शिवाम् \nअपश्यद्‌भगवान्विष्णुर्योगनिद्रां मनोहराम् ॥ ३८ ॥\nकृताज्जलिरमेयात्मा तां च तुष्टाव योगवित् \nविनाशार्थं तयोस्तत्र वरदां भुवनेश्वरीम् ॥ ३९ ॥\nनमो देवि महामाये सृष्टिसंहारकारिणि \nअनादिनिधने चण्डि भुक्तिमुक्तिप्रदे शिवे ॥ ४० ॥\nन ते रूपं विजानामि सगुणं निर्गुणं तथा \nचरित्राणि कुतो देवि संख्यातीतानि यानि ते ॥ ४१ ॥\nअनुभूतो मया तेऽद्य प्रभावश्चातिदुर्घटः \nयदहं निद्रया लीनः सञ्जातोऽस्मि विचेतनः ॥ ४२ ॥\nब्रह्मणा चातियत्‍नेन बोधितोऽपि पुनः पुनः \nन प्रबुद्धः सर्वथाहं सङ्कोचितषडिन्द्रियः ॥ ४३ ॥\nअचेतनत्वं सम्प्राप्तः प्रभावात्तव चाम्बिके \nत्वया मुक्तः प्रबुद्धोऽहं युद्धं च बहुधा कृतम् ॥ ४४ ॥\nश्रान्तोऽहं न च तौ श्रान्तौ त्वया दत्तवरौ वरौ \nब्रह्माणं हन्तुमायातौ दानवौ मदगर्वितौ ॥ ४५ ॥\nआहूतौ च मया कामं द्वन्द्वयुद्धाय मानदे \nकृतं युद्धं महाघोरं मया ताभ्यां महार्णवे ॥ ४६ ॥\nमरणे वरदानं ते ततो ज्ञातं महाद्‌भुतम् \nज्ञात्वाहं शरणं प्राप्तस्त्वामद्य शरणप्रदाम् ॥ ४७ ॥\nसाहाय्यं कुरु मे मातः खिन्नोऽहं युद्धकर्मणा \nदृप्तौ तौ वरदानेन तव देवार्तिनाशने ॥ ४८ ॥\nहन्तुं मामुद्यतौ पापौ किं करोमि क्व यामि च \nइत्युक्ता सा तदा देवी स्मितपूर्वमुवाच ह ॥ ४९ ॥\nप्रणमन्तं जगन्नाथं वासुदेवं सनातनम् \nदेवदेव हरे विष्णो कुरु युद्धं पुनः स्वयम् ॥ ५० ॥\nवञ्चयित्वा त्विमौ शूरौ हन्तव्यौ च विमोहितौ \nमोहयिष्याम्यहं नूनं दानवौ वक्रया दृशा ॥ ५१ ॥\nजहि नारायणाशु त्वं मम मायाविमोहितौ \nतच्छ्रुत्वा वचनं विष्णुस्तस्याः प्रीतिरसान्वितम् ॥ ५२ ॥\nसंग्रामस्थलमासाद्य तस्थौ तत्र महार्णवे \nतदायातौ च तौ वीरौ युद्धकामौ महाबलौ ॥ ५३ ॥\nवीक्ष्य विष्णुं स्थितं तत्र हर्षयुक्तौ बभूवतुः \nतिष्ठ तिष्ठ महाकाम कुरु युद्धं चतुर्भुज ॥ ५४ ॥\nदैवाधीनौ विदित्वाद्य नूनं जयपराजयौ \nसबलो जयमाप्नोति दैवाज्जयति दुर्बलः ॥ ५५ ॥\nसर्वथैव न कर्तव्यौ हर्षशोकौ महात्मना \nपुरा वै बहवो दैत्या जिता दानववैरिणा ॥ ५६ ॥\nअधुना चावयोः सार्धं युध्यमानः पराजितः \nइत्युक्त्वा तौ महाबाहू युद्धाय समुपस्थितौ ॥ ५७ ॥\nतावप्यतिबलोन्मत्तौ जध्नतुर्मुष्टिना हरिम् ॥ ५८ ॥\nएवं परस्परं जातं युद्धं परमदारुणम् \nयुध्यमानौ महावीर्यौ दृष्ट्वा नारायणस्तदा ॥ ५९ ॥\nअपश्यत्सम्मुखं देव्याः कृत्वा दीनां दृशं हरिः \nतं वीक्ष्य तादृशं विष्णुं करुणारससंयुतम् ॥ ६० ॥\nजहासातीव ताम्राक्षी वीक्षमाणा तदासुरौ \nतौ जघान कटाक्षैश्च कामबाणैरिवापरैः ॥ ६१ ॥\nदृष्ट्वा मुमुहतुः पापौ देव्या वक्रविलोकनम् ॥ ६२ ॥\nवीक्षमाणौ स्थितौ तत्र तां देवीं विशदप्रभाम् ॥ ६३ ॥\nहरिणापि च तद्‌दृष्टं देव्यास्तत्र चिकीर्षितम् \nमोहितौ तौ परिज्ञाय भगवान्कार्यवित्तमः ॥ ६४ ॥\nउवाच तौ हसन् श्लक्ष्णं मेघगम्भीरया गिरा \nवरं वरयतां वीरौ युवयोर्योऽभिवाच्छितः ॥ ६५ ॥\nददामि परमप्रीतो युद्धेन युवयोः किल \nदानवा बहवो दृष्टा युध्यमाना मया पुरा ॥ ६६ ॥\nयुवयोः सदृशः कोऽपि न दृष्टो न च वै श्रुतः \nतस्मात्तुष्टोऽस्मि कामं वै निस्तुलेन बलेन च ॥ ६७ ॥\nभ्रात्रोश्च वाञ्छितं कामं प्रयच्छामि महाबलौ \nतच्छ्रुत्वा वचनं विष्णोः साभिमानौ स्मरातुरौ ॥ ६८ ॥\nतमूचतुश्च कामार्तौ विष्णुं कमललोचनौ ॥ ६९ ॥\nहरे न याचकावावां त्वं किं दातुमिहेच्छसि \nददाव तुल्यं देवेश दातारौ नौ न याचकौ ॥ ७० ॥\nप्रार्थय त्वं हृषीकेश मनोऽभिलषितं वरम् \nतुष्टौ स्वस्तव युद्धेन वासुदेवाद्‌भुतेन च ॥ ७१ ॥\nतयोस्तद्वचनं श्रुत्वा प्रत्युवाच जनार्दनः \nभवेतामद्य मे तुष्टौ मम वध्यावुभावपि ॥ ७२ ॥\nतच्छ्रुत्वा वचनं विष्णोर्दानवौ चातिविस्मितौ \nवञ्चिताविति मन्वानौ तस्थतुः शोकसंयुतौ ॥ ७३ ॥\nविचार्य मनसा तौ तु दानवौ विष्णुमूचतुः \nप्रेक्ष्य सर्वं जलमयं भूमिं स्थलविवर्जिताम् ॥ ७४ ॥\nहरे योऽयं वरो दत्तस्त्वया पूर्वं जनार्दन \nसत्यवागसि देवेश देहि तं वाञ्छितं वरम् ॥ ७५ ॥\nनिर्जले विपुले देशे हनस्व मधुसूदन \nवध्यावावां तु भवतः सत्यवाग्भव माधव ॥ ७६ ॥\nस्मृत्वा चक्रं तदा विष्णुस्तावुवाच हसन्हरिः \nहन्म्यद्य वां महाभागौ निर्जले विपुले स्थले ॥ ७७ ॥\nइत्युक्त्या देवदेवेश ऊरू कृत्वातिविस्तरौ \nदर्शयामास तौ तत्र निर्जलं च जलोपरि ॥ ७८ ॥\nनास्त्यत्र दानवौ वारि शिरसी मुञ्चतामिह \nसत्यवागहमद्यैव भविष्यामि च वां तथा ॥ ७९ ॥\nतदाकर्ण्य वचस्तथ्यं विचिन्त्य मनसा च तौ \nवर्धयामासतुर्देहं योजनानां सहस्रकम् ॥ ८० ॥\nभगवान्द्विगुणं चक्रे जघनं विस्मितौ तदा \nशीर्षे सन्दधतां तत्र जघने परमाद्‌भुते ॥ ८१ ॥\nरथांगेन तदा छिन्ने विष्णुना प्रभविष्णुना \nजघनोपरि वेगेन प्रकृष्टे शिरसी तयोः ॥ ८२ ॥\nगतप्राणौ तदा जातौ दानवौ मधुकैटभौ \nसागरः सकलो व्याप्तस्तदा वै मेदसा तयोः ॥ ८३ ॥\nमेदिनीति ततो जातं नाम पृथ्व्याः समन्ततः \nअभक्ष्या मृत्तिका तेन कारणेन मुनीश्वराः ॥ ८४ ॥\nइति वः कथितं सर्वं यत्पृष्टोऽस्मि सुनिश्चितम् \nमहाविद्या महामाया सेवनीया सदा बुधैः ॥ ८५ ॥\nआराध्या परमा शक्तिः सर्वैरपि सुरासुरैः \nनातः परतरं किञ्चिदधिकं भुवनत्रये ॥ ८६ ॥\nसत्यं सत्यं पुनः सत्यं वेदशास्त्रार्थनिर्णयः \nपूजनीया परा शक्तिर्निर्गुणा सगुणाथवा ॥ ८७ ॥\nविष्णू व मधुकैटभ यांचे युद्ध व मधुकैटभांचा वध -\nजगदगुरु विष्णूच्या देहापासून निद्रा बाहेर पडू लागल्यावर नेत्र, मुख, नासिका, बाहू, हृदय, वक्षस्थल यामधून ती तामसी शक्ती आकाशामध्ये गेली व विष्णू एकसारखा जांभया देत उठले. तेव्हा भयभीत होऊन उभा राहिलेला ब्रह्मदेव त्याला दिसला. तेव्हा विष्णु म्हणाले, \"ब्रह्मदेवा, तप सोडून तू इथे का आलास तुझे मन कसल्या चिंतेने व भीतीने ग्रासले आहे \nब्रह्मदेव म्हणाला, \"तुमच्या कानातील मळापासून उत्पन्न झालेले बलाढ्य दैत्य मधुकैटभ माझा वध करण्यासाठी आले आहेत. म्हणून भितीने मी तुमच्याकडे आलो. तेव्हा माझे रक्षण करा मी त्रस्त झालो आहे.\nविष्णू म्हणाले, \"तुम्ही निर्भय झाला आहात. कारण मी त्यांचा खरंच वध करीन. त्यांचे आयुष्य संपले असेल तरच ते युद्धास्तव मजकडे येतील.\"\nह्याप्रमाणे विष्णू बोलत असताना ब्रह्मदेवाचा शोध घेत ते प्रचंड मधुकैटभ राक्षस तेथे आले. त्या उदकामध्ये ते निर्भयतेने व निराधरपणे उन्मत्त दैत्य उभे राहिले व म्हणाले, \"तू येथे पलायन करुन आलास पण त्याचा काय उपयोग आमच्याशी युद्ध कर. ह्याच्यासमक्ष आम्ही तुझा वध करु. नंतर सर्पशय्येवरील ह्याचाही आम्ही समाचार घेऊ. तू आमच्याशी युद्ध कर, अथवा तू आमचा दास आहेस हे मान्य कर.\"\nत्यांचे हे भाषण ऐकून भक्तवत्सल विष्णू म्हणाला, \"हे दानवांनो तुम्ही माझ्याशी युद्ध करा, मी तुमचा मद नाहीसा करीन.\"\nहे ऐकून ते दोघेही राक्षस क्रुद्ध व युद्ध प्रवृत्त झाले. मधू त्वरेने युद्धास सिद्ध झाला. कैटभ तेथेच उभा राहिला. दोघांत बाहुयुद्ध सुरु झाले. मधू श्रांत झाल्यावर कैटभ युद्ध करु लागला. अशा प्रकारे क्रोधाने मधुकैटभ आळीपाळीने विजयी विष्णूशी युद्ध करीत होते. ब्रम्हदेव व अंतरिक्षात असलेली देवी हे युद्ध अवलोकन करीत होती. परंतु विष्णूला ग्लानी येऊ लागली. श्रीहरी, पाच हजार वर्षे युद्ध केल्यावर, त्यांच्या मरणाचे कारणासंबंधी विचार करु लागला. \"पाच हजार वर्षे युद्ध करुन हे दानव श्रांत न होता मीच श्रांत होऊ लागलो आहे. माझे बल, शौर्य कोठे गेले हे अश्रांत राहिल्याचे कारण तरी काय हे अश्रांत राहिल्याचे कारण तरी काय \nअशाप्रकारे विष्णूला श्रांत व चिंतातूर झाल्याचे पाहून मदोन्मत्त मधुकैटभ गंभीर स्वराने व अत्यानंदाने म्हणाले, \"हे विष्णो, तू थकला असशील व निर्बल झाला असशील तर मस्तकी हात जोडून तू म्हण, \"खरोखर मी तुमचा दास आहे.\" किंवा तू आमच्याशी युद्ध कर. आम्ही प्रथम तुझा वध करु नंतर या चतुर्भुज(ब्रह्मदेव) पुरुषाचाही वध करु.\"\nमहासागरात त्याचे भाषण ऐकल्यावर विष्णू स्पष्ट शब्दात म्हणाला, \"थकलेला, भयभीत झालेला, शस्त्रत्याग केलेला, पडलेला व बालक ह्यांवर वीर पुरुष प्रहार करीत नाहीत, असा धर्म आहे. मी पाच हजार वर्षे अविश्रांत युद्ध केले आहे. मी एकटा आहे. तुम्ही थोडा वेळ स्वस्थ राहा. मी न्याय्य मार्गानेच युद्ध करीन.\"\nहे ऐकून दोघेही दैत्य विश्वासाने दूर उभे राहिले. ते दूर गेलेले पाहून विष्णू त्यांच्या मरणाच्या कारणांचा विचार करु लागला. तेव्हा त्याला असे कळून आले की, \"देवीने वर दिल्याने ते इच्छामरणी झाले आहेत. म्हणून त्यांना ग्लानी आली नाही. म्हणून माझे युद्ध व श्रम व्यर्थ गेले. मला हे पूर्वी समजले असते तर मी युद्धप्रवृत्त झालो नसतो. पण याच्याशी युद्ध न केले तर मदोन्मत्त होऊन नित्य दु:ख देतील. भगवतीचा वरही विचारान्ती दुर्घट आहे. कारण पुरुष मरणाची इच्छा करीत नाहीत. पुरुष रोगग्रस्त, दीन झाला तरी मरण इच्छित नाही. तेव्हा हे मरण कसे इच्छिणार तेव्हा आता मनोरथ पूर्ण करणार्‍या शक्तीलाच शरन जावे. ती प्रसन्न झाल्यास इच्छित पूर्ण होते.\"\nअसा विचार चालू आहे तोच आकाशात असलेली ती मनोहर योगनिद्रा त्याचे दृष्टीस पडली तेव्हा विष्णू राक्षस नाशाकरता त्या देवीची स्तुती करु लागला. \"हे देवी, महामाये, उत्पत्ती संहारकारिणी, जन्ममरणशून्ये हे चंडी, भुक्ती-मुक्तिदायिनी, कल्याणी, तुला नमस्कार असो. तुझ्या निर्गुण व सगुण रुपाचे मला ज्ञान नाही. तुझ्या असंख्य चरित्रांचे ज्ञान मला कोठून असणार मी निद्रेने निश्चेष्ट झालो आहे. तेव्हा तुझा प्रभाव जाणवला.\nब्रह्मदेवाने अनेक प्रकारे खटपट करुनही इंद्रिये लीन झाल्याने मला जाग आली नाही. तुझ्या वरामुळेच हे दानव श्रांत झाले नाहीत. मी स्वेच्छेने त्यांना द्वंद्वाकरता आवाहन केले. तुझ्या अत्युदभूत वरप्राप्तीमुळे ते मरनार नाहीत. म्हणून मी तुला शरण आलो आहे. तू मला सहाय्य कर, मी श्रांत झालो आहे. हे देवदु:खनाशिनी, ते पापी राक्षस वध करण्यास प्रवृत्त झाले आहेत. तेव्हा मी आता काय करु \nही विष्णूनी केलेली स्तुती ऐकून ती देवी हास्यपूर्वक म्हणाली, \"हे विष्णो, तू युद्ध कर. त्यांना फसवून त्यांचा वध कर. वक्रदृष्टीच्या योगाने मी त्यांना मोह पाडीन, व माझ्या मायेने मोहित झालेल्यांचा तू वध कर.\nअसे ते प्रेमेरसाचे भाषण ऐकून विष्णू महासागरातील युद्धस्थलावर येऊन उभा राहिला. ते युद्धेच्छू महाबलाढ्य दानवही तेथे आले, व हर्षयुक्त होऊन म्हणाले, \"हे विषयलंपट चतुर्भुजा उभा राहा. जयपराजय दैवाधीन आहे असे समजून आमच्याशी युद्ध कर. बलवानांना दैवाने जय प्राप्त होतो. निर्बलांचा पराजय होतो. म्हणून जयाने आनंद मानू नये किंवा पराजयने दु:खित होऊ नये. पूर्वी तू पुष्कळ दैत्यांचा वध केला आहेस. सांप्रत तू पराजित झाला आहेस.\" असे म्हणून दानव युद्धाकरता उभे राहिले.\nहे पाहून अदभूत दृष्टीने विष्णूने त्यांच्यावर प्रहार केला, त्यांनी प्रतिप्रहार केले. परस्परात अति भयंकर दारुण युद्धे झाले. इतक्यात विष्णूने आपली मुद्रा दीन केली, हे देवीच्या दृष्टीस पडले. ते करुणावदन पाहून देवीने आरक्तवर्ण नेत्रांनी हसतमुखाने दैत्यांकडे पाहिले. जणू दुसरे कामबाणच. ते विषयसंबंधी प्रेमभाव उत्पन्न करणारे कटाक्षप्रहार करु लागली. ते पाहून दोघेही पापी मोहित झाले.कामबाणांनी ते पीडित झाले व निर्मल प्रभेने युक्त असलेल्या देवीला पाहताच उभे राहिले.\nदेवीचा उद्देश अवलोकन करुन विष्णू म्हणाले, \" हे दानव वीरहो तुमचे युद्धकौशल्य पाहून मी संतुष्ट झालो आहे. पाहिजे तो वर मागा. पूर्वी युद्ध करणारे अनेक दानव मी पाहिले. पण तुमच्यासारखा कोणी दृष्टीस पडला नाही व ऐकण्यातही नाही. तुमच्या सामर्थ्याने संतुष्ट झाल्यामुळे मी तुमचे मनोरथ पूर्ण करीन.\"\nविष्णूंचे हे भाषण ऐकून मदनव्याकुल व पीडीत झालेले अभिमानी दैत्य त्या महामायेकडे दृष्टी लावून विष्णूला म्हणाले, \"हे हरे, आम्ही याचक नाही. तू आम्हाला काय देण्याची इच्छा करीत आहेस आम्ही याचक नसून दाते आहोत, हे ऋषीकेशा, मनात इच्छा असल्यास तूच वर माग. तुझ्या अदभूत युद्धामुळे आम्ही संतुष्ट झालो आहोत.\"\nत्यावर विष्णू म्हणाला, \"तुम्ही संतुष्ट झाला असाल तर तुम्हा उभयतांचाही माझ्या हातून वध व्हावा.\"\nहे वचन ऐकताच दानव विस्मित झाले. आपण फसलो असे समजून व सर्व प्रदेश स्थलरहित आहेत असे पाहून ते उत्तरले, \"हे जनार्दना, प्रथम तू वर देण्याचे कबूल केले आहेस. तू सत्यवचनी आहेस. तेव्हा तू निर्जल प्रदेशावर आमचा वध केल्यास आम्ही वध्य होऊ.\"\nविष्णूला चक्राचे स्मरण होऊन विष्णू म्हणाले,\"मी विशाल व निर्जल स्थलावर तुमचा वध करतो.\" तेव्हा विष्णूने आपल्या मांड्या विस्तृत करुन उदकावर निर्जल प्रदेश त्यांना निर्माण करुन दाखवला व म्हणाला, \"हे दैत्यांनो, येथे उदक नाही, येथे तुम्ही आपली मस्तके ठेवा म्हणजे मी सत्यवचनी होऊन तुम्हाला त्याचप्रमाणे करीन. त्याचे भाषण योग्य आहे असे पाहून त्या दानवांनी आपला देह हजार योजने वाढवला. तेव्हा विष्णूनेही आपल्या मांड्या दुप्पट वाढवल्या. अखेर आश्चर्ययुक्त होऊन दानवांनी आपली मस्तके अत्यंत अद्‌भूत जघन प्रदेशावर ठेवली. नंतर विष्णूने आपल्या जघन प्रदेशावर परस्पर चिकटून असलेली त्यांची मस्तके चक्राच्या योगाने तोडून टाकली व ते मधुकैटभ दानव गतप्राण झाले. त्यांच्या मेदाने सर्व जग व्याप्त झाले, तेव्हांपासून पृथ्वीला मेदिनी हे नाव प्राप्त झाले आणि म्हणूनच मृतिका भक्षणाला अयोग्य झाली.\nसूत म्हणतो, \"महाविद्या व महामाया तिचीच सर्वदा प्रज्ञजनांनी सेवा करावी. देवदैत्यांनाही त्या परम शक्तीची आराधना करावी, तीच सर्व श्रेष्ठ आहे. म्हणून निर्गुण अथवा सगुण परम शक्तीचे पूजन केले पाहिजे.\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nप्रथमस्कन्धे हरिकृतमधुकैटभवधवर्णनं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/12/gk-quiz-98.html", "date_download": "2018-05-24T13:53:57Z", "digest": "sha1:272IWEXJQZECB6LIDY6EPCZKSTJ4S7LK", "length": 7047, "nlines": 114, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 98", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 98\n971. खालीलपैकी कोणत्या तरतुदीनुसार न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मुलभूत हक्कांच्या संरक्षणाची हमी मिळते \n972. भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते \nA. एकेरी व एकात्म न्यायपालिका\nB. न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते\nC. न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते\nA. एकेरी व एकात्म न्यायपालिका\n973. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ________________ होय.\n974. राष्ट्रपतीं कडून प्रतिनिधित्व मिळाले नसल्यास लोकसभेमध्ये जास्तीत जास्त_________अँलो-इंडियन सदस्य नेमले जावू शकतात.\n975. ______________ ची मर्जी असे पर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात.\n976. विधानपरिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी 40 व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या _______________ इतके सभासद असू शकतात.\n977. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश _____________ कडून नियुक्त केले जातात.\n978. भारतीय राज्यघटनेच्या __________ भागात नागरिकांच्या मुलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या आहेत.\n979. नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी नवीन तरतूदी ______________________ घटनादुरुस्तीव्दारे समाविष्ट करण्यात आल्या.\n980. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या _________________ आहे.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t5895/", "date_download": "2018-05-24T13:42:24Z", "digest": "sha1:RB5RBU252VJBK3WG6TLRN3ZIZODQNW4V", "length": 2879, "nlines": 76, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-शब्द हरवले", "raw_content": "\nआश्चर्यच आहे एकही अक्षर\nकुठे गेले ते शब्द सगळे\nजे मी लिहिले होते वहीवर\nहे कुठले काळे ढग\nछोटी छोटी निरपराध मुले\nअसह्य आजाराने त्रस्त असे\nविकण्याची पाळी आली एका युवतीवर\nसांगा ना हे लिहिताना\nयातना होत नसतील; माझ्या शब्दाना\nका राहतील मग ते माझ्या वहीवर\nबघून सगळे येई त्यानाही अन्धारुन\nस्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,\nका राहतील मग ते माझ्या वहीवर\nबघून सगळे येई त्यानाही अन्धारुन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2007/", "date_download": "2018-05-24T13:37:27Z", "digest": "sha1:ZH4DDNLLBQRUOKELYHEI3KAOP3Z7BPHG", "length": 31965, "nlines": 119, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: 2007", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nहे शीर्षक वाचुन तुम्ही म्हणाल,'टिळक ना महान माणूस होता माहिती आहे महान माणूस होता माहिती आहे पण च्यायला हा काय नविन सांगणार आहे आता टिळकांबद्द्ल पण च्यायला हा काय नविन सांगणार आहे आता टिळकांबद्द्ल\nनाव : बाळ गंगाधर टिळक\nस्थळ : चिखलगाव, रत्नांगिरी.\n'हुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र, हे आम्हालाही माहिती होतं(चक्क). १ ऑगस्ट १९२० रोजी ते पंचत्वास विलीन झाले. प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता तेव्हा मुंबईत त्यांच्या अंत्ययात्रेला. youtube वर पाहिलाय हो आम्ही त्यांचा video.'\nमाणूस खरंच ज्ञानी होता हा पण त्यांचे गुरु, केरुनाना छत्रे त्यांना सूर्याचं पिल्लू म्हणायचे. बुद्धीचं तेज होतंच त्यांच्या तसं. सामान्य माणूस उजव्या मेंदुचा उपयोग फार कमी करतो. शास्त्रज्ञ १०-१५% करतात. लोकमान्यांनी २४% केला.......\nगणितात तर त्यांचा व्यासंग होताच, त्याशिवाय राजकारण, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, लेखन,न्यायशास्त्र, सनातन धर्मग्रंथांचा अभ्यास, त्यावर सखोल विचार व लेखन...एक ना दोन\nटिळक मुंबईला ज्या मित्राकडे राहायचे तो वैद्यकशास्त्र शिकायचा. त्याच्या घरी बसुन हेही जीवशास्त्रात घुसले. एकदा disection साठी बैलाच ह्रदय घेऊन आले. तेव्हा मात्र त्या मित्राने लोकमान्यांना गणितातंच व्यासंग करण्याचा प्रेमळ सल्ला दिला. असो\nटिळक जर शे-सव्वाशे वर्ष उशिरा जन्मले असते तर\nत्यांची शेंगांची गोष्ट आज आम्हाला सांगितली गेली नसती. ते लोकमान्य ह्या नावाने प्रसिद्ध झाले नसते. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' असं लहान मुलांना १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीच्या भाषणात सांगायची संधी मिळाली नसती' असं लहान मुलांना १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीच्या भाषणात सांगायची संधी मिळाली नसती बिचारे..... एक सच्चा नेता हरवून बसले असते\nसार्वजनिक गणेशोत्सव झाले असते शिवजयंतीवरुन वादही झाले नसते, कारण तोही उत्सव कदाचित टिळकांनी सुरु केला नसता. आणि इतर सुपीक टाळक्यांच्या डोक्यातही आलं नसतं. सावरकर,चाफेकरबंधुंसारख्या कट्टर हिंदुत्ववाद्यांनी कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला असता\nकेसरी निघाला नसता,त्यातील पाश्चिमात्त्यांना हादरवून टाकणा-या अग्रलेखांना आज सगळे मुकले असते. गीतारहस्य,The arctic home in vedas वगैरेसारखे अव्वल दर्जाचे ग्रंथ लिहिले गेले नसते. गीतेवर टिका करणारे पुष्कळ आहेत. पण त्यातला योग्य अर्थ कोणी सांगितला असता\nआज टिळक असते आणि जर ते राजकारणात असते तर भल्याभल्यांची शब्दांनी मुंडीच मुरगळली असती त्यांनी भल्याभल्यांची शब्दांनी मुंडीच मुरगळली असती त्यांनी कदाचित ते राजकारणात टिकलेही नसते. विवेक नक्कीच जागृत राहिला असता त्यांचा. भ्रष्टाचार,लाचारी,स्वाभिमानाचा अभाव ह्या दुर्गुणांविरुद्ध कडक शब्दात टिका केली असती. एकीकडे टिळक आणि दुसरीकडे उरलेले राजकारणी असा देखावा झाला असता. कारण टिळक एकटेच मनापासून जनतेसाठी झटले असते.\nआज टिळक जर I.T. मध्ये असते तर Software,hardware आणि network ह्या तीन शाखांमध्ये विभागल्या गेलेल्या ह्या क्षेत्रात टिळक तीनही विभागात गुरु झाले असते. कित्येक नवनवीन codes लिहिले असते त्यांनी. नवीन hardware configurations शोधली असती, आणि कित्येक नवीन topologies शोधल्या असत्या. भारतीय IT मध्ये कितीही पुढे असले तरी अजुन ते स्वतःची programming langauge बनवू शकले नाहीत. टिळकांनी कदाचित तीही बनवली असती. कारण कोणत्याही विषयाच्या मुळाशी हात घालायचा स्वभावंच होता त्यांचा\nकिंवा कदाचित टिळक न्यायशास्त्रातही गेले असते. तसं झालं असतं तर किती न्याय्य कायदे बनवले गेले असते जुने पुराणे इंग्रजांच्या काळातले कायदे कदाचित आज वापरलेच गेले नसते, कारण इतिहासात टिळकांनी, हिंदुधर्माबद्द्ल इंग्रजांनी कायदे करण्याच्या विरुद्ध उठवलेल्या आवाजाचे दाखले आहेत. जातीवाद वाढवणा-या कायद्यांना तर टिळकांनी आवर्जुन विरोध केला असता.\nअसो, ह्या सगळ्या त्यांच्या आजच्या अस्तित्वाविषयीच्या कल्पना सोडल्या तरीही आज त्यांच अस्तित्व ही काळाची गरज आहे. टिळक स्वर्गातून हे सगळ बघत असतील तर रडतील का छे, रडणं हा त्यांचा स्वभाव नाही. गीतेवर एवढा सखोल विचार केलेला माणूस मार्ग शोधेल, रडणार नाही. लोकमान्य,खरंच तुम्ही परत या हो छे, रडणं हा त्यांचा स्वभाव नाही. गीतेवर एवढा सखोल विचार केलेला माणूस मार्ग शोधेल, रडणार नाही. लोकमान्य,खरंच तुम्ही परत या हो देश आज जरी स्वतंत्र झाला असला तरीही समाज अजूनही अज्ञान,गरीबी,भ्रष्टाचार,लाचारी,पक्षपात,जातीवाद,धर्मवाद,अप्रामाणिकपणा,स्वार्थी राजकीय पक्ष ह्यांच्या विळ्ख्यात अडकून पडलाय. ह्या सगळ्या शत्रुंपासून मुक्त करण्यासाठी तुमच्यासारखाच खंबीर,बुद्धीजीवी नेता हवाय हो देशाला. देशासाठी रक्ताचं पाणी करणारा नेता हवाय. इथे आधीच सगळ्यांची शरीरे थंडगार पाण्यानी भरलेली आहेत देश आज जरी स्वतंत्र झाला असला तरीही समाज अजूनही अज्ञान,गरीबी,भ्रष्टाचार,लाचारी,पक्षपात,जातीवाद,धर्मवाद,अप्रामाणिकपणा,स्वार्थी राजकीय पक्ष ह्यांच्या विळ्ख्यात अडकून पडलाय. ह्या सगळ्या शत्रुंपासून मुक्त करण्यासाठी तुमच्यासारखाच खंबीर,बुद्धीजीवी नेता हवाय हो देशाला. देशासाठी रक्ताचं पाणी करणारा नेता हवाय. इथे आधीच सगळ्यांची शरीरे थंडगार पाण्यानी भरलेली आहेत रक्ताची तर बात सोडाच...\n१० मार्च, रात्री ८.४० वाजता मुंबई-नागपून विदर्भ एक्सप्रेस कल्याण स्टेशनवर येणार होती.\nआम्ही आमच्या मातोश्रींनी घाई केल्याने पावणे आठलाच कल्याणला हजर\n५ नंबरच्या फलाटावर गाडी येणार असल्याने आम्ही तिथेच बॅगा ठेवून लोकांची गंमत बघत उभे होतो. माणसांनी तुडुंब भरलेल्या लोकल गाड्या एकीमागोमाग येत होत्या आणि तश्याच भरुन जात होत्या.\n\"८.३० झाले, येईल आता १० मिनिटांत गाडी.\" मातोश्री...\n५व्या फलाटावर एक टिटवाळा आली आणि ती पुढे जाईच ना.. तिला बिचारीला हिरवा सिग्नल मिळतंच नव्हता. १०,१५,२० मिनिटं वाट पाहिली आणि शेवटी विदर्भ ६ नंबरवर लावली.\nगाडी स्टेशनवर आली, आणि एका वडापाववाल्याने इंजिनाला नमस्कार केला,'आत्ता छान धंदा होऊ दे' असलं काहीतरी म्हणाला असेल.\nआरक्षित जागांवर आम्ही बसलो. ५ मिनिटं थांबणारी गाडी २० मिनिटं झाली तरी हालेच ना त्या वडापाववाल्याचा खरंच छान धंदा झाला असेल. थोड्या वेळाने 'आंबिवली,खडवली इथे over-head wire तुटली आहे' हे घोषित करण्यात आलं.\nनेहेमीप्रमाणे या वेळीही शेगांवला जाताना प्रवासाच्या सुरुवातीलाच विघ्न आलं\n८.४०ला सुटणारी गाडी ११.०० वाजता सुटली.तब्बल २ तास २० मि. खोळंबा झाला.\nपहाटे ४ ला शेगांवला पोहोचलो असतो, छानपैकी भक्त-निवासमध्ये जागा मिळाली असती, आणि शूचिर्भूत होवून ७.३० पर्यंत रांगेत आलो असतो. पण नाही. महाराज परीक्षा घेतात. जसं ठरवतो तस कधीच होत नाही. ७.३०ला गाडीच शेगावला पोहोचली. पुढे रिक्शाने भक्तनिवासावर गेलो तर ते भरलेलं. दुस-या एका हॉटेलवर २ रुम्स बूक केल्या फटकन. भराभर अंघोळी आटोपल्या, आणि एकदाचे दर्शनासाठीच्या रांगेत येउन ठाकलो. आम्ही सुरुवात केली तेव्हा ८.१५ झाले होते. रांग फार मोठी होती. अमाप भक्त येतात महाराजांच्या दर्शनाला. संस्थेने फार छान सोय केली आहे भक्तांची. सगळं काही शिस्तीने व्हावं ह्यासाठी एका मोठ्ठा हॉलचे ७-८ भाग केले आहेत. माणूस शेवटच्या भागापासून सुरुवात करुन सरकत सरकत हळूहळू पुढच्या भागात येतो. तो हॉल झाला की पुढचा हॉल प्रत्येक भागात भक्तांसाठी बसायला जागा आहे, जेणेकरून ३-४ तास भक्ताला उभं राहावं लागणार नाही आणि त्याच्या पायाचे तुकडे पडणार नाहीत प्रत्येक भागात भक्तांसाठी बसायला जागा आहे, जेणेकरून ३-४ तास भक्ताला उभं राहावं लागणार नाही आणि त्याच्या पायाचे तुकडे पडणार नाहीत रांगेतच काही लोक पोथीचं पारायण करतात, काही मुखाने जप करतात, काही नुसतेच इकडे तिकडे बघत असतात. भक्तांसाठी ठराविक अंतरावर पाणी घेउन काही स्वयंसेवक उभे असतात. त्यात काहीवेळा रांग सोडून मधेच कुठेतरी घुसायचा मोह होतो, एवढा वेळ लागतो. पण 'शिस्तीचा भंग केल्यास दर्शनाचा मंडप सोडावा लागेल' अशी पाटी दिसते, आणि वाटते,'आपण आहोत तिथे छान आहोत रांगेतच काही लोक पोथीचं पारायण करतात, काही मुखाने जप करतात, काही नुसतेच इकडे तिकडे बघत असतात. भक्तांसाठी ठराविक अंतरावर पाणी घेउन काही स्वयंसेवक उभे असतात. त्यात काहीवेळा रांग सोडून मधेच कुठेतरी घुसायचा मोह होतो, एवढा वेळ लागतो. पण 'शिस्तीचा भंग केल्यास दर्शनाचा मंडप सोडावा लागेल' अशी पाटी दिसते, आणि वाटते,'आपण आहोत तिथे छान आहोत\nअसेच त्या रांगेतून हळुह्ळु सरकत सरकत आम्ही दुस-या मंडपात गेलो.९.३० वाजले होते. दुस-या मंडपातून बाहेर येईपर्यंत ११ वाजले. तिथून संथगतीने पुढे सरकत होते लोक ११.३० वाजता महाराजांची आरती सुरू झाली. महाराजांच्या जयजयकाराने आरती संपली.\nआता अगदी हद्द झाली होती. तीन तासापेक्षा जास्त वेळ उभा होतो, अगदी ठरवून. बसायला जागा असूनही बसलो नव्हतो. एकतर महाराजांच्या दर्शनासाठी जीव आतूर झाला होता. कधी एकदा गाभा-यात त्या समाधीस्थानाशी येतोय अस झालं होतं पण अजून अर्धा तास तरी अवकाश होता त्याला. कारण रांग खुप संथपणे सरकत होती. आयुष्यात कधी केला नाही तेवढा जप त्या ३-४ तासात केला. असं ऐकलं आहे की, आपल्या आराध्यदैवताचा जप जेव्हा १ लाखापेक्षा जास्त होतो तेव्हा पत्रिकेतलं बारा घरांपैकी एक घर शुद्ध होतं. समर्थ रामदासांनी १३ कोटी जप केला होता. मी मोजला नाही पण भरपूर जप झाला त्यादिवशी. कारण तो एकच विषय डोक्यात होता.\nहळूहळू करत समाधीजवळच्या रामाच्या मंदिराशी आलो आम्ही. महाराजांची रामावर नितांत श्रद्धा असावी. तिथले स्वयंसेवक ठराविक थोड्या थोड्या लोकांनाच आत सोडत होते. ज्यामुळे सगळ्यांना नीट दर्शन घेता येत होतं, बेशिस्तपणा कोस दूर होता.\nमर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं दर्शन घेतलं, आणि रांग पुढे सरकू लागली. तेवढ्यात गावातल्या कोण्या मुलाचं लग्न होतं, मुहूर्त गाठायचा म्हणून तो मध्येच घुसला, त्याचे पालक, बहीणी, इतर नातेवाईक असं लटांबरच मधे आलं. त्यात थोडा वेळ मोडला. अखेर आम्ही समाधीच्या द्वाराशी आलो. जिथे महाराजांनी समाधी घेतली, तिथेच त्यांचा देह ठेवला अन त्यावर त्यांची समाधी बांधली.\nथोडं खाली उतरून आम्ही समाधीच्या अगदी समोर उभे, संगमरवरात घडवलेली महाराजांच्या मूर्तीच्या जागीच त्यांचा देह ठेवला हे वाचलं आणि खरोखरंच महाराज तिथेच बसले आहेत असं वाटलं. 'सब्रका फल मीठा होत है' वगैरे सुविचार आठवला. तिथे त्यांच्यासमोर डोळे मिटून, हात जोडून उभा होतो, काही सुचत नव्हतं. ठरवलं होतं आत गेल्यावर खुप काही मागायचं. आपल्यासाठी, समाजासाठी. पण डोक्यातून सगळे विचारंच गेले. अगदी गहिवरल्यासारखं झालं होतं. तेवढ्यात मागून कोणीतरी जोरात ओरडलं,\nश्री गजानन महाराजकी जय\"\nमीहि मनात जय म्हणालो त्या ब्रह्मांडनायकासाठी.\nबरोब्बर १२.१५ वाजता बाहेर आलो दर्शन घेउन. ४ तास रांगेत उभा राहिलो, तेव्हा ४ सेकंदांसाठी दर्शन लाभलं. कारण तिथले पुजारी आणि स्वयंसेवक हात जोडल्यावर लगेच,\"चला चला, पुढे चला..\" म्हणायला लागले. पण एकूण दर्शनासाठी कराव्या लागेलेल्या तपश्चर्येवरून, भगवंतप्राप्तीचा मार्ग किती खडतर असेल ह्याची जाणिव मला झाली. हे येरा गाबाळ्याचे काम नाही. कदाचित म्हणून रामदास स्वामी सांगून गेले-->प्रपंच करावा नेटका.......\n(कल्पना म्हणजे माणसाची कल्पनाशक्ती आणि वास्तवता, क्वचितंच जुळून येतं. आपण त्यांना तात्पुरतं दोन मुली समजू.)\nम्हणजे कल्पना आणि वास्तवता ह्या दोन मुली. दोन्ही मुली देवाच्याचं. दोघींना देवानेच जन्माला घातलं. दोघीं भयंकर अहंकारी.\nकल्पना : आज विश्वाच्या निर्मितीमध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. ब्रह्मदेवाजवळ जर कल्पनाशक्ती नसती तर तो विश्वाची निर्मितीच करु शकला नसता. अनेक जिवाणू, प्राणी, पक्षी, वनस्पती ह्यांचा जन्मंच झाला नसता. आज डोळे उघडे ठेवून जर बाहेर पाहिलं, तर जगात किती सौंदर्य आहे हे समजेल. रंगबेरंगी फुलपाखरं, निरनिराळ्या आकाराची, नाजुक-साजुक, ह्या फुलावरून त्या फूलावर उडतात तेव्हा बघायला किती गंमत वाटते ती ज्या फूलांवरून फिरतात, ज्या फूलांमधला मधू शोषून घेतात ती फूलेदेखिल अनेक रंगांनी नटलेली, सजलेली वाटतात. एवढ्या सुंदर सुंदर, प्रत्येक दुसरीपेक्षा वेगळी अशी रंगसंगती त्या देवाला कशी बरं सुचली असेल ती ज्या फूलांवरून फिरतात, ज्या फूलांमधला मधू शोषून घेतात ती फूलेदेखिल अनेक रंगांनी नटलेली, सजलेली वाटतात. एवढ्या सुंदर सुंदर, प्रत्येक दुसरीपेक्षा वेगळी अशी रंगसंगती त्या देवाला कशी बरं सुचली असेल मी आहे ना ब्रह्मदेवाजवळ, चिंता कसली मी आहे ना ब्रह्मदेवाजवळ, चिंता कसली पावसाळ्यात कधी फिरायला बाहेर पडलं कि कसं सगळं हिरवंगार दिसतं. त्या हिरव्या रंगांच्यादेखिल अनंत छटा आपल्याला दिसतात, आणि विशेष म्हणजे प्रत्येक छटा डोळ्यांना सुखावून जाते. माझ्या ताकदीचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे माणूस. दोन डोळे, दोन कान, एक नाक, ओठ ...... अवयव तेच पण प्रत्येक चेहेरा निराळा आणि छान पावसाळ्यात कधी फिरायला बाहेर पडलं कि कसं सगळं हिरवंगार दिसतं. त्या हिरव्या रंगांच्यादेखिल अनंत छटा आपल्याला दिसतात, आणि विशेष म्हणजे प्रत्येक छटा डोळ्यांना सुखावून जाते. माझ्या ताकदीचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे माणूस. दोन डोळे, दोन कान, एक नाक, ओठ ...... अवयव तेच पण प्रत्येक चेहेरा निराळा आणि छान त्याच्या साच्यातून आजपर्य़ंत अगणित सुंदर चेहेरे घडले, अजुनही घडताहेत आणि घडतील\nही सगळी माझ्या ताकदीची उदाहरणं आहेत केवळ. माझ्याशिवाय जगात काहीच होऊ शकत नाही\nवास्तवता : अगं तू असशील श्रेष्ठ पण तुला वास्तवात आणायला मीच कारणीभूत आहे. देवाला जर वास्तवतेचं भान नसतं तर आज तुझं ह्या धरेवर अस्तित्वच नसतं. अजुनही तुला तू किती श्रेष्ठ आहेस हे ओरडून सांगावं लागतं. तुझ अस्तित्व कोणालाही जाणवंत नाही. मी आहे म्हणून तुला किंमत आहे. तु सर्वश्रेष्ठ असशील तर तुझ्याहून मी चांगलीच पुढे आहे. मी सर्वोत्तम आहे. माझं अस्तित्व लोकांना १००% समजलंय आणि त्याचं महत्त्वही जाणलंय. तेव्हा तुच महान हा जो तुझा बोंबाटा चालला आहे तो बंद कर...........\nअशाप्रकारचं त्यांचं हे अहंपणाचं बोलणं ऐकून देव त्यांना मधेच अडवून म्हणाला...\nदेव : तुमच्यात महान कोण ह्याचा निकाल लावायला फार वेळ नाही लागणार. तुम्ही जमिनीवर राहून आकाशाला हात लावायचा, जिचा हात आधी लागेल अर्थात तिच असेल सर्वश्रेष्ठ\nदोघींची स्पर्धा सुरू झाली......दोघी जीव तोडून प्रयत्न करत होत्या. वास्तवतेचे पाय जमिनीवर होते परंतु हात काही केल्या आकाशाला लागेनात तर कल्पनेचे हात आकाशाला लागले पण पाय हवेत होते त्याचे काय\nअखेर देव त्यांना म्हणाला,\nदेव : तुम्ही दोघीही महान आहात. तुमच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही.कारण तुम्ही एकमेकींना पुरक आहात. एकीशिवाय दुसरीचं महत्त्व नगण्य पण एक मात्र नक्की, ज्या वस्तुच्या निर्मितीमध्ये तुमच्या दोघींचा सहभाग आहे, ती गोष्ट आभाळालाएवढीच श्रेष्ठ असेल\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AB_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%8F", "date_download": "2018-05-24T14:07:37Z", "digest": "sha1:RAW3EF7TUIP5AA2CXTQTTRSPEWEBWYDW", "length": 5598, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोसेफ फुरिए - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nज्याँ बातिस्त जोसेफ फुरिए (मार्च २१, १७६८ – मे १६, १८३०) हे फ्रेंच गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ होते. फुरिए मालिकेचे संशोधन सुरू करण्यासाठी व heat flow [मराठी शब्द सुचवा] च्या प्रश्नांसाठी त्याचा वापर करण्यासाठी त्यांना ओळखले जाते. फुरिए ट्रांसफॉर्म हे नाव त्यांच्या सन्मानार्थ दिले गेले आहे. हरितगृह परिणाम हुडकून काढण्याचे श्रेयपण त्यांनाच दिले जाते..[१]\nइ.स. १७६८ मधील जन्म\nइ.स. १८३० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १८:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t7493/", "date_download": "2018-05-24T13:35:44Z", "digest": "sha1:OW2YEPW5HOFQ3GNHVDQMZFY2ECOC2SDP", "length": 4304, "nlines": 87, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-अजून पण भ्रमात आहेस..........न", "raw_content": "\nअजून पण भ्रमात आहेस..........न\nअजून पण भ्रमात आहेस..........न\nअजून पण भ्रमात आहेस..........न\nअर्धवट जळणाऱ्या फुएल सारख..\nआणि ओरडणाऱ्या मुएल सारख..\nआणि धुराचे झरे सोडतेस..\nतू मुलगी होती धरणारी नेम..\nम्हणूनच मी केल नव्हत प्रेम..\nतू केलतेस भरपूर चाळे..\nतुझ्या मागे फिरणारे पण होते काही म्हाळे\nपण त्यातला मी नव्हे..\nहेच तू लक्षात घ्यावे..\nहो तू सुंदर होतीस मान्य आहे..\nपण चारित्र्य वन होतीस ..हे अमान्य आहे..\nमला कळलं नव्हत म्हणून बोललो..\nआणि हे भोळ मन तुझ्या पुढे खोललो..\nजे काही क्षणात तू होत तोडलं..\nआता अनेक वर्षांनी मी ते जोडलं..\nमाझ मन पण खूपच होत दुखलं..\nजेंव्हा कळलं चुकलं माझच चुकल..\nआता कसले पण नखरे कर....\nपण मी नाही जळणार..\nन कधीच तुझ्या वाटेवर वळणार\nफक्त तुला एव्हडाच सांगायचय..\nचुकीच्या जागी बसवली आहेस तू पिस्टन\nमग आता अर्धवटच होणार आहे कंबस्चन\nम्हणून आता नाटके -बाटके सोड..\nआणि चांगल नात जोड.\nभ्रमात तू राहू नको..\nअन माझ्याकडे कधीच पाहू नको..\nतुझ्या प्रेमाच्या पायरीवरून घसरून\nमी गेलोय तुला विसरून ..\nमग आता होऊ नको तू बाहेरच्या पुरुषात मग्न..\nआणि एकदाच लवकर करून घे तू लग्न.\nखुश राहा..आणि सुखी राहा...\nआणि आता उरलेल्या आयुष्याकडे पहा..\nमाझ्या सदिच्छा तुझ्या सोबत आहेत...\nतुझा न आवडता प्रियकर....XXX\nअजून पण भ्रमात आहेस..........न\nअजून पण भ्रमात आहेस..........न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t9582/", "date_download": "2018-05-24T13:50:11Z", "digest": "sha1:QUIROJ6JYGUM7MQ453JARYKTW7Q4MVAT", "length": 2995, "nlines": 84, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मुलींचं मन कुणालाही कळत नाही", "raw_content": "\nमुलींचं मन कुणालाही कळत नाही\nAuthor Topic: मुलींचं मन कुणालाही कळत नाही (Read 4636 times)\nमुलींचं मन कुणालाही कळत नाही\nमुलींचं मन त्यांना कळत नाही .\nमुलींचं मन कुणालाही कळत नाही\nRe: मुलींचं मन कुणालाही कळत नाही\nRe: मुलींचं मन कुणालाही कळत नाही\nRe: मुलींचं मन कुणालाही कळत नाही\nमुलींचं मन कुणालाही कळत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2015/09/marathi_10.html", "date_download": "2018-05-24T14:01:51Z", "digest": "sha1:MCL7BJ7KC5OPVMLJGNMQTYKRUIEADM34", "length": 7441, "nlines": 89, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 10 सप्टेंबर 2015", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 10 सप्टेंबर 2015\n 2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका\n1. माता व बालमृत्यू संदर्भातील ' ग्लोबल कॉल टू ऍक्शन समिट ' पहिल्यांदाच अमेरीकेबाहेर 2015 साली खालीलपैकी कोठे संपन्न झाली \n2. राणी गाइदिन्ल्यू ( Rani Gaidinliu ) यांचे 2015 हे जन्मशताब्दी वर्ष आहे . भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या धाडसी तरूणीला 1932 साली वयाच्या 16 व्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा झाली होती . तुरुंगातून त्यांची मुक्तता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच झाली . स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना ' पद्मभूषण ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते . त्यांना राणी ( Queen ) ही उपाधी पंडीत नेहरूंनी दिली होती . त्यांचा जन्म व मृत्यू कोणत्या पूर्वोत्तर राज्यात झाला \n3. 1965 च्या कोणादरम्यान लढल्या गेलेल्या युध्दास यावर्षी 50 वर्षे पूर्ण झाली \n4 . भारतीय महानिबंधक ( रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडीया ) च्या कार्यालयाने अलिकडेच प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार 2011 - 13 या कालावधीत देशात माता मृत्यू दराचे प्रमाण प्रति एक लाख जिवंत जन्मांमागे किती होते \n2007 - 09 या कालावधीत ते 212 इतके होते .\nसहस्त्रकातील विकास उद्दीष्टांनुसार (MDG) हे प्रमाण 140 पर्यंत येणे अपेक्षित आहे . 8 राज्यांनी हे उद्दीष्ट गाठले आहे - केरळ ( 61) , महाराष्ट्र ( 68 ), तामिळनाडू ( 79 ) , आंध्रप्रदेश (92) , गुजरात (112) , पश्चिम बंगाल (113) , हरियाणा (127), कर्नाटक (133 ).\n5. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 70 व्या आमसभेचे अध्यक्ष कोण आहेत \nB. बान की मून\n6. ' इंद्रधनुष ' हा द्विपक्षीय हवाई दल सराव कोणत्या देशांदरम्यान पार पडला \nA. भारत - इस्त्राइल\nB. भारत - अमेरिका\nC. भारत - इंग्लंड\nD. भारत - जर्मनी\nC. भारत - इंग्लंड\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/11/mpsc-current-1-nov-2014.html", "date_download": "2018-05-24T13:52:19Z", "digest": "sha1:XL5CRBPSA4ELDSDJOBPQTSFM3JNDVHOG", "length": 12550, "nlines": 120, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी-1 नोव्हेंबर 2014", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nचालू घडामोडी-1 नोव्हेंबर 2014\nमराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 604\n1. प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे \nA. डॉ. ए. सूर्य प्रकाश\nA. डॉ. ए. सूर्य प्रकाश\n2. कोणत्या फ्रेंच तेलकंपनीचे प्रमुख (सीईओ) ख्रिस्तोफ द मार्गेरी यांचा अलीकडे विमान अपघातात मृत्यू झाला \n3. भीमाशंकराच्या परिसरातील पडकई योजनेद्वारे आंबेगाव तालुक्यातील महादेव कोळी, ठाकर व कातकरी या आदिवासींच्या जीवनात बदल घडविण्याऱ्या आनंद हरदेव कपूर यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या संस्थेशी निगडीत होते \nमंचर-आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील आदिवासींना संघटित करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे 'शाश्वत' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक सदस्य आनंद हरदेव कपूर यांनी गेली ३० वर्षे या भागात कामाचे जाळे उभे केले. राज्य सरकारच्या आदिवासी उपयोजना समितीचे सदस्य, पडकई योजनेचे जनक, डिंभे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा लढा उभारणारे सेनापती, आदिवासी मच्छीमार सहकारी संस्थेचे संस्थापक अशी अनेक रूपे असलेल्या आनंद कपूर यांचे २४ ऑक्टोबरला निधन झाले.\nखरगपूरच्या आयआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या या बुद्धिमंताने आदिवासींना आपलेसे केले आणि सोप्या मासेमारीतून जगण्याचा पहिला मार्ग दाखविला.नापासांनी शिक्षण अर्धवट सोडू नये, यासाठी एक निवासी प्राथमिक शाळादेखील सुरू झाली आणि आदिवासी महिला-मुलांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्य शिबिरे आदिवासी पाडय़ात भरू लागली.\n'संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमा'अंतर्गत (यूएनडीपी) इक्वेटर इनिशिएटिव्ह हा प्रतिष्ठेचा पुरस्कार २०१२ मध्ये शाश्वतला जाहीर झाला. पुणे जिल्ह्य़ाच्या एका उपेक्षित कोपऱ्यात केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल ब्राझीलमध्ये झालेल्या परिषदेत आनंद कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता.\n4. इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथे झालेल्या वन्यजीवन चित्रपट महोत्सवात पांडा पुरस्कार (ग्रीन ऑस्कर) कोणत्या 27 वर्षीय भारतीय तरुणीला मिळाला \nतिला ज्या चित्रपटासाठी ग्रीन ऑस्कर मिळाले आहे त्याचे नाव 'सिरोक्को- हाऊ डड बिकेम स्टड' असे आहे. ही चित्रमय कहाणी ककापो प्रजातीच्या सिरोक्को या पोपटाची आहे. आता आपल्या पृथ्वीवर केवळ १२५ ककापो पोपट उरले आहेत व त्यांचे नामकरणही झाले आहे. न्यूझीलंडमध्ये आढळणाऱ्या व नष्टचर्याच्या मार्गावर असलेल्या ककापोला माओरी भाषेत निशाचर पोपट म्हणतात. त्यात सिरोक्को ही उपप्रजात आहे. त्यावर अश्विकाने गेल्या वर्षी अभ्यासाचा भाग म्हणून केवळ ४९३५० रुपये खर्च करून सिरोक्कोवरचा चित्रपट बनवला होता. त्याला आता पुरस्कार मिळाला आहे.\n5. केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे \n6. जोको विडोदो यांनी 20 ऑक्टोबर रोजी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली \n7. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक कोण आहेत \nसीमावर्ती भागातील भारतीयांवर हल्ले करून पाकिस्तान दबाव आणू शकत नाही, असे बजावत प्रत्येक आगळिकीला जशाच तसे प्रत्युत्तर देण्याचे धोरण ठेवून पाकिस्तानी रेंजर्स व लष्कराला नरमाईची भूमिका भाग पाडण्याची व्यूहरचना सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक देवेंद्रकुमार पाठक यांच्या युद्ध कौशल्य व अनुभवाची प्रचीती देत आहे.\n8. खालीलपैकी कोणता कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय राज्यशासनाने 2014 मध्ये घेतला \nA. 1 ते 15 जानेवारी\nB. 15 ते 28 फेब्रुवारी\nD. 1 ते 15 ऑगस्ट\n9. 26 जून 2014 पासून WTO-जागतिक व्यापार संघटनेचा 160 वा सदस्य देश म्हणून कोणता देश समाविष्ट करण्यात आला \n10. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धा कोठे होणे नियोजित आहे \nA. गोल्डकोस्ट सिटी (ऑस्ट्रेलिया)\nA. गोल्डकोस्ट सिटी (ऑस्ट्रेलिया)\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://moonsms.com/2014/06/fresh-marathi-adult-chavat-non-veg-joke/", "date_download": "2018-05-24T13:48:29Z", "digest": "sha1:A2YPP342LPP7ANZ5MQBY5UPUQCZMKPXI", "length": 8119, "nlines": 122, "source_domain": "moonsms.com", "title": " Fresh Marathi Adult Chavat Non veg joke sms - Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp", "raw_content": "\nforex piyasası nedir ekşi एका मुलीच्या Pच्चित माशी जाते ती डॉक्टर कड़े जाते आणि\npifiods=opzioni-binarie-di-domenica&5c7=15 माशी काढायला सांगते डॉक्टर म्हणतो एकदम सोप्पे आहे मी माज्या लंDला मध लावतो\nopcje binarne podatek तो तुज्या Pच्चित टाकतो माशी त्याला चिटकेल मग म़ी लंD बाहेर काढेल.\nbinäre optionen lüge मुलगी म्हणते ठीक आहे डॉक्टर मध लावून लवDA आत टाकतो\n व जोरात Zवु लागतो मुलगी ओरडत म्हणते डॉक्टर हे काय करता तसा डॉक्टर म्हणतो प्लान चेंज केला आहे आत्ता माशिला आतमधेच मारायची आहे.\nfollow url एकदा शिक्षिका गुलाब छाती मधोमध लाऊन वर्गात जाते\ndating affiliate products शिक्षिका : मुलांनो सांगा पाहु गुलाब टवटवीत का आहे \nclick शिक्षिका : मेल्यांनो पाण्यामुळे म्हणा की \nमुले : बाई देठ एवढा लांब आहे नव्हतं माहीत…\nखेड्यातली पोरगी पुण्यात शिकायला येते.\nचार वर्षात पोरीला पुण्याचे पाणी लागते.\nमुलगी -ममा माला टुला काही सांघायचंय\nआई- उगं ताकाचं भांडं लपवू नगंस, काय ते सपष्ट बोल.\nमुलगी -ममा , यू नो आय एम प्रेग्नंट\nआई- आर द्येवा , तुझा मुडदा बशीवला , ज्यानं पोट आणलं त्याची तिरडी उठली \nमुलगी – कुल माॅम, शांत हो , इटस अ काॅमन थिंग नाऊ डेज इट वाॅज जस्ट एन एक्सीडेंट, तो एक अपघात होता ममा , जस्ट एक्सीडेंट\nआई- तू याला एक्सीडेंट बोलती \nतू काय रस्त्याने चालता चालता लवड्यावर आपटलीस का \n८वी च्या परिक्षा वर्गा मध्ये एक कडक टीचर\nप्रत्येक विद्यार्थ्याना सांगत होती\nटीचर: ज्याने कोनी कॅपी आणली असेल\nत्याने मुकाट्याने इथे टेबल वर ठेवून जा \nतेव्हड्यात गोट्या उठला आणि\nटीचर हे सगळे असे नाय सांगनार\nतुम्ही प्रत्येकाचे खिसे तपासुन बघा \nटीचर: गुड आईड्या गोट्या \nचल मग सुरवात तुझ्या पासुन करुया \nआणि गोट्याच्या खिश्या मध्ये हाथ टाकते\nआणि झटकन हाथ बाहेर काढते आणि एक\nजोरात गोट्याच्या कानाखाली लावून देते\nगोट्या: काय झालं टीचर \nटीचर: कुत्र्या तुझा खिसा फाटलेला आहे हे तु\nमला आधी का नाय सांगीतलसं\nकोणी तरी हाथ धुवायला पानी आणा रे \nठाणे येथील तलावपाळी येथे घडलेला किस्सा (ठाणेकर मित्रांसाठी खास )\nएक आजोबा ‘इवनिंग वॉक’ घेत असताना केळयाच्या सालीवरून घसरून पडतात.\nमागून चालणाऱ्या दोन कॉलेजवयीन युवती त्यांना फिदी फिदी हसतात.\nआजोबा त्यांना शांतपणे म्हणतात –\n”हसू नका बाळीनो, या केळयावरच तुम्हाला आयुष्य काढायचे आहे.”\nप्रेयसी आणि तिचा प्रियकर शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग साठी जातात..\nमित्रानो LIKE किवा SHARE करा\n‘बागी 3’ का हिस्सा बनने के बारे में पूछा गया तो कृति ने कहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRRO/MRRO040.HTM", "date_download": "2018-05-24T14:24:24Z", "digest": "sha1:5JQQQWYJJOUST63CVBJHCOU3GVAPTL3F", "length": 7998, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - रोमानियन नवशिक्यांसाठी | टॅक्सीमध्ये = În taxi |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > रोमानियन > अनुक्रमणिका\nकृपया एक टॅक्सी बोलवा.\nस्टेशनपर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार\nविमानतळापर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार\nकृपया सरळ पुढे चला.\nकृपया इकडून उजवीकडे वळा.\nकृपया त्या कोप-याकडून डावीकडे वळा.\nआत्ता मला सवंड आहे.\nमी लगेच परत येतो. / येते.\nकृपया मला पावती द्या.\nमाझ्याजवळ सुट्टे पैसे नाहीत.\nठीक आहे, राहिलेले पैसे ठेवा तुम्ही.\nमला ह्या पत्त्यावर घेऊन चला.\nमला माझ्या हॉटेलवर घेऊन चला.\nमला समुद्रकिना-यावर घेऊन चला.\nबहुतेक लोक जेव्हा ते एक परदेशी भाषा बोलू शकतात तेव्हा खूप खुश असतात. परंतु काही लोक देखील 70 भाषांपेक्षा जास्त भाषांमध्ये कुशल आहेत. ते या सर्व भाषा अस्खलिखितपणे बोलू आणि अचूकपणे लिहू शकतात. ते नंतर असेही म्हटले जाऊ शकते कि काही लोक कमालीचे - बहुभाषिक आहेत. बहुभाषिकता शतकानुशतके आहे. अशा प्रकारच्या प्रतिभेच्या अनेक लोकांचे अहवाल आहेत. ही क्षमता कोठून येते हे अद्याप संशोधित झालेले नाही. यावर विविध वैज्ञानिक सिद्धांत आहेत. काहींचा बहुभाषिक व्यक्तींच्या मेंदूंच्या रचना वेगळ्या असल्याचा विश्वास आहे. हा फरक विशेषतः ब्रोका [Broca] केंद्रात दृश्यमान असतो. उच्चार मेंदूच्या या भागात उत्पन्न होतात. या विभागाच्या पेशी बहुभाषिक लोकांमध्ये वेगळ्या पद्धतीने बनलेल्या असतात. त्यांच्याकडून एक चांगला परिणाम म्हणून माहितीची प्रक्रिया करणे शक्य आहे. तथापि, या सिद्धांतांची पुष्टी करण्यासाठी पुढील अभ्यासात कमतरता आहेत. कदाचित काय निर्णायक आहे ही फक्त एक अपवादात्मक प्रेरणा आहे. मुले इतर मुलांकडून फार पटकन परदेशी भाषा शिकतात. कारण खेळताना ते भाषेचे मिश्रण करू इच्छिण्याच्या वस्तुस्थितीमुळे असे घडते. त्यांना समूहाचा एक भाग व्हायचे असते आणि इतरांशी संवाद साधायचा असतो. त्या म्हणण्यासह, त्यांचे शिकण्याचे यश त्यांनी अंतर्भूत केलेल्या त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते. दुसरा सिद्धांत हे सूचित करतो कि, मेंदूसंबंधीची बाब शिकण्याचा माध्यमातूनविकसित होत असते. अशा प्रकारे, आपण अधिक शिकतो, त्याप्रमाणे शिकणे सोपे बनते. ज्या भाषा एकमेकांसमानच असतात त्या शिकण्यासाठी देखील सोप्या असतात. म्हणून जी व्यक्ती डॅनिश बोलते ती व्यक्ती स्वीडिश किंवा नॉर्वेजियन भाषा लवकर बोलू शकते. अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. तथापि, काय खात्री आहे कि, बुद्धीमत्ता एक भूमिका बजावत नसते. काही लोक कमी बुद्धिमत्ता असूनही अनेक भाषा बोलतात. पण अगदी महान भाषिक अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीस भरपूर नियमांचेपालन करणे आवश्यक आहे. हे थोडे दिलासा देणारे आहे, बरोबर ना\nContact book2 मराठी - रोमानियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.morehacks.net/disney-magic-kingdoms-hack-tool-free/?lang=mr", "date_download": "2018-05-24T14:02:27Z", "digest": "sha1:LKDO2OS2YYGVXGDMB2USBMXP7XXIREW3", "length": 7346, "nlines": 52, "source_domain": "www.morehacks.net", "title": "Disney Magic Kingdoms Hack Tool Cheats DOWNLOAD", "raw_content": "\nआम्ही गेमसाठी म्हणता तयार,फसवणूक साधने,प्रशिक्षक साधने\nडिस्नी जादूची राज्ये खाच साधन मोफत\nडिस्नी जादूची राज्ये खाच साधन – Android / iOS / मॅक ओएस / विंडोज\n आपण नवीन असेल तर आपण सुरक्षितपणे ब्राउझ करत आहात हे मला माहीत आहे पाहिजे Morehacks.net आणि येथे आपण इच्छुक असलेल्या खाच साधने शोधू शकता. Now you reached the डिस्नी जादूची राज्ये खाच साधन पुनरावलोकन. This software has been recently published because the game डिस्नी जादूची राज्याची अतिशय लोकप्रिय झाला आहे. आपण खाच साधनाचा वापर एक अतिशय सोपे इच्छित असल्यास, या तुमच्यासाठी योग्य आहे.\nहिरे आणि जादू हा खेळ चलने आहेत, आणि आपल्या ”शत्रू”. आपण काही वर्ण अनलॉक करण्यासाठी किंवा काही देखणं पूर्ण करू इच्छित असल्यास आपण खूप frecquently रिअल पैसे भरावे लागेल. नाही आता ह्या बरोबर डिस्नी जादूची राज्ये खाच साधन आपण सक्षम असेल आपण या खेळ इच्छित सर्वकाही खरेदी. हे आपण महान पार्क तयार करण्यासाठी शक्ती आहे याचा अर्थ असा की. आणि विसरू नका: ते फुकट आहे\nआपण या फसवणूक साधन केले जाऊ शकते की काम फक्त एक नमुना पाहू शकता खाली:\nडिस्नी जादूची राज्ये खाच साधन दोन्ही वापरले जाऊ शकते Android आणि iOS साधने (साधन फसवणूक अनुप्रयोग रन करण्यासाठी खेळ समर्थन आवश्यक आहे). तसेच तो Mac OS X एक पीसी आवृत्ती आणि .dmg इंस्टॉलर आहे. त्यामुळे, इतर शब्दात या खाच साधन कोणालाही योग्य आहे. आपण PC साठी पूर्ण ट्युटोरियल आहे खाली & MAC आवृत्ती.\nसूचना पीसी & मॅक ओएस – डिस्नी जादूची राज्ये खाच साधन\nडाउनलोड करा डिस्नी जादूची राज्ये खाच\nपीसी आपला डिव्हाइस कनेक्ट करा / MAC आणि वर क्लिक करा ”डिव्हाइस शोधा” बटण\nइच्छित प्रमाणात करा व \"प्रारंभ खाच\" बटणावर क्लिक करा\nतेव्हा खाच प्रक्रिया पूर्ण, डिव्हाइस खंडीत आणि खेळ सुरू\nया खाच साधन आहे 100% वापरण्यासाठी सुरक्षित. प्रॉक्सी प्रणाली पूर्णपणे ज्ञानीही खाच प्रक्रिया हमी. खालील बटणावर आता डाउनलोड करा आणि जगात सर्वात मोठा disney पार्क सुरू\nश्रेणी: हा Android / iOS म्हणता\nया साइटवर काम फायली\n14741 साठी मतदान होय/ 37 यासाठी कोणतेही\nRoblox लाटणे साधन अमर्यादित Robux\nGTA वीरेंद्र ऑनलाईन मनी खाच\nस्टार स्थिर खाच साधन अमर्यादित नाणी\nपौगंड Patti भारतीय निर्विकार खाच साधन अमर्यादित चिप्स\nWhatsApp संभाषण पाहणे खाच साधन\nविंडोज 10 सक्रियन की डाउनलोड\nस्टीम पाकीट खाच मनी नागाप्रमाणे\nकॉपीराइट © 2018 खाच साधने – आम्ही गेमसाठी म्हणता तयार,फसवणूक साधने,प्रशिक्षक साधने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF.html", "date_download": "2018-05-24T13:22:44Z", "digest": "sha1:Q2ISMXWMASJ3HZWJPSJALTACQ6L7BWW3", "length": 30312, "nlines": 154, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "‘माध्यम’चं वेगळेपण आणि ‘आमादमी विदाऊट पार्टी’ » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog ‘माध्यम’चं वेगळेपण आणि ‘आमादमी विदाऊट पार्टी’\n‘माध्यम’चं वेगळेपण आणि ‘आमादमी विदाऊट पार्टी’\nसकारात्मक, विधायक काही घडत नाही, शहरी आणि त्यातही प्रामुख्यानं, मध्यमवर्गीयांची संवेदनशीलता हरवत चालली आहे, नमस्कार करावा अशी पाऊलेच दिसत नाहीत, आजची तरुण पिढी चंगळवादी झालीये, वाचन संस्कृती लोप पावते आहे… वगैरे खंत नेहेमीच कानावर पडते. प्रत्यक्षात शंभर टक्के तसं काहीच नसतं, नाहीच. समाजात खूप काही चांगलं घडत असतं पण, ते माहित नसल्यानं ही ‘लोकप्रिय’ किरकिर होत असावी. लोकही ही किरकिर एका कानानं ऐकतात आणि दुसऱ्या कानातून सोडून देतात\n‘गेल्या तीस वर्षापुर्वीचे लोक व त्यांच्या समजुती अथवा माझे प्रवासाची हकिकत (रोजनिशी)’ असं रेल्वेगाडीसारखं लांबलचक शीर्षक असलेलं गोविंद बाबाजी जोशी या लेखकाचं पुस्तक नुकतंच भेटीला आलं. मूळ पुस्तक १८९६ साली प्रकाशित झालेलं आणि सध्या अर्थातच दुर्मिळ होतं. महत्प्रयासे शोधून काढून ‘माध्यम प्रकाशन’ या मुंबईच्या प्रकाशकानं ते पुन्हा प्रकाशित केलंय. महत्वाचं म्हणजे, या पुस्तकाच्या ५०० प्रती राज्यातील ग्रंथालयांना नि:शुल्क वितरीत केल्या आहेत गोविंद बाबाजी जोशी यांनी १८६० नंतर भारतात सुमारे एक तप आणि तीन हजार मैल केलेल्या प्रवासाची हकिकत म्हणजे हे पुस्तक आहे. पाच मैल म्हणजे आठ कि.मी. असा आजच्या हिशेबानं हा एकूण प्रवास आहे. हा प्रवास घडला तेव्हा प्रवासाची साधनं किती अपुरी होती हे वेगळं सांगायला नको. त्या काळात गोविंद बाबाजी जोशी यांनी रेल्वे आणि बैलगाडीनं २२४१, जलमार्गानं २५७, घोड्यावर बसून १९१ आणि पायी १९० मैल प्रवास करताना लिहिलेली रोजनिशी म्हणजे हे पुस्तक आहे. तत्कालिन सामाजिक जीवन आणि देशाची स्थिती समजून घेण्यासाठी हे पुस्तक फारच उपयुक्त आहे. शैली आजच्या भाषेपेक्षा पूर्णपणे अपरिचित पण, रसाळ आणि गुंगवणारी आहे. त्यातून सुमारे दीडशे वर्षापूर्वी मराठी भाषेचा बाज कसा होता, हेही समजतं; आज साठीच्या उंबरठ्यावर किंवा साठीपार असलेल्या लोकांना नष्ट झालेले अनेक मराठी शब्द या पुस्तकात भेटतील आणि ‘हरवलं ते सापडल्याचा’ आनंद मिळेल. वाचकांच्या या पिढीला, ही रोजनिशी वाचताना कालौघात स्मृतीआड झालेल्या मराठी शब्दांच्या गतकातर आठवणीत रमण्याची संधीही नक्की मिळेल. पण ते असो, कारण या पुस्तकावर लिहिण्याचं प्रयोजन नाहीये.\nग्रंथालय शास्त्राचा विद्यार्थी असल्यानं हे पुस्तक आणि त्याची महत्ती ठाऊक होती. विद्यापीठाच्या ग्रंथालयात तेव्हा हे पुस्तक पाहिल्याचंच नाही तर, उत्सुकतेनं वाचल्याची पुसटशी आणि काहीच लक्षात न राहिल्याची स्पष्ट आठवण आहे. पण, माध्यम प्रकाशनाला इतकं दुर्मिळ आणि महत्वाचं हे पुस्तक का प्रकाशित करावं, मोफत वितरीत का करावं, हे काही कळेना. पुस्तकाच्या प्रस्तावनेतून आणि नंतर उन्मेष अमृते व अमित जठार यांच्याशी बोलल्यावर या प्रकाशनाचं वेगळेपण कळलं. चित्रपट व मालिका लेखक आणि दिग्दर्शक उन्मेष अमृते, आयटी क्षेत्रातील अमित जठार. जनसंपर्क क्षेत्रातील एका परदेशी कंपनीत राजकीय शाखेतील तज्ज्ञ गिरीश ढोके, अॅडव्होकेट असलेले विनायक मुणगेकर, शिक्षण क्षेत्रातले राजेंद्र जोशी, सिव्हील इंजिनीअर असलेले गिरीश गव्हाणे आणि कॅाल सेंटर संचालक सुशांत पोळ असा हा तेवीस ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील, मुंबईतला सात जणांचा ग्रुप आहे. हे सर्वजण अर्थातच उत्तम वाचक आहेत आणि स्वाभाविकच पुस्तक प्रेमी आहेत. काही तरी वेगळं करण्याची त्यांना उमेद आहे. ‘घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याची’ त्यांची त्यासाठी सहर्ष तयारी आहे. त्यातूनच ‘माध्यम प्रकाशन’ ही कल्पना पुढे आली. या कल्पनेचं वेगळेपण म्हणजे आता उपलब्ध नसलेली, खरं तर दुर्मिळ झालेली आणि मराठी समाज-भाषा-संस्कृतीचा ऐवज असणारी पुस्तकं चोखंदळ वाचक आणि अभ्यासकांसाठी प्रकाशित करण्याचं ठरवण्यात आलं. अनेकांशी संपर्क साधून महत्वाच्या शंभर दुर्मिळ पुस्तकांची यादी तयार करण्यात आली. गोविंद बाबाजी जोशी यांची वर उल्लेख केलेली ‘रोजनिशी’ हे त्यातलं पहिलं पुस्तक. या पुस्तकासाठी गणेश चुक्कल यांनीही आर्थिक मदत केली. दीर्घ शोध घेऊन हे दुर्मिळ असलेलं पुस्तक कसं मिळवण्यात आलं, याची उन्मेष अमृते यांनी पुस्तकात कथन केलेली हकिकत वाचण्यासारखी आहे. महत्वाचं म्हणजे आता पुढे, मराठीतील अशी शंभर दुर्मिळ पुस्तकं प्रकाशित करण्याचं माध्यम प्रकाशनानं ठरवलं आहे. ‘पुणे शहराचा पेशवाई नंतरचा इतिहास’, लेखक– शा. बा. मुजुमदार. ‘पेशवेकालीन सामाजिक आर्थिक इतिहास’, लेखक– रा. वि. ओतूरकर. ‘मराठी रंगदेवतेच्या १०० वर्षाच्या मौजा’, लेखक- पांडुरंग गणेश क्षीरसागर. जनाक्का शिंदे यांचं आत्मचरित्र (जनाक्का शिंदे या महर्षि वि. रा. शिंदे यांच्या भगिनी. हे आत्मचरित्र अप्रकाशित आहे.). ‘काही रहस्यमय क्रांतिकारक’, लेखक– हरिभाऊ जोशी. ‘सत्यशोधक समाज: हिरकमहोत्सवी ग्रंथ’, संपादक- माधवराव बागल. ‘महादजी आणि नाना’, लेखक- ह. रा. नवलकर (वाईच्या धर्म मासिकात भाऊशास्त्री लेले यांनी नाना फडणविसांवर लिहिलेल्या लेखांना उत्तर म्हणजे महादजी आणि नाना). ‘दख्खनचा प्राचीन इतिहास’, लेखक– रामकृष्ण गोपाळ भांडारकर. विस्मृतीच्या खाईत गेलेल्या या पुस्तकांच्या पुनर्प्रकाशनासाठी काम सुरु झालेलं आहे. माध्यम प्रकाशन या वर्षाअखेरीस पु. ल. देशपांडे यांना भारतातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी लिहिलेली पत्रे प्रकाशित करणार आहे. ‘अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं’ व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांना ५० वर्षात आलेली पत्रं म्हणजे, तो काळ आणि ‘पु.लं.’चं काम, यांचा बहुमुल्य दस्तावेज आहे असं ‘माध्यम’कारांचं म्हणणं आहे.\nप्रकाशन हा केवळ व्यवसाय नाही तर सर्जनांचं काम लोकापर्यंत पोहोचवण्याची तीही एक सर्जनशील नवनिर्मितीच असते अशी माझी धारणा आहे. व्यवसायाला प्राधान्य मिळून बहुसंख्य वेळा सर्वच प्रकाशकांकडून सर्जनशील निर्मितीचं काम होतंच असं नाही. पण, अनेकदा ते घडत असतं. माध्यम प्रकाशनानं व्यावसायिक दृष्टीकोन बाजूला ठेऊन सर्जनशील निर्मितीचं हाती घेतलेलं काम म्हणूनच अत्यंत महत्वाचं आणि कौतुक करावं असंच आहे. हे कौतुक केवळ प्रकाशनासाठी नाही तर, हे सातजण आणखी त्यापुढे गेलेले आहेत. गेली ८-९ वर्षे ‘मॉब’ या संस्थेच्या नावाखाली ते पाणी या विषयावर काम करीत आहे. रुपारेल कॉलेज, सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क, मुंबई फिल्म सिटी या काही ठिकाणी पर्जन्य जलसंधारणाचे प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आले आहेत. २-३ वर्षापूर्वी मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना, बीड जिल्ह्यातील ८ गावं दुष्काळमुक्त करण्यात संस्थेला यश आलेलं आहे. ‘मॉब’च्या प्रकल्पामुळे १७ लाख रुपये पाण्याचं बिल वाचल्याची पुण्यातील वाडिया कॉलेजने कबुली देणं, ही एक प्रकारे ‘मॉब’च्या कामाला मिळालेली पावतीच आहे. एकंदरीत काय तर, ‘वेडात दौडताहेत वीर सात’ अशी माध्यम नावाच्या या ग्रुपची कथा आहे. त्यांना त्यांचं हे ‘वेड’ कायम राखण्यासाठी शुभेच्छा.\nजाता जाता एक वडिलकीचा एक सल्ला- सगळ्यांनाच दुर्मिळ खजिन्यातील पुस्तकांचा हा ऐवज नि:शुल्क देऊ नका. अनमोल, दुर्मिळ फुकट मिळाल्याची जाणीव ठेवण्याची, त्याबद्दल कृतज्ञता बाळगण्याची जाणीव आपल्या समाजात बहुसंख्यांना नाहीये\n(संपर्क – उन्मेष अमृते ९१६७९३१०६१, विनायक मुणगेकर ९८७०५५१९९१ आणि अमित जठार ९८३३४२९९२२. ई-मेल: [email protected])\nआजच्या तरुणाईच्या भाषेत सांगायचं झालं तर एक ‘जबरा’ पुस्तक नुकतंच वाचनात आलं. पुस्तकाचं नाव आहे- ‘आमादमी विदाऊट पार्टी’, लेखक आहे- बब्रूवान रुद्रकंठावार आणि प्रकाशक – जनशक्ती वाचक चळवळ. बब्रूवान हे अर्थातच टोपणनाव आहे ते, धनंजय चिंचोलीकर या अत्यंत कमी बोलणाऱ्या पत्रकाराचं. संडे क्लब असो की मैफिल की कार्यक्रम, पत्रकार असूनही () धनंजय कमी का बोलतो याचं उत्तर, खास मराठवाडी ‘लहेजा’ असलेलं त्याचं लेखन वाचल्यावर मिळतं. ओठावरच्या भरघोस (भालचंद्र नेमाडेंची आठवण करून देणाऱ्या वळणाच्या) मिशात दडवलेल्या ओठांचा उपयोग धनंजय बोलण्यासाठी कमी करतो आणि बोलतो तेव्हा ते नेमकं असतं. श्रवण आणि निरीक्षणावर त्याचा भर असतो. ते निरीक्षण मग त्याच्या लेखनात उपहासात्मक (विनोदी नव्हे) शैलीत उतरतं. सध्या मराठी पत्रकारितेत तंबी दुराई आणि ब्रिटीश नंदी या दोघांचं झकास तिरकस शैलीतलं, अनेकांच्या टोप्या उडवणारं लेखन गाजतंय. तंबी दुराई तर ‘लोकसत्ता’त माझा सहकारी होता. पण, मोकळेपणानं कबूल करतो, तंबी दुराई, ब्रिटीश नंदी आणि असं लेखन करणाऱ्या कोणाही समकालीन लेखकांपेक्षा बब्रुवान रुद्रकंठावारचं लेखन, त्यात भरलेला भेदक उपहास सरस आणि आचंबित करणारा आहे. बब्रुवानचा भेदकपणा वास्तवाची जाणीव ज्या विषण्णता आणि अगतिकपणे करून देतो, ती पातळी खूप वरच्या दर्जाची आणि खोलवर अंतर्मुख करणारी आहे. बबऱ्या, दोस्त, बबऱ्याचा मुलगा गब्रु, दोस्ताचा मुलगा बारक्या आणि अधूनमधून बबऱ्या व दोस्त यादोघांच्या पत्नी (त्यांना नावं नाहीत ) धनंजय कमी का बोलतो याचं उत्तर, खास मराठवाडी ‘लहेजा’ असलेलं त्याचं लेखन वाचल्यावर मिळतं. ओठावरच्या भरघोस (भालचंद्र नेमाडेंची आठवण करून देणाऱ्या वळणाच्या) मिशात दडवलेल्या ओठांचा उपयोग धनंजय बोलण्यासाठी कमी करतो आणि बोलतो तेव्हा ते नेमकं असतं. श्रवण आणि निरीक्षणावर त्याचा भर असतो. ते निरीक्षण मग त्याच्या लेखनात उपहासात्मक (विनोदी नव्हे) शैलीत उतरतं. सध्या मराठी पत्रकारितेत तंबी दुराई आणि ब्रिटीश नंदी या दोघांचं झकास तिरकस शैलीतलं, अनेकांच्या टोप्या उडवणारं लेखन गाजतंय. तंबी दुराई तर ‘लोकसत्ता’त माझा सहकारी होता. पण, मोकळेपणानं कबूल करतो, तंबी दुराई, ब्रिटीश नंदी आणि असं लेखन करणाऱ्या कोणाही समकालीन लेखकांपेक्षा बब्रुवान रुद्रकंठावारचं लेखन, त्यात भरलेला भेदक उपहास सरस आणि आचंबित करणारा आहे. बब्रुवानचा भेदकपणा वास्तवाची जाणीव ज्या विषण्णता आणि अगतिकपणे करून देतो, ती पातळी खूप वरच्या दर्जाची आणि खोलवर अंतर्मुख करणारी आहे. बबऱ्या, दोस्त, बबऱ्याचा मुलगा गब्रु, दोस्ताचा मुलगा बारक्या आणि अधूनमधून बबऱ्या व दोस्त यादोघांच्या पत्नी (त्यांना नावं नाहीत ) यांच्या ठसकेबाज बोलण्यातून खणखणीत फटकेबाजी करत समुहाच्या जगण्याच्या विसंगतीवर, बब्रुवान व्रण न उमटवणारा पण, ठणका देणारा बोचकारा काढतो. ही त्याची खासीयत, त्याच्यात असलेलं सामाजिक भान आणि समंजसपणाचं लक्षण समजायला हवी. हे लेखन मोठ्या व्यासपीठावर, राज्यस्तरीय माध्यमात प्रकाशित झालं असतं तर, माझ्या म्हणण्याला बहुसंख्य मराठी वाचकांनी आनंदानं पसंतीची मान डोलावली असती, यात शंकाच नाही\nभाषा, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, आधुनिकता तसंच व्यक्ती आणि समाज याचं किती सूक्ष्म निरीक्षण आणि त्यावर विचार बब्रूवान रुद्रकंठावार करतो ते, मुळातूनच वाचण्यासारखं आहे. त्यासाठी त्यानं आज अनेकांकडून बोलल्या जाणाऱ्या अति इंग्रजीमिश्रित मराठी भाषेचा जो मराठवाडी तडका पेश केलाय तो पूर्णपणे अस्सल आणि झणझणीत आहे. इंग्रजी शब्दांचा भडीमार असूनही बब्रुवानच्या शैलीत ते इंग्रजी शब्द पूर्ण आणि सहज शरणागत होत मराठवाडी होतात, हेही या शैलीचं आणखी एक वैशिष्ट्य. इंग्रजीचं हे असं ‘मराठवाडी मराठी’ होणं, हे बब्रुवानच्या शैलीचं मोठं यश आहे. या शैलीची भुरळ पडून प्रस्तावनेचे पहिले काही परिच्छेद त्याच शैलीत लिहिण्याचा मोह ज्येष्ठ पत्रकार/लेखक अरुण साधू यांना आवरता आलेला नाही. ‘सिंथेसाईज्ड वुईथ इंग्लिश…डेडली कॉकटेल’ असं या लेखनाचं मोठं चपखल वर्णन अरुण साधू यांनी का केलंय ते समजण्यासाठी ‘आमादमी विदाऊट पार्टी’ हे पुस्तक वाचायला(च) हवं या श्रेणीतलं आहे.\nधनंजय उपाख्य बब्रुवानला मी गेल्या १७-१८ वर्षांपासून ओळखतो, वाचतो आहे. आता त्याची नं वाचलेली ‘न घेतलेल्या मुलाखती’ आणि ‘बर्ट्राड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी’ ही पुस्तकं वाचायची आहेत. धनंजय आणि बब्रूवान या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.\n(‘आमादमी विदाऊट पार्टी’, लेखक- बब्रूवान रुद्रकंठावार, प्रकाशक – जनशक्ती वाचक चळवळ, पुस्तकासाठी संपर्क – श्रीकांत उमरीकर – ९४२२८७८५७५)\nहवे आहेत, अंधाराची तहान लागणारे…...\nफडणवीसांचा ‘चव्हाण’ व्हायला नको…...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nमेरे शहर का माहोल अब सुहाना न लगे…\nदर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा\nहेरॉल्ड ते जेटली : भूषणावह नक्कीच नाही \nमुख्यमंत्री, ऐका ही अस्वस्थ समाजमनाची स्पंदनं…\nनांदेडच्या निकालाचा व्यापक अर्थ\nभाजपच्या खांद्यावरचा अवघड क्रूस \nउद्धव समोरचे कांटेरी आव्हान\nफडणवीसांचा ‘चव्हाण’ व्हायला नको…\nवसंतदादा, लालूपुत्र आणि जगण्याची शाळा \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AB%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-05-24T13:55:21Z", "digest": "sha1:REOFWCP5ID6P3PE4ZRSQ6RA5BSFET7AK", "length": 4756, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १५५० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १५५० चे दशक\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५२० चे १५३० चे १५४० चे १५५० चे १५६० चे १५७० चे १५८० चे\nवर्षे: १५५० १५५१ १५५२ १५५३ १५५४\n१५५५ १५५६ १५५७ १५५८ १५५९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १५५० चे दशक\nइ.स.च्या १६ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t2447/", "date_download": "2018-05-24T14:06:52Z", "digest": "sha1:6V2BK6B4CI2HN6NAM42DXUFNYMHR2J4H", "length": 4466, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको- क्षमा...एक नंबरी", "raw_content": "\nएक वयोवृद्ध फ्रेंच गृहस्थ क्षमायाचनेसाठी चर्चमध्ये गेले. अत्यंत नम्र स्वरात ते धर्मगुरूला म्हणाला, ‘‘माझ्याकडून घडलेल्या पापाबद्दल मला क्षमा असावी, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एका मध्यरात्रीच्या सुमारास एका सुंदर स्त्रीनं माझ्या घराचा दरवाजा ठोठावला. तिला आत घेतल्यानंतर तिनं स्वत:ला शत्रूपासून वाचविण्याची मला विनंती केली. दया येऊन मी तिला माझ्या घरातील माळ्यावर लपविलं.’’\n‘मित्रा, यात क्षमा मागण्यासारखं तुझ्याकडून काहीच घडलेलं नाही.’ धर्मगुरू, म्हणाले, ‘‘उलट आसऱ्यासाठी आलेल्या एका असहाय अबलेला आश्रय देऊन तू एक महान कार्यच केलंस.’’\n‘होय,’ गृहस्थ म्हणाले, ‘‘परंतु कृतक्षतेच्या पोटी म्हणा किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या कारणानं म्हणा, तिनं मला अनेकदा शरीरसुख दिलं आणि मी पण तिला भरपूर प्रतिसाद दिला.’’\n‘युद्धकाळात अशा गमतीशीर घटना घडतातच,’ धर्मगुरू म्हणाले, ‘‘तुम्हाला तुमच्या कृत्याचा खरोखरच पश्चात्ताप होत असेल तर तुम्ही क्षमेला पात्र आहात.’’\n‘माझ्या मनावरचं मोठंच ओझं दूर झालं,’ गृहस्थ म्हणाले, ‘एक प्रश्न विचारू का\n‘‘माळ्यावरच्या जागेला ती आता चांगलीच सरावली आहे, तरीही युद्ध संपल्याचं तिला सांगणं आवश्यक आहे का\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2008/07/blog-post_2608.html", "date_download": "2018-05-24T13:30:27Z", "digest": "sha1:YO5NKK3AQHBHTAYIH2554NK2JE265J6R", "length": 8465, "nlines": 103, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: अध्याय सात - छलिका", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nअध्याय सात - छलिका\n घेतला कथेने इथवर ॥\n चालवली अमुची बुद्धी ॥\n‘ती’ला जिंकिले होते त्यांनी \n केले तयांनी मम पाखरा ॥\n भाग होते निश्चित ॥\n अनिवार्य होते जनहो ॥\n मैत्री करणे भाग असे ॥\n वाट लावू शकतो साची \n घातक बनू शकतो खरा ॥\n अखंड ती सुदैवे ॥\n ध्यानी न येती तयांच्या ॥\n काय न आम्ही केले ॥\n थोडी माझ्या जीवा ॥\nपरी हेतु होते अमु्चे \n छलिकाविद्या नाव असे ॥\n त्यांना व्यसने करण्यास ॥\nअर्थात आम्ही होतो दूर नाही काढला जरा धू्र \nआमचा हा आगळा नूर कळलाच नाही कवणाला ॥\nकळवू त्याची मात सारी \n निरोप घेणे भाग मला \n सदैव पाठीशी असुद्या ॥\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय नऊ - मोर्चेबांधणी...\nअध्याय आठ - उपरती\nअध्याय सात - छलिका\nअध्याय सहा - समजुतीची ऐशी तैशी\nअध्याय पाच - वाटे हुरहुर....\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/seminar-on-company-secretary-course/", "date_download": "2018-05-24T13:59:44Z", "digest": "sha1:337JXQXUVYYKMQ7YCU6FMGBQNIFSX2H6", "length": 6715, "nlines": 140, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कंपनी सचिव’ अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन संपन्न | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कंपनी सचिव’ अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कंपनी सचिव’ अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लानिंग फोरम अॅड प्रोग्रेसीव्ह कमर्शियल्स या समितीतर्फे नुकतेच एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. ‘कंपनी सचिव एक रोजगार संधी’ या विषयावर कोल्हापूरयेथील श्रीमती. राजेश्री लंबे आणि रत्नागिरी येथील श्रीमती मुग्धा करंबेळकर यांनी विद्यार्थांशी संवाद साधला. कंपनी सचिव अभ्यासक्रमाची नोंदणी प्रक्रिया आणि परीक्षा पद्धती यावर चर्चा झाली. तसेच आजच्या स्पर्धात्मक काळात कंपनी सचिव हि भविष्यातील रोजगाराची चांगली संधी कशी ठरू शकते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.\nया कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख वक्त्यांचे स्वागत महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक प्रा. उदय बोडस यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लानिंग फोरमच्या समन्वयक प्रा. सीमा कदम यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. प्रथमेश आगाशे यांनी केले.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या श्री. गौतम शिंदे यांना शिक्षकेतर कर्मचारी भूषण पुरस्कार\nकोकण प्रज्ञा शोध परीक्षा डिसेंबर २०१६ चा निकाल जाहीर; अंतिम निवड परीक्षा दि. ५ मार्च २०१७ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/faq/questions-en/add-ons-en/where-can-i-find-the-informations-about-a-rikoooo-add-on-manual-readme-copyright", "date_download": "2018-05-24T14:11:48Z", "digest": "sha1:D3ZBC2HJSOKTWLZDJJHABM5VKRSFM5EM", "length": 7410, "nlines": 92, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "जेथे हस्तपुस्तिका, ReadMe.txt, कॉपीराइट इ आहेत?", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nसिम्युलेटर, अॅड-ऑन आणि वेबसाइटबद्दल प्रश्न\nजेथे हस्तपुस्तिका, ReadMe.txt, कॉपीराइट इ आहेत\nस्वयं-इन्स्टॉलरची आवृत्ती 10 किंवा + सर्व कागदपत्रांनिशी मध्ये स्थित आहेत माझे कागदपत्र फोल्डर किंवा दस्तऐवज आपल्या Windows आवृत्ती वर आधारित.\nआवृत्ती 10 पेक्षा कमी स्वयं-इंस्टॉलर या चरणांचे अनुसरण करा:\nहे विंडोज विस्टा, 7, 8 आणि 10 कार्य करते.\nडेस्कटॉप वर «वर क्लिक करा प्रारंभ मेनू », नंतर« वर सर्व प्रोग्राम्स »आणि« जा Rikoooo ऍड-ऑन»फोल्डर. आपण त्यावर क्लिक करता तेव्हा, आपण ऍड-ऑन आपण आपल्या संगणकावर स्थापित केले यादी सापडतील.\nOhter पद्धत, आपण सर्व आपले अॅड-ऑन मूळ फोल्डर, उदाहरणार्थ दस्तावेज समाविष्ट सापडतील: क: \\ कार्यक्रम फाइल्स (x86) मायक्रोसॉफ्ट खेळ मायक्रोसॉफ्ट फ्लाइट सिम्युलेटर एक्स \\ SimObjects \\ Airplanes \\ \\ \\ XXXX \\\nरविवारी ऑगस्ट 09 वर by rikoooo\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2018-05-24T13:27:30Z", "digest": "sha1:U2R6KEGA2DJUVNSCMTIYIGFTJMUNYT3Y", "length": 31021, "nlines": 154, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "नांदेडच्या निकालाचा व्यापक अर्थ » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog नांदेडच्या निकालाचा व्यापक अर्थ\nनांदेडच्या निकालाचा व्यापक अर्थ\nनांदेड महापलिकेच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला धूळ चारली आणि कॉंग्रेसला संजीवनी दिली; एवढ्यापुरता हा मुद्दा नाही तर त्यापलिकडे या निवडणुकीच्या निकालाचं महत्व आहे. भाजपची जबरदस्त हवा असल्याची जी काही चर्चा मिडियात होती ती वाचनात असतानाच निवडणूक सुरु झाल्यावर नांदेडात दोन दिवस होतो; त्याचवेळी मिडियाच्या त्या चर्चेत तथ्य नसल्याचं जाणवलेलं होतं. त्यामुळे अशोक चव्हाण आणि पर्यायानं कॉंग्रेसच्या विजयानं अजिब्बात आश्चर्य वाटलेलं नाही. नांदेड जिल्हा आणि या शहराचं चव्हाण कुटुंबीयावर प्रेम आहे. अगदी पोरसवदा असलेल्या अशोक चव्हाण यांना लोकसभेवर पाठवण्याइतकं ते प्रेम आंधळंही आहे; शिवाय या शहराचा जो कायापालट अलिकडच्या काळात झालेला दिसतो आहे त्यात अशोक चव्हाण यांचा वाटा मोठा आहे; वायफळ न बोलता, शांतपणे एकेक कार्यकर्ता जोडत जाण्याची, काम करण्याची अशोकरावांच्या कामाची शैली आहे. म्हणूनच २०१४च्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या नरेंद्र मोदी लाटेतही कॉंग्रेसच्या ज्या दोन जागा महाराष्ट्रात तरल्या त्यात एक अशोक चव्हाण यांची होती आणि दुसरी जागा काढण्यात अशोक चव्हाण यांचा वाटा होताच. ही निवडणूक सुरु असतांना स्वत:चा बालेकिल्ला म्हणवून घेणाऱ्या कोकणात, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सलग पराभव पदरी पडलेल्या नारायण राणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर यथेच्छ ‘गाली प्रदाना’चा कार्यक्रम केलेला होता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडला येवून जी पातळी सोडून टीका अशोकरावांवर केलेली होती ती नांदेडकरांना मुळीच रुचलेली नव्हती; त्या ‘गाली प्रदान’ संस्कृतीला हा विजय म्हणजे नांदेडकरांनी दिलेलं उत्तर आहे, हाही अशोक चव्हाण यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाचा एक अर्थ आहे.\nतरीही नांदेड महापालिकेच्या निकालाने भाजपचा परतीचा प्रवास सुरु झालेला आहे किंवा आगामी निवडणुकीतील भाजपच्या पराभवाचे हे शुभ संकेत आहेत असा राजकीय आत्मविश्वास व्यक्त करणं भोंगळपणाचं ठरेल. कारण गेली चाळीस वर्ष कणाकणानं आणि अलिकडच्या सात-आठ वर्षात वेगानं हात-पाय पसरलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाची घसरण होते आहे, याचं ठोस प्रमाण म्हणजे नांदेडचा निकाल नाही; भाजपच्या मतांत घसघशीत वाढ झालेली आहे, शिवसेनेची मते भाजपकडे वळली आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कॉंग्रेस पक्षाच्या आजवरच्या राजवटीतही असे काही अपेक्षित तर काही अनपेक्षित निकाल लागलेले आहेत आणि त्यामुळे लगेच झालेल्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकात कॉंग्रेसला दारुण पराभवाची चव चाखावी लागलेली आहे असं घडलेलं नाहीये. तरीही हा निकाल एक इशारा आहे हे ओळखण्या इतके देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते भानावर असतील असं समजू यात. कारण देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अलिकडच्या काळात आयारामांचे जे विधिनिषेधशून्य प्रयोग केलेले आहेत त्याला नांदेडचा निकाल ही थप्पड आहे. त्यातही नांदेडला तर भाजपकडून वस्तुस्थितीचं भान विसरलं गेलेलं होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. अलिकडच्या कोणत्याही निवडणुकीत हे गाव भाजपच्या बाजूने झुकलेलं नव्हतं; जनमताच्या या कौलाची जाणीव न ठेवता निवडणुकीतला विजय आणि अशोक चव्हाण यांना ‘चिरडून’ टाकण्याची मनीषा भाजपकडून बाळगली गेली होती. आयात केलेला एकही नेता, कार्यकर्ता स्वबळावर विजयी होण्याच्या क्षमतेचा नव्हता म्हणजेच, बुणग्यांच्या बळावर युध्द जिंकता येत नाही याची जाणीव भाजपच्या राज्य नेतृत्वाला नव्हती. शिवाय याआधी राज्याच्या अन्य भागात भरवशाची असलेली स्वत:ची संघटनात्मक शक्ती अधिक आयात केलेल्यांची ताकद अशी भाजपच्या विजयाची पायाभरणी अन्यत्र झालेली होती. नांदेडला मात्र भाजपच्या तिजोरीत याबाबतीत ठणठणाट होता. त्यामुळे या निवडणुकीत विजयाचे मनसुबे भाजप पाहत होता आणि प्रत्यक्षात ते ‘मुंगेरीलाल के हसींन सपने’ ठरणं स्वाभाविकच होतं साम-दाम-दंड-भेदाचा उपयोग येन केन प्रकारे करुन निवडणुका जिंकण्याच्या ‘या’ धोरणाबद्दल भाजपला फेरविचार करावा लागणार आहे, हा या निवडणुकीचा एक अर्थ आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं केलेल्या घोषणांची अंमलबजावणी लवकर होतच नाही; सरकारच्या निर्णयांचे फायदे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्यास अति हा शब्द थिटा पडावा असा विलंब होतोय. नांदेड जरी शहरी मतदार संघ असला तरी येथील बहुसंख्य लोकांची नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली आहे. कर्जमाफी ते आधी शेतकऱ्यांची प्रत्येक आघाडीवर जी काही परवड झाली आणि ज्या ज्या शहराच्या निवडणुकीत त्या शहरासाठी ‘दत्तक योजना’ देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्या त्या दत्तक योजना म्हणजे बुडबुडे ठरल्या, त्याचे पडसाद आज न उद्या उमटणार होतेच; हे सरकार नुसत्या घोषणा करतं, ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडण्यात अशोक चव्हाण यांचा शांत प्रचार यशस्वी ठरला. एमआयएमला आपण पाठिंबा दिला की, हिंदू मते संघटीत होतात आणि त्याचा भाजपला फायदा व फटका कॉंग्रेसला बसतो हे एव्हाना हळूहळू का होईना मुस्लीम मतदारांच्या लक्षात येऊ लागलं आहे, असा निष्कर्ष ढोबळमानाने काढता येण्यासारखी परिस्थिती नांदेडला निर्माण झालीये, ही देखील या निकालाची एक बाजू आहे. धार्मिक आणि जातीय वातावरण भाजपच्या राजवटीत जे काही प्रदूषित झालेलं आहे आणि अल्पसंख्याकामध्ये जी अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्याचा फटका या निवडणुकीत भाजपला बसला हाही असाच आणखी एक अर्थ आहे. कारण नांदेड हे काही कोणत्या एका जाती धर्माचे प्राबल्य असणारे शहर नाही त्यामुळे एका धर्माचे मतदार एकगठ्ठा वळले आणि भाजपचा पराभव झाला किंवा कॉंग्रेसचा विजय झाला असं म्हणता येणार नाही. केवळ मुंबईचाच विचार करायचा असेल तर शिवसनेने ग्रामीण महाराष्ट्रात निवडणुका लढवू नयेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे एखाद-दुसऱ्या सभेने वातावरण बदलवण्याचा करिष्मा आपल्याकडे नाहीये, हे उध्दव ठाकरे यांनी समजून घेण्याची नितांत गरज आहे, हाही या निकालाचा एक अर्थ आहे.\nनांदेडला फिरतांना जाणवलेली आणखी एक बाब तशी शुल्लक होती (पण ती शांतपणे काम करत होती) आणि ती म्हणजे लोकांचा विरोधी आवाज दडपण्याचे जे काही प्रयत्न अलिकडच्या काळात फडणवीस सरकारच्या अधिपत्त्याखालील प्रशासनाने केले त्याचा परिणाम. सरकार आणि भाजपच्या विरोधात असे जे काही अनेक मुद्दे एकत्रित आले, त्याचा परिणाम कॉंग्रेसच्या विजयात झालेला आहे. भले क्वचित पातळी सोडून किंवा सभ्यपणाच्या मर्यादा ओलांडणारी टीका समाज माध्यमे आणि मिडियातून भाजप आणि सरकारवर झाली असेलही; अर्थात हाच प्रयोग भाजपने लोकसभा निवडणुकीत आधी केलेला होता कॉंग्रेसच्या आजवरच्या सरकारांवर यापेक्षा खालच्या पातळीवरची टीका काही कमी प्रमाणात झालेली होती असं मुळीच नव्हे. काही प्रसंगी अतिनिष्ठा दाखवत म्हणजे ‘बाटगे जास्त कडवे असतात’ या चालीवर सरकार किंवा सत्ताधारी पक्षावर कडवी टीका करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे प्रयत्न प्रशासनाने केलेले नव्हते असं काही नाहीच. काही प्रसंगी तर प्रशासनाकडून तर स्वप्रतिष्ठा म्हणून कॉंग्रेस सरकारला धाब्यावर बसवून पत्रकार किंवा टीकाकारांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न झालेले आहेत. मात्र अशा वेळी कॉंग्रेसचे सत्ताधारी ‘जरा दम द्या आणि ताणू नका’ अशी भूमिका कशी घेत असत याची असंख्य उदाहरणे अनेकांना माहिती आहेत.\nया संदर्भातला एक स्वानुभव सांगतो- तेव्हा लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचा मी निवासी संपादक होतो. आमच्या वार्ताहराने ‘यादव’ आडनाव असलेल्या दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या हेव्यादाव्याची बातमी ‘नागपूर पोलीस दलातील ‘यादवी’ ” अशा शीर्षकाखाली प्रकाशित केली. ही बातमी म्हणजे जणू पोलीस दलात यादवी माजवण्यास प्रोत्साहन देणारी आहे पूर्ण चुकीचा अर्थ काढून पोलिसी दंडुका उगारण्यात आला; आमच्याविरुध्द राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा ही अतिशय गंभीर बाब असते आणि सरकारला विश्वासात घेऊन किंवा सरकारच्या संमतीनेच ही कृती व्हायला हवी होती. प्रत्यक्षात मात्र ती एका यादवाची दंडेली होती आणि त्याबद्दल तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तसंच गृहमंत्री आर. आर. पाटील यांना अंधारात ठेवण्यात आलेलं होतं, असं ही कारवाई झाल्यावर लक्षात आलं. ‘तो अधिकारी अति मुजोर आहे. सरकारचं म्हणणं जुमानत नाही’ अशी खंत दस्तुरखुद्द विलासराव आणि आर आर यांनी व्यक्त केली. या दोघांनीही सांगूनही तो आमच्याविरुध्दचा राजद्रोहाचा गुन्हा त्या यादवाने रद्द केला नाही पण, त्यावर पुढील कारवाई न करण्याबाबत आणि केल्यास काय गंभीर परिणाम होतील याची तंबी देण्यास विलासराव आणि आरआर विसरले नाहीत. पुढे अरविंद इनामदार यांच्या मध्यस्थीने ते प्रकरण सी समरी करण्यात आले, पण ते असो\nसरकारविरोधी मतप्रदर्शन केल्याबद्दल अशात काही युवकांवर( यातील मानस पगार, हर्षल लोहकरे हे युवक माझ्या संपर्कात आहेत) पोलिसांनी कारवाईचा बडगा अकारण उगारला; समाजमाध्यमांवर त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यात मुख्यमंत्री कार्यालयाचा हात होता अशी चर्चा रंगली. त्याच इन्कार झाला नाही. ही चर्चा काही देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर गेली नाही असे नव्हे पण, त्यांनी राज्यकर्त्याला शोभेसा मोठेपणा दाखवत हे प्रकरण निवळून टाकण्याची भूमिका घ्यायला हवी होती ती घेतली नाही. ‘अफवां पसरवण्याची अफाट क्षमता रा. स्व. संघासारखी अन्य कुणातही नाही’ असं शरद पवार यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं त्या रा. स्व. संघाशी निकटचं नातं असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईमागे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा हात ही अफवा असल्याचं कधी सांगितलं नाही की पोलिसांना आवर घालण्याचा समंजसपणा दाखवला नाही; त्याआधी भाजपचे प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर ठिय्या देणाऱ्या युवकांना ‘उचलण्यात’ अशीच दंडेलशाही झालेली होती. या घटनांची चर्चा नांदेडला विशेषत: मराठा आणि बहुजन युवकात होती, हे महत्वाचं आहे आणि हा युवक मतदार कॉंग्रेसकडे वळला असावा असं म्हणायला वाव आहे; हेही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचा चेहेरा म्हणून नीट समजून घ्यायला हवं.\nकॉंग्रेसची पाळंमुळं अजूनही महाराष्ट्रात रुजलेली आहेत आणि भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या ‘प्रयोगां’ना आवर घालता येतो हे नांदेडच्या निकालानं दाखवून दिलेलं आहे. पण, त्यामुळे हुरळून जाण्याचं कारण नाही; ही केवळ सुरुवात आहे. कॉंग्रेसमध्ये चांदा ते बांदा असं गावोवाव फोफावलेलं मतभेदांची विषवल्ली कापून टाकत, मरगळ झटकून, शांतपणे एकेक वीट रचत काम करण्याची आणि भाजपच्या विरोधात जनमत संघटीत गरज आहे.\n-आणि हो, नारायण राणे यांना अशोक चव्हाण यांची ताकद आणि महाराष्ट्र समजलेला नाही हेही या निकालानं समोर आणलं आहे; आता तरी इतरांना तुच्छ लेखण्याची सवय नारायण राणे सोडतील अशी अपेक्षा बाळगणं व्यर्थ आहे.\nसंपर्क +९१९८२२०५५७९९ | [email protected]\n​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी\n‘ना.घ.’चं मेहेकर आणि मोझार्टचं साल्झबर्ग…...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\n‘हमो’ नावाचा न झुकलेला डेरेदार वृक्ष \nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळण\nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे\nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\n‘ना.घ.’चं मेहेकर आणि मोझार्टचं साल्झबर्ग…\nहेरॉल्ड ते जेटली : भूषणावह नक्कीच नाही \n‘नेकी’ला वाळवी आणि पवार ‘योग’ \nकर्कश्श, टोकाचे एकारलेले राजकारण \nराज ठाकरे आणि नेमाडेंची ताशेरेबाजी \nविश्रामगृह नावाची ​(बकाल झालेली) ​संस्कृती…\nदर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा\nजांबुवंतराव नावाचं एकाकी वादळ\nमुंडेंनंतरचा गेम चेंजर कोण \n‘टिस’ही तुळजापूरचे आणि दुष्काळाचे मळभ…\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2915\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-25-november-2017/", "date_download": "2018-05-24T14:09:55Z", "digest": "sha1:D4MFAPZK5LAH7NPJSGVYCDLAEKLLSAYS", "length": 12190, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 25 November 2017- MPSC UPSC IBPS Exam", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला हैदराबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील.\nस्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) ने देशातील पहिल्या एकात्मिक जीवनशैली आणि बँकिंग डिजिटल प्लॅटफॉर्म ‘योनो’ (You Only Need One) चे अनावरण केले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही योजना सुरू केली.\n11 व्या आशिया पॅसिफिक स्क्रीन पुरस्कारांमध्ये (एपीएसए) अभिनेता राजकुमार राव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून घोषित करण्यात आले. मयांक तिवारी आणि अमित वी मसूरकर यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला.\nअनुभवी अभिनेता अनुपम खेर यांचा ‘खिर’ या लघुपटाने वॅनकूवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म पुरस्कार पटकावला आहे.\nआसामचे प्रमुख चित्रपट अभिनेते बीजू फुकन यांचे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते.\nफुटबॉल महासंघाच्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ 105 व्या स्थानी आहे.\nदक्षिण कोरियातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, मोहक, कला, संस्कृती आणि वारसा दाखविणारे गुरूग्राम दोन दिवसांचे दक्षिण कोरियन संस्कृती आणि पर्यटन महोत्सव ‘कोरिया फेस्टिवल 2017’ चे आयोजन करतील.\nसिस्कोचे अध्यक्ष जॉन चेंबर्स हैदराबाद येथे वार्षिक जागतिक उद्यमी सम्मेलन (जीईएस) साठी अमेरिका-भारत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे व्यावसायिक प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व करतील. हे तीन दिवसांचे सम्मेलन 28 नोव्हेंबरपासून सुरू होईल.\nआर्थिक कामकाजावरील कॅबिनेट कमिटीने ‘प्रधान मंत्री महिला शक्ती केंद्र’ या नव्या योजनेची मंजुरी दिली.\n19 ते 26 नोव्हेंबर 2017 रोजी, युवक महिला विश्व चॅम्पियनशिप, 2017 गुवाहाटी, आसाममध्ये आयोजित केली आहे\nPrevious (West Central Railway) पश्चिम-मध्य रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 1156 जागांसाठी भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%BE.html", "date_download": "2018-05-24T13:32:53Z", "digest": "sha1:B5UTRVL4G5P2GFB6CGNKYTUZ4XNTDFW3", "length": 38800, "nlines": 167, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "शुभ शकुनाच्या ओल्या रेषा! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog शुभ शकुनाच्या ओल्या रेषा\nशुभ शकुनाच्या ओल्या रेषा\nआसाराम लोमटे, अक्षयकुमार काळे, अनिल पिंपळापुरे या यार-दोस्तांना वर्ष सरता सरता मोठे सन्मान मिळाले; आनंद विश्वव्यापी झाला. २०१६नं भरल्या मनानं निरोप घेतांना येणारं नवीन वर्ष अशा अनेक आनंददायी बातम्यांचं असेल अशा जणू शुभ संकेताच्या ओल्या रेषाच आखल्यासारखं वाटलं.\n१९९८च्या मी महिन्यात माझी महिन्यात ‘लोकसत्ता’च्या औरंगाबाद कार्यालयात बदली झाली तेव्हा मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यात आणि सुमारे ९० तालुक्यात मिळून लोकसत्ताचे जेमतेम तेरा वार्ताहर होते. त्यापैकी बहुतेकांनी आचार्य अत्रे यांची पत्रकारिता पाहिलेली होती आणि लोकसत्तातला द्वा. भ. कर्णिक, ह. रा. महाजनी यांचा जमाना पाहिलेला होता थोडक्यात हे सर्व वयाने किमान साठी तरी पार केलेले होते. त्यांनी पत्रकारिता सुरु केली तेव्हा आणि १९९८च्या पत्रकारितेत यंत्र-तंत्र तसंच मानसिकता अशा सर्वच पातळ्यांवर मोठे परिवर्तन झालेलं होतं. पत्रकारितेला वृत्तवाहिन्या, माहितीच्या महाजालाचं ( इंटरनेट थोडक्यात हे सर्व वयाने किमान साठी तरी पार केलेले होते. त्यांनी पत्रकारिता सुरु केली तेव्हा आणि १९९८च्या पत्रकारितेत यंत्र-तंत्र तसंच मानसिकता अशा सर्वच पातळ्यांवर मोठे परिवर्तन झालेलं होतं. पत्रकारितेला वृत्तवाहिन्या, माहितीच्या महाजालाचं ( इंटरनेट ) भुरळ पडलेली होती. लोकसत्ताचं मराठवाड्यातील हे नेटवर्क काही भावी योजनांचा विचार करता, टेक्नोसॅव्ही, तरुण आणि काळाला साजेसं बदलण्याची गरज होती. तत्कालिन संपादक अरुण टिकेकर यांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकलेली होती. सोबतीला वितरण विभागाचा अधिकारी मुकुंद कानेटकर होता. मग सुरु झालेल्या त्या शोध मोहिमेत आसाराम लोमटे याची भेट झाली.\nआसारामच्या अत्यंत देखण्या अक्षराचा प्रभाव लगेच पडला. त्याच्या बातमी लेखनाची शैली ठाशीव. कोणताही फाफटपसारा नाही की अनावश्यक तपशील नाहीत; सहाजिकच आसाराम आवडता वार्ताहर झाला. प्रथमदर्शनी लक्षात आला तो त्याचा बुजरा स्वभाव. त्याही काळात तो मोजकं पण ठाम बोलायचा आणि तेही टणटणीत आवाजात. ते बोलणं त्याच्यातील वाचन आणि त्यातून आलेली समज याचं नितळ ‘पाणी’ किती डोहखोल आणि निर्भेळ चविष्ट आहे, याची ठोस जाणीव करुन देणारं असायचं, अजूनही आहे. तेव्हा तो शिकत होता, एका स्थानिक वृत्तपत्रात बातमीदारी करत होता; उदरनिर्वाहासाठी त्याची धडपड सुरु होती. महत्वाचं म्हणजे तो कथालेखन करत होता. ओळख झाली तेव्हा आसाराम लेखणीच्या टोकावर वसलेला होता; अजूनही आहे. त्या लेखणीचा ब्लडग्रुप रानवेडा, नातं गावच्या मातीशी आणि लेखणीतली भावना मातृहृदयी; हे सगळं लखलखीत अस्सल होतं. हळूहळू एकेक चिरा ढासळत भग्न होत जाणाऱ्या कृषी व्यवस्थेतील माणसाचं दररोजचं कोसळणं, खंगणं आणि त्यामुळे मनाची कालवाकालव करणारी शैली, हे त्याचं कथालेखन वैशिष्टय वाचकाला अंतर्बाह्य सुन्न करणारं, स्वतंत्र बाजाचं आणि म्हणूनच स्तिमित करणारं होतं.\nते कथालेखन आसाराम आणि आम्हा उभयतांतलं नातं आणखी घट्ट करणारं ठरलं. तसा तो वयानं माझ्यापेक्षा खूपच लहान; त्यामुळे असावं बहुदा, माझ्या मनात त्याच्याविषयी ममत्वच असायचं, आजही आहे. ते दिवस; त्याचं लेखन वयात आणि बहरात येण्याचे होते. तो तेव्हाही त्याच्या व्यक्तीगत आयुष्याविषयी फारच कमी बोलायचा पण, जे जे काही बोलला त्यातून त्याची जडण घडण समजत गेली. आईनं उपसलेल्या घोर कष्टांचा त्याच्यावर झालेला खोलवर संस्कार आणि अभावग्रस्त जगण्याचा उमटलेला कधीही न पुसला जाणारा ओरखडा जसजसा समजत गेला; तसतसं आमच्यातली ममत्वाची वीण आणखी घट्ट होत गेली. महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया अतिशय शांतपणे आणि नैसर्गिक सहजपणे घडत गेली. ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता’ या समजाला छेद देणारा स्मिता स्मृती वार्षिक अंक मी संपादित केला तेव्हा त्याला त्याच्या आई(बाई)वर लिहायला सांगितलं. आवर्जून वाचावं असं ते लेखन आहे. आसाराममध्ये आई किती खोलवर झिरपलेली आहे हे त्या लेखातून व्यक्त झालंय. तो लेख वाचल्यावर त्या घनगर्द अवकाळी पावसाळी सायंकाळी माझ्याही मनात आईच्या आठवणीचे कातर दीप उजळले…मी निशब्द झालो काही वेळ. (आता ते लेखन साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘आई’ या पुस्तकरूपाने उपलब्ध आहे.) असं हे आमचं आजवर कधीच उघड न झालेलं नातं; त्यामुळेच आसारामला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याची बातमी कळली तेव्हा मला भरजरी आनंद झाला.\nआसारामच्या ‘इडापीडा…’चं प्रकाशन अरुण साधू आणि माझ्या प्रमुख उपस्थितीत व्हायचं ठरलं. पण, अचानक बर्मिंगहॅमला जावं लागल्यानं मी त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो नाही. आसारामच्या ‘अलोक’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा सन्मान प्राप्त झाला म्हणून नव्हे पण, त्याच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाची ती एक फार महत्वाची संधी गमावली याची कांटेरी रुखरुख आजही माझ्या मनात आहे. साहित्य अकादमीचा हा सन्मान ही आसारामची सुरुवात आहे. त्याच्यातली लेखनक्षमता बहुपेडी व्यापक आहे; म्हणूनच आणखी मोठ्या उंचीच्या लेखनाची त्याच्याकडून अपेक्षा कायम राहणार आहे. अशा सन्मानामुळे सभोवताली गोळा होणाऱ्या खुज्या उंचीच्या आणि किरट्या वृत्तीच्या जमावात आसारामचं मन रमणार नाही, मानवी मनाच्या तळाचा वेध घेणाऱ्या पुढच्या लेखनात तो मग्न होईल याची खात्री मला आहे.\nडोंबिवलीत भरणाऱ्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांची निवड झाल्यानं आणखी एका मित्राचा मोठा सन्मान झाल्याचा निस्वार्थ आनंद झालाय. १९८१च्या जानेवारी महिन्यात पत्रकारिता करण्यासाठी मी नागपुरात पाय टाकला आणि पहिल्याचं काही महिन्यात ज्या अक्षय ओळखी झाल्या त्यात तेव्हा लक्ष्मी नगरात पहिल्या मजल्यावर राहाणारा अक्षयकुमार काळे आहे; म्हणजे आमच्या स्नेहाला आता तीन तपं उलटली आहेत. या तीन तपात अक्षयची समीक्षा आणि कवितेवरची निष्ठा तसूभरही ढळलेली नाही. मराठी साहित्यात ‘काव्य समीक्षा’ हा एक गंभीर पैलू त्यानं रुढ केला. एरवी दुर्बोध समजले जाणारे कविवर्य ग्रेस आणि त्यांची कविता अक्षयने समजावून सांगितली. त्या दुर्बोध समजल्या समजल्या कवितेची समीक्षाही मांडली आणि ग्रंथबध्द केली.\nमितभाषी अक्षयकुमार काळे याचं बहुसंख्य लेखन समीक्षा आणि त्यातही काव्यसमीक्षा या प्रकारात मोडणारं आहे. ‘सूक्तसंदर्भ’, ‘कविता कुसुमाग्रजांची’, ‘अर्वाचीन मराठी काव्यदर्शन’, ‘मर्ढेकरांची कविता – आकलन आस्वाद आणि चिकित्सा’, ‘ग्रेसविषयी’, ‘प्रतितिविभ्रम’, ‘गालिबचे उर्दू काव्यविश्व अर्थ आणि भाष्य’, ‘गोविंदाग्रज समीक्षा’ ही अक्षयची ग्रंथसंपदा. शिवाय अनेक पुस्तकांचं संपादन अक्षयच्या खाती जमा आहे. त्याचं ‘गालिब’प्रेम छंदातून आणि व्यासंगात बदललं आणि त्यातून मोठं लेखन झालं. समीक्षक हा काही फार वाचकांना माहिती असणारा नसतो आणि लोकप्रिय तर नसतोच नसतो​ ​​ ​अक्षयकुमार काळे यांनी केलेल्या समीक्षेचा दर्जा काय, ती समीक्षा योग्य आहे किंवा नाही हा चर्चेचा आणि प्रतिवादाचा मुद्दा नक्कीच आहे. ​पण काळे यांचं लेखन माहिती नसताना साहित्य संमेलनाच्या ​अध्यक्षपदी निवड झाल्यावर विशेषत: मुंबई-पुण्यातील माध्यमात अक्षय काळेवर टीका झाली; कोण हे काळे, अशीही पृच्छा झाली. अर्थात​​च, ​हे सगळं अज्ञानमूलक आणि फारच उथळ होतं.\nप्रकाशित झालेलं प्रत्येक बरं-वाईट अक्षर आणि त्याचा लेखक समाजातल्या प्रत्येकाला माहिती असणं शक्यच नसतं पण, माध्यमातील लोकांनी ते माहिती घेऊन जबाबदारीच्या भावनेनं लिहिणं अपेक्षित असतं. मात्र; आपल्याला जे माहिती नाही ते अन्य कोणालाच माहिती नाही किंवा टोकाला जात ते तसं काही अस्तित्वातच नाही अशी तुच्छतावादी मानसिकता असणारा एक कंपू सध्या माध्यमं आणि समाज माध्यमांत उदयाला आलाय. प्रत्येक घटना/निर्णय म्हणा की वक्तव्यावर, कोणताही सारासार विवेक न बाळगता हा घटक कायम तुच्छ प्रतिक्रिया व्यक्त करत असतो आणि तीही अतिशय घाईत. अशा तुच्छतावादी तसंच नकारात्मक वृत्तीच्या लोकांकडे आणि त्यांच्या अज्ञानमूलक प्रतिक्रियांकडे फार लक्ष न देण्याची अक्षय काळेची कृती अनेकांना खटकली असली तरी ती त्याच्या परिचित प्रवृत्तीला साजेशीच आहे. प्रतिवाद म्हणा की खंडन मृदूपणे करावं, आक्रस्ताळेपणानं आणि अज्ञानातून नाही; हा अक्षयचा स्वभावच आहे. नागपूरच्या मित्रवर्तुळातला आधी श्रीपाद भालचंद्र जोशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आणि आता अक्षयकुमार काळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विजयी झाला. दोस्तयारांचे असे सन आपल्या जगण्यावर आनंदाची शीतल सावली धरत असतात.\nडॉ. अनिल पिंपळापुरे लिखित ‘खगायन’च्या प्रकाशनप्रसंगी डावीकडून वनमहर्षि मारुती चितमपल्ली , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी , प्रवीण बर्दापूरकर आणि डॉ. अनिल पिंपळापुरे\nडॉ. अनिल पिंपळापुरे याला वनराईचा पुरस्कार मिळाल्यानं स्वत:लाच पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्हावा, अशी आमची गर्भरेशमी दोस्ती आहे. अनिलच्या भाषेत सांगायचं तर आमची यारी चाळीस वर्ष ‘मुरलेली’ आहे आम्ही शिकलो एकाच काळात, तारुण्यातील फंडे करण्याचा, कडकीचा आणि खिशात चार पैसे खुळखुळण्याच्या ‘श्रीमंती’चे आमचा जगण्यातले असे सर्व दिवस एकमेकाच्या सोबतीचे आहेत; एवढंच कशाला आम्ही प्रेम आणि प्रेमविवाह करण्याच्या दिवसातलेही एकमेकाशी गुजगोष्टी करणारे यार आहोत. डॉक्टर म्हणून अनिल हा व्यवसायानं यशस्वी व कुशल डेंटीस्ट आहे; पक्षी निरीक्षण हा त्याचा श्वास आहे; लेखन वाचन त्याची आवड आहे पण, एक मित्र म्हणून तो एक चैतन्यदायी अबोल प्रेरणा आहे हे अनेकांना ठाऊक नसेल; नाहीच.\nइतक्या मुरलेल्या मैत्रीच्या स्मरणरंजनाचे कढ कातर व भावनाप्रधान असणं स्वाभाविक असतं पण, त्यापलीकडे जाऊन सांगतो, जगण्याला प्रत्यक्ष भिडण्याच्या अनिलच्या चैतन्यदायी सकारात्मकतेचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मित्र म्हणून अनिल अतिशय उमदा या सदरात मोडणारा आहे. त्याच्या तब्येतीच्या कुरबुरी १९८५-साली सुरु झाल्या; त्या कुरबुरी साध्यासुध्या नव्हत्या.(त्या कुरबुरींना ‘बारीकसारीक’ म्हणणं हा अनिलचा उमदेपणा आणि त्याचा जगण्याचा दृष्टीकोन त्यात आहे.) घडलेल्या त्या घटनेचं स्मरण नको. पण, अनिल त्या संकटाला त्या वयाला न साजेशा विलक्षण धीटपणे सामोरा गेला. जगण्याची अथांग इच्छाशक्ती आणि सकारात्मक वृत्ती हेच त्याचं त्यामागचं भांडवल असावं. अनिलनंआजारालाही सहकार्य केलं आणि उपचारालाही प्रतिसाद चांगला दिला. महत्वाचं म्हणजे आजारातून उठल्यावर खचून न जाता-निराश न होता, दैनंदिन चर्येतून इतरांसमोर एक जगण्याचं मॉडेल उभं केलं आणि तेही कोणताच गाजावाजा न करता. जगण्याचे स्वत:चे मापदंड त्याने ठरवून घेतले मात्र; त्याचा जाच अन्य कुणालाही होऊ दिला नाही. ते कारण समोर करुन त्यानं क्लिनिकला एकही दिवस दांडी मारली नाही.\nजगण्याच्या त्या अनपेक्षित वळणावर पुन्हा वैद्यक व्यवसाय करतानाच तो निसर्गाकडे वळला आणि तो पक्षी निरिक्षणाच्या क्षेत्रात स्थिरावला. तिकडे त्यानं काही महत्वाचे टप्पे गाठले आणि पुन्हा एकदा हृदय विकाराचा तोच अनुभव अनिलला सामोरा आला. दरम्यानच्या काळात ह्र्द्यावरील उपचाराच्या क्षेत्रात वैद्यकशास्त्राने अचंबा वाटावा अशी प्रगती केलेली होती तरी वेदना रुग्णाला सहन कराव्या लागतातच नं. पुन्हा त्या वेदनाचक्राला भेदून अनिल उभा राहिलाय. त्यानंतरच त्याचं स्तंभलेखन झालं, ‘खगायन’ हे पुस्तक आलं. कोणतीही कुरकुर न करता इतरांना प्रेरणादायी ठरणाऱ्या सकारात्मकतेनं व चैतन्यानं जगण्याला भिडणाऱ्या अनिलला मिळालेला पुरस्कार आपल्यालाही मिळालेला आहे असं आम्हा अनेक मित्रांना म्हणूनच वाटतं नवीन वर्षाचं स्वागत करतांना अनिल पिंपळापुरेसारखी सकारात्मकता, चैतन्य सर्वांमध्ये निर्माण व्हावं आणि सर्वांना नवीन वर्ष आनंद तसंच उत्तम आरोग्याचं जावो, या मन:पूर्वक शुभेच्छा.\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासोबत राजकारणापलीकडच्या गप्पा \nसरत्या वर्षातल्या दोस्तयारांचा विषय निघालेला असतांना एका राजकारणी स्नेह्याची झालेली भेट आठवली – माजी आमदार आणि मित्रवर्य श्रीकांत जोशी यांची कन्या नीलम हिच्या विवाहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादला आले होते. त्या वेळी अर्थातच हजर राहण्याचं आवर्जून आमंत्रण होतं.\nमुख्यमंत्री येण्याआधी आलेल्या मान्यवरांपैकी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची सुमारे एका तपानंतर म्हणजे, तब्बल बारा वर्षानी भेट झाली. ‘काय बर्दापूरकर…’ अशी पूर्वपरिचित हाळी देत अतिशय अकृत्रिम अगत्यानं हरिभाऊ बागडे भेटले.\nमुख्यमंत्री येण्याआधी आणि मुख्यमंत्री व-हाडींसोबत चहापानात रमले आणि परतीच्या मार्गावर लागले त्या टप्प्यात हरिभाऊ बागडे यांच्याशी गप्पा झाल्या. हरिभाऊ बागडे यांना परिवारात नानासाहेब म्हणतात. ते सर्वप्रथम विधानसभेवर विजयी झाले ते १९८५ मध्ये. आम्हा पत्रकारांच्या पिढीची मंत्रालय आणि विधिमंडळ वृत्तसंकलनाची ती जेमतेम सुरुवात होती. सहाजिकच त्या काळातील आठवणींच्या हिंदोळ्यावर गप्पा सुरु झाल्या त्या गंगाधरराव फडणवीस यांच्यापासून.\nसेना-भाजप युती सरकारच्या काळात हरिभाऊ बागडे रोजगार हमी योजना मंत्री होते. तेव्हा मी मुंबईत होतो. या खात्यातील गैरव्यवहाराच्या अनेक सुरस कथा, अहवाल माझ्याकडे स्त्रोताकडून बिनबोभाट नियमित पोहोचत आणि हरिभाऊ बागडे यांना मनस्ताप देणाऱ्या बातम्या मी तितक्याच नियमितपणे देत असे. त्यातच जालना भूखंड घोटाळ्यातील एका सूत्रधारानं हरिभाऊ बागडे यांच्या नावाचा गैरवापर केला आणि माझं टीकास्त्र धारदार झालं. गैरव्यवहार काही मंत्री हरिभाऊ बागडे यांनी केलेला नव्हता किंवा करायला सांगितलेला नव्हता पण, ते त्या खात्याचे मंत्री होते नं या बातम्या, टीका आली की तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि तेव्हा पक्षाचे संघटन सचिव असलेले श्रीकांत जोशी जाम वैतागत पण, स्वच्छ आणि सालस हरिभाऊ बागडे यांनी मात्र त्या काळात कधीही त्रागा केला नाही.\nआमच्या या, परवाच्या भेटीत गडद राजकीय रंगाचा चष्मा बाजूला ठेऊन हरिभाऊ बागडे अकृत्रिम सलगीनं वागले. ‘त्या’ कोणत्याही कटू आठवणींना त्यांनी स्पर्श केला नाही. एखाद्या वडीलधाऱ्याप्रमाणं आस्थेवाईकपणे पत्नी, मुलगी अशा कौटुंबिक चौकशा केल्या. माणसं माणसाशी राजकारणाबाहेर येऊन वागतात हे अनुभवतांना छान वाटलं.\nमी नेहेमीच म्हणतो, राजकीय विचाराच्या पलीकडे जाऊन राजकारण्यात एक माणूस दडलेला असतो; त्याचा प्रत्यय हरिभाऊंच्याही या भेटीत आला. मग मी म्हटलं. ‘नाना आपण एक फोटो काढू या सोबत’, तर ‘खरंच आपण कधी फोटोच नाही काढला’, असं उत्साहानं म्हणत नाना फोटोला तयार झाले. समोरच्या कार्यकर्त्याला विनंती केली आणि हे छायाचित्र शूट झालं.​\nसर्वच ठिकाणी आणि बाबतीत आपण नको तितके राजकारणी झालोय आणि समाजाच्या तारतम्याचा तोल ढळला आहे. ​खाजगी जीवनात​ ​नवीन वर्ष राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूसपण जपणारं येवो\nमुख्यमंत्र्याच्या डोईजड झाली नोकरशाही\nकॉंग्रेसचं जहाज भरकटायला नको…...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nदानवेंचा रिकामा आड आणि पोहोरा\nमुंडेचा हुकलेला विक्रम… सुशीलकुमारांची उपेक्षा आणि डोंगरेंची सूचना\nभाजपला कौल की २००४ची पुनरावृत्ती \nमराठवाडा तेव्हा… आणि आता तर राजकीय पोरका\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…\nएकारलं कर्कश्शपण आणि (अ)सहिष्णुतेचं राजकीयीकरण \n​​‘बीजेपी माझा’ कारण माध्यमांचं उथळपण \nदेवेंद्र फडणवीस क्लीनचीट प्रा. लि. \nमुख्यमंत्री, ऐका ही अस्वस्थ समाजमनाची स्पंदनं…\nन उरला ‘म’ मराठीचा \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2915\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/notice-collector-office/", "date_download": "2018-05-24T14:06:08Z", "digest": "sha1:MKF4QX3BYAWUHDKQVUS6BJVTJDEQKL6E", "length": 7808, "nlines": 87, "source_domain": "majhinaukri.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक ,तलाठी लेखी परीक्षा पुढे ढकलल्या...", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nजिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक ,तलाठी लेखी परीक्षा पुढे ढकलल्या…\nमहाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागातील विविध जिल्हाधाधिकारी कार्यालयाच्या लिपिक-टंकलेखक व तलाठी पदांच्या भरतीसाठी अनुक्रमे दि.12 जुलै 2015 व दि. 19 जुलै 2015 रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात होती. तथापि सदरील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून नवीन वेळापत्रकानुसार वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.\nतलाठी : 13 सप्टेंबर 2015\nलिपिक-टंकलेखक : 20 सप्टेंबर 2015\nसर्व राज्यात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/11/current-capsule.html", "date_download": "2018-05-24T13:57:34Z", "digest": "sha1:XP4EZYRAV4MRJN5BSQKQ3NOAWOXRAMJJ", "length": 11186, "nlines": 67, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : संक्षिप्त चालू घडामोडी- 2 नोव्हेंबर 2014", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसंक्षिप्त चालू घडामोडी- 2 नोव्हेंबर 2014\n(परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी संक्षिप्त मुद्देसूद स्वरुपात.)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषाही अपलोड केलेली आहे. पोस्टसच्या यादीतून योग्य ते पोस्ट पहा.\nयुनियन कार्बाइड या अमेरिकन कंपनीचा माजी प्रमुख आणि भोपाळ वायू गळती प्रकरणी फरार घोषित करण्यात आलेल्या वॉरेन अँडरसन याचा मृत्यू झाला.\n1984 मध्ये 2-3 डिसेंबरला रात्री भोपाळमध्ये युनियन कार्बाइडच्या प्लांटमधून वायूगळती झाल्यानंतर सुमारे चार हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला होता.\nइंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार राजीव गांधी स‌‍‌द्-भावना पुरस्कार विजेत्यांना देण्यात येणारी पुरस्कारांची रक्कम वाढवण्यात आली आहे. पुरस्कारप्राप्त व्यक्तींना याआधी पाच लाख रुपये दिले जात असत. आता ही रक्कम दहा लाख झाली आहे.\nहे दोन्ही पुरस्कार दरवर्षी दिले जातात. परंतु पुरस्कारांचे राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन आता एक वर्षाच्या अंतराने देण्यात येणार आहेत.\nसामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन हे पुरस्कार दिले जातात.\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार एक नोव्हेंबरपासून मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता, हैद्राबाद आणि बंगलोर या सहा शहरांमधून स्वत:चे खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधून एका महिन्यात पाच वेळा नि:शुल्क पैसे काढता येणार आहेत.\nपुढील प्रत्येक व्यवहारावर 20 रूपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. याशिवाय दुस-या बॅँकांच्या एटीएम मधून पाच ऐवजी तीन वेळा नि:शुल्क पैसे काढता येणार आहेत.\nमरिन पोल्युशन बुलेटिन या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधन निबंधात प्रकाशित अहवालानुसार भारतात कोलकाता हे सर्वात प्रदूषित महानगर.\n31 ऑक्टोबरचा 'हुतात्मा दिन' आता लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा झाला. त्यादिवशी 'रन फॉर युनिटी' आयोजित करण्यात आली होती.\nआकाशवाणीच्या वतीने पुरवण्यात येणारी एसएमएस वृत्तसेवा आसामी, गुजराती, तमिळ आणि मल्याळम या चार भाषांमध्येही सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने दिली आहे.\nया आधीपासून मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, डोंगरी आणि नेपाळी भाषांमध्ये पुरवण्यात येत आहे.\n‘व्यवसाय करण्यास सोपे’ या निकषावर जागतिक बँकेने केलेल्या 189 देशांच्या यादीत भारत 142 व्या पायरीवर आहे\nकेंद्र सरकारने परदेशी बँकांमधील 627 खातेधारकांची यादी सर्वोच्च न्यायालयात सादर केली.\nदेश-परदेशातील पर्यटकांची सर्व गरजा ओळखून त्याचे ख-या अर्थाने वाटाड्या ठरणारे ‘ट्रिपगेटर’ अ‍ॅँड्राइड अ‍ॅप पर्यटन खात्याने विकसित केले आहे.\nइबोला या विषाणूच्या संसर्गावर लशीच्या चाचण्या करण्यास स्वित्झर्लंड सरकारची परवानगी मिळत असून तेथे या आठवडय़ात त्या सुरू होतील.\nस्वीडनने पॅलेस्टाइनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून म्हणून अधिकृतरीत्या मान्यता दिली.\nसचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांचा ‘ब्रॅडमन हॉल ऑफ फेममध्ये’ समावेश करण्यात आला.\nझांबियाचे राष्ट्राध्यक्ष मायकल साटा यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. लंडनमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म साफ करण्याचे काम करणारा हा तरुण कामगार झांबियाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला. पदावर येताच त्यांनी भ्रष्टाचारविरोधी अभियान हाती घेतले होते.\nगुगलचे व्हाईस-प्रेसिडेन्ट अॅलन युस्टेस यांनी वयाच्या 57 व्या वर्षी आकाशातून सर्वाधिक उंचीवरून पृथ्वीवर उडी घेत ‘स्कायडायव्हिंग’चा विक्रम मोडीत काढला.\nअफ्रिकेतील देश बुर्किना फासोमध्ये सरकारविरोधी आंदोलनात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.\nजगातील सर्वात मूल्यवान ३८ लाख कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या अ‍ॅपल कंपनीचे सीईओ टीम कूक हे समलैंगिक आहेत. त्यांनी स्वत: तशी कबुली दिली.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2015/08/mpsc-current-online-test.html", "date_download": "2018-05-24T14:02:35Z", "digest": "sha1:SRSGHVKRMZN4ARSU62H5IFJB5GLX3HWH", "length": 5588, "nlines": 87, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 26 ऑगस्ट 2015", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 26 ऑगस्ट 2015\n2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका\n1. बिहारच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली\nA. 5 लाख 75 हजार कोटी रु.\nB. 1 लाख 25 हजार कोटी रु.\nC. 75 हजार कोटी रु.\nD. 25 हजार कोटी रु.\nB. 1 लाख 25 हजार कोटी रु.\n2. भारताने अलीकडेच कोणत्या देशाशी बनावट नोटांना अटकाव करण्यासंदर्भात करार केला \n3. ब्रम्हा मंदीराबाहेर झालेल्या बाँबस्फोटा मुळे ते चर्चेत होते. हे मंदीर कोणत्या देशात आहे \n4. शहरांच्या विकासासाठी तीन समर्पित योजन - अमृत, स्मार्ट सिटी मिशन व 2022 पर्यंत सर्वांसाठी घर ( शहरी ) या तीन अभियानांचे उद्घाटन केव्हा करण्यात आले \n5. जी - 7 शिखर संमेलन 7-8 जून 2015 ला कोठे संपन्न झाले \n6. ग्रामपंचायतीच्या सक्षमीकरणाशी संबंधित असलेली ' ग्राम ज्योती ' योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे \nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/10/gk-quiz-39.html", "date_download": "2018-05-24T13:54:48Z", "digest": "sha1:QLMCGFM5FOHXYNMZEBGMU3WIEQYX3PSW", "length": 8019, "nlines": 125, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-39", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nहे सुध्दा वाचा :\n381. \"तैनाती फौजे\"ची पध्दत कोणी सुरु केली \n382. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुरु केले नव्हते \n383. राष्ट्रीय कॉंग्रेस सभेच्या इ.स. 1886 च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते \nB. सय्यद बद्रुद्दीन तय्यबजी\n384. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राष्ट्रवादी होती कारण-\nA. तिचे सभासद भारताच्या विविध प्रांतातून आलेले होते.\nB. तिच्या सभासदामध्ये विविध धर्माचे लोक होते.\nC. तिचे ध्येय राष्ट्रवादी होते.\n385. खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती \nB. केंद्रात द्विदल शासन पध्दतीचा स्वीकार करावा\nC. कायदे मंडळात प्रतिनिधींची संख्या वाढवावी\nD. मतदारांची संख्या वाढवावी\nB. केंद्रात द्विदल शासन पध्दतीचा स्वीकार करावा\n386. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या \nC. विनायक दामोदर चाफेकर\nD. गणेश दामोदर चाफेकर\n387. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय \n388. 'कॉमन विल' व 'न्यू इंडिया' ही वृत्तपत्रे कोणी सुरु केली होती \n389. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले \n390. 1919 च्या माँटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती \nLabels: 2018GK, QuestionBanks, Unused, सामान्य ज्ञान MCQs, सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/mandsaur-news-two-farmers-dies-in-police-firing-in-mandsaur-262318.html", "date_download": "2018-05-24T13:23:24Z", "digest": "sha1:LJCH65A3A3FWGE2HPNQZC7C2WLFL2R7I", "length": 12365, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मध्यप्रदेशात पोलिसांचा शेतकऱ्यांवर गोळीबार, 5 जणांचा मृत्यू", "raw_content": "\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nरेणके आयोगावर टीका केल्याबद्दल हरीभाऊ राठोडांवर मानहानी दावा\nकोल्हापूरच्या पंचगंगेचा प्रकट दिन उत्साहात साजरा\nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nगडचिरोलीत रुग्णवाहिका नसल्याने बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nमोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट \n'घशात हात घालून सत्ता बाहेर काढली', राज ठाकरेंनी कुंचल्यातून भाजपला फटकारलं\nपेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \n'आज में आगे...जमाना है पिछे...',सलाम 'तारिणी'च्या रणरागिणींना \nशाही लग्नात प्रियांकाची सुंदर अदा\nकाय म्हणतोय विराट कोहली आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nक्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...\nआयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईची धडक, हैदराबादचा पराभव\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \nकेक कापून बुलेट ट्रेनचा निषेध\n'शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते'\nपेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणण्याचा प्रयत्न\nअखेर निरंजन डावखरे भाजपमध्ये...\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nमध्यप्रदेशात पोलिसांचा शेतकऱ्यांवर गोळीबार, 5 जणांचा मृत्यू\nमध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडलीये. या गोळीबारात 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखमी झाले आहे.\n06 जून : मध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडलीये. या गोळीबारात 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय.\nमहाराष्ट्रात कर्जमाफी आणि इतर मागण्यासाठी शेतकरी गेल्या सहादिवसांपासून रस्त्यावर उतरलाय. मध्यप्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीसाठी अनेक दिवसांपासून आंदोलनं सुरू आहेत.\nआज सकाळी निदर्शनं सुरू असताना आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केला आणि वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात पाच जण जखमी झाले. या पाचही जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता उपचारादरम्यान दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. संध्याकाळी इतर तीनही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.\nपण या गोळीबाराबद्दल सरकारची भूमिका वेगळीच आहे. पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेशच नव्हते. त्यांनी तसं केलंही नाही, अशी प्रतिक्रिया मध्यप्रदेशचे गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी दिलीय. पण मग शेतकऱ्यांचा मृत्यू झाला कसा, याचं सरकारकडे उत्तर नाहीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nशपथविधीचं निमित्त, मोदी विरोधकांचं शक्तिप्रदर्शन\nकुमारस्वामींच्या शपथविधीला विरोधकांची एकजूट\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2012/08/29/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8/", "date_download": "2018-05-24T13:29:43Z", "digest": "sha1:5MKDJQRAECMYM4SECM62MGMADEQYIWNX", "length": 7466, "nlines": 77, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "राजस्थान दौरा २०१२ | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nगेली अनेक वर्षे पी डी ए ही संस्था महाराष्ट्रा बाहेर असणाऱ्या मराठी नाट्य रसिकांसाठी जुन्या गाजलेल्या नाटकांचे प्रयोग करते.\nगणपती,कोजागिरी पोर्णिमा,होळी अश्या सणांचे औचित्य साधून संबंधित शहरातील महाराष्ट्र मंडळे हा प्रयोग आयोजित करत असतात.\nयंदा गणेश उत्सवाचे निमित्य साधून राजस्थान येथील जोधपूर, जयपूर आणि उदैपूर येथे पी डी ए तर्फे नाट्य प्रयोग सादर होणार आहेत. सादर होणाऱ्या नाट्य प्रयोगांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे\nदि. २१ सप्टेंबर २०१२ – जोधपूर – “शांतेच कार्ट चालू आहे”\nदि. २२ सप्टेंबर २०१२ – जयपूर – “शांतेच कार्ट चालू आहे”\nदि. २३ सप्टेंबर २०१२ – उदैपूर – “सख्खे शेजारी”\nनाटकाविषयी आणि कलाकारांविषयी जाणून घेऊया पुढील सत्रात……\nPosted in प्रवर्ग नसलेले\n< Previous पी डी ए नाट्य प्रशिक्षण शिबिर २०१२\nNext > राजस्थान दौरा २०१२\nOne thought on “राजस्थान दौरा २०१२”\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/**-**-11527/", "date_download": "2018-05-24T14:08:32Z", "digest": "sha1:JC4PEDIPUQEC4WQJLPBSWXKNM2XYVVYX", "length": 2777, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-** वचने प्रेमातली **", "raw_content": "\n** वचने प्रेमातली **\n** वचने प्रेमातली **\n** वचने प्रेमातली **\nकधीच तुला कुठल्याच वचनात\nकधीच कुठलेच वचन तुझ्याकडून\nखरं प्रेम असेल तर\nगुंतवून ठेवत ते मनाला\nमी फक्त मला विसरून\nतुझ्यावर प्रेम करत गेलो\nम्हणून तर कुठल्याही वचनांना\nप्रेमात थारा दिला नाही\nवचनांपेक्षा प्रेम करत गेलो\nम्हणून माझं प्रेम तुझं मन विसरलं नाही .\nसंजय एम निकुंभ , वसई\nदि. १३ . ५ . १३ वेळ : १२ . १० रा .\n** वचने प्रेमातली **\n** वचने प्रेमातली **\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2015/10/mpsc-online-test.html", "date_download": "2018-05-24T14:01:44Z", "digest": "sha1:S75DRWECRNQZ4CECGZFLBP2OIDUJFJRP", "length": 6937, "nlines": 87, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 12 ऑक्टोबर 2015", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 12 ऑक्टोबर 2015\n2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका \n1. महाराष्ट्राच्या मुख्य महालेखापाल म्हणून नुकताच कार्यभार स्वीकारला \n2. आयएमएफ आणि जागतिक बँकेची वार्षिक बैठक 7 ते 11 ऑक्टोबर याकाळात कोठे पार पडली \n3. वाशीम जिल्ह्यातील संगीता आव्हाळे , यवतमाळ जिल्ह्यातील चैताली माकोड व नाशिक जिल्ह्यातील सुवर्णा लोखंडे या तिघींची मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच कोणत्या योजनेच्या राज्याच्या दूत म्हणून नियुक्ती केली आहे \nA. राज्याच्या सदिच्छा दूत\nB. राज्याच्या स्वच्छता दूत\nC. राज्याच्या सुरक्षा वाहतूक दूत\nD. राज्याच्या शेतकरी आत्महत्या प्रतिबंधक दलाच्या दूत\nB. राज्याच्या स्वच्छता दूत\n4. नव्या विदयापीठ कायदयाच्या अंतिम मसुदयासाठी शिक्षण विभागाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे \nA. शिक्षणमंत्री विनोद तावडे\nB. मुंबई विदयापीठाचे कुलगुरू डॉ . संजय देशमुख\nC. उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने\nD. डॉ . अरूण निगवेकर , माजी कुलगुरू\nA. शिक्षणमंत्री विनोद तावडे\n5 . कोणाची सुरक्षितता विचारात घेऊन मोबाईल फोन्समध्ये सरकार पॅनिक बटण आणण्याचा विचार करत आहे \nD. एकटे राहण्याऱ्या व्यक्तींची सुरक्षितता\n6. अवकाशाच्या अभ्यासाकरिता अर्पित भारताची पहिली बहुलहरी अवकाश प्रयोगशाळा असलेल्या ' ऍस्ट्रोसॅट ' या उपग्रहाचे 28 सप्टेंबर 2015 रोजी PSLV - C30 या प्रक्षेपकाद्वारे कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपण करण्यात आले \nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2008/06/blog-post_26.html", "date_download": "2018-05-24T13:23:54Z", "digest": "sha1:VIA46536J2XBCKMJ7EWOYS3ETWMXWF52", "length": 5940, "nlines": 87, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: अध्याय तीन - सांगे कवतिक", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nअध्याय तीन - सांगे कवतिक\n दिनचर्या मी बदलली साची \n शिथील मी कसे व्हावे ॥\nरोज तो गोड चेहरा दिसू लागला परत मजला \nभिडू लागती अमुच्या नजरा जाता येता एकमेकां ॥\n अडकून जाई मी त्यात ॥\nमन माझे लागे बहकु तिच्या एका स्मितापायी ॥\n वाटे जैसा की धनुर \nहसताच ती, होई वार अपार मम ह्र्दयी ॥\n ठेका चुकवी दिलाचा ॥\nवर्णन तिचे किती करू शब्द लागती तोकडे पडू \n वाहवा खुदाच्या प्रतिभेला ॥\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय चार - ओळख\nअध्याय तीन - सांगे कवतिक\nअध्याय दोन - शोधन\nअध्याय एक - सुदिन\nहा छंद जिवाला लावी पिसे....\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/devi/devi01-16.htm", "date_download": "2018-05-24T13:28:02Z", "digest": "sha1:KNMQWVZICSESURX3SKDUERCONLANTYN2", "length": 34237, "nlines": 245, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - प्रथमः स्कन्धः - षोडशोऽध्यायः", "raw_content": "\nदृष्ट्वा तं विस्मितं देवं शयानं वटपत्रके \nउवाच सस्मितं वाक्यं विष्णो किं विस्मितो ह्यसि ॥ १ ॥\nमहाशक्त्याः प्रभावेण त्वं मां विस्मृतवान्पुरा \nप्रभवे प्रलये जाते भूत्वा भूत्वा पुनः पुनः ॥ २ ॥\nनिर्गुणा सा परा शक्तिः सगुणस्त्वं तथाप्यहम् \nसात्त्विकी किल या शक्तिस्तां शक्तिं विद्धि मामिकाम् ॥ ३ ॥\nस कर्ता सर्वलोकस्य रजोगुणसमन्वितः ॥ ४ ॥\nस तदा तप आस्थाय प्राप्य शक्तिमनुत्तमाम् \nरजसा रक्तवर्णञ्च करिष्यति जगत्त्रयम् ॥ ५ ॥\nइन्द्रियाणीन्द्रियेशांश्च मनःपूर्वान्समन्ततः ॥ ६ ॥\nकरिष्यति ततः सर्गं तेन कर्ता स उच्यते \nविश्वस्यास्य महाभाग त्वं वै पालयिता तथा ॥ ७ ॥\nतपः कृत्वा महाघोरं प्राप्य शक्तिं तु तामसीम् ॥ ८ ॥\nकल्पान्ते सोऽपि संहर्ता भविष्यति महामते \nतेनाहं त्वामुपायाता सात्त्विकीं त्वमवेहि माम् ॥ ९ ॥\nस्थास्येऽहं त्वत्समीपस्था सदाहं मधुसूदन \nहृदये ते कृतावासा भवामि सततं किल ॥ १० ॥\nश्लोकस्यार्धं मया पूर्वं श्रुतं देवि स्फुटाक्षरम् \nतत्केनोक्तं वरारोहे रहस्यं परमं शिवम् ॥ ११ ॥\nतन्मे ब्रूहि वरारोहे संशयोऽयं वरानने \nनिर्धनो हि यथा द्रव्यं तत्स्मरामि पुनः पुनः ॥ १२ ॥\nविष्णोस्तद्वचनं श्रुत्वा महालक्ष्मीः स्मितानना \nउवाच परया प्रीत्या वचनं चारुहासिनी ॥ १३ ॥\nशृणु शौरे वचो मह्यं सगुणाहं चतुर्भुजा \nमां जानासि न जानासि निर्गुणां सगुणालयाम् ॥ १४ ॥\nत्वं जानीहि महाभाग तया तत्प्रकटीकृतम् \nपुण्यं भागवतं विद्धि वेदसारं शुभावहम् ॥ १५ ॥\nकृपां च महतीं मन्ये देव्याः शत्रुनिषूदन \nयया प्रोक्तं परं गुह्यं हिताय तव सुव्रत ॥ १६ ॥\nरक्षणीयं सदा चित्ते न विस्मार्यं कदाचन \nसारं हि सर्वशास्त्राणां महाविद्याप्रकाशितम् ॥ १७ ॥\nनातः परं वेदितव्यं वर्तते भुवनत्रये \nप्रियोऽसि खलु देव्यास्त्वं तेन ते व्याहृतं वचः ॥ १८ ॥\nइति श्रुत्वा वचो देव्या महालक्ष्याश्चतुर्भुजः \nदधार हृदये नित्यं मत्वा मन्त्रमनुत्तमम् ॥ १९ ॥\nकालेन कियता तत्र तन्नाभिकमलोद्‌भवः \nब्रह्मा दैत्यभयात्त्रस्तो जगाम शरणं हरेः ॥ २० ॥\nततः कृत्वा महायुद्धं हत्वा तौ मधुकैटभौ \nजजाप भगवान्विष्णुः श्लोकार्धं विशदाक्षरम् ॥ २१ ॥\nजपन्तं वासुदेवं च दृष्ट्वा देवः प्रजापतिः \nपप्रच्छ परमप्रीतः कञ्जजः कमलापतिम् ॥ २२ ॥\nकिं त्वं जपसि देवेश त्वत्तः कोऽप्यधिकोऽस्ति वै \nयत्कृत्वा पुण्डरीकाक्ष प्रीतोऽसि जगदीश्वर ॥ २३ ॥\nमयि त्वयि च या शक्तिः क्रियाकारणलक्षणा \nविचारय महाभाग या सा भगवती शिवा ॥ २४ ॥\nयस्याधारे जगत्सर्वं तिष्ठत्यत्र महार्णवे \nसाकारा या महाशक्तिरमेया च सनातनी ॥ २५ ॥\nयया विसृज्यते विश्वं जगदेतच्चराचरम् \nसैषा प्रसन्ना वरदा नृणां भवति मुक्तये ॥ २६ ॥\nसा विद्या परमा मुक्तेर्हेतुभूता सनातनी \nसंसारबन्धहेतुश्च सैव सर्वेश्वरेश्वरी ॥ २७ ॥\nअहं त्वमखिलं विश्वं तस्याश्चिच्छक्तिसम्भवम् \nविद्धि ब्रह्मन्न सन्देहः कर्तव्यः सर्वदानघ ॥ २८ ॥\nश्लोकार्धेन तया प्रोक्तं तद्वै भागवतं किल \nविस्तरो भविता तस्य द्वापरादौ युगे तथा ॥ २९ ॥\nब्रह्मणा संगृहीतं च विष्णोस्तु नाभिपङ्कजे \nनारदाय च तेनोक्तं पुत्रायामितबुद्धये ॥ ३० ॥\nनारदेन तथा मह्यं दत्तं हि मुनिना पुरा \nमया कृतमिदं पूर्णं द्वादशस्कन्धविस्तरम् ॥ ३१ ॥\nतत्पठस्व महाभाग पुराणं ब्रह्मसम्मितम् \nपञ्चलक्षणयुक्तं च देव्याश्चरितमुत्तमम् ॥ ३२ ॥\nधर्मशास्त्रसमं पुण्यं वेदार्थेनोपबृंहितम् ॥ ३३ ॥\nब्रह्मविद्यानिधानं तु संसारार्णवतारकम् ॥ ३४ ॥\nगृहाण त्वं महाभाग योग्योऽसि मतिमत्तरः \nपुण्यं भागवतं नाम पुराणं पुरुषर्षभ ॥ ३५ ॥\nअष्टादशसहस्राणां श्लोकानां कुरु संग्रहम् \nअज्ञाननाशनं दिव्यं ज्ञानभास्करबोधकम् ॥ ३६ ॥\nसुखदं शान्तिदं धन्यं दीर्घायुष्यकरं शिवम् \nशृण्वतां पठतां चेदं पुत्रपौत्रविवर्धनम् ॥ ३७ ॥\nशिष्योऽयं मम धर्मात्मा लोमहर्षणसम्भवः \nपठिष्यति त्वया सार्धं पुराणीं संहितां शुभाम् ॥ ३८ ॥\nइत्युक्तं तेन पुत्राय मह्यं च कथितं किल \nमया गृहीतं तत्सर्वं पुराणं चातिविस्तरम् ॥ ३९ ॥\nशुकोऽधीत्य पुराणं तु स्थितो व्यासाश्रमे शुभे \nन लेभे शर्म धर्मात्मा ब्रह्मात्मज इवापरः ॥ ४० ॥\nएकान्तसेवी विकलः स शून्य इव लक्ष्यते \nनात्यन्तभोजनासक्तो नोपवासरतस्तथा ॥ ४१ ॥\nचिन्ताविष्टं शुकं दृष्ट्वा व्यासः प्राह सुतं प्रति \nकिं पुत्र चिन्त्यते नित्यं कस्माद्व्यग्रोऽसि मानद ॥ ४२ ॥\nआस्से ध्यानपरो नित्यमृणग्रस्त इवाधनः \nका चिन्ता वर्तते पुत्र मयि ताते तु तिष्ठति ॥ ४३ ॥\nसुखं भुंक्ष्व यथाकामं मुञ्च शोकं मनोगतम् \nज्ञानं चिन्तय शास्त्रोक्तं विज्ञाने च मतिं कुरु ॥ ४४ ॥\nन चेन्मनसि ते शान्तिर्वचसा मम सुव्रत \nगच्छ त्वं मिथिलां पुत्र पालितां जनकेन ह ॥ ४५ ॥\nस ते मोहं महाभाग नाशयिष्यति भूपतिः \nजनको नाम धर्मात्मा विदेहः सत्यसागरः ॥ ४६ ॥\nतं गत्वा नृपतिं पुत्र सन्देहं स्वं निवर्तय \nवर्णाश्रमाणां धर्मांस्त्वं पृच्छ पुत्र यथातथम् ॥ ४७ ॥\nजीवन्मुक्तः स राजर्षिर्बह्मज्ञानमतिः शुचिः \nतथ्यवक्तातिशान्तश्च योगी योगप्रियः सदा ॥ ४८ ॥\nतच्छ्रुत्वा वचनं तस्य व्यासस्यामिततेजसः \nप्रत्युवाच महातेजाः शुकश्चारणिसम्भवः ॥ ४९ ॥\nदम्भोऽयं किल धर्मात्मन्भाति चित्ते ममाधुना \nजीवन्मुक्तो विदेहश्च राज्यं शास्ति मुदान्वितः ॥ ५० ॥\nवन्ध्यापुत्र इवाभाति राजासौ जनकः पितः \nकुर्वन् राज्यं विदेहः किं सन्देहोऽयं ममाद्‌भुतः ॥ ५१ ॥\nद्रष्टुमिच्छाम्यहं भूपं विदेहं नृपसत्तमम् \nकथं तिष्ठति संसारे पद्मपत्रमिवाम्भसि ॥ ५२ ॥\nसन्देहोऽयं महांस्तात विदेहे परिवर्तते \nमोक्षः किं वदतां श्रेष्ठ सौगतानामिवापरः ॥ ५३ ॥\nकथं भुक्तमभुक्तं स्यादकृतं च कृतं कथम् \nव्यवहारः कथं त्याज्य इन्द्रियाणां महामते ॥ ५४ ॥\nमाता पुत्रस्तथा भार्या भगिनी कुलटा तथा \nभेदाभेदः कथं न स्याद्यद्येतन्मुक्तता कथम् ॥ ५५ ॥\nकटु क्षारं तथा तीक्ष्णां कषायं मिष्टमेव च \nरसना यदि जानाति भुंक्ते भोगाननुत्तमान् ॥ ५६ ॥\nमुक्तता कीदृशी तात सन्देहोऽयं ममाद्‌भुतः ॥ ५७ ॥\nशत्रुमित्रपरिज्ञानं वैरं प्रीतिकरं सदा \nव्यवहारे परे तिष्ठन्कथं न कुरुते नृपः ॥ ५८ ॥\nचौरं वा तापसं वापि समानं मन्यते कथम् \nअसमा यदि बुद्धिः स्यान्मुक्तता तर्हि कीदृशी ॥ ५९ ॥\nदृष्टपूर्वो न मे कश्चिज्जीवन्मुक्तश्च भूपतिः \nशङ्केयं महती तात गृहे मुक्तः कथं नृपः ॥ ६० ॥\nदिदृक्षा महती जाता श्रुत्वा तं भूपतिं तथा \nसन्देहविनिवृत्त्यर्थं गच्छामि मिथिलां प्रति ॥ ६१ ॥\nशुक मिथिला नगरीकडे जातो\nबालविष्णूला विस्मय झाल्याचे पाहून देवी हसतमुखाने म्हणाली, ’हे विष्णो, तू विस्मित का झाला आहेस पूर्वी जगाची उत्पत्ती व प्रलय झाल्यावर पुन्हापुन: तुला उत्पन्न केलेल्या माझ्या प्रभावाचे तुला विस्मरण झाले काय पूर्वी जगाची उत्पत्ती व प्रलय झाल्यावर पुन्हापुन: तुला उत्पन्न केलेल्या माझ्या प्रभावाचे तुला विस्मरण झाले काय ती शक्ती निर्गुण आहे, तू सगुण आहेस. मीही तशीच आहे. सात्विकी म्हणून असलेली उत्कृष्ट शक्ती माझीच आहे, तुझ्या नाभीकमलापासून प्रजापती ब्रह्मदेव उत्पन्न होईल व तो ही सर्व पृथ्वी निर्माण करील. नंतर उत्कृष्ट तपश्चर्या करुन ती शक्ती प्राप्त झाल्यावर रजोगुणाच्या योगाने तो त्रैलोक्य रक्तवर्ण करील. तो सगुण पंचमहाभूते उत्पन्न करुन मन व इतर इंद्रिये व इंद्रियाधिपती उत्पन्न केल्यावर तो सृष्टि उत्पन्न करील, म्हणून त्याला विश्वाचा कर्ता व तुला पालक असे म्हणतात. त्याच्या भुकूटीचे मध्यप्रदेशापासून रुद्र उत्पन्न होईल. घोर तपश्चर्येनंतर त्याला तामसी शक्ती प्राप्त होईल, कल्पाचे अंती तो या जगाचा संहार करील. हे सर्व करण्याकरता मी तुझ्याजवळ आले आहे. हे मधुसूदना मी सदासर्वदा तुझ्याजवळ राहुन तुझ्या ह्रदयात वास्तव्य करीन.\nविष्णू म्हणाला, \"हे देवी स्पष्ट अक्षरांनी युक्त असा अर्धाश्लोक पूर्वी मी ऐकला. पण त्या कल्याणकारक रहस्याचा उपदेश कोणी केला. हे मला सांग हे सुमुखी मला संशय आल्यानेच मी निर्धन मनुष्याप्रमाणे वारंवार त्याचे स्मरण करीत आहे.\nअदभूत मुख व मनोहर हास्य यांनी युक्त असलेली ती महालक्ष्मी, त्याचे भाषण ऐकून प्रेमाने म्हणाली, हे विष्णो माझे ऐक, मी सगुण आहे. तू मला जाणतोस, पण त्यातील निर्गुण देवीचे तुला ज्ञान झाले नाही. हे विष्णो, तिने कल्याणकारक व वेदतात्पर्यरुप पवित्र भागवत प्रकट केले. हे शत्रूनाशका सव्रता, तुझ्या हितासाठी तुला अत्यंत गुप्त भागवत सांगून तुजवर तिने मोठी कृपा केली आहे. हे भागवत तू सर्वदा मनात रक्षण कर. कधी विसरु नकोस. महाविद्येने ते सार प्रकाशित केले आहे. यापेक्षा योग्य असे जाणण्यास त्रैलोक्यात काहीही नाही. तू देवीला प्रिय आहेस म्हणूनच तिने तुला उपदेश दिला.\"\nदेवी भगवतीचे भाषण ऐकून, अनुपम मंत्र भगवंताने सतत स्मरण केला. काही काळांनी त्याच्या नाभीकमलापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव, दैत्यभयाने त्याला शरण आला. तेव्हा युद्धात मधुकैटभांचा वध केल्यावर एकच जप सदैव विष्णू ह्रदयात जपू लागला. विष्णू जप करीत असलेला पाहून ब्रह्मदेव संतुष्ट झाला व विष्णूला म्हणाला, \"हे सुरेश्वरा आपण कसला जप करीत आहात कोण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे कोण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे कमलनयन, आपण कोणाच्या स्मरणाने प्रसन्न झाला आहात कमलनयन, आपण कोणाच्या स्मरणाने प्रसन्न झाला आहात\" विष्णू म्हणाला, \"माझ्या व तुझ्याठिकाणी असलेली कार्यकारण शक्ती जी कल्याण स्वरुप भगवती देवी आहे, तिच्यासंबंधी तू विचार कर.ह्या महासागरावर जिच्या आधाराने हे जग राहिले आहे. ती पुरातन अतर्क्य महाशक्ती साकार आहे. हे जग उत्पन्न करणारी ती वरदायिनी देवी प्रसन्न झाल्यावर, पुरुषांना मुक्ती मिळते. तीच सनातन उत्कृष्ट विधी आहे. तीच सर्व देवांची स्वामीनी, संसाररुप बंधनाचे कारण आहे.\nहे ब्रह्मदेवा, आपण तिच्याच चैतन्य शक्तीपासून उत्पन्न झालो आहोत. तिने अर्ध्या श्लोकात भागवत सांगितले. द्वापार, कृत युगात त्याचा विस्तार केला.\" व्यास म्हणतात विष्णूच्या नाभिकमलात असतानाच ब्रह्मदेवाने श्रवण केलेले भागवत नारदाला कथन केले. नारदमुनींनी ते पूर्वी मला अर्पण केले आणि द्वादशस्कंधानी विस्तार करुन, मी ते पूर्ण केले. तेव्हा हे महाभाग्यशाली शुका, तू ते पठण कर. पाच लक्षणांनी युक्त असे ते पुराण देवीचे उत्कृष्ट चरित्र आहे.\nते तत्वज्ञानरुप असल्याने ते धर्मशास्त्राने पूर्ण व पुराणात उत्तम वेदार्थाने भरलेले व पवित्र आहे.\nवृत्रासुर वध यांमध्ये आहेच. शिवाय अनेक आख्याने आहेत. संसारापासून तारणारे हे ब्रह्मविद्येचे भांडार आहे. ह्यास्तव तू हे महाभागवत पुराण ग्रहण कर. तू महाबुद्धीमान असल्याने ते ग्रहण करण्यास योग्य आहेस, हे अज्ञान नाशक, दिव्य व ज्ञानसूर्याचा उद्य करणारे आहे. ह्या अठरा हजार श्लोकांचा तू संग्रह कर . सुख, शांती, धन, दीर्घ आयुष्य देनारे हे भागवत असून पठण करणार्‍यांचे कल्याण करणारे आहे. पुत्रपौत्रादि, त्यांची संतती वृद्धिंगत करणारे आहे. लोमहर्षणापासून उत्पन्न झालेला हा माझा धर्मात्मा शिष्य सूत , तुझ्यासह ह्या शुभ व पुरातन संहितेचे अध्ययन करील.\"\nसूत म्हणतो, \"असे म्हणून त्या व्यासांनी आपल्या पुत्राला व मला ते विस्तृत पुराण कथन केले. ते आम्ही ग्रहण केले.पुढे पुराणांचे अध्ययन करुन शुक शुभ आश्रमात राहिला. पण प्रति ब्रह्मदेवपुत्राप्रमाणे असलेला हा शुक, त्याला कर्मामुळे देह धारण केल्याने सुख प्राप्त झाले नाही. तो खिन्न व स्तब्ध होऊन एकांतात वास करीत असे. भोजन वा उपवास कोणीकडेच त्याची आसक्ती नसे. ह्याप्रमाणे चिंताक्रांत शुकाला पाहून व्यास आपल्या पुत्राला म्हणाले,\n\"हे पुत्रा, तू कसले चिंतन करतोस कोणत्या गोष्टीत तुझे मन व्यग्र झाले आहे कोणत्या गोष्टीत तुझे मन व्यग्र झाले आहे ऋणात डुबलेल्या चिंताक्रांत पुरुषाप्रमाणे तू नेहमी चिंतेत का व्यग्र असतोस ऋणात डुबलेल्या चिंताक्रांत पुरुषाप्रमाणे तू नेहमी चिंतेत का व्यग्र असतोस पण हे पुत्रा, मी तुझा पिता जिवंत असताना तुला कसली आली आहे चिंता पण हे पुत्रा, मी तुझा पिता जिवंत असताना तुला कसली आली आहे चिंता तू द:ख नाहीसे करुन येथेष्ट सुख भोग., शास्त्रोक्त ज्ञानाने चिंतन कर आणि प्रत्यक्ष अनुभवाकडे लक्ष दे. हे सुव्रता, माझ्या भाषणाने जर तुला शांति लाभत नसेल तर जनकाने रक्षण केलेल्या मिथीली नगरीत तू जाऊन रहा. सत्याचा सागर, धर्मात्मा व विदेह भूपति, तुझा मोह नाहीसा करील. म्हणून तू तेथे जाऊन आपल्या मनातील संशयाची निवृत्ती कर. वर्णाश्रम धर्माविषयी तू त्याला योग्य प्रश्न कर. कारण तो राजर्षी जीवनमुक्त आहे. त्याची शुद्धमति ब्रह्मज्ञानाकडेच आहे. तो सत्यवक्ता वशाम्त आहे व योगी आहे.\"\nशुक म्हणतो, हे धर्मात्मा माझ्या मनाला, सर्वत्र ढोंग दिसत आहे, जीवनमुक्त व विदेह असून आनंदाने राज्य करणारा जनकराजा मला विंध्यपुत्राप्रमाणे भासतो. कारण हाविदेह कसा असा संशय मला जाणवतो आहे. तेव्हा त्या विदेह राजाला पाहण्याची मला इच्छा झाली आहे. उदकात राहूनही कोरडे राहणार्‍या कमलाप्रमाणे हा राजा संसारात राहूनही अलिप्त कसा असा संशय मला जाणवतो आहे. तेव्हा त्या विदेह राजाला पाहण्याची मला इच्छा झाली आहे. उदकात राहूनही कोरडे राहणार्‍या कमलाप्रमाणे हा राजा संसारात राहूनही अलिप्त कसा हे श्रेष्ठ वक्त्या, सौगताप्रमाणे हा जनकराजा मोक्ष मानतो की काय हे श्रेष्ठ वक्त्या, सौगताप्रमाणे हा जनकराजा मोक्ष मानतो की काय तात, उपयुक्त वस्तू अनुभवमुक्त कशी होईल तात, उपयुक्त वस्तू अनुभवमुक्त कशी होईल माता, पुत्र, भार्या, भगिनी वैश्य यामधील भेदाभेद नाहीसा का होणार माता, पुत्र, भार्या, भगिनी वैश्य यामधील भेदाभेद नाहीसा का होणार तसे न होईल तर मुक्ती मिळणार कोठून तसे न होईल तर मुक्ती मिळणार कोठून ज्याच्या जिव्हेला कडू, खारट, तिखट, तुरट अथवा मधुर चव जाणवते, तो उपभोग्य वस्तूचा उपभोग घेत असला पाहिजे. शीत, उष्ण, सुख, दु:ख, हे ज्ञान आहे, तोवर मुक्तता मिळवणार कशी ज्याच्या जिव्हेला कडू, खारट, तिखट, तुरट अथवा मधुर चव जाणवते, तो उपभोग्य वस्तूचा उपभोग घेत असला पाहिजे. शीत, उष्ण, सुख, दु:ख, हे ज्ञान आहे, तोवर मुक्तता मिळवणार कशी शत्रू, मित्र, द्वेष, प्रीती हे भाव अंत:करणात आहेत. तेव्हा व्यवहारी असणारा चोर व तपस्वी यांना समान कसा मनतो शत्रू, मित्र, द्वेष, प्रीती हे भाव अंत:करणात आहेत. तेव्हा व्यवहारी असणारा चोर व तपस्वी यांना समान कसा मनतो या दोहात जर हा फरक मानीत असेल तर त्याला मुक्तता कशी मिळणार या दोहात जर हा फरक मानीत असेल तर त्याला मुक्तता कशी मिळणार तेव्हा जीवनमुक्त असा राजा अद्याप माझ्या पाहण्यात नाही. तेव्हा अशा राजाला अवलोकन करण्याच्या इच्छेने व संदेहनिवृत्तीसाठी मी आता मिथिला नगरीकडे जातो.\"\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां\nप्रथमस्कन्धे शुकं प्रति व्यासोपदेशवर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/picture-in-picture-feature-in-video-calling-265817.html", "date_download": "2018-05-24T13:26:42Z", "digest": "sha1:UDYLLEXHMV4LPXMA2MWAQ3SOSV6K27LO", "length": 11143, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्हॉट्सअॅपवर 'व्हिडिओ कॉलिंग' दरम्यान अॅप्स हाताळणं झालं सोपं", "raw_content": "\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nरेणके आयोगावर टीका केल्याबद्दल हरीभाऊ राठोडांवर मानहानी दावा\nकोल्हापूरच्या पंचगंगेचा प्रकट दिन उत्साहात साजरा\nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nमोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट \n'घशात हात घालून सत्ता बाहेर काढली', राज ठाकरेंनी कुंचल्यातून भाजपला फटकारलं\nपेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \n'आज में आगे...जमाना है पिछे...',सलाम 'तारिणी'च्या रणरागिणींना \nशाही लग्नात प्रियांकाची सुंदर अदा\nकाय म्हणतोय विराट कोहली आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nक्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...\nआयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईची धडक, हैदराबादचा पराभव\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \nकेक कापून बुलेट ट्रेनचा निषेध\n'शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते'\nपेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणण्याचा प्रयत्न\nअखेर निरंजन डावखरे भाजपमध्ये...\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nव्हॉट्सअॅपवर 'व्हिडिओ कॉलिंग' दरम्यान अॅप्स हाताळणं झालं सोपं\nव्हाट्सअॅपने 'पिक्चर इन पिक्चर' हे नवीन फिचर आणलंय\n24 जुलै:व्हिडिओ कॉलिंगसाठी व्हाट्सअॅपने 'पिक्चर इन पिक्चर' हे नवीन फिचर आणलंय. या सुविधेमुळे युजर्सना आता व्हिडिओ कॉलिंग सुरू असतानाच मोबाईलमधील इतर अॅप्सवरही काम करता येणार आहे.\nया फिचरमुळे व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करणारे युजर्स आता छोट्या विंडोवरसुद्धा बोलू शकतात, म्हणजेच कॉलवर बोलता बोलता इतर अॅपवरही काम करु शकतात. सध्या हे नवं फिचर फक्त अॅँड्रॉइडसाठीच उपलब्ध असून लवकरच आय.ओ.एस.वर येण्याची शक्यता आहे.\nयापूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये ही सुविधा नव्हती त्यामुळे मोबाईल धारकांना व्हिडिओ कॉलिंग सुरू असताना दुसरं काहीच करता येत नव्हतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनोकिया भारतात 5जी नेटवर्क सेवा सुरू करणार\nजिओची आणखी एक डिजिटल भरारी, 'स्क्रिनज'सोबत भागिदारी\nआता गुगल असिस्टंट करणार तुमची सर्व कामं\nरिलायन्स जिओ ग्राहकांसाठी सुरू करणार पोस्टपेड सेवा\nउबर आणणार उडणाऱ्या टॅक्सी, नासासोबत केला करार\nफेसबुकनं केलं डेटिंग फीचर लाँच\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t5343/", "date_download": "2018-05-24T13:48:47Z", "digest": "sha1:T7F2VOFJDP7PAJEWOSTE6K6LW7LGRUOG", "length": 4132, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-वाट गवसेल का…..?चारुदत्त अघोर.", "raw_content": "\nभरकटले मन माझे,जरा स्थिरावेल का\nअधीर उत्सुकता माझी,थोडी धीरावेल का\nविचारात एक अंधुकशी छवी,जरा स्पष्टावेल का\nएक आद्य प्रराम्भित कहाणी,पूर्ण गोष्टावेल का\nएकंच ती स्वर ओळ,कधी गाणवेल का\nआसुस नजर माझी,जरा पाणवेल का\nरोमांचित अंगावले काटे,कधी संथावतील का\nसुचले चार ओळीत काव्य,कधी ग्रंथावतील का\nजी मनी प्रवासते ती खरंच,अस्तित्वात असेल का\nनकळत डोळे झाकून,भिजल्या पापण्या पुसेल का\nमोगर्या गंधित वेणीत केस,मोकळे पसरेल का\nमला सावली देण्यास, ते वाकून घसरेल का\nसरळ मला डोकावून मांडीत,स्वतः उलटी वाकेल का\nअधीर श्वासीत नाक शेंडा,माझ्या नाकी नाकेल का\nमिटल्या पापण्यांना,नखी तारावेल का\nएक आगळीच रसना,अंगी धारावेल का\nथरथरत्या ओठी ओठ अधरून,कुलुपवेल का\nशिथिलपणी शांत पारा,चढवून तपवेल का\nवाढती धडधड हृदयी,हाथ ठेवून थांबवेल का\nबेभान बरसत्या शृंगारीत धारी,चीम्बवेल का\nह्या स्वप्नातून मला जागवायला,ती हलवेल का\nकाल्पनिकता ती नाही,हा भ्रम घालवेल का\nअशीच प्रणयीत बरस, सतत विचारी पावसेल का\nमनीची सुप्त दिसती वाट हि,खरंच मजला गवसेल का…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.missionmpsc.com/category/inspirational/", "date_download": "2018-05-24T13:54:36Z", "digest": "sha1:G74LDIZ6QP64IJL6UBT5KIPJUT4UBAHI", "length": 12478, "nlines": 245, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Inspirational Videos and Articles for MPSC Exams | Mission MPSC", "raw_content": "\nलग्नानंतर चार महिन्यातच वीरमरण आलेल्याच्या शहीदाची वीरपत्नी झाली उपशिक्षणाधिकारी\nलग्नानंतर अवघ्या चारच महिन्यांत नक्षल्यांशी लढताना पती गमावणार्‍या एका वीरपत्नीने स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अत्यंत मेहनतीने तयारी करत थेट उपशिक्षणाधिकारी पदापर्यंत झेप घेतली आहे.\nपोलिसाने कानाखाली मारल्यानंतर फळविक्रेता तरुण जिद्दीने बनला पोलीस उपनिरीक्षक\nहवालदाराने गालात चापट मारल्याचे शल्य बोचल्याने संघर्ष करत आणि परिश्रम व जिद्दीच्या बळावर एका तरुणाने पोलिस दलात सहभागी होऊन चापटेचे उत्तर फौजदार बनून दिले.\nअंधत्वावर मात करत सागर एमपीएससीच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत प्रथम\nनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील लोहगाव या गावातून एका अंध तरुणाने एमपीएससीच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.\nमुंबईतील झोपडपट्टीत राहणारा तरुण बनला इस्त्रोत शास्त्रज्ञ\nस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी प्रमाणिकपणे मेहनत घेतल्यास यश मिळतेच मात्र या परीक्षांची तयारी करतांना अन्य परीक्षांमध्ये यश मिळवता येत असते.\nबांगड्या विकणारा झाला आयएएस अधिकारी\nस्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या होतकरु विद्यार्थी मित्र/मैत्रिणींसाठी आम्ही आज एक प्रेरणादायी माहिती घेवून आलो आहोत.\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nपोलीस दलात काम करत 35 व्या वर्षी यूपीएससीची तयारी केली आणि त्यातही उत्तुंग यश मिळविले. या ध्येयवेड्या अफाट माणसाचं नाव अजय खर्डे. स्वतःच्या यशाच्या आनंदात विरघळून न जाता आपल्या समाजातील अनेक मुलांनी अधिकारी व्हावे ही भावना ठेवून त्यांच्यासाठी मोफत अभ्यास वर्ग सुरु करणार्‍या अवलिया माणसाची ही कहाणी.\nध्येयवेडा अधिकारी तुकाराम मुंडे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास\nधडाकेबाज, ध्येयवेडे व प्रामाणिक सनदी अधिकारी तूकाराम मुंडे यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत...\nएकाच कुटुंबातील चार बहिण-भाऊ झाले आयएएस-आयपीएस\nप्रतापगड जिल्ह्यातील लालगंज तालुक्यातील मिश्रा कुटुंबातील हे बहीण-भाऊ आहेत. यांचा हा प्रवास आपणासर्वांना निश्‍चितच प्रेरणादायी ठरेल.....\nरिक्षा चालकाचा मुलगा बनला आयएएस अधिकारी\nरिक्षा चालकाच्या मुलाने यशाला गवसणी घालत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षेत देशातून 361 व्या क्रमांकावर पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन मराठवाड्यातून प्रथम येण्याची किमया शेख अन्सारने केली आहे.\n[Video] मुलाखत कशी द्यावी\nमुलाखतीचा अभ्यास कसा करावा मुलखात कशी द्यावी याबाबतचा अविनाश धर्माधिकारी सरांचा व्हिडीओ\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 605 जागांसाठी भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये 765 जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात विविध पदांची भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nमोफत डाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - फेब्रुवारी २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/widget/", "date_download": "2018-05-24T14:06:25Z", "digest": "sha1:IKT5TIHIB33FGSYJOR2ASI22SXVQN4LM", "length": 7596, "nlines": 94, "source_domain": "majhinaukri.in", "title": "माझीनोकरी चे विजेट कोड", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nमाझीनोकरी चे विजेट कोड\nमाझीनोकरी चे विजेट आता आपल्यासाठी उपलब्ध आहे.\nखालील चौकटीतील विजेट कोडचा आपल्या ब्लॉग/वेबसाईट मध्ये समावेश करून 'माझीनोकरी'चे विजेट आपल्या ब्लॉगवर/वेबसाईटवर लावा. जेणे करून इतरांना तुमच्या कडून मदत होईल. जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2009/08/blog-post.html", "date_download": "2018-05-24T13:33:41Z", "digest": "sha1:UAS5HVCGHSZ2C7EURI5PPLSI35H664BA", "length": 9466, "nlines": 120, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: अध्याय तेरा - निकाल", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nअध्याय तेरा - निकाल\n थेट कप्प्यातुन ह्रदयाच्या ॥\n आहे खरा नि:संशय ॥\n नाही कधीच माजले ॥\n जवळच ‘ती’ येता ॥\n रोखु न शके मजला ॥\nअन त्याच क्षणी वृष्टी झाली सुरु ‘ती’ची ॥\n केले खरे बोलण्याचे ॥\n समजुत माझी काढावया ॥\n दु:संग मला लागला ॥\n लाभली तुझी संगत खरी \n मला न कदा मिळाला ॥\n वाखाणते मी आज ॥\n आणलेस त्याला वठणीवर ॥\nतुझ्या धाडसाची मी केली स्तुतीच केवळ मनोमनी ॥\n आले न तुझ्या मनातुन \n मानले बा तुला मी ॥\n दु:ख परांचे वाटुन घेशी \nनात्यांमधे येऊ न देशी कधीही त्या दमड्याला ॥\nकधी न सोडी त्यालागुन ह्यामुळेच तू निराळा ॥\n दूर जाऊन थांबली ॥\n\"थोडा असशी भांडकुदळ....असे ना का\nथोडा असशी विचित्र....असे ना का\nथोडा असशी ढेरपोट्या....असे ना का\n माझा कर धरून करी \n नाते केले पारदर्शी ॥\n मजला न मुळी वर्णवे ॥\nजे जे पाहिले स्वप्नी ते ते पाहिले आज नयनी \nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय चौदा - फलश्रुती\nअध्याय तेरा - निकाल\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t9911/", "date_download": "2018-05-24T14:05:59Z", "digest": "sha1:AZYIFWC7KGS6D3YNERVVIA2BBYVRYRKZ", "length": 3003, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-चल मागव भर प्याला", "raw_content": "\nचल मागव भर प्याला\nचल मागव भर प्याला\nते झाले चुकून मित्रा\nमी मश्गुल स्वत:त च\nमी देणार मुळी नाही\nनच पुंडता यात रे\nअरे खिशात काही नाही\nनको कणव तुझी मजला\nचल मागव भर प्याला\nबघ घसा सुकून गेला\nचल मागव भर प्याला\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: चल मागव भर प्याला\nRe: चल मागव भर प्याला\nचल मागव भर प्याला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/12/gk-quiz-99.html", "date_download": "2018-05-24T13:56:02Z", "digest": "sha1:CZYS6DBMG66B72VGFKH6PBQICDNELDR6", "length": 8931, "nlines": 117, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 99", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 99\n981. उत्तरेकडून दक्षिणेकडे डोंगररांगांच्या स्थानानुसार योग्य क्रम लावा.\nA. सातपुडा-सातमाळा-अजिंठा-हरिश्चंद्र-बालाघाट-शंभू महादेव डोंगर\nB. शंभू महादेव डोंगर-सातमाळा-अजिंठा-सातपुडा-बालाघाट\nC. हरिश्चंद्र-बालाघाट-सातपुडा-सातमाळा-अजिंठा-शंभू महादेव डोंगर\nD. सातमाळा-अजिंठा-हरिश्चंद्र-बालाघाट-शंभू महादेव डोंगर-सातपुडा\nA. सातपुडा-सातमाळा-अजिंठा-हरिश्चंद्र-बालाघाट-शंभू महादेव डोंगर\n982. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत \nI.भारतात सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा पहिला लोहमार्ग सुरू झाला.\nII.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हा महाराष्ट्रातील मुंबई नाशिक व धुळे शहरांना जोडतो.\nIII. जवाहरलाल नेहरू पोर्ट हे मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यास मदत करते.\n983. बिहू उत्सव साजरे करणारे राज्य _____________________.\n984. लोकमान्य टिळकांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ ____________ च्या तुरुंगात लिहिला.\n985. महर्षी कर्व्यांना 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली \nA. अमेरिकन वुमेन्स युनिव्हर्सिटी\nB. मास्को वुमेन्स युनिव्हर्सिटी\nC. जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी\nD. फ्रान्स वुमेन्स युनिव्हर्सिटी\nC. जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी\n986. गोपाळ गणेश आगरकर यांचा 'सुधारक' हे साप्ताहिक चालू करण्यामागचा उद्देश काय होता \nA. पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार\nB. स्त्री-पुरूष समानतेचा स्वीकार\nC. नवीन वैचारिक दृष्टीकोनाचा स्वीकार\nA. पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार\n987. महर्षी कर्व्यानी 21 एप्रिल 1944 मध्ये स्थापन केलेल्या 'समता संघा' चा पुढे कुठल्या संस्थेत अंर्तभाव झाला \nB. स्त्री-पुरूष समानता संघ\nC. स्त्री-पुरूष शिक्षण संघ\nD. सर्व धर्मीय संघ\n988. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 1923 साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी दिली \nA. द प्रॉब्लेम्स ऑफ रूपी\nB. द प्रॉब्लेम्स ऑफ मनी\nC. द इव्होल्युशन ऍट प्रिन्सीपल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया\nD. ऍडमिनीस्ट्रेशन ऍण्ड फायनान्स ऍट द ईस्ट इंडिया कंपनी\nA. द प्रॉब्लेम्स ऑफ रूपी\n989. पाण्याचा ताण सहन करणारे, कडक थंडीत येणारे व विम्ल जमिनीत येणारे कोणते तृणधान्य भारतात घेतात \n990. महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त वापरात असलेली सिंचन पध्दती ______________ आहे.\nA. ठिबक सिंचन पध्दती\nB. तुषार सिंचन पध्दती\nD. सीमा सिंचन पध्दती\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.missionmpsc.com/mpsc-state-forest-service-exam-guide/", "date_download": "2018-05-24T13:54:01Z", "digest": "sha1:OSEB5COO4OPU3QU3QALKS7CQYXQLCLDR", "length": 19559, "nlines": 291, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "MPSC State Forest Service Exam Guide | Mission MPSC", "raw_content": "\nHome Study Material महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा\nमित्रहो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०१७ मध्ये आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक अलीकडेच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसारित केले आहे. त्यानुसार २०१७ ची महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा ४ जून २०१७ रोजी पार पडणार आहे. मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर २०१७ रोजी घेण्यात येईल. म्हणून पुढील दोन लेखांमध्ये आपण ‘महाराष्ट्र वन सेवा परीक्षेद्वारे’ केल्या जाणाऱ्या नेमणुकीविषयी, अभ्यासक्रमाविषयी व आवश्यक पात्रतेविषयी माहिती घेऊ.\nमहाराष्ट्र लोकसवा आयोगाद्वारे वन सेवा विभागातील साहाय्यक वन संरक्षक गट अ (ACFY) व वनक्षेत्रपाल – गट ‘ब’ (RFO)या पदांसाठी एकाच परीक्षेद्वारे निवड केली जाते. अंतिम गुणवत्ता यादीतील गुणांच्या आधारे वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल अशी उमेदवारांची नेमणूक होते.\n१) पूर्वपरीक्षा – १०० गुण २) मुख्य परीक्षा – ४०० गुण ३) मुलाखत – ५० गुण\nपरीक्षेचे स्वरूप – पूर्वपरीक्षा\n१. शैक्षणिक अर्हता – वनस्पतिशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषिशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अ‍ॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापकी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे.\nविज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवारास विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nडोळ्याची दृष्टी तीक्ष्णता (व्हिज्युअल अक्विटी) ६/६ असावी. पुरुष व महिला उमेदवारांमध्ये अनुक्रमे २५ कि.मी. व १४ कि.मी. अंतर ४ तासांत चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वनसेवा पूर्वपरीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम १/१०/२०१५ रोजी त्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेला आहे.\n३) जागतिक, भारतातील चालू घडामोडी\n४) बुद्धिमत्ता आणि अंकगणित.\n२०१४ च्या वन सेवा परीक्षेचे विश्लेषण केल्यास वरीलप्रमाणे प्रश्न आयोगाचे विचारल्याचे आपल्याला दिसून येते; पण २०१६च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सामान्यविज्ञान हा घटक पूर्वपरीक्षेतून वगळण्यात आला आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार वरील चार घटकांवर सम प्रमाणात प्रश्न विचारले असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे कोणत्याही घटकाकडे दुर्लक्ष न करता प्रत्येक घटकाच्या अभ्यासाला समप्रमाणात वेळ परीक्षार्थीनी द्यावा.\n२०१४ व २०१६ च्या पूर्वपरीक्षाच्या निकालाचे विश्लेषण करावयाचे झाल्यास प्रामुख्याने असे नमूद करणे योग्य ठरेल. जास्त प्रश्न सोडविण्याच्या ओघात परीक्षार्थीना निगेटिव्ह गुणांचा फटका बसला आहे. त्यामुळे स्वत: परीक्षार्थीनी प्रश्नपत्रिकेचे सूक्ष्म विश्लेषण करावे व सखोल अभ्यास आणि प्रश्नपत्रिकांचा सराव यावर भर द्यावा. सुधारित अभ्यासक्रमानुसार २०१६च्या पूर्वपरीक्षेमधील मराठी या घटकामध्ये वाक्यांचे प्रकार, शब्दांच्या जाती, एखाद्या शब्दाबद्दलचा उपलब्ध असणारा शब्दसमूह, समानार्थी विरुद्धार्थी शब्द याबद्दल प्रश्न विचारलेले दिसतात, तर इंग्रजी या घटकात Direct Indirect Speech, Identify the Correct Sentence, Clauses या उपघटकांवर भर दिलेला आहे.\nमराठी व इंग्रजी या विषयांचे व्याकरण व उताऱ्यांचा सराव दररोज करावा.\nबुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या घटकास दिवसातून किमान दोन तास द्यावेत.\nचालू घडामोडी या घटकासाठी परीक्षार्थीनी दररोज किमान एक मराठी व इंग्रजी वर्तमानपत्र वाचून स्वत:चे टिपण तयार करावे.\n१) मराठी भाषा –\nसुगम मराठी व्याकरण – मो.रा. वाळिंबे\nमराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे\nसंपूर्ण मराठी – के सागर प्रकाशन\n२) इंग्रजी भाषा –\nसंपूर्ण इंग्रजी – के सागर प्रकाशन\n३) बुद्धिमत्ता व अंकगणित –\nबुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित – आठवी, नववी, दहावी, एम.टी.एस.ची पुस्तके, क्वांटिटेंटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – आर.एस. अगरवाल, रिझिनग – आर. एस. अगरवाल.\n४) चालू घडामोडी –\nयोजना, लोकराज्य मासिके, करंट ग्राफ वार्षकिी, एखादे आघाडीचे इंग्रजी व मराठी दैनिक.\nमहाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेची माहिती आपण पुढील अंकात घेऊ.\n#हे देखील वाचा :\n१. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – १\n२. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – २\nहा लेख महेश कोगे यांनी दैनिक लोकसत्ताच्या करिअर वृत्तान्त या सदरात लिहला आहे. तेथून साभार.\n[quote arrow=”yes”]विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC[/quote]\nPrevious articleराज्यसेवा मुलाखतीची तयारी\nNext articleकस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची तयारी\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nअभ्यास कसा करता हे महत्त्वाचे \nरिक्षा चालकाचा मुलगा बनला आयएएस अधिकारी\nराज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सूची : दत्तात्रय भिसे सर\n[…] हे देखील वाचा – १. महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा […]\n[…] हे देखील वाचा १. महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा २. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा […]\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 605 जागांसाठी भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये 765 जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात विविध पदांची भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nमोफत डाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - फेब्रुवारी २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/ya-goshti-tumchya-menduvar-prabhv-padatat-brain-in-marathi", "date_download": "2018-05-24T13:45:19Z", "digest": "sha1:KTSXFBNUVUU65LCP22IS7NYQLKCYQXAG", "length": 12853, "nlines": 226, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमच्या मेंदूवर प्रभाव पाडणाऱ्या काही गोष्टी - Tinystep", "raw_content": "\nतुमच्या मेंदूवर प्रभाव पाडणाऱ्या काही गोष्टी\nआपल्या शरीरातील सर्व अवयवांपैकी मेंदू हा सर्वाधिक औत्सुक्याचा राहिलेला आहे. याचे कारण म्हणजे आपल्या भावना आणि इच्छांपासून, आपल्या झोपण्याचा क्रम आणि शारीरिक आरोग्यापर्यंत सर्व मेंदूमार्फत नियंत्रित होते. गंमत म्हणजे एका लोकप्रिय समाजाच्या विसंगत, आपण आपल्या मेंदूचा १००% वापर करत असतो आणि तेही त्याचे सर्व भाग दिवसभर कार्यरत असतात; जरी आपण झोपलेलो असलो तरी आणि नुकतेच शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे की, आपल्या आयुष्यातील काही विशिष्ट गोष्टींचा मेंदूवर विशेष प्रभाव पडतो. यातील काही गोष्टी पुढीलप्रमाणे:\nखेळामुळे व्यक्तीच्या ज्ञानेंद्रियांचे कार्य, माहितीवर प्रक्रिया करणे, स्मरणशक्ती आणि एकाग्रतेचा विकास होतो. बाळांमध्ये ते वर्तणुकीमध्ये आणि शालेय कामगिरीमध्येही चांगला बदल घडवून आणते. त्याचबरोबर निष्क्रियतेमुळे मेंदू आणि ज्ञानेंद्रियांच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून शालेय जीवनात आणि तसेच आपल्या दैनंदिन जीवनात खेळाला योग्य महत्त्व देणे महत्त्वाचे आहे.\nएका अभ्यासानुसार वाचनामुळे आकलनशक्तीचा विकास होतो. एका प्रयोगामध्ये लक्षपूर्वक वाचनामुळे मेंदूला रक्‍ताचा पुरवठा वाढल्याचे आढळून आले, जे आकलनशक्ती आणि एकाग्रतेमध्ये सुधारणा करते. शाब्दिक रचनेवर लक्ष द्यायला मेंदूमध्ये विविध गुंतागुंतीच्या कार्यांचा समन्वय जरुरी असतो; हे त्यामागचे कारण असू शकते. म्हणून जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही पुस्तक वाचण्यास घ्याल; तेव्हा तुम्ही फक्त पाने चाळत नाहीय ना, याचे भान ठेवा.\n३. भरपूर साखरेचे सेवन\nभरपूर साखरेचे सेवन हे तुमच्या आकलनशक्ती आणि मानसिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. खूप साखर खाण्याने आकलनशक्ती, विशेषतः स्मरणशक्ती आणि ग्रहणशक्तीचा ऱ्हास होतो; असे मानले जाते. तथापि, यामागचे नेमके कारण अज्ञात आहे. तसेच साखरेच्या अतिसेवनामुळे डिप्रेशनसारखे मानसिक आजार होऊ शकतात.\nअभ्यासानुसार जे लोक प्रेमात पडण्याअगोदर सामाजिकदृष्ट्या बुजरे होते; त्यांच्या सामाजिक कौशल्यांमध्ये प्रेमानंतर कमालीची सुधारणा होते यामागचे कारण 'ऑक्सिटोसिन' नामक नैसर्गिक हार्मोन असू शकते; जे लोकांना अधिक सहानुभूतीपूर्ण आणि समजूतदार बनवते.\nआपण सामाजिक कौशल्यांबाबत बोलतच आहोत; तर गरोदरपणाचाही उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. संशोधनानुसार गरोदरपणामुळे मेंदूच्या 'ग्रे मॅटर' चा ऱ्हास होतो; जे स्मरणशक्ती, भावना, स्नायू नियंत्रण, इंद्रियांचे अवलोकन, भाषण शक्ती, निर्णय शक्ती आणि स्वयंनियंत्रण यांवर मोठा प्रभाव पाडते. या ऱ्हासामागचे कारण म्हणजे मातृत्वविषयक संवेदनांचा आणि सामाजिक कौशल्यांचा विकास होणे हे असू शकते. आणखी एका संशोधनानुसार हे बदल दोन वर्षांपर्यंत टिकू शकतात.\nतणाव हे वेगवेगळ्या व्याधी जडण्यामागचे प्रमुख कारण असते. तसेच त्याचा मेंदूवर लक्षणीय प्रभाव पडतो. एका अभ्यासानुसार ते वयोमानानुसार होणाऱ्या आकलनशक्तीच्या ऱ्हासास गती देते. याचे कारण म्हणजे तणावाच्या दीर्घ काळामुळे न्यूरॉन्स (विशेषतः हिप्पोकॅम्पस मधील) नष्ट होतात, जे अल्पकालीन स्मरणशक्तीपासून दीर्घकालीन स्मरणशक्तीपर्यंतच्या ग्रहणशक्तीत मोठा प्रभाव पाडते.\nरोज आठ ग्लास पाणी पिणे हे फक्त तुमची त्वचा आणि शारीरिक आरोग्यच उत्तम ठेवते; असे नव्हे एका अभ्यासानुसार निर्जलीभवनामुळे मेंदूचा ऱ्हास होतो. याचा परिणाम नंतर स्मरणशक्ती नष्ट होणे आणि आकलनशक्ती दुबळी होण्यामध्ये होऊ शकतो. आणि द्रवाचा अगदी प्रमाणापुरता ऱ्हासदेखील ही क्रिया घडवू शकतो. म्हणून नेहमी पाणी पीत राहण्याची सतर्कता बाळगा.\nगरोदरपणात उपयुक्त न्याहरीच्या पाककृती\nतुमच्या पाल्याची काळजी घेणे सोपे करण्यासाठी....टिप्स\nतुम्हाला असलेली संवादाची भूक. . .\nअशी करा रवा आंबोळी\nकाही सॅलाडच्या रेसिपी ज्या वजन घटण्यास उपयुक्त ठरतील\nअसे करा पौष्टिक मिश्र डाळींचे कटलेट\nअशी करा पौष्टिक खपली गव्हाची खीर\nअसा करा मस्त बटाटा-चीज पराठा\nया सात गोष्टींमुळे तुमच्या वैवाहिक नाते तुटू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/11/gk-quiz-83.html", "date_download": "2018-05-24T14:00:02Z", "digest": "sha1:XOGFHFKPZK3L3SUENMQOGP7K2RPF4FYZ", "length": 6500, "nlines": 114, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 83", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 83\n821. नदीखोरे क्षेत्राच्या चढत्या भाजणीनुसार खालीलपैकी योग्य क्रम कोणता \nA. कावेरी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा\nB. कावेरी, कृष्णा, गोदावरी, नर्मदा\nC. कावेरी, गोदावरी, नर्मदा, कृष्णा\nD. कावेरी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी\nD. कावेरी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी\n822. खालीलपैकी कोणती एक जोडी अचूक जुळते \nA. गुरूशिखर- 1727 मी.\nB. कळसूबाई- 1646 मी.\nD. माकुर्णी- 1694 मी.\nB. कळसूबाई- 1646 मी.\n823. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात _____________ प्रकारची मृदा आढळते.\nA. क्षारयुक्त व अल्कली\nA. अर्वाचीन वली पर्वत\nA. अर्वाचीन वली पर्वत\n825. भूऔष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र _____________ येथे आहे.\n826. खालीलपैकी कोणती एक जोडी योग्य प्रकारे जोडण्यात आलेली नाही \n827. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो \n828. खालीलपैकी कोणते तरंग भूकंपाशी निगडीत नाहीत \nD. विद्युत चुंबकीय तरंग\nD. विद्युत चुंबकीय तरंग\n829. महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठ कोणत्या शहरात आहे \n830. पहिल्या पंचवार्षिक योजनेत ____________ ला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/11/mpsc-online-quiz-5-nov-2014.html", "date_download": "2018-05-24T13:59:34Z", "digest": "sha1:5OQ5QO6LS3VO4K6HRILGL46FJVGPBANF", "length": 13599, "nlines": 121, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी- 5 नोव्हेंबर 2014", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nचालू घडामोडी- 5 नोव्हेंबर 2014\nमराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 608\n1. कोणत्या राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजूरी दिली आहे. त्यामुळे तेथील विधानसभा निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे \nA. जम्मू आणि काश्मीर\n2. खालीलपैकी कोणत्या देशात राष्ट्रध्वज बदलण्यासाठी तेथील सरकारकडून 2016 मध्ये सार्वजनिक मतचाचणी घेण्यात येणार आहे \nब्रिटनच्या युनियन जॅकची छाप असलेला सध्याचा राष्ट्रध्वज बदलून \"सिल्व्हर फर्न‘ या वनस्पतीचे चित्र असलेला ध्वज तयार करण्याचा पंतप्रधान जॉन की यांचा विचार आहे. ध्वज बदलण्याचा मुद्दा वादाचा ठरण्याची शक्‍यता असल्याने पंतप्रधान की यांनी या मुद्द्यावर मतदानासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. पूर्वी ब्रिटिशांची वसाहत असलेल्या न्यूझीलंडने आता शंभर वर्षांपासून असलेला ध्वज सोडून ठळकपणे न्यूझीलंडचा वाटेल असा \"किवी‘ ध्वज स्वीकारण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.\nकाळ्या पार्श्वभूमीवर सिल्व्हर फर्नची पाने असा नवा ध्वज असावा, अशी इच्छा जॉन की यांनी यापूर्वीच बोलून दाखविली आहे. न्युझीलंडचे अनेक संघ याआधीपासूनच असा ध्वज वापरत आहेत.\n3. संशोधकांनी अलीकडे जाहीर केलेल्या निष्कर्षांनुसार मंगळावर माणूस जास्तीत जास्त काळ जगू शकेल \n4. केंद्र सरकार कोठे केंद्र सरकार कोठे प्राणिसंग्रहालय शास्त्र केंद्र उभारणार आहे \nदेशातील प्राणिसंग्रहालयांच्या कामकाजात बदल घडवणे, सध्याची कार्यपद्धत अधिक शास्त्रशुद्ध करणे, प्राणिसंग्रहालये पर्यटकांना अधिक आपलीशी वाटतील अशी करणे, हा यामागील हेतू आहे. प्रस्तावित संस्था केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून काम करेल, तसेच धोक्‍यात असलेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी ही संस्था मार्गदर्शन करेल.\n5. गंगेचे प्रदूषण नेमक्या कोणत्या कारणामुळे होत आहे, यासाठी केंद्र सरकार कडून किती विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत \nसरकारने स्थापन केलेल्या समित्यांनी केलेल्या अहवालानुसार कारवाई करण्यात येणार आहे. गंगा नदीच्या उगमापासून शेवटपर्यंत तिच्या होणाऱ्या प्रदुषणाबाबत ही समिती तपासणी करणार आहे. विविध कारखान्यांकडून गंगा नदीत सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याबाबतही कारवाई करण्यात येणार आहे. या समित्या सर्व माहिती जलसंधारण मंत्रालयाकडे देणार आहेत.\n6. 10 नोव्हेंबर रोजी विसाव्या कोलकता आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे (केआयएफएफ) उद्‌घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे \n7. नानावटी-मेहता आयोगाचा अंतिम अहवाल लवकरच सादर होणार होण्याची शक्यता आहे. हा आयोग कशाशी संबंधित आहे \nA. बाबरी मशिदीचा विद्ध्वंस\nC. 1984 दिल्ली शिख हत्याकांड\nD. ईशान्य भारतीयांच्यावर होणारे हल्ले\n8. विविध स्तरांवर सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने आता गुजरातच्या धर्तीवरच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोणती योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे \nनागरिकांच्या सरकारकडून असलेल्या प्रचंड आणि विविध प्रकारच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, प्रशासकीय रचना आणि योजनांच्या निर्णय प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना असलेले मर्यादित स्वातंत्र्य यामुळे हा वेग कमी होतो. \"स्वान्त सुखाय‘मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना योजना तयार करण्यात स्वायत्तता मिळून ते त्यांच्यातील ऊर्जेचा आणि ज्ञानाचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करतील, अशी सरकारला आशा आहे. अशा प्रकारची योजना गुजरातमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे.\nस्वान्त सुखाय योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणताही सरकारी कर्मचारी पूर्वपरवानगी शिवाय ही योजना राबवू शकतो. कर्मचाऱ्याने त्याच्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय न येऊ देता ही योजना राबवायची आहे. कर्मचारी आपल्या आवडीच्या कोणत्याही विषयात काम करू शकणार आहे. अर्थात, हा विषय सार्वजनिक आणि राष्ट्रीय हिताचा असायला हवा, तसेच अराजकीय आणि धर्मनिरपेक्ष असायला हवा, हा नियम आहे.\n9. अमेरिकेतील शिकागोमधील नुकताच खालीलपैकी कोणी दोन गगनचुंबी इमारतींमधील (स्कायस्क्रॅपर्स) 138 मीटर अंतर शेकडो फूट उंचीवरील एका दोरीवरून डोळ्यांवर कापड बांधून चालण्याचा विक्रम केला \n10. 'मित्र-शक्ती' हा संयुक्त लष्करी सराव भारताने कोणत्या देशासोबत सरू केला आहे \nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t8133/", "date_download": "2018-05-24T13:42:03Z", "digest": "sha1:LN4LJ525ZJBKAFIT7X45JANZHSARQTWD", "length": 4263, "nlines": 98, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-मैफिल", "raw_content": "\nभावनांची दिवाळी अशीच उधळत राहू द्या - प्रवीण दवणे\nसजविल्यात मैफिली इथं प्रत्येकानं\nजणू पृथ्वीच्याच लडिवाळ आग्रहानं\nचिमुकली पावलंही शोधू लागतात नकळत\nअन त्यातूनच जन्मतात गाणी\nगाणं अस्तित्वाचं गाणं चैतन्याचं\nस्वतःच्या आणि दुसऱ्याच्या ओळखीचं\nध्रुव पदातले जात धर्म आळवून आळवून\nप्रत्येक शब्द व्यापलाय अनंततेने\nनवीन नाती नवीन गाणी\nलोभस गाणी प्रसन्न गाणी\nगाणी अश्रुनची गाणी हास्यांची\nकुणी गात असतो राग दुःखाच्या प्रहरांचा\nतर कुणी सुखाच्या निळ्या शांत क्षणांचा\nसारं काही चाललय मैफिल रंगण्यासाठी\nआभाळातल्या देवा तुझी कलात्मकता तर बहुश्रुतच\nआमचं इथ असणं ही त्यातला एक भागच\nयाच मैफिलीत भैरवीही गाईन एक दिवस\nआवाजातली कंपनं मात्र सहन कर\nचुकलं भागलं माफ कर\nरसिक माय बापा कधी तरी टाळयांचा नाद कर\nमाझं गाणं थांबलं तरी मैफिली झडतच रहातील\nएकाच मंचावर अनेक गळे असेच गात रहातील\nवेगवेगळ्या भाषेतले शब्दही वेगळे असतील\nहृदय मात्र उत्कटतेने गाणं एकच गाईल\nरसिका तुझ्याच साठी ..............\nमला कविता शिकयाचीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82.html", "date_download": "2018-05-24T13:55:46Z", "digest": "sha1:7D5YTHRGXGABLMKWZTXEMLGBJDGQGMQA", "length": 32565, "nlines": 153, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "राजद्रोहाच्या नावानं चांगभलं! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog राजद्रोहाच्या नावानं चांगभलं\nसर्वोच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात ​​ राजद्रोह​ ​​(कायद्याच्या भाषेत त्याला “The Police Incitement Disaffection Act 1922 असं म्हटलं जातं) ​​ म्हणजे काय, यासंदर्भात नि:संदिग्ध निर्वाळा देणारं स्पष्टीकरण दिल्यानं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातल्या सरकारचा सणसणीत मुखभंग झाला असा आनंद कॉंग्रेसनं व्यक्त करणं ‘सौ चुहे खा के, बिल्ली चली हज को’ सारखं आहे. वास्तविक टीकेचा म्हणा की विरोधाचा आवाज; जनता, विरोधी पक्ष किंवा माध्यमे यापैकी कोणाकडूनही होवो; तो चिरडला पाहिजेच..किमान दाबून तरी टाकलाच पाहिजे पाहिजे हे आपल्या देशातील सर्वपक्षीय सरकारांचं व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. अशात कन्हैया कुमार असो की हार्दिक पटेल यांच्या विरोधात भाजपच्या सरकारांनी राजद्रोहाच्या भंगाचं हत्यार वापरल्यानं भरपूर टीका झाली आहे. याचा अर्थ दीर्घकाळ सत्तेत असणाऱ्या कॉंग्रेस पक्षाची सरकारं याबाबतीत सहिष्णू, सौजन्यशील, निष्पक्ष होती असं समजण्याचं काहीही कारण नाही. गृह खात्याच्या अखत्यारीतील सी.बी.आय. आणि गुप्तचर यंत्रणासकट सर्वच दलांना कायम सत्ताधाऱ्यांच्या बोटावर नाचवण्याची सवय प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसनं कशी लावली हे या देशानं अनुभवलेलं आहे. (पक्षी- कॉंग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन किंवा कॉंग्रेसच्या पिंजऱ्यातील पोपट इत्यादी). खरं तर, टीकेचा म्हणा की सरकार विरोधाचा आवाज काहीही करुन बंद करणं हे आपल्या देशातील सर्वपक्षीय सरकारांचं व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. उदारमतवादी आणि सच्चे लोकशाहीवादी म्हणून आजही आदरणीय असलेले पंडित जवाहरलाल नेहेरू पंतप्रधान असताना बिहारमधल्या ‘सर्चलाईट’ या दैनिकाविरुध्द १९५९ साली हक्कभंग मांडला गेला आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कमोर्तब केलेलं होतं (संदर्भ- ऑल इंडिया रिपोर्टर १९५९; सर्वोच्च न्यायालय-३९५); हे आज अनेकांना आठवतही नसेल, सर्वपक्षीय राजकारण्यांना तर त्याचं विस्मरण होणं सोयीचं आहे\nमाध्यमं हे तर या हत्याराचं कायमच आवडतं लक्ष्य ठरलेलं आहे. सरकार, प्रशासन आणि न्याय यंत्रणा हे तीनही स्तंभ, माध्यमं या हत्याराच्या धाकाखाली कशी कायम वावरतील याची कटाक्षानं काळजी घेत असतात. केवळ सरकारंच नाही तर प्रशासनही राजद्रोह केल्याच्या या हत्याराचा बेगुमान वापर करुन माध्यमांची मुस्कटदाबी कसं करत असतं, याचा ‘​फर्स्ट हॅन्ड’ अनुभव एक संपादक म्हणून मी घेतलेला आहे. पोलीस अधिकारी कशी दडपशाही करतात याचाही तो अनुभव एक मासलेवाईक नमुना आहे- मी तेव्हा नागपूरला निवासी संपादक होतो. एक दिवस सायंकाळी आमच्या मुख्य वार्ताहराचा फोन आला तेव्हा मी प्रवासात होतो. नागपूरचे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त यांच्यात कसा बेबनाव आहे आणि त्यामुळे पोलिसांची कशी ससेहोलपट होतेय याची बातमी त्यानं सांगितली. त्या दोघातील परस्परांवर कुरघोडी करण्याचे मुख्य वार्ताहरानं सांगितलेले काही प्रसंग अर्थातच बातमीचं समर्थन करणारे होते. ती बातमी अतिशय काळजीपूर्वक करावी कारण, तेव्हा नागपूरचे पोलीस आयुक्त असलेले एस पी एस यादव हे एक अतिशय ‘टफ’ अधिकारी आहेत असं, मी बजावून सांगितलं. वृत्तसंपादकाला फोन करुन त्याबाबत सूचना दिल्या. चमचमीत लिहिलेली ही बातमी दुसऱ्या दिवशी प्रकाशित झाली. योगायोगाचा भाग म्हणजे सहआयुक्त दलबीर भारती हेही एक ‘यादव’च होते. दोन्ही आयपीएस अधिकारी यादव असल्यानं बातमीच्या शीर्षकात नागपूर पोलीस दलात ‘यादवी’ असा सूचक शब्दप्रयोग आला. ही बातमी प्रकाशित झाल्यावर खूप चर्चा झाली. अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी ती बातमी वस्तुस्थितीचं अचूक निदर्शन आहे हे आवर्जून पण, अर्थातच खाजगीत सांगितलं.\nएस पी एस यादव यांचं माझी फारशी ओळख नव्हती; अगदीच जुजबी २/३ भेटी विमानात झालेल्या होत्या. त्या भेटी किमान चांगली ओळख होण्यासाठी पुरेशा नव्हत्या पण, त्यांचं ‘पोलिसिंग’ मी पाहत आलेलो होतो. औरंगाबादला असताना कॉलेज प्रवेशासाठी राजकारण्यांकडून घेतल्या जाणाऱ्या देणग्यांचा विषय त्यांनी मोठ्या धाडसानं उचलला होता. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रशंसापर लिहिलंही होतं. या प्रकरणात फिल्डवर असणारा आमचा मुख्य वार्ताहर मात्र फारच गाफील निघाला. या बातमीमुळे एस पी एस यादव अस्वस्थ झाले आहेत, ‘यादवी’ हा शब्द त्यांनी ‘बंड’ या अर्थानं घेतला आहे हे आम्हाला कळलं नाही. आमच्याविरुध्द राजद्रोहाचा खटला दाखल करण्याच्या सूचना एस पी एस यादव यांनी दिल्याचं पोलीस आयुक्तालयातील माझ्या हितचिंतकांनं एक दिवस अचानक कळवलं. मुंबईला लीगल सेलशी बोलल्यावर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात आलं आणि आम्ही हादरलोच कारण, गुन्हा अजामीनपात्र (नॉन बेलेबल) होता. (याच आरोपाखाली लोकमान्य टिळक यांना इंग्रजी राजवटीत शिक्षा झालेली होती. लोकसत्ता-इंडियन एक्स्प्रेस मधील ‘द रेप मोस्ट फाऊल’ या बातमीसाठी झालेल्या याच कलमाखालील गुन्ह्यामुळे जेष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांनाही बराच मन:स्ताप सहन करावा लागलेला आहे. म्हणजे टिळक आणि कणेकर यांच्यानंतर अस्मादिकच ही त्यातल्या त्यात सुखावणारी बाब होती) त्यात प्रकाशक पक्का अमराठी; एकही मराठी शब्द न समजणारा…इतका ठार अडाणी. त्यामुळे त्याला समजावताना त्रेधा उडाली. अटकपूर्व जामीन घेण्यासाठी आमची बरीच धावपळ झाली.\nबातमीच्या शीर्षकानं केलेला घोळ मराठी असलेल्या न्यायाधीशाच्या चट्कन लक्षात अन गालातल्या गालात हंसत त्यांनी जमीन पटकन मंजूर केला. नंतर चौकशी अधिकाऱ्यानं अटकेची तलवार टांगती ठेवत या प्रकरणात अध्यक्ष विवेक गोएंका आणि संपादक कुमार केतकर हेही ‘​इन्व्हॉल्व’ असल्याचं वदवून घेण्याचा खूप प्रयत्न केला. वस्तुस्थिती तशी मुळीच नसल्यानं मी तो डाव यशस्वी होऊ दिला नाही. मात्र या गुन्ह्यामागे काही वेगळ्या शक्ती अदृश्यपणे काम करत आहेत याची खात्री पटली. मग मी या संदर्भात तत्कालिन गृहमंत्री, मित्रवर्य आर. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला. ‘हा अधिकारी कुणाचंच ऐकत नाही’, अशी हतबलता आबांनी व्यक्त केली. तत्कालिन मुख्यमंत्री आणि माझे दीर्घकालीन स्नेही विलासराव देशमुख यांनी, ‘सध्या फेस करा काय घडतंय ते. यादवची बदली झाली की ‘सी समरी’ करायला सांगू’, अशा शब्दात असहाय्यता व्यक्त केली. अखेर मी अरविंद इनामदार यांना मध्ये टाकलं. ‘प्रवीण इज नॉट नोन फॉर इररिस्पॉन्सीबल जर्नालिझम’ अशी ग्वाही अरविंद इनामदार यांनी दिल्यावर यादव जरा मवाळ झाले पण, मी पूर्वग्रहदूषित असल्याचं मत त्यांनी अनेक बातम्यांचा हवाला देत अरविंद इनामदार यांच्याकडे व्यक्त केलं. मग सरळ एस पी एस यादव यांना भेटून मी त्यांच्या संदर्भात पूर्वग्रहदूषित कसा नाही, पूर्वी त्यांच्याविषयी कसं प्रशंसापर लिहिलंय याची कात्रणं देऊन पटवून दिलं. अखेर ‘तुमच्या अटकेचा आग्रह धरणार नाही आणि केस लाऊन धरणार नाही’ असं एस पी एस यादव यांनी कबूल केलं.\nनागपूरहून बदली झाल्यावर चार्ज सोडण्याआधी एस पी एस यादव यांनी फोन करुन तो गुन्हा ‘सी समरी’ म्हणजे बंद करण्याचे आदेश दिले असल्याचं सांगितलं. नंतर एकदा चौकशी अधिकारी भेटले. खरं तर, ते माझ्या लेखनाचे चाहते होते पण, या प्रकरणात चौकशीच्या काळात बिलकूल ओळख न देता सतत दाबात घेण्याचा प्रयत्न करायचे, अटकेची धमकी द्यायचे. त्यांनी सांगितलं ‘तुमच्याशी काहीही बोलोत सीपीसाहेब, आम्हाला मात्र ते खडसावून सांगायचे, त्यांना चांगला धडा शिकवा, गजाआड टाकाच एकदा’. राजद्रोहाच्या हत्याराचा वापर करुन करण्यात आलेली ही चक्क मनमानी होती आणि त्यापुढे मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री अगतिक होते (‘ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘दिवस असे की…’ या पुस्तकात पान १६८वर ही हकिकत विस्ताराने आलेली आहे.) नंतर एका दोस्त आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलं की, औरंगाबादला असताना एस पी एस यादव यांनी याच कलमाखाली एका उर्दू दैनिकाच्या पत्रकाराला ‘बुक’ केलेलं होतं. अशी कलमं शोधून ती लावणं हा एस पी एस यादव यांचा छंदच आहे (‘ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘दिवस असे की…’ या पुस्तकात पान १६८वर ही हकिकत विस्ताराने आलेली आहे.) नंतर एका दोस्त आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलं की, औरंगाबादला असताना एस पी एस यादव यांनी याच कलमाखाली एका उर्दू दैनिकाच्या पत्रकाराला ‘बुक’ केलेलं होतं. अशी कलमं शोधून ती लावणं हा एस पी एस यादव यांचा छंदच आहे हा खटला न्यायालयात टिकणार नाही असा निर्वाळा आमचे वकील अनिल मार्डीकर देत पण, अटकेच्या भीतीनं माझ्या अन्य सहकाऱ्यांच्या डोळ्यात कायम भीती दाटून आलेली स्पष्ट दिसत असे. नंतर काही वर्षानी दिल्लीच्या एका गरमागरम दुपारी जुन्या महाराष्ट्र सदनाच्या उपहारगृहात एस पी एस यादव एकटे जेवताना दिसले. त्याचं एकटेपण फारच केविलवाणं होतं मग सामोरं जाऊन मी ओळख करून देत त्या प्रकरणाची आठवण त्यांना करुन दिली तेव्हा ते फारच ओशाळवाणं हंसले, पण ते असो.\nगेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक मिश्र आणि न्या. यु.यु. ललित यांनी ‘सरकारवर कितीही कडवट टीका केली तरी तो राजद्रोह होऊ शकत नाही’, असं स्पष्ट केलंय. कितीही कठोर टीकास्त्र सोडलं गेलं तरी ती सरकारची बदनामी ठरू शकत नाही असंही या न्यायमूर्तीद्वयीने स्पष्ट केल्यानं या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक अजूनही आहेत हा दिलासा मिळाला आहे. मात्र अशा लेखन किंवा वक्तव्यानं हिंसाचार झाला किंवा उफाळला तरच राष्ट्रद्रोह होईल असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला असल्यानं थातुरमातूर बाबींनीही देशाचा अवमान झाल्याचे गळे काढणारांना यापुढे मतलबी हुंदके आवरते घ्यावे लागणार आहेत. ‘तथाकथित राष्ट्रभक्ती’चे ठेकेदार असल्याच्या भ्रमात आणि त्यामुळे आलेल्या उन्मादाच्या गुंगीत राहून कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात यापुढे उभं करता येणार नाही; हा परखड लेखन आणि भाषण करणाऱ्यांना मिळालेला ‘बुस्टर डोज’ आहे असंच म्हणायला हवं.\nखरं तर, इंग्रजानी त्यांच्या सोयीसाठी हा कायदा त्या काळात लागू करुन स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या भारतीयांची मुस्कटदाबी केलेली होती, भारतीयांना कायद्याच्या चिमटीत पकडून धाकाखाली ठेवलेलं होतं. देश स्वतंत्र झाल्यावर या कायद्यात केंद्र सरकारनं भारतीय लोकशाहीला अनुकूल अशा मोठ्या सुधारणा करणं अपेक्षित होतं पण तसं उदारमतवादी पाऊल प्रदीर्घ काळ सत्ता भोगताना, ना कॉंग्रेसनं उचललं ना तसं काही करण्याची ईच्छा देशभक्तीचे ढोल पिटणाऱ्या विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या सरकारची आहे. कारण सत्ता राबवताना विरोधकांचे आवाज दाबून टाकण्यात या हत्याराचा वापर करण्याबद्दल कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष दोन्ही पक्षात जणू राष्ट्रीय एकमत आहे; सत्ता बेगुमान राबवायची असेल तर राजद्रोहाचं हे हत्यार हातात असायलाच हवं, ही या दोन्ही पक्षांची अव्यक्त ठाम धारणा आहे. म्हणूनच आजवर अनेकदा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या संदर्भातील निवाडे आणि निर्वाळ्याकडे सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे.\nयाचा अर्थ बहुसंख्य राजकारणी जबाबदारीनं वागतात असं मुळीच नाहीच. राजकीय गडद रंगाचा चष्मा घालून प्रत्येक बाबीकडे बघण्याची खोडच बहुसंख्य राजकारण्यांना लागलेली आहे. तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना ‘मंद बुध्दी’चे म्हणणारे आणि मुंगी चिरडली गेली तरी त्यासाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरणारे आक्रस्ताळे, कर्कश्श एकारले राजकारणी गल्लोगल्ली आहेत. माध्यमांबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. माध्यमांचं जबाबदारीचं भान जितकं आहे त्यापेक्षा त्यांची बेजबाबदारीची पातळी जास्त खालावलेली आहे आणि विश्वासार्हतेचा तोल तर साफ ढळलेला आहे. राजद्रोहाचा गुन्हा करत नसलो तरी त्यापेक्षा जास्त असभ्य, असंस्कृत आणि आततायी वर्तन आपण करतोय हे समाजातील बहुसंख्यांचं भान दिवसे-दिवस सुटतच चाललेलं आहे. त्यामुळे सर्व स्तरातील समाज जाती-धर्मात विभागला जातोय, गाव-खेड्यात, पाडे-तांड्यांत विविध रंगाच्या झेंड्यानी गट-तट वाढवलेत आणि हे आव्हान राजद्रोहापेक्षा जास्त गंभीर आहे.\nएकूण काय तर, राजद्रोहाच्या नावानं चांगभलं, असंच वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्वाळा त्यावर उतारा ठरावा अशी अपेक्षा बाळगणं एवढंच विवेकी लोकांच्या हाती आहे\nई-प्रत मिळवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क साधा –\nकणभर खरं, मणभर खोटं\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nनोकरशाही-कोडगी, असभ्य आणि बरंच काही…\nनाठाळ नोकरशाहीला वेसण हवी(च)\nउड गया ‘राजहंस’ अकेला …\nराजकारणातली विधिनिषेधशून्यता – जामिनावरचे भुजबळ \nऐसा ऐवज येता घरा \nगांधी @ वसंत गुर्जर.कॉम\nनिकाल गुजरातचा, इशारा महाराष्ट्रालाही\nउद्धव समोरचे कांटेरी आव्हान\nएकारलं कर्कश्शपण आणि (अ)सहिष्णुतेचं राजकीयीकरण \nविदर्भाचा चिवचिवाट आणि शिवसेनेचा बोटचेपेपणा\nस्वतंत्र विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हवा एक केसीआर \nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/kts-final-exam/", "date_download": "2018-05-24T13:57:35Z", "digest": "sha1:VFYFDK6EJ3S2CURLBF57R6FZTLFVR3N7", "length": 8924, "nlines": 141, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कोकण प्रज्ञा शोध अंतिम निवड परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ दि. ५ मार्च २०१७ रोजी | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कोकण प्रज्ञा शोध अंतिम निवड परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ दि. ५ मार्च २०१७ रोजी\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात कोकण प्रज्ञा शोध अंतिम निवड परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ दि. ५ मार्च २०१७ रोजी\nरत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे कोकणातील प्रज्ञावान विद्यार्थांचा शोध घेण्यास कटिबद्ध असलेल्या कोकण प्रज्ञा शोध परीक्षेची अंतिम निवड परीक्षा रविवार दि. ०५ मार्च २०१७ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय, मुख्य इमारत या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचा मुख्य पारितोषिक वितरण समारंभ याच दिवशी दुपारी ०३.३० या वेळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न होणार आहे. या सोहळ्याकरता प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून श्री. मितेश घट्टे, अप्पर पोलीस अधिक्षक, रत्नागिरी हे उपस्थित राहणार आहेत.\nया अंतिम निवड परीक्षेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांतून तालुकानिहाय निवड झालेले पहिले २ विद्यार्थी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील २६ विद्यार्थी असे ६८ विद्यार्थी या अंतिम निवड परीक्षेकरिता प्रविष्ठ होणार आहेत. मोठ्या स्पर्धा परीक्षांचे निकष असतात त्याप्रमाणे सदर निवड परीक्षा होणार असून या परीक्षेद्वारे कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१६-१७ मधील एक प्रज्ञावान विद्यार्थी, एक प्रज्ञावान विद्यार्थिनी आणि एक मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थी अशी निवड केली जाणार आहे. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.\nअंतिम निवड परीक्षेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी दि. ०५ मार्च २०१७ रोजी सकाळी ०८.३० वाजता उपस्थित रहावे तसेच या मुख्य परितोषिक वितरण समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.\nअभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. चंद्रकांत घवाळी सेवानिवृत्त\nकोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१६-१७ प्रज्ञावान विद्यार्थी अथर्व तायशेटे; प्रज्ञावान विद्यार्थिनी भाग्यश्री यादव तर मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थीनी श्रेया भालेकर\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/s-t/", "date_download": "2018-05-24T14:00:21Z", "digest": "sha1:3HZHZ4TMTRI2CMJADAAAPEQSI6OH7UWI", "length": 8824, "nlines": 66, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख- S . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर", "raw_content": "\nS . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर\nमाझ्या कविता - हर्षद कुंभार\nS . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर\nS . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर\nलेख लिहायला मलाना काहीही विषय पुरेसा असतो. एखादी गोष्ट मनात घर करून बसली की झाले त्यावर काहीतरी लिखाण करायचे हे नक्कीच होते माझे. आता हा लेख लिहायचे कारण माहित नाही पण जेपण लिहीन ते तुम्हाला आवडेल हे खात्रीने मी सांगू शकतो. पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला कारण हे असतेच. तर हा लेख लिहायचे कारण आहेत S . T . महामंडळातील काही चालक. आता तुम्ही म्हणाल यात काय लिहायचे लेखाच्या नावावरून कळतेच आहे की ते फास्ट चालवत असणार गाडी म्हणून.\nमला ही माहित आहे या एका ओळीतल्या गोष्टीला मी माझ्या शब्दात बांधून मांडेल तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणाल वा काय लिहिले आहे.आता बघा ना अजून मुळ मुद्द्याला सुरुवात झाली नाही तरी किती लिहून झाले. बर बर आता जास्त पण पकवत नाही तुम्हाला. तर करूया सुरुवात\nमला जॉब लागला तेव्हा पासून माझा आणि S . T . महामंडळाचा संबंध आला आहे. म्हणजे गेले ३ वर्ष मी S . T . महामंडळाच्या सेवेचा वापर करतो आहे. महामंडळात खूप चालक आहे जे आता ओळखीचे झाले आहेत , हो म्हणजे चालकाला ओळखून आम्ही समजतो ही आपली गाडी आहे ते. माझा प्रवास हा भिवंडी ते बोरीवली असा आहे रोजचा ज्यात साधारण १.५ तास हा लागतोच, म्हणजे हे एकदम सरासरी आहे बरे. हान आता ट्राफिक असेल तर मात्र २ तासाच्या वरच लागतो.\nकाही चालक तर अक्षरशा वैताग आणतात त्या प्रवासाला , हो अहो ते इतके स्लो चालवतात की वीट येतो नुसता वाटते कधी पोचतो देव जाणे. आणि हे असे चालक २ तास घेतातच इच्छित स्थळी पोचवायला. खरतर आम्ही ना चालक बघून गाडीत बसतो कारण नंतर उगाच बोर होण्यापेक्षा न बसलेलेच बरे नाही का. पण कधी कधी नाईलाज असतो आमचापण.\nहान आता S . T . महामंडळातील खरे हिरो ज्यांना आम्ही पायलट नाहीतर मायकल शुमाकर असे बोलवतो. अर्थात त्याला संदर्भ पण तसाच आहे. अहो हे पायलट न खरच कुशल आणि तरबेज आहेत गाडी चालवायला. हे सरासरी ज्या रोडने १.५ तास लागतो न त्याच रोडने १ तासाच्या आत गाडी आणतात बोला. आणि हे गाडी चालवत असताना तुम्हाला कितीही झोप आली असेल तरी तुम्ही झोपूच शकत नाही कारण ते इतके फास्ट चालवत असतात की कुठेतरी धरून बसावे लागते. ह्याला मागे टाक त्याला टाक करताना जी रेसिंग पाहायला मिळते ती वेगळीच आणि जोश भरणारी असते. जर तुम्ही कुठे धरून बसले नाही ना तर वळण मार्गावर बसल्या जागेवर आडवे झालात म्हणून समजा. आणि मुख्य म्हणजे यातल्या काहीना तर २५ वर्ष गाडी कुठे न धडकावता वा ठोकता S . T . महामंडळामध्ये सेवा केल्याबद्दल त्यांना बक्षीस मिळालेले आहे.\nखरतर या गोष्टी तुम्हाला इतक्या महत्वाच्या नसतीलही पण माझ्या सारख्या रोज प्रवास करणाऱ्या मित्रांसाठी असेल कारण लवकर इच्छित स्थळी लवकर उतरणे सर्वात महत्वाचे नाही का. कालच मी फास्ट रेसिंग चा अनुभव घेतल्याने हा लेख लिहावा हे निश्चित झाले होते माझे. मला अशा आहे की तुम्हाला लेख नक्की आवडला असेल आणि तुम्ही हे वाचताना बोर झाला नसेल. चला परत भेटू नवीन विषयासोबत नाहीतर माझ्या कविता तर आहेतच तुमच्यासाठी. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)\nS . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर\nप्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...\nRe: S . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर\nS . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/rip-abdul-kalam/", "date_download": "2018-05-24T14:04:18Z", "digest": "sha1:PS2AAWF6IGF2EGCH5R5YOQX7PMI6FFPF", "length": 9490, "nlines": 91, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Dr. A.P.J. अब्दुल कलाम यांना माझी नोकरी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nDr. A.P.J. अब्दुल कलाम यांना माझी नोकरी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली\n_/\\_ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना माझी नोकरी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली \n♦ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा अल्पपरिचय ♦\nपूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम\nजन्म : 15 ऑक्टोबर 1931 (रामेश्वर, तमिळनाडू, भारत)\nनिधन : 27 जुलै 2015 (शिलाँग) ( वयाच्या 84 व्या वर्षी )\nकलाम यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ 25 जुलै, इ.स. 2002 ते 25 जुलै, इ.स. 2007 होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.\nकलाम हे 25 जुलै 2002 रोजी भारताचे अकरावे राष्ट्रपती झाले. प्रथमच प्रत्यक्ष राजकारणाशी कोणत्याही प्रकारे संबंध नसलेली व्यक्ती राष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झाली.\nसामान्य परिस्थितीपासून प्रारंभ करुन या पदापर्यंत पोहचलेल्या, जनतेला आपल्यातलेच एक वाटणार्‍या कलाम यांचे चरित्र कोणालाही स्फूर्तीदायक ठरेल, असेच आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात चिंचोके व वर्तमानपत्रे विकून त्यांनी आयुष्याचा पाया रचला. तेव्हापासून त्यांनी कष्टाची साथ कधीच सोडली नाही.\nरामेश्वरमसारख्या ठिकाणी जातीय विषमतेचे अनुभव येणे साहजिकच होते, त्याच वेळी माणुसकी व समंजसपणाचेही धडे त्यांना मिळाले. हे संस्कार ही त्यांची आयुष्यभराची शिदोरी ठरली. प्रखर बुद्धिमत्तेबरोबरच, संकट व तणावांशी सामना करण्याचं धैर्य यांच्या जोरावर त्यांनी मोठा पल्ला गाठला.\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t13214/", "date_download": "2018-05-24T13:38:01Z", "digest": "sha1:KGKBPG2IT3ORTKSM7XIR2ZB3RBNTC65J", "length": 2988, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-खरं तर प्रेमाशिवाय माझं आयुष्यच नाही.....", "raw_content": "\nखरं तर प्रेमाशिवाय माझं आयुष्यच नाही.....\nAuthor Topic: खरं तर प्रेमाशिवाय माझं आयुष्यच नाही..... (Read 991 times)\nखरं तर प्रेमाशिवाय माझं आयुष्यच नाही.....\nकेलं होतं मी तुझ्यावर.....\nआवडत होतीस तु मला.....\nटाईमपास म्हणुन मी तुझ्यावर,\nकधीच प्रेम केले नाही.....\nप्रेमच जिवन आहे माझं,\nखरं तर प्रेमाशिवाय माझं आयुष्यच नाही.....\nखरं तर प्रेमाशिवाय माझं आयुष्यच नाही.....\nखरं तर प्रेमाशिवाय माझं आयुष्यच नाही.....\nखरं तर प्रेमाशिवाय माझं आयुष्यच नाही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/cidco-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:07:50Z", "digest": "sha1:5ENENUOHHBT7JZICLXZFFG4UASFLUPVE", "length": 10673, "nlines": 140, "source_domain": "majhinaukri.in", "title": "CIDCO Recruitment 2017 for 57 Posts - cidco.maharashtra.gov.in", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nफील्ड ऑफिसर (जनरल):04 जागा\nफील्ड ऑफिसर (सोशल सर्विस): 01 जागा\nलिपिक टंकलेखक: 27 जागा\nकंप्युटर ऑपरेटर: 03 जागा\nलेखा लिपिक: 21 जागा\nपद क्र.1: i) कंप्युटर सायन्स/IT पदवी /MCA ii) SAP ग्लोबल प्रमाणपत्र iii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.2: i) विधी पदवी ii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: i) 10 वी उत्तीर्ण ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. iii) MSCIT/ DTP\nपद क्र.5: i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) कंप्युटर ऍप्लिकेशन्स डिप्लोमा/पदवी iii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.6: वाणिज्य सह 12वी उत्तीर्ण\nवयाची अट: 01 ऑक्टोबर 2017 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: नवी मुंबई (महाराष्ट्र)\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2017\nPrevious IBPS मार्फत 1315 जागांसाठी भरती\n(Saraswat Bank) सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘वर्कमन’ पदांची भरती\n(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nगोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garbaht-honarya-balala-uchkya-pregnancy-tips-in-marathi", "date_download": "2018-05-24T13:44:10Z", "digest": "sha1:IJVS2GMNYVMRU6ZGPPY5IWDHJUNECQPB", "length": 9339, "nlines": 220, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भात होणाऱ्या गुदगुल्या आणि उचकी ? - Tinystep", "raw_content": "\nगर्भात होणाऱ्या गुदगुल्या आणि उचकी \nगर्भवती स्त्रीला तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाशिवाय दुसरे काही सुचत नाही. ती स्त्री कल्पना करत असते बाळ कसा येईल, किती गोंडस बाळाला मी जन्म देणार इ. त्यात काही स्त्रियांना बाळ गर्भात जे काही करत असते त्याचे खूप आश्चर्य आणि गंमत वाटते. त्यातच एक मजेदार गोष्ट होत असते. ती म्हणजे, बाळ गर्भात उचकी घेते. याविषयी आईला खूप विशेष वाटत असते, कारण तिलाही त्या संवेदना जाणवत असतात. आणि बाळही गर्भात खूप वेळा उचकी घेत असतो. तर गर्भात बाळ उचकी का घेतो त्याचे कारण आपण बघू.\n१) विज्ञान यावर काय सांगते \nखरं म्हणजे यावर खूप काही संशोधन झाले नाही आहे. आणि अजूनही स्पष्ट उत्तर यावर मिळाले नाहीये. पण याच्या मागे एक कारण सांगितले जाते. बाळ जेव्हा परिपकव होत असते, तेव्हा त्याचा मधला नर्व्हस सिस्टम उचकी उत्पन्न करतो. बाळाचे पोषण ऍम्नीऑटिक फ्लुईड (amniotic fluid) मधून होत असते. बाळ तिथून आपले पोट भरत असतो. आणि याच दरम्यान त्याच्या फुफ्फुसामधून ऍम्नीऑटिक फ्लुइड निघत असते. आणि याच परक्रियेत बाळ उचकी घेत असतो.\n२) बाळाची आई ह्या उचकीला समजून घेत असते. कारण याचवेळी आईच्या पोटात काहीतरी गुदगुल्या सारखे होते. आणि तिचे पोट थोडेसे वरती उठते त्यावरून तिला कळते.\n३) यावर आणखी असे सांगितले जाते की, बाळाला थोड्या -थोड्या वेळानंतर डोळे उघडायची इच्छा होते. त्याच्या खूप मोठ्या झोपेतून उठण्यासाठी क्रियाशील होण्यासाठी बाळ गर्भात उचकी घेतो.\n४) बाळाच्या उचकीने घाबरू नका. ज्याप्रकारे आपण उचकी घेतो तशीच उचकी बाळ गर्भात घेत असतो. यात डॉक्टरांना दाखवण्याची कोणतीच गोष्ट नाहीये.\n५) तुम्ही खुश असा आणि या गमतीदार मातृत्वाचा आनंद घ्या. खूप स्त्रिया गर्भवस्थेत बाळाची उचकी दोन वेळा अनुभवत असते.\n६) काही स्त्रियांना अगोदर त्याचा अनुभव होत नाही. पण काही वेळेनंतर मातेला समजून यायला मदत होते. काही बाळ परिपकव झाल्यावर दररोज उचकी घेतात.\nयाबाबत तुमचा अनुभव आमच्याशी शेअर करा. खूप छान क्षण तुम्ही अनुभवत आहात. काही मातांना या क्षणांची आठवण आताही हा लेख वाचल्यानंतर येत असेल. तुमचा अनुभव आमच्याशी जरूर शेअर करा.\nगरोदरपणात उपयुक्त न्याहरीच्या पाककृती\nतुमच्या पाल्याची काळजी घेणे सोपे करण्यासाठी....टिप्स\nतुम्हाला असलेली संवादाची भूक. . .\nअशी करा रवा आंबोळी\nकाही सॅलाडच्या रेसिपी ज्या वजन घटण्यास उपयुक्त ठरतील\nअसे करा पौष्टिक मिश्र डाळींचे कटलेट\nअशी करा पौष्टिक खपली गव्हाची खीर\nअसा करा मस्त बटाटा-चीज पराठा\nया सात गोष्टींमुळे तुमच्या वैवाहिक नाते तुटू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://maxell-foundation.blogspot.in/2014/06/", "date_download": "2018-05-24T13:24:29Z", "digest": "sha1:5M5DSKGQRVMLKVI7JRZKIKJN4KDZHRMY", "length": 41544, "nlines": 61, "source_domain": "maxell-foundation.blogspot.in", "title": "Maxell Foundation: June 2014", "raw_content": "\nमुंबई दिनांक: 20 जुन 2014 : “महाराष्ट्रातील माणसं नको तेवढी चिकित्सक आहेत, काही नवीन करण्याचा प्रयत्न झाला की लगेच अनेक प्रकारच्या शंका घेतल्या जातात. वृत्तपत्रांतून रकानेच्या रकाने लिखाण केलं जातं. ही बदलाला, नवनिर्मितीला विरोध करणारी नकारात्मकता घालवण्याची गरज आज महाराष्ट्रात फार मोठी आहे, मॅक्सेल पुरस्कार हा समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा, नवतेचा पुरस्कार करणारा गौरवशाली उपक्रम आहे”असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.\nवरळी येथील नेहरू सेंटर येथे झालेल्या मॅक्सेल फाऊंडेशनच्या ‘मॅक्सेल महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स अॅवॉर्डस्’ लोकनेते श्री. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कोल्हापूरचे उद्योजक बापूसाहेब जाधव, केपीआयटीचे रवी पंडित आणि किशोर पाटील, सीमा वैद्य मोदी, व्हॅल्यूएबल ग्रुपचे संजय गायकवाड, ग्रामीण शिक्षणासाठी काम करणारे प्रदीप लोखंडे, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या निर्मला कांदळगावकर, एमसीईडी – महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, औरंगाबाद आणि अमे‌रिकेतल्या केरा माटकचे अध्यक्ष अशोक जोशी या मान्यवरांचा मॅक्सेल पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.\nकोणताही नवीन प्रकल्प हाती घेतला की टीका सहन करावी लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पन्नास वर्षं वावरताना मलाही अशी टीका सहन करावी लागली आहे. मी ती सहनही केली असे पवार म्हणाले. यावेळी दाभोळ मधील एन्रॉन प्रकल्पाचे उदाहरण देताना पवार म्हणाले की, महाराष्ट्राला विजेची गरज होती. या वीजनिर्मिातीसाठी सरकारी तिजोरीतून पैसा जाऊ नये म्हणून एन्रॉन कंपनीशी बोलून दाभोळमध्ये वीज प्रकल्प उभा केला. परंतु, या बाबत अतिरेकी टीका झाली. त्यामुळे प्रकल्प चार वर्ष बंद पडून पुन्हा सुरू झाला. नवे काही स्वीकारले जात नाही याचा अनुभव लवासाच्या माध्यमातून पुन्हा आला. हा प्रकल्प साकारणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रचंड विरोध झाला. परंतु, आज या प्रकल्पाला हजारो कुटुंबं भेट देतात. महाराष्ट्रात अशी ३० ठिकाणे आहेत, जिथे असे प्रकल्प साकारता येतील. पण त्यासाठी नकारात्मक मानसिकता बदलण्याची गरज आहे. शेतीच्या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने विकसित करण्यात आलेल्या जीएम बियाणांना विरोध होतो, परंतु, याच बीजांपासून तयार केलेल्या डाळी आणिण तेल हजारो कोटी रुपये मोजून आयात केले जातात, असे सांगून त्यांनी या विरोधातला फोलपणा स्पष्ट केला. ज्यामुळे हवामान, माती, आणिा मानवी आरोग्यावर परिणाम होणार नाही, अशा संशोधनाला विरोध होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nडॉ. अनिल काकोडकर या कार्यक्रमात बोलतांना म्हणाले की, “देशात ५० रीसर्च पार्क बनवण्याची योजना अनेक वर्षांपूर्वी आखली गेली आहे. प्रत्यक्षात दोनच पार्क्सची निर्मिती होऊ शकली. यातून आपली संशोधनाची गती लक्षात येते, चीनमध्ये अशी ३०० रीसर्च पार्क कार्यरत आहेत, संशोधनाची स्पर्धा जिंकायची असेल तर त्यासाठी कुठल्या स्तराची तयारी करावी लागेल याची कल्पना करा. महाराष्ट्रातल्या संशोधन करणाऱ्या संस्थांना एकत्र आणण्याची आज गरज आहे. त्यांचे जाळे उभे करण्याची गरज आहे. त्यांना बळ दिलं तरच ग्लोबल महाराष्ट्राचे स्वप्न साकार होवू शकेल” असे मतही त्यांनी मांडले\nत्या आधी मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक ट्रस्टी नितीन पोतदार यांनी मॅक्सेलची संकल्पना विशद केली. ते म्हणाले की, “मॅक्सेल हा एक फक्त पुरस्कार सोहळा नसून ती महाराष्ट्राच्या तरूणांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यासाठीची एक चळवळ आहे” महाराष्ट्राची ओळख ‘ग्लोबल’ व्हावी या साठी त्यांनी ‘मॅक्स-महाराष्ट्र’ या डॉक्युमेंटचे सादरीकरण केले. पुढे पोतदार यांनी आपली काही मते स्पष्ट स्वरुपात नोंदवली. “ महाराष्ट्राची पहिली ओळखं ही सहकार-चळवळं” महाराष्ट्राची ओळख ‘ग्लोबल’ व्हावी या साठी त्यांनी ‘मॅक्स-महाराष्ट्र’ या डॉक्युमेंटचे सादरीकरण केले. पुढे पोतदार यांनी आपली काही मते स्पष्ट स्वरुपात नोंदवली. “ महाराष्ट्राची पहिली ओळखं ही सहकार-चळवळं मात्र सहकारक्षेत्रात गुजरातच्या ‘अमुल ने मोठं नाव केलं, त्यानंतर आले ते मेडिकल आणि इंजिनिअरिंगची विनाअनुदान कॉलेजेस, पण त्यांना एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त यश मिळू शकलं नाही, किंबहुना आपण तसे प्रयत्नच केले नाही. १९९० सालानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत परदेशी गुंतवणुक आली, आपण एक प्रगत राज्य म्हणून ओळखलो जाऊ लागलो, पण दुर्दैव असं की त्यातून महाराष्ट्राची जागतिक ओळखं निर्माण झाली नाही. त्या मानाने हैद्राबादला त्यावेळचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडुंनी मोठे काम केले. अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही. जर महाराष्ट्राने (1) मिडिया अॅण्ड एन्टरटेनमेंट, (2) मॅनेजमेंट-एज्युकेशन व रिसर्च अणि (3) इन्फ्रास्ट्रक्चरला लागणारी अवजड मशिनरी या क्षेत्रात काम केलं तर आपण महाराष्ट्राला जागतिक स्तरावर नेऊ शकतो. .\nएन्टरटेनमेंट म्हणजे नुसत सिनेमा नसुन त्यात आता गेमिंग़ आणि अॅ निमेशन हे सुद्दा स्वतंत्र्य उद्दोग म्हणुन उदयाला आले आहेत. महाराष्ट्रात जर आपण जागतिक किर्तीचे स्ट्युडिओज म्हणेज 20 सेंचुरी फॉक्स, डिस्ने, एमजीएम, सोनी आणु शकलो तर महाराष्ट्राच्या मिडिआ इंडस्ट्रीला जागतिक पातळीवर स्वतंत्र ओळखं निर्माण मिळू शकेल. त्याचप्रमाणे उच्चतम मॅनेजमेंट-एज्युकेशन व रिसर्च साठी जागतिक किर्ती असलेल्या संस्था म्हणजे हारवर्ड, स्टंफोर्ड, एमआयटी, लंडन स्कुल ऑफ एकोनॉमिक्स यांना आपण महाराष्ट्रात आणु शकलो तर महाराष्ट्राच्या मध्यम वर्गातल्या मुलांना देखिल उच्च दर्जाच शिक्षणं मिळु शकेल आणि मराठी तरूणांना जागतिक बाजारपेठेत निर्णायक भूमिकेत काम करता येईल. देशाला आज बेस्ट आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चची गरज आहे. त्यासाठी आपण जगातील मोठ-मोठ्या कंपन्याना जर महाराष्ट्रात आणु शकलो तर महाराष्ट्र या क्षेत्रात देखील आपला ठसा उमटवू शकतो”, असे मत पोतदार यांनी व्यक्त केले.\nहा धागा पकडून “अमेरिकेची एकेकाळी ओळख तेथील मोटारी आणि कारखाने होती, पण आज त्यांची ओळख मॅकडोनाल्ड आणिे केंटुकी ही आहे, विकासाची व्याख्या बदलतेय परंतु, विकास म्हणजे केवळ जीडीपी नाही. तर त्याला सामाजिक आणिच सांस्कृतिक आशयही आहे आणि मॅक्सेल फाऊंडेशनने पुरस्कार देताना हा आशय जपला आहे,' असे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला फार मोठ्या संख्येने उद्योजक , बिझीनेस लिडर्स आणि समाजातील प्रतिष्टित मंडळी आवर्जुन उपस्थित होती. कार्यक्रम एलआयसी ने प्रायोजित केला होता.\nमहाराष्ट्रातील प्रतिष्ठेची मॅक्सेल ऍवॉर्ड्स जाहीर\nअमेरिकेतील प्रख्यात संशोधक-उदय़ोजक अशोक जोशी यांना जीवनगौरव; परशुराम एस. जाधव, रवि पंडित, किशोर पाटील, सीमा (वैदय़) मोदी, संजय गायकवाड, निर्मला कांदळगावकर आणि प्रदीप लोखंडे यांच्या कॉर्पोरेट एक्सलन्सचा उचित गौरव मुंबई, 1 मे, 2014, पायाभूत सुविधा, दूरदर्शी नेतृत्व, उदय़ोगाभिमुख आर्थिक धोरणे आणि कुशल मनुष्यबळ यांच्या बळावर महाराष्ट्र देशातील उदय़ोगजगतात सदैव आघाडीवर राहिलेला आहे. पण, महाराष्ट्रात कला-क्रीडा-संस्कृतीच्या बरोबरीने आंत्रप्रेन्युअरशिप, इनोव्हेशन आणि कॉर्पोरेट क्षेत्राकडे सुद्दा आपण गांभिर्याने बघणं आजच्या काळाची गरज आहे. उद्द्यचा महाराष्ट्र घडताना आपल्याकडे असलेल्या कर्तृत्वाचा आणि अनुभवाचा वारसा पुढिल पिढीला देणं आपल कर्तव्य नव्हे तर आपली जवाबदारी आहे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मॅक्सेल ऍवॉर्ड्स फॉर महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्सची घोषणा आज महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून करण्यात आली.\nअमेरिकेतील प्रख्यात संशोधक-उदय़ोजक अशोक जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून उदय़ोजकतेच्या वेगवेगळय़ा क्षेत्रांतील परशुराम एस. जाधव, रवि पंडित, किशोर पाटील, सीमा (वैदय़) मोदी, संजय गायकवाड, निर्मला कांदळगावकर आणि प्रदीप लोखंडे यांच्या लखलखीत कामगिरीचा मॅक्सेल ऍर्वार्ड्स देऊन उचित गौरव केला जाणार आहे. 20 जून 2014 रोजी वरळी येथील नेहरू ऑडिटोरियममध्ये समारंभपूर्वक हे ऍवॉर्ड्स दिले जातील. मान्यवर निमंत्रितांबरोबरच मॅक्सेल अवॉर्डसचे सल्लागार जागतिक ख्यातीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, लार्सन अँड टुब्रोचे सीईओ आणि संचालक वाय. एम. देवस्थळी, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत, अमेरिकेतील उदय़ोगपती सुनील देशमुख आणि मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक-विश्वस्त कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होईल.\nया पुरस्कारांनी तिसर्या वर्षात उदय़ोजकता आणि व्यवसायाच्या ठरीव साच्यांच्या पलीकडे जाऊन नवी क्षितिजे पादाक्रांत केली आहेत. उदय़ोजकता आणि व्यावसायिक यशाबरोबरच उदय़ोन्मुख उदय़ोजकांमधील वेगळय़ा वाटा धुंडाळणार्या मुशाफिरांचाही सन्मान व्हायला हवा आणि त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्वाला वेगळा आयाम देऊ पाहणार्यांच्या पाठीवरही शाबासकीची थाप पडायला हवी, या विचाराने `रूरल रिलेशन्स'च्या प्रदीप लोखंडे यांना यंदा मॅक्सेल ऍवॉर्ड फॉर सोशल आंत्रप्रेन्युअरशिप या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट (एमसीईडी) या रौप्य महोत्सवात पदार्पण केलेल्या, राज्य सरकारच्या संस्थेने गेल्या 25 वर्षांत जवळपास 10 लाख तरुणांना तांत्रिक, व्यवस्थापकीय आणि उदय़ोजकतेचा मंत्र देऊन राज्याच्या औदय़ोगिक विकासात जी मौलिक कामगिरी केली आहे, त्याबद्दल त्या संस्थेचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.\nमॅक्सेल ऍवॉर्ड्स 2014चे मानकरी पुढीलप्रमाणे\n1. मॅक्सेल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप\nश्री. परशुराम एस. जाधव (बापूसाहेब)\nचेअरमन आणि कार्यकारी संचालक, सरोज ग्रुप ऑफ कंपनीज\nबापूसाहेबांची जीवनकहाणी ही एका अभावग्रस्ताची थक्क करून सोडणारी कहाणी आहे. गरिबीने इयत्ता चौथीतच त्यांना शिक्षणाचा मार्ग सोडावा लागला आणि वडिलांच्या पश्चात घर चालवण्याची जबाबदारी घ्यावी लागली. मिळेल ते काम करता करता मालकाने त्यांना फौंड्रीत आपला सहाय्यक म्हणून नेमले आणि मेहनत, प्रामाणिकपणा आणि प्रयोगशीलता यांच्या मिलाफातूनच त्यांची स्वतःची फौंड्री उभारली आणि त्यातून सरोज ग्रुप ऑफ कंपनीजची पायाभरणी झाली. आज सिलिंडर हेड्सच्या निर्मितीत `सरोज आयर्न'ने आंतरराष्ट्रीय लौकिक कमावला आहे आणि आयएसओ 9001:2008 प्राप्त केले आहे. बापूसाहेबांना आजवर अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. `कोल्हापूर भूषण पुरस्कार', भारतीय आयकर विभागातर्फे देण्यात आलेला प्रामाणिक करदाता पुरस्कार', 2000 साली प्राप्त झालेला `जेम ऑफ न्यू मिलेनियम पुरस्कार', `एफ आय ई फौंडेशन ऍवार्ड' आणि `इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फौंड्रीमेन'च्या वतीने प्राप्त झालेला बेस्ट फौंड्रीमन ऍवार्ड' हे पुरस्कार म्हणजे त्या पुरस्कारांचाच गौरव मानावा लागेल.\n2. मॅक्सेल ऍवॉर्ड फॉर एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप\nश्री. रवि पंडित, चेअरमन आणि सीईओ, केपीआयटी टेक्नॉलॉजीज लि. आणि\nश्री. किशोर पाटील, को-फाऊंडर, सीईओ आणि एमडी. केपीआयटी टेक्नॉलॉजीज लि.\nआजचं जग हे माहिती तंत्रज्ञानाचं जग आहे. श्री. रवि पंडित यांच्या केपीआयटीने स्थापनेपासूनच या आधुनिक जगाच्या गरजा आणि मागण्यांशी घट्ट नातं जुळवलं आहे. सुवर्णपदक विजेते चार्टर्ड अकाउंटन्ट आणि आयसीडब्ल्यूएचे सदस्य असणार्या रवि पंडित यांनी कंपनीची धोरणं आणि वाटचाल यात नेहमीच दूरदृष्टी दाखवली आहे. म्हणूनच कंपनीच्या ग्राहकवर्गात आज 16 देशांचा समावेश आहे.केपीआयटी'ची खासियत म्हणजे तिचा ग्लोबल दृष्टीकोन आणि सर्वोत्तमतेचा ध्यास. त्यामुळेच आज जगाच्या बाजारात अग्रस्थानी असलेल्या या कंपनीने 2012-2013 या वर्षात 41 कोटी डॉलर्सचा महसूल मिळवला आहे. त्याचं मोठं श्रेय श्री. किशोर पाटील यांच्याकडे जातं. चार्टर्ड अकौंटंट आणि कॉस्ट अड वर्कस अकौंटंट अशा दुहेरी पदव्या घेतलेल्या किशोर पाटील यांचा, आंतरराष्ट्रीय स्तरावरची मोठय़ा नफ्याची ऑपरेशन्स, समर्थ कंपन्यांत होणारे लाभदायक करारमदार आणि कंपन्यांचे घडणारे विलीनीकरण यात हातखंडा आहे. `केपीआयटी' मध्ये त्यांनी आपल्या सहकार्यांच्या सहयोगाने आतापर्यंत तब्बल 50 पेटंटस मिळविली आहेत. Top 16 Entrepreneurs in India' हा पुरस्कार अर्नेस्ट अड यंग'च्या वतीने तर Top 50 CEO's of 2013' हा सन्मान आंत्रप्रेन्युअर मासिका'तर्फे त्यांना देण्यात आला आहे. मोठय़ा प्रतिष्ठेचा `गोल्डन लोटस' हा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.\n3. मॅक्सेल अवॉर्ड फॉर - एक्सलन्स इन बिझिनेस लीडरशिप\nसीमा (वैद्य) मोदी, व्यवस्थापकीय संचालक, हाईन्झ इंडिया\nभारतीय बाजारपेठेतील महाब्रँड्सच्या महायुद्धातील एक विख्यात धुरंधर म्हणजे श्रीमती सीमा वैद्य मोदी. असामान्य कौशल्य, दूरदृष्टी, नेमकी व्यूहरचना, प्रतिभाशाली आणि ठाव घेणारी जाहिरात मोहीम या गुणांच्या बळावर आजवर असंख्य लढाया त्यांनी बघताबघता जिंकल्या आहेत. या गुणांमुळेच त्या आज हाईन्झच्या पहिल्या स्त्री-संचालक झाल्या आहेत 2012 मध्ये एमडी झाल्यावर त्यांनी ग्राहकाची मानसिकता नेमकेपणाने ओळखण्याचे अपार कौशल्य जसे दाखवले आहे तसेच उद्योजकतेतील सर्वोत्तम गुणदर्शनही घडवले आहे. `एच. जे. हाईन्झ चेअरमन अवार्ड' 2010हा मानाचा पुरस्कार जसा त्यांना प्राप्त झाला तसाच भारतातल्या `सर्वाधिक प्रभावशाली स्त्रियां'च्या सन्मानमालेत त्या चोविसाव्या स्थानावर विराजमानही झाल्या आहेत \n4. मॅक्सेल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन इनोव्हेशन्स\nश्री. संजय गायकवाड, बी.इ. ( केमिकल ), एम.बी.ए., व्यवस्थापकीय संचालक, व्हॅल्युएबल ग्रूप\nमनोरंजनाच्या जगाला पायरसीच्या संकटातून सोडवणारा तरुण केमिकल इंजीनियर म्हणजे मुंबईचे संजय गायकवाड मनोरंजन तंत्रज्ञानाचे जग स्वतःच्या नाविन्यपूर्ण शोधांनी बदलवणारी संजय यांची व्हॅल्यूएबल ग्रुप या अत्यंत डायनॅमिक कंपनी आहे. करिअरच्या सुरुवातीच्या झी' पर्वापासूनच त्यांनी संपर्क, सुधारणा, गती-प्रगती आणि व्यवसाय या सगळ्याच्या व्याख्या बदलल्या होत्या. `प्ले विन' ही ऑनलाइन लॉटरी हे त्यांचंच अपत्य. प्रसार माध्यमे, शिक्षण, मनोरंजन आणि सेवाक्षेत्रातली पस्तीस पेटंटस त्यांच्या नावावर आहेत. पायरसीला यशस्वी आळा घालणारे यूफओ मुव्हीज हे बिझनेस मॉडेलही त्यांनी विकसित केलं आहे. `टेक्नोप्रेन्यूअर ऑफ द इयर' हा सिंगापूरचा सन्मान, `मेरिको फौंडेशन'तर्फे दिला जाणारा `इनोव्हेशन ऑफ द इयर' हा बहुमान आदी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.\n5. मॅक्सेल अवॉर्ड फॉर इमर्जिंग एक्सलन्स\nश्रीमती निर्मला गिरीश कांदळगांवकर, अध्यक्ष, विवम एसडब्ल्यूएम प्रा. लि.\nआपल्या राहत्या ग्रहाचा म्हणजेच पृथ्वीचा पर्यावरणीय तोल ढासळणार नाही यासाठी आटोकाट काळजी घेणं हे आज आपल्यापुढील सर्वात प्रबळ आव्हान आहे. श्रीमती निर्मला गिरीश कांदळगांवकर ही एक सेवाव्रती स्त्री आज कार्बनच्या जीवघेण्या विळख्यातून भारताला मुक्त करण्यासाठी अविरत आणि अथक प्रयत्न करते आहे. यासाठी त्या विवम एस डब्ल्यू एम (सॉलीड वेस्ट मॅनेजमेन्ट) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची यंत्रणा त्यासाठी राबवत आहेत. कम्पोस्टिंग, व्हर्मी कम्पोस्टिंग, यांत्रिक कंपोस्ट आणि बायोगॅस निर्मितीसाठी परिणामकारक आणि प्रभावी प्रक्रिया या कंपनीतर्फे निर्माण केल्या जातात. शहरांच्या समतोल आणि निरंतर विकासासाठी उपयुक्त ठरणारी टेक्नोलॉजी निर्माण करण्यासाठीसुद्धा ही कंपनी कार्यरत आहे. देशभरात कार्यरत असलेल्या विवमचे आगामी लक्ष्य कचर्यापासून वीजनिर्मितीचे आहे.\n6. मॅक्सेल अवॉर्ड फॉर सोशल आंत्रप्रेन्युअरशिप\nप्रदीप लोखंडे, संस्थापक, रूरल रिलेशन्स\nग्रामीण भागात राहाणारे आणि ग्रामीण महाराष्ट्राचा अभ्यास करू पाहणारे यांना एकमेकांशी जोडण्याचं काम करणारा सेतू म्हणजे प्रदीप लोखंडे. ग्रामीण भारताशी संबधित माहितीचा एक महाकोशच गेल्या काही वर्षांत लोखंडे यांनी निर्माण केला आहे. लोखंडे यांच्या `रुरल रिलेशन्स' या संस्थेकडे भारताच्या अनेकविध राज्यातील ग्रामीण आणि अगदी दुर्गम भागातीलही जनजीवनाची,— व्यापार, उद्योग-व्यवसाय, शिक्षण आदींची सचित्र माहिती अद्ययावत स्वरूपात तयार आहे. या डाटाबेसचा उपयोग व्यापारीवर्गाला, सामाजिक-सांस्कृतिक संशोधक आणि अभ्यासकांना, कॉर्पोरेट कंपन्यांना, व्यक्तींना, राजकारणी नेतृत्वाला मोठय़ा प्रमाणावर होतो आहे. त्यांनी गावागावात आणि ग्रामीण भागातील शाळांतून संगणक क्रांती घडवून आणली आहे. सामाजिक उद्यमशीलतेचा आणि उद्योजकतेचा एक नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. त्यांना प्राप्त होणारा आजचा पुरस्कार हे त्यांचे ऋण व्यक्त करणारा आहे.\n7. मॅक्सेल अवॉर्ड ऑफ स्पेशल रेकग्निशन\nमहाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट (MCED)\nऔद्योगिक विकासात गेल्या 25 वर्षांत आपल्या राज्याने इतर राज्यांवर मोठी मात केली आहे. देशाची औद्योगिक राजधानी म्हणून लौकिक संपादन करण्यात `महाराष्ट्र सेंटर फॉर आत्रप्रेन्यूअरशिप डेव्हलपमेन्ट' या शक्तिशाली संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. संस्थेच्या 1988मधील स्थापनेपासूनच संस्थेने नवे उद्योजक घडवण्याचे कार्य कोणत्याही विद्यापीठांपेक्षा अधिक सकस प्रकारे केले आहे. तरुणांमध्ये उद्योजकतेचे भान निर्माण करणे, उद्योजक होण्याची इच्छा असलेल्यांना सर्व प्रकारची मदत करणे, त्यांना व्यावसायिकतेचे आणि संपर्क-संवादाचे कौशल्य प्राप्त करून देणे यावर एमसीईडीचा भर राहात आला आहे. या संस्थेने घडवलेले अनेक तरूण आज आपापल्या व्यवसायात कमालीचे यश मिळवत आहेत. सहकार, शेती, विद्युत उपकरणे, ऑटोमोबाइल्स, डेअरी व्यवसाय अशा क्षेत्रांत आज मोठय़ा आत्मविश्वासाने नवे उद्योजक उंच भरारी घेत आहेत. या संस्थेचा गौरव हा महाराष्ट्राच्या आजच्या आणि उद्याच्या अग्रेसरत्वाचाच गौरव आहे.\n8. मॅक्सेल जीवनगौरव पुरस्कार\nडॉ. अशोक जोशी, प्रेसिडेंट, केरामाटक, यूएस\nसंशोधक, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान-उदय़ोजक, दानशूर परदेशस्थ भारतीय\n`केरामाटक' या उटाहस्थित टेक्नोलॉजी कंपनीच्या अध्यक्षपदी विराजमान असलेले डॉ. अशोक जोशी म्हणजे बुद्धिमत्ता, संशोधनशीलता, सातत्यशीलता आणि अप्रतिम कौशल्य यांचे एक आत्यंतिक यशस्वी कॉम्बिनेशन टेक्नोलॉजीमधील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि इलेक्ट्रोकेमिकल क्षेत्रातील एक विलक्षण नेतृत्व असा त्यांचा उचित गौरव वारंवार होतो. त्यांच्या नावावर अमेरिकेत 100 पेटंटस असून अधिक 40 पेटंटस मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत. त्यांची चार संशोधने आता व्यावसायिक पातळीवर स्वीकारण्यात आली आहेत. त्यांनी आजवर सहा टेक्नोलॉजी कंपन्यांची स्थापना केली असून त्यातील तीन कंपन्या त्यांनी अत्यंत यशस्वीपणे विकल्या आहेत. भारतातली पहिली बटणसेल बॅटरी विकसित करून कारकिर्दीचा शुभारंभ करणार्या जोशींनी त्यासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि धर्मादाय संस्थांना त्यांच्या कार्यासाठी लक्षणीय आर्थिक मदतही केली आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभलेले आहेत.\nमहाराष्ट्रातील प्रतिष्ठेची मॅक्सेल ऍवॉर्ड्स जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MREL/MREL032.HTM", "date_download": "2018-05-24T14:09:00Z", "digest": "sha1:M4UKSGH53JBUL5GS3B7VFS4OAMPPAOXK", "length": 9265, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी | उपाहारगृहात २ = Στο εστιατόριο 2 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > ग्रीक > अनुक्रमणिका\nकृपया एक सफरचंदाचा रस आणा.\nकृपया एक लिंबूपाणी आणा.\nकृपया एक टोमॅटोचा रस आणा.\nमला एक ग्लास रेड वाईन पाहिजे.\nमला एक ग्लास व्हाईट वाईन पाहिजे.\nमला शॅम्पेनची एक बाटली पाहिजे.\nतुला मासे आवडतात का\nतुला गोमांस आवडते का\nतुला डुकराचे मांस आवडते का\nमला काहीतरी मांसाशिवाय पाहिजे.\nमला काही मिश्र भाज्या पाहिजेत.\nजास्त वेळ लागणार नाही असे काहीतरी मला पाहिजे.\nत्या सोबत आपल्याला भात हवा आहे का\nत्या सोबत आपल्याला पास्ता हवा आहे का\nत्या सोबत आपल्याला ते बटाटे हवे आहेत का\nमला याची चव आवडली नाही.\nहे (पदार्थ) मी मागविले नव्हते.\nजाहिरात संवादाचे एक विशिष्ट रूप दर्शवते. ते उत्पादक आणि ग्राहकांदरम्यान संपर्क प्रस्थापित करू इच्छिते. संवादाच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे, त्याचाही खूप मोठा इतिहास आहे. राजकारणी किंवा धर्मशाळांसाठी प्राचीन काळापासून आतापर्यंत जाहिरात करण्यात आली. जाहिरातींच्या भाषेत वक्तृत्व (कला) हा विशिष्ट घटक वापरतात. ते एक ध्येय आहे, आणि म्हणून एक नियोजनबद्ध संभाषण असायला हवे. ग्राहक म्हणून आम्हाला जाणीव करून द्यावी की; आमच्या आवडींना स्फुरण द्यावे. तथापि, सर्वोतोपरी आम्ही उत्पादनामध्ये आणि खरेदी करण्यात इच्छुक आहोत. जाहिरातींची भाषा त्याच्या विशेषत: परिणामांपेक्षा अगदीच सोपी आहे. त्यामध्ये केवळ काही शब्द व सोप्या घोषणा वापरल्या जातात. या प्रकारे आपली स्मृती चांगले मजकूर राखून ठेवण्यासाठी सक्षम असेल. विशेषण आणि तमभाववाचक सारखे शब्द काही प्रकारे समानच असतात. ते विशेषतः उत्पादकाचे फायदेशीर म्हणून वर्णन करतात. परिणामी, जाहिरातींच्या भाषा सहसा खूप सकारात्मक असतात. मजेशीर, जाहिरातींच्या भाषेमध्ये नेहमी संस्कृतीचा प्रभाव पडतो. सांगायचे असे की, जाहिरातीची भाषा आपल्याला समाजाविषयी खूप सांगते. आज, \"सौंदर्य\" आणि \"तरुण\" यांसारख्या गोष्टींचे अनेक देशांमध्ये वर्चस्व आहे. \"भविष्य\" आणि \"सुरक्षा\" हे शब्द देखील वारंवार दिसतात. विशेषतः पाश्चात्य समाजामध्ये, इंग्रजी भाषा लोकप्रिय आहे. इंग्रजी ही आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय भाषा मानली जाते. या कारणास्तव ती तांत्रिक उत्पादनांशी चांगले कार्य करते. रोमान्स भाषेतील घटक उपभोग्यता आणि उत्कटतेसाठी वापरले जातात. ते लोकप्रिय पद्धतीने अन्न किंवा सौंदर्यप्रसाधनांसाठी वापरली जाते. जो कोणी बोली भाषेचा वापर करत आहे त्यांनी जन्मभुमी आणि परंपरेसारख्या मूल्यांवर भर दिला पाहिजे. अनेकदा उत्पादनांची नावे नवनिर्मितभाषित किंवा नव्याने निर्माण झालेली आहेत. त्याला विशेषत: काहीच अर्थ नाही, फक्त एक आनंददायी आवाज आहे. पण काही उत्पादनांची नावे खरोखरच एक चांगला व्यवसाय करू शकतात व्हॅक्यूम नाव अगदी क्रियापद बनले आहे - हूवर करणे\nContact book2 मराठी - ग्रीक नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFR/MRFR004.HTM", "date_download": "2018-05-24T14:20:48Z", "digest": "sha1:CHN6J74C7OAAREGVSHOHIAQXLQREUM5D", "length": 6268, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फ्रेंच नवशिक्यांसाठी | कुटुंबीय = La famille |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फ्रेंच > अनुक्रमणिका\nआम्ही एक कुटुंब आहोत.\nआपण सर्व आफ्रिकन बोलतो का\nआपण सर्वच जण आफ्रिकेला गेलेलो नाही. तथापि, हे शक्य आहे की, प्रत्येक भाषा ही आधीपासूनच आहे. तरीही, अनेक शास्त्रज्ञांचा ह्यावर विश्वास आहे. त्यांच्या मतानुसार, सर्व भाषांचे मूळ आफ्रिकेमधील आहे. तिथून ते इतर जगामध्ये पसरले आहे. एकंदर 6,000 पेक्षा अधिक भिन्न भाषा तेथे आहेत. तथापि, त्या सर्वांचे मूळ आफ़्रिकन आहे असे म्हटले जाते. संशोधकांनी विविध भाषांच्या ध्वनिघटकांची केलेली आहे. भाषेतील ध्वनिघटक शब्द हा लहान भेदभाव एकक आहे. एक भाषेतील ध्वनिघटक बदलला असेल, तर एका शब्दाचा संपूर्ण अर्थ बदलतो. ह्याचे उदाहरण इंग्रजी भाषेतून स्पष्ट करु शकता. इंग्रजीमध्ये, उतरण आणि कलंडणे दोन भिन्न गोष्टींचे वर्णन करतात. त्यामुळे इंग्रजीमध्ये /ड/ आणि /ट/ हे दोन भिन्न ध्वनिघटक आहेत. ही उच्चारानुसारची विविधता आफ्रिकन भाषांमध्ये मोठी आहे. जसजसे तुम्ही आफ्रिकेपासून दूर जाऊ लागता तसतसे हे नाटकीय पद्धतीने कमी होते. आणि इथेच, संशोधक त्यांच्या सिद्धांतासाठी पुरावे नक्की कुठे आहेत हे पाहतात. लोकसंख्या जशी वाढते तशी एकसमान होते. त्यांच्या बाहेरच्या बाजूंना, अनुवांशिक विविधता कमी होते. हे सगळे ह्या कारणामुळे झाले आहे की, राहणार्‍यांची संख्यापण कमी झाली आहे. कमी गुणसूत्रे स्थानांतरीत झाली की, लोकसंख्या अधिक एकसारखी होते. गुणसूत्रांच्या शक्य जोड्या कमी होतात. परिणामी, स्थलांतरित लोक एकमेकांशी सारखे होतात. शास्त्रज्ञांनी त्याला संस्थापक प्रभाव म्हटले आहे. लोकांनी जेव्हा आफ्रिका सोडली तेव्हा ते त्यांच्या बरोबर त्यांची भाषासुद्धा घेऊन गेले. पण जे नवीन लोकं आले ते त्यांच्याबरोबर थोडे व्याकरण घेऊन आले. या वैयक्तिक भाषा कालांतराने अधिक एकसारख्या कशा झाल्या आहेत. होमो सेपियन हा मूळचा आफ्रिकेतला आहे हे त्यांनी सिद्ध केल्याचे दिसते. जर त्यांच्या भाषेबद्दलही हेच खरे असेल तर, आम्ही ते जाणण्यास उत्सुक आहोत.\nContact book2 मराठी - फ्रेंच नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t13313/", "date_download": "2018-05-24T14:02:13Z", "digest": "sha1:P7JBXVS4JFY5L43VVGY36SN6TS3WPEO4", "length": 3411, "nlines": 76, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुझ्यापासून दूर राहणे, मला खरं तर जमत नाही.....", "raw_content": "\nतुझ्यापासून दूर राहणे, मला खरं तर जमत नाही.....\nAuthor Topic: तुझ्यापासून दूर राहणे, मला खरं तर जमत नाही..... (Read 2436 times)\nतुझ्यापासून दूर राहणे, मला खरं तर जमत नाही.....\nमी फक्त तुझाच आहे,\nयावर तुझा का विश्वास नाही.....\nतुच आहेस आयुष्यात माझ्या,\nतुझ्याशिवाय माझं कोणच नाही.....\nझोपेत असताना देखील बडबडतो मी,\nनिवांत झोपही आता लागत नाही.....\nस्वप्नातही तुच दिसतेस मला,\nसत्यातही तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही.....\nतुझ्याविणा ह्रदयही धडकत नाही.....\nआता नको ना छळूस एवढं,\nतुझ्याविणा आता खरच राहवत नाही.....\nमला खरं तर जमत नाही.....\nतुझ्यापासून दूर राहणे, मला खरं तर जमत नाही.....\nRe: तुझ्यापासून दूर राहणे, मला खरं तर जमत नाही.....\nतुझ्यापासून दूर राहणे, मला खरं तर जमत नाही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/kts-examination/", "date_download": "2018-05-24T14:00:02Z", "digest": "sha1:TC3MQV6SCNP2RM6EDU7JTXDCLSIRQM2R", "length": 8410, "nlines": 140, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "कोकण प्रज्ञा शोध परीक्षा दि. ०८ जानेवारी २०१७ रोजी | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nकोकण प्रज्ञा शोध परीक्षा दि. ०८ जानेवारी २०१७ रोजी\nकोकण प्रज्ञा शोध परीक्षा दि. ०८ जानेवारी २०१७ रोजी\nकोकणातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी कटिबद्ध असलेल्या कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१६ करिता यावर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातून यावर्षी ३ हजार ८१४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून तीन जिल्ह्यातील ४३ परीक्षा केंद्रे आहेत. यावर्षीची कोकण प्रज्ञा शोध परीक्षा रविवार दि. ०८ जानेवारी २०१७ रोजी संपन्न होणार आहे. सदर परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी आणि उर्दू अशी तीन माध्यमे आहेत.\nकोकण प्रज्ञा शोध परिक्षा २०१ ६-१७ साठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांची शाळानिहाय, केंद्रनिहाय द्यार्थी यादी व प्रवेशपत्रे दि २५ डिसेंबर २०१६ पासून महाविद्यालयाच्या www.resgjcrtn.com या संकेत स्थळावर उपलब्ध होतील. प्रत्येक शाळेने आपापल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे डाउनलोड करून विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राची प्रिंट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्यांनी त्यावर आपला फोटो चिकटवून आपली स्वाक्षरी करावी व नंतर प्रवेशपत्रावर शाळेचा शिक्का व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घ्यावी. परिक्षेला येतेवेळी विद्यार्थ्याने आपल्यासोबत सदर प्रवेशपत्र आणावे. अपरिहार्य कारणाने प्रवेशपत्रे डाउनलोड करून प्रिंट करणे शक्य न झाल्यास गोंधळून न जाता ८०८७८६१८१७ (प्रा. दिलीप शिंगाडे) अथवा ९४२११३९२९६ (प्रा. विवेक भिडे) या क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यार्थ्याने सोबत प्रवेशपत्र नसले तरीही परीक्षाकेंद्रावर परिक्षेसाठी वेळेवर उपस्थित राहावे. कोणताही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही. दि. १५ डिसेंबर २०१६ नंतर किंवा उशिरा नावनोंदणी केलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर परिक्षेपूर्वी दोन दिवस उपलब्ध होईल; असे कोकण प्रज्ञा शोध परीक्षेचे संचालक आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. अनिकेत सुळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात गणितोत्सवाचे आयोजन\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-05-24T14:00:29Z", "digest": "sha1:FOCU3UQH7OCWMM4RY53UTUZKD4EPV6SW", "length": 22017, "nlines": 300, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फोर्स इंडिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nफोर्स इंडिया फॉर्म्युला वन\n२०१४ फॉर्म्युला वन हंगाम\nसहभाग स्पायकर एफ१ नावाने\nसहारा फोर्स इंडिया एफ१ हा फॉर्मुला १ मोटार रेसिंग संघ आहे. संघाची स्थापना ऑक्टोबर २००७ मध्ये विजय मल्ल्या आणि मिखाईल मोल यांनी स्पायकर एफ१ संघ ८८ मिलियन युरोला विकत घेतल्या नंतर झाली.[१]\nफोर्स इंडिया एफ१ ने २०११ मध्ये दिल्लीत होणाऱ्या पहिल्या भारतीय ग्रांप्री मधील भारताचा फॉर्म्युला वन मधील सहभाग वाढवला.[२] फेडरेशन इंटरनॅशनल डी ला अटोमोबाईल ने संघाचे नाव स्पायकर एवेजी फोर्स इंडिया ठेवण्यास २४ ऑक्टोबर २००७ मध्ये परवानगी दिली.[३]\n२९ शर्यती गुण न मिळता गेल्या नंतर फोर्स इंडिया ने फॉर्म्युला वन मधील पहिले गुण व टॉप थ्री फिनिश २००९ बेल्जियम ग्रांप्री मध्ये मिळवले जेव्हा जियानकार्लो फिसिकेलाने दुसर्या नंबरवर शर्यत संपवली.[४]\nफोर्स इंडिया संघ २००७ मध्ये अस्तित्वात आला तरी त्याची सुरवात १९९१ मध्ये झाली जॉर्डन ग्रांप्री नावाने झाली. १९९९ मध्ये संघाचा मालक इडी जॉर्डनयाने संघ विकायचे ठरवले. सिल्वरस्टोन येथिल संघ व इतर सुविधा मिडलँड समूहाने २००५ मध्ये विकत घेउन संघाचे नाव मिडलँड एफ१ रेसिंग असे ठेवले. २००६ च्या हंगामात संघाचे नाव स्पायकर कार्स असे ठेवन्यात आले. आर्थिक अडचणीमुळे हा संघ विजय मल्ल्या आणि मिखेल मोल यांच्या ऑरेंज इंडिया होल्डिंग्ज समुहाने यांनी २००७ मध्ये विकत घेतला.\nऑक्टोबर २०११, सहारा इंडिया परिवार ने फोर्स इंडिया मध्ये १० कोटी डॉलर्स ची गुंतवणूक करताना ४२.५ % समभाग विकत घेतले. विजय मल्ल्या यांच्याकडे ४२.५% समभाग राहतील आणि उरलेले १५% समभाग मोल परिवाराकडे राहतील. यामुळे संघाचे नाव बदलून सहारा फोर्स इंडिया करण्यात आले.[२०]\n(key) (ठळक शब्दातील निकाल पोल पोझिशन दर्शवते)\nज्यांकार्लो फिजिकेल्ला Ret १२ १२ १० Ret Ret Ret १८ Ret १६ १५ १४ १७ Ret १४ Ret १७ १८\nआद्रियान सुटिल ९ १७ १७ १६ Ret १४ १७ १७ १५ Ret १० ११ ४\nज्यांकार्लो फिजिकेल्ला ११ १८ १४ १५ १४ ९ Ret १० ११ १४ १२ २\n↑ \"इंडियन ग्रांप्री २०११ मध्ये\". टेलीग्राफ. 2008-09-30. 2008-10-08 रोजी पाहिले.\n↑ \"बेल्जियम ग्रांप्री निकाल\". BBC Sport. 2009-08-30. 2009-08-30 रोजी पाहिले.\n↑ चुका उधृत करा: चुकीचा कोड; BBCchangesname नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nविजय मल्ल्या | मिशेल मोल | कोलिन कोलेस | माईक गस्कोय्ने | जेम्स के\nजियानकार्लो फिसिकेला | आद्रिअन सुटिल | विटंटोनि लिउझि | रोल्दान रॉद्रिगेझ | गियेडो व्हान डेर गार्डे\nकारनिर्माते आणि चालक - २०१७ फॉर्म्युला वन हंगाम\nस्कुदेरिआ फेरारी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ मर्सिडीज-बेंझ\nरेड बुल रेसिंग-टॅग हुयर रेनोल्ट सौबर-स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ टोरो रोस्सो विलियम्स-मर्सिडीज-बेंझ\n५५. कार्लोस सेनज जेआर\nईतर चालक: २२. जेन्सन बटन (मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१), २६. डॅनिल क्वयात (स्कुदेरिआ टोरो रोस्सो), ३०. जॉलिओन पामर (रेनोल्ट), ३६. अँटोनियो गियोविन्झी (सौबर-स्कुदेरिआ फेरारी), ४०. पॉल डि रेस्टा (विलियम्स-मर्सिडीज-बेंझ).\nसंदर्भ चुका असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी ०८:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-05-24T14:06:33Z", "digest": "sha1:63I7OCHWPKGZJO4G5NWFJ5I33NWH7Z2L", "length": 9702, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लावार-अतलांतिक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nलावार-अतलांतिकचे फ्रान्स देशामधील स्थान\nप्रदेश पेई दा ला लोआर\nक्षेत्रफळ ६,८१५ चौ. किमी (२,६३१ चौ. मैल)\nघनता १८४ /चौ. किमी (४८० /चौ. मैल)\nलावार-अतलांतिक (फ्रेंच: Loire-Atlantique; ऑक्सितान: Dordonha) हा फ्रान्स देशाच्या पेई दा ला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर स्थित असल्यामुळे तसेच येथून वाहणार्‍या लावार नदीवरून ह्याचे नाव लावार-अतलांतिक असे पडले आहे. नाँत हे फ्रान्समधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर ह्या विभागाची राजधानी आहे.\nहा विभाग ऐतिहासिक काळापासून ब्रत्तान्य प्रदेशाचा भाग राहिला असून १९४१ साली विशी सरकारने तो ब्रत्तान्यपासून वेगळा केला.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nपेई दा ला लोआर प्रदेशातील विभाग\nलावार-अतलांतिक · मेन-एत-लावार · सार्त · वांदे · मायेन\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अ‍ॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अ‍ॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\nपेई दा ला लोआर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://msceia.in/gallery", "date_download": "2018-05-24T13:24:17Z", "digest": "sha1:VP63IVBKI6IIC5YH3UL5GIMZ5DE63LMC", "length": 2606, "nlines": 53, "source_domain": "msceia.in", "title": "छायाचित्र | MSCEIA", "raw_content": "\nवेबसाईट वापर पात्र संस्था\nमायक्रोसॉफ्ट चे लायसन्स शासनाकडून उपलब्�\n५० वे अधिवेशन उपस्थतीत संस्था-चालक\nलातूर येथील संगणक अभ्यास क्रम आनंदउस्सव �\nशोभा यात्रेचे स्वागत करतांना शिक्षण मंत्\nठाणे येथील १० ऑगस्ट २०१५ रोजी संपन्न झाले�\nशिक्षणं मंत्रयांचा सत्कार करताना प्रेसि�\n५४ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या\nमहाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/tommato-theft-in-dahisar-265715.html", "date_download": "2018-05-24T13:26:23Z", "digest": "sha1:PHKPDWQ77NIPDM2K2V3IJ5L6TAOC4Q5Z", "length": 11776, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "70 हजारांचे टोमॅटो गेले चोरीला", "raw_content": "\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nरेणके आयोगावर टीका केल्याबद्दल हरीभाऊ राठोडांवर मानहानी दावा\nकोल्हापूरच्या पंचगंगेचा प्रकट दिन उत्साहात साजरा\nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nमोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट \n'घशात हात घालून सत्ता बाहेर काढली', राज ठाकरेंनी कुंचल्यातून भाजपला फटकारलं\nपेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \n'आज में आगे...जमाना है पिछे...',सलाम 'तारिणी'च्या रणरागिणींना \nशाही लग्नात प्रियांकाची सुंदर अदा\nकाय म्हणतोय विराट कोहली आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nक्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...\nआयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईची धडक, हैदराबादचा पराभव\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \nकेक कापून बुलेट ट्रेनचा निषेध\n'शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते'\nपेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणण्याचा प्रयत्न\nअखेर निरंजन डावखरे भाजपमध्ये...\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \n70 हजारांचे टोमॅटो गेले चोरीला\nमुंबईच्या दहिसर एरियातून ७० हजारांचे टोमॅटो चोरीला गेले. शांतिलाल श्रीवास्तव यांच्या दुकानाबाहेर टोमॅटोचे क्रेट ठेवले होते. रात्रीत ते चोरीला गेले.\n22 जुलै : पैसे, मोबाईल, सोनं चोरीला गेलेलं आपण ऐकतो. पण टोमॅटो चोरीला गेलेलं ऐकलंय २० तारखेला मुंबईच्या दहिसर एरियातून ७० हजारांचे टोमॅटो चोरीला गेले. शांतिलाल श्रीवास्तव यांच्या दुकानाबाहेर टोमॅटोचे क्रेट ठेवले होते. रात्रीत ते चोरीला गेले.\nश्रीवास्तव हे नेहमी दुकानाच्या आत टोमॅटो ठेवतात. पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानात उंदीर झाले. त्यांनी विचार केला दुकानात टोमॅटो ठेवले तर रात्रीत उंदीर त्याची नासधूस करतील. म्हणून दुकानाबाहेर क्रेट ठेवून ते घरी गेले. सकाळी येऊन बघतात तर टोमॅटो गायब होते.\nपोलिसांचा तपास सुरूय. या मार्केटमध्ये सीसीटीव्ही नाहीयेत आणि त्यामुळे तपासात अडचण येतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nमोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट \n'घशात हात घालून सत्ता बाहेर काढली', राज ठाकरेंनी कुंचल्यातून भाजपला फटकारलं\nपेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार\n'इधर चली मैं उधर चली', हार्बरची रेल्वे बेलापूरऐवजी पोहचली वांद्र्याला \nजे जे रूग्णालयातल्या निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही कायम, हजारो रुग्णांचे हाल\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.levapatidarsamaj.com/news_details.php?newsid=4", "date_download": "2018-05-24T14:10:24Z", "digest": "sha1:OK4CV7UFHDHXTX7R65B6EOUWWTSILVMG", "length": 2337, "nlines": 29, "source_domain": "www.levapatidarsamaj.com", "title": ": : Welcome to Leva Patidar Samaj - www.levasamaj.com : :", "raw_content": "\nडॉ. अविनाश सुपे यांची मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख हॉस्पिटलचे संचालक म्हणून नियुक्ती\nडॉ. अविनाश सुपे यांची मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख हॉस्पिटलचे संचालक म्हणून नियुक्ती\n( प्रतिनिधी - सुनील भोळे, मुंबई )\nके.ई.एम. हॉस्पिटलचे डीन डॉ. अविनाश सुपे यांची मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख हॉस्पिटलचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. सुपे हे १९८३ पासून वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत आहेत. त्यांनी महापालिकेच्या के.ई.एम. हॉस्पिटल व सेठ जी.एस.मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. ते यापूर्वी सायन हॉस्पिटल चे डीन म्हणून देखील कार्यरत होते. डॉ. सुपे यांना राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय २६ पुरस्कार मिळालेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-05-24T13:54:21Z", "digest": "sha1:GF63PMZ4Q63J75URTJ2G3Y5BHXMBOWJC", "length": 4846, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हैद्राबाद सुल्तान्स - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nलीग प्रीमियर हॉकी लीग\nप्रीमियर हॉकी लीग २००८\nओरिसा स्टीलर्स | शेर-ए-जालंदर | बंगलोर हाय फ्लायर्स | मराठा वॉरियर्स | चंदिगड डायनामोज | चेन्नई विरन्स | हैद्राबाद सुल्तान्स\nप्रीमियर हॉकी लीग २००८ इतर माहिती\nसंघ | अंतिम सामना | विक्रम\nप्रीमियर हॉकी लीग संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१४ रोजी २३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D.html", "date_download": "2018-05-24T13:34:42Z", "digest": "sha1:HSWBQFOAEKXFRDVQ3BNS72KB3OTLB5F4", "length": 26327, "nlines": 154, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "विखारी हत्त्यांचे असहिष्णु सोहोळे... » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog विखारी हत्त्यांचे असहिष्णु सोहोळे…\nविखारी हत्त्यांचे असहिष्णु सोहोळे…\nबंगळुरूच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची झालेली हत्त्या जेवढी मानवतेला काळीमा फासणारी आहे त्यापेक्षा जास्त काळीमा फासणारं वर्तन त्या हत्येनंतर बहुसंख्य भारतीय समाजाकडून घडलेलं आहे . गौरी यांच्या रक्ताचे डाग सुकण्याआधीच ज्या टोकाच्या विखारी आणि धर्मांध प्रतिक्रिया दोन्ही बाजुंनी उमटल्या आहेत ; त्यातून या समाजात सामुदायिक शहाणपण, सहिष्णुता आणि विवेक शिल्लक उरलेला आहे किंवा नाही , असा प्रश्न कुणाही संवेदनशील माणसाला पडावा अशी ही स्थिती आहे.\nया हत्त्येच्या निमित्ताने माध्यमं, समाज माध्यमं आणि त्यावर व्यक्त होणारे बहुसंख्य कथित बुध्दीवंत तसंच राजकीय नेत्यांचं वर्तन हे एकारल्या आणि विखारी कर्कश्शपणाचं उदाहरण आहे . ज्यांना (स्वघोषित) उजवे म्हणून संबोधले जातं त्यांच्यातील अनेकांनी गौरी यांच्या हत्त्येचं प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे समर्थन केलं; गौरी यांची जात काढली , त्यांचा विवाह कोणत्या धर्माच्या पुरुषाशी झालेला होता आणि तो त्यांनी कसा लपवून ठेवला याचा गौप्यस्फोट करण्यात आला , गौरी यांचा उल्लेख ‘कुत्री’ आणि आणखी बऱ्याच अश्लाघ्य अशा शब्दात करण्यात आला . ही हत्त्या आणि नंतर हे जे काही घडत होतं किंवा घडवून आणलं होतं , त्यातून एकदा सुसंस्कृत समाजावर पडलेला डाग म्हणून ज्याची लाज वाटायला हवी अशा हत्त्येचा तो मांडलेला किळसवाणा उत्सव भासत होता . अशा नृशंस हत्येचं समर्थन करणारा आणि कोणतीही चौकशी होण्याआधीच बेजबाबदारपणाची सीमा गाठत त्या हत्त्येची जबाबदारी परस्पर कुणावर तरी ढकलून देणारा हा बहुसंख्य समाज सामुदायिक शहाणपणा, सहिष्णुता आणि विवेक याबाबतीत अश्मयुगापेक्षाही जास्त अप्रगत , असंस्कृत आणि महत्वाचं म्हणजे अमानवी असल्याचं मन विदीर्ण करणारं चित्र समोर आलेलं आहे.\nगौरी लंकेश यांच्या हत्येच्या विरोधात उभे टाकलेले बहुसंख्य (स्वघोषित) पुरोगामी आणि डावे , किमान सुसंस्कृतपणानं व्यक्त झालेले नाहीत हेही स्पष्टपणे सांगायला हवं. हत्त्येचा गुन्हा नोंदवला जाण्याआधीच ही हत्या करणारे कोण आहेत हे त्यांनी जाहीर करुन टाकलं याचा अर्थ गौरी लंकेश यांची हत्या करणारे कोण आहेत, हे या बहुसंख्यांना माहिती होतं. मग प्रश्न उरतो की , तर मग या लोकांनी लोकांनी गौरी यांना संरक्षण पुरवण्याची संवेदनशीलता का दाखवली नाही याचा अर्थ गौरी लंकेश यांची हत्या करणारे कोण आहेत, हे या बहुसंख्यांना माहिती होतं. मग प्रश्न उरतो की , तर मग या लोकांनी लोकांनी गौरी यांना संरक्षण पुरवण्याची संवेदनशीलता का दाखवली नाही या डाव्या आणि पुरोगामी असलेल्या बहुसंख्य बुध्दीवाद्यांना कोणाची तरी हत्त्या झाल्यावरच जाग का येते . अशी हत्या झाल्यावर लगेच ते न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरुन आरोपी जाहीर करण्याचा आक्रोश मांडतात . पण , ज्यांना त्यांनी आरोपी ठरवलेलं आहे त्यांच्याविरुध्द कोणतेही पुरावे आजवर असे आरोप करणारांनी दिलेले नाहीत . संकेत आणि तर्क म्हणजे एखाद्याला गुन्हेगार म्हणून सिध्द करण्याचे पुरावे नव्हेत, हे नीट उमजून घेण्याइतकंही भान त्यांना आलेलं नाहीये असाच याचा अर्थ आहे . नरेंद्र दाभोलकर , कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या नंतर नेमकं असंच घडलेलं आहे, हे विसरता येणार नाही .\nसमाजात झालेल्या अशा सर्वच हत्यांच्या बाबतीत ‘सिलेक्टिव्ह’ राहण्याचा संधीसाधूपणा आपण दाखवतो आहोत हेही लक्षात घेतलं पाहिजे . एखाद्या कथित पुरोगामी किंवा डाव्याची कथित हिंस्र उजव्यानी केलेली हत्याच केवळ मानवतेला काळीमा फासणारी असते आणि आयुष्यभर सेवाभावाने काम करणाऱ्या कथित उजव्या आणि प्रतिगामी स्वयंसेवकाची डाव्यांकडून झालेल्या हत्या मात्र मानवतेला काळीमा फासणाऱ्या नसतात किंवा त्या हत्या झाल्याने कुणाला दु:ख होत नाही ; ही भूमिका संधीसाधुपणाची , दुटप्पीपणाची आहे . एकीकडे ‘ऑल आर इक्वल’ असा घोष करणाऱ्यांनीच ‘…बट ओन्ली वुई आर सेल्फ डिसायडेडली मोअर इक्वल’ असं वागणं कोणत्याही मानवतेत बसणारं नाहीच .\nअशा काही घटना घडल्या की , एक मेणबत्ती पेटवून आणि/किंवा समाज माध्यमांवर एखादी (आक्रस्ताळी) प्रतिक्रिया टाकून मोकळं होण्याची वृत्ती बोकाळली आहे ; सारासार विवेकाने मुळातून त्याकडे बघण्याची दृष्टी आपण अशा वेळी हरवून बसतो , हे चित्र जास्त चिंताजनक आहे. आज महाराष्ट्र आणि केंद्रात भाजप म्हणजे हिंदुत्ववाद्याचं सरकार आहे पण , नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सरकार होतं ; तर केंद्रातही कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील मनमोहनसिंग पंतप्रधान असलेलं आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते . पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री तर आर. आर. पाटील गृहमंत्री होते . हत्त्या होताच जी काही प्रारंभिक माहिती मिळाली असणार त्याआधारे पृथ्वीराज चव्हाण यांनी हत्या करणारे कोण असावेत यासंबधी काही स्फोटक संकेत स्पष्टपणे दिलेले होते होते . त्या दिशेने तपास का झाला नाही , तसा तपास करून ‘त्यांच्या’ मुसक्या आवळण्याची कामगिरी का बजावली गेली नाही , ‘त्यांच्या’ तशा मुसक्या आवळण्यात कुणी आडकाठी आणली , का ते दिले गेलेले संकेत तपासांती साफ चुकीचे ठरले ; या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कधीतरी राज्यकर्त्यांकडून मिळायला हवीत.\nकलबुर्गी यांची हत्त्या झाली तेव्हा सिध्दरामय मुख्यमंत्री होते आणि आताही तेच मुख्यमंत्री आहेत . गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण आहेत ते जाहीर करणाऱ्या राहुल गांधी यांच्याच कॉंग्रेसचे सिध्दरामय आहेत ; भाजपचे नाहीत . कलबुर्गी यांच्या हत्येचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीत. अगदी दर दिवसाला तपासाचा काटेकोरपणे आढावा घेत ते मारेकरी शोधून काढण्याची तसदी सिध्दरामय यांनी का घेतली नाही , हे कोडं कुणाच डाव्या आणि पुरोगाम्यांना पडत नाही . सिध्दरामय यांच्याही काही व्यवहारांची चौकशी गौरी लंकेश करत असल्याच्या वृत्तांकडे कानाडोळा करत सिध्दरामय यांनी गौरी लंकेश यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला , याचं अप्रस्तुत कौतुक केलं जातंय . डाव्यांचं सरकार राज्यात असतांनाच केरळात रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्या झालेल्या आहेत . याचा अर्थ कट्टरपंथीयांकडून कोणाचीही हत्या होते तेव्हा सरकार कोणत्या पक्षाचं याच्याशी काहीही संबध नसतो . मात्र अशा हत्त्या झाल्या की माणुसकीचा गळा घोटला गेल्याच्या आरोपांची राळ उडवण्याएकजातहे सर्व राजकीय पक्ष स्वत:ला ‘धन्य’ मानण्याचा ढोंगीपणा करण्यात आघाडीवर असतात . अशा हत्त्यांची पुनरावृत्ती घडली की समाजातीलही अनेकांना खडबडून तात्पुरती जाग येते ; मेणबत्त्या पेटवल्या जातात , परस्परांवर एकतर्फी दोषारोपण केलं जातं आणि खरं-खोटं यातील सीमारेषा पुसट करण्याची अहमिका दोन्ही बाजूंनी सुरु होते \nआपल्या देशात बाबा-महाराज यांची चलती असून त्यांच्यामार्फत हिंदुत्वाचं संघटन केलं जातंय आणि या बाबा-महाराजांना सरकारचं संरक्षण आहे, असा एक लोकप्रिय आरोप २०१४ नंतर कायमच बहरून आलेला आहे . सकृतदर्शनी त्यात तथ्य दिसतंही . पण , ही वस्तुस्थिती नाही हे आपण कधी तरी लक्षात घेणार आहे की नाही हे बाबा, महाराज, त्यांचे मठ, पंथ काही २०१४ नंतर निर्माण झालेले नाहीत. हे सर्व ‘थोर’ महापुरुष आणि त्यांचे अड्डे २५-३० किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष जुने आहेत ; ते सुरु झाले तेव्हा देश व बहुसंख्य राज्यांत कॉंग्रेसची सरकारे होती . हे महापुरुष आणि त्यांचे अड्डे हे जर समाजाला लागलेली विषवल्ली आहे तर ती उखडून फेकण्याचा कणखरपणा तेव्हाच्या सरकारांनी दाखवला नाही ; उलट बाबा आणि महाराजांच्या कच्छपी लागण्याची स्पर्धाच कॉंग्रेस नेत्यांत होती ; धीरेंद्र ब्रम्हचारी, चंद्रास्वामी, भोंडशीबाबा ते अलिकडचे युवा राष्ट्रसंत, राष्ट्रसंत यांचं पीक काढणारांत कॉंग्रेस नेत्यांचाच कायम पुढाकार राहिलेला आहे . या बाबा-महाराजांची बीजं कॉंग्रेस नेत्यांनीच रोवली आणि त्यांच्या सरकारांचंच कृपाछत्र या बाबा-महाराजांवर होतं कारण त्यांच्या मठ आणि डेऱ्यानी दिलेल्या ‘मताशीर्वादावर’ कॉंग्रेस पक्षांच्या उमेदवारांचा निवडणुकांत विजय होत होता ; हे मुलभूत वास्तव शहाणपण गहाण न टाकता समाजानं नीट समजून घेतलं पाहिजे . आता हे बहुसंख्य बाबा, महाराज आणि त्यांचे अड्डे-त्यांचे मठ भाजपच्या आश्रयाला गेलेले आहेत , ही अन्य राजकीय पक्षांची खरी पोटदुखी आहे हे ओळखता न येण्याईतपत विवेकी माणूस भाबडा नाही पाहिजे \nजे झालं, ते पुरे झालं . कोणाच्याही होवोत , या अशा हत्त्या कलंक आहेत . त्याकडे एकांगी विखारी राजकीय विचारातून , हिंस्र जात्यंध व धर्मांध नजरेतून न बघता हे करणारी विषवल्ली मुळापासून उखडून टाकणारा विवेक समाजात निर्माण व्हायला हवा आहे . तरच अशा मानवतेला काळीमा फासणाऱ्या हिंस्रतेवर नियंत्रण मिळवता येईल ; अन्यथा विखारी हत्यांचे असहिष्णु सोहोळे असेच होत राहतील.\n(संदर्भ- विधिज्ञ स्नेही- उदय बोपशेट्टी / असीम सरोदे. छायाचित्रे- गुगल)\nसंपर्क +९१९८२२०५५७९९ | [email protected]\n​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी\nनारायण राणेंचं ‘उदात्त’ वैफल्य \nदेवेंद्र सरकारसमोरील जटील आव्हाने…...\nप्रिय राणी आणि अभय बंग...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nदक्ष… बिग बॉस देख रहा है\nमराठवाडा तेव्हा… आणि आता तर राजकीय पोरका\nभाजपच्या गोटात : मु. पो. उत्तन \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nमुख्यमंत्री, ऐका ही अस्वस्थ समाजमनाची स्पंदनं…\nउद्धव समोरचे कांटेरी आव्हान\nदक्ष… बिग बॉस देख रहा है\nपुरे करा ही झोंबाझोंबी \nसुषमा – स्वप्न ते भंगले \n‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध \nपद ‘काटेरी’, सुनील ‘मनोहर’ तरी….\nदिलखुलास आणि ऐटदार गवई…\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2915\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/11/gk-quiz-60.html", "date_download": "2018-05-24T13:59:10Z", "digest": "sha1:JCPB4SHENDC72FTOZKEITYUKEJMZCR4J", "length": 6425, "nlines": 114, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-60", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\n591. खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य हे संघराज्याचे वैशिष्ट्य नाही \n592. भारतीय संविधानाने मुलभूत अधिकारांची तरतूद ही कोणत्या देशातून स्वीकारली \n593. अवकाश शास्त्राचे जनक कोणाला म्हणतात \n594. खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज संस्थांशी संबंधित नाही \nA. बलवंतराय मेहता समिती\nB. अशोक मेहता समिती\nC. वसंतराव नाईक समिती\n595. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे \n596. लांबी खूप मोठी, मंद प्रवाही आणि रुंद दऱ्यांतून वाहणारी ही __________ नदीची वैशिष्ट्ये आहेत \n597. जिल्हा परिषद __________ वर कर लावू शकते.\n598. \"भारतीय संविधानातील 32 वे कलम भारतीय संविधानाचा आत्मा व हृदय होय\" हे विधान कोणी केले \n599. एखाद्या वस्तूचा वेग तिप्पट केल्यास त्याची गतीज ऊर्जा ____________ पटीने वाढते.\n600. 'रोबोटिक्स' ह्या संज्ञेचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव काय \nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/seminar-organized-by-gjc-planning-foram/", "date_download": "2018-05-24T13:32:54Z", "digest": "sha1:NWFRN6HGEAU5CODGES25EPNLVXWCOY32", "length": 7019, "nlines": 140, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लानिंग फोरमतर्फे सेमिनारचे आयोजन | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लानिंग फोरमतर्फे सेमिनारचे आयोजन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लानिंग फोरमतर्फे सेमिनारचे आयोजन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लानिंग फोरम अॅड प्रोग्रेसिव्ह कमर्शिल्स समितीतर्फे नुकतेच एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. वाणिज्य विभागातील विद्यार्थांकारिता ‘पर्सोनल इफेक्टीव्हनेस अॅड सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट’ या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थांना श्री. प्रकाश दाताळ यांनी मार्गदर्शन केले. वेळेचे व्यवस्थापन, टीम वर्क, बदलाचे व्यस्थापन, दृष्टीकोन प्रशिक्षण, संघर्ष व्यस्थापन इ. विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून, विविध गेम्स, व्हिडीओक्लिप्स यांच्या सहाय्याने आणि मनोरंजनात्मक पद्धतीने विद्यार्थांशी संवाद साधला.\nया कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विभाग प्रमुख प्रा. बी. सी. भिगारदिवे, प्लानिंग फोरम अॅड प्रोग्रेसिव्ह कमर्शिल्सच्या समन्वयक प्रा. सीमा कदम, प्लेसमेंट समिती सदस्य प्रा. रुपेश सावंत यांचे सहकार्य लाभले. सेमिनारकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे केरळ येथील एन. सी. सी.च्या राष्ट्रीय शिबिरात सुयश\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागातर्फे ‘जागतिक कर्करोग दिन’ निमित्त डॉ. पेवेकर यांचे व्याख्यान संपन्न\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2011/08/06/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-24T13:26:38Z", "digest": "sha1:YAZNJ33R6THJONRBPEYHOM5AK33T3PJO", "length": 12922, "nlines": 90, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "सहस्रचंद्रदर्शन पुन्हा नव्याने ! | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \n४ जुलै २०११ ….\nसंध्याकाळी आमच्या पद्धतीप्रमाणे ठीक वेळेवर म्हणजे ७.३० ला आमच्याकरता जादू ठरलेलं आमचं नाटक सहस्रचंद्रदर्शन पुन्हा नव्याने सुरू झालं.\nहे नाटक, पात्रबदल किंवा रिप्लेस्मेन्ट्स् करून करायला दिग्दर्शक प्रदीप वैद्य याचा प्रथमतः नकार होता. नाटक खूप सूक्ष्म गोष्टींनी बांधून बसवलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी पुन्हा वेगळया लोकांबरोबर बांधता येणं जवळपास अशक्य आहे असं काहीसं तेव्हा त्याच्या मनात होतं आणि ते त्याने बोलूनही दाखवलं होतं. पण अश्या प्रकारे दोन वर्षं गेल्यावर. या वर्षीच्या शिबिरानंतर सहस्र परत करूया या मागणीने जोर धरला आणि प्रदीपलाही काय झालं काय माहित पण तो ही तीन भूमिकांसाठी चक्क नवीन मुलींना घेऊन पुन्हा नाटक बांधायला तयार झाला.\nप्रथम श्वेता, दीपा आणि मीना या भूमिका आताही करत असलेल्या पण जुन्या संचातल्या अमृता, संयोगिता आणि सायली यांनी एकेका नव्या मुलीची प्राथमिक तयारी करून घेतली. अशी तालीम जवळजवळ दोन आठवडे झाली. प्रदीप या तालमीच्या जागी फिरकतही नव्हता. आधी खूप प्रश्न पडत होते तो का येत नाही याबद्दल .. पण नंतर त्यानेच सांगितलं की त्याने हे असं ठरवून देण्याचं आणि तिकडे न येण्याचं कारण होतं आणि ते असं की या अश्या तालमीच्या निमित्ताने, या मुलींची या तीन स्त्री पात्रांशी सततची देवाणघेवाण होत राहिल्यामुळे त्यांच्यामधे एक आपुलकी निर्माण होणार होतीच आणि ती प्रदीपला अत्यंत आवश्यक वाटत होती. हे नाटक मूळ ज्या सूक्ष्म गोष्टींनी बांधलेलं आहे त्यापासून ते ढळू न देण्याचा एक प्रकारचा निश्चय किंवा त्याचं नियोजनच यात सुरू झालं आणि खरंच नाटकाच्या नंतर नंतर सुरू झालेल्या विविध प्रवेशांच्या तालमींच्या वेळी आम्ही सगळे एकमेकांकडे एकाच घरातल्या लोकांसारखे पाहू-बोलू लागलो होतो.\nया वेळीही तालमी पुन्हा वेगळ्या पद्धतीने झाल्या आणि नाटक पुन्हा जवळपास तसंच उभं राहिलं .. जवळपास हा शब्द इथे अशाकरता, की एखादं नवीन माणूस एखादी भूमिका करतं तेव्हा ती भूमिका नव्या शक्यतांनी भारावली जाते. नाटकाचा आशय, विषयवस्तू यांना काहीही धक्का न लागता, नाटकात घडणार्‍या प्रत्येक क्षणामधे काहीतरी नवीन घडत असतं .. ते सूक्ष्मच असतं, पण हे सूक्ष्म काहीतरी त्या नाटकाला जिवंत अनुभवाकडे नेऊ लागतं याचा प्रत्यय या प्रयोगाच्या वेळी आम्हा कलाकारांना आला आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून त्यांनाही तसा अनुभव मिळत गेल्याचं जाणवत आहेच … या नाट्यप्रयोगची काही क्षणचित्रं इथे देत आहोत … आपण हा प्रयोग पाहिलात का नसेल पाहिला तर जरूर या आमच्या पुढल्या प्रयोगाला \nआणि प्रयोग पाहिला असेल तर आपली जी काही प्रतिक्रिया असेल ती प्रतिक्रिया इथेच या लेखनाखाली ..\nअभिप्राय या सदरात अवश्य द्या \nPosted in नवीन काय चालू आहे , नाटकाचा दौरा , सहस्रचंद्रदर्शन\tनाटकपुन्हा नव्याने \n< Previous पेशवाई २०११ \nNext > पेशवाई २०१२ “पालखेड प्रारंभ अश्वमेधाचा”\n2 thoughts on “सहस्रचंद्रदर्शन पुन्हा नव्याने \nऑगस्ट 8, 2011 येथे 11:13 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/prof-prabhakar-ketkar-and-mr-sudhakar-jadhav-farewell-ceremony/", "date_download": "2018-05-24T13:33:42Z", "digest": "sha1:VWZR75E2WBURCPCPDIYV2QCRLLI3V4WA", "length": 10034, "nlines": 143, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रा. प्रभाकर केतकर आणि श्री. सुधाकर जाधव यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा समारंभ संपन्न | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रा. प्रभाकर केतकर आणि श्री. सुधाकर जाधव यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा समारंभ संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रा. प्रभाकर केतकर आणि श्री. सुधाकर जाधव यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा समारंभ संपन्न\nरत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रदीर्घ काळ कार्यरत असणारे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. प्रभाकर केतकर आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री. सुधाकर जाधव यांच्या सेवानिवृत्तीमिनित्त शुभेच्छा कार्यक्रम महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, सत्कारमूर्ती प्रा. केतकर आणि श्री. जाधव आणि प्रबंधक श्री. मोहन कांबळे उपस्थित होते.\nप्रा. प्रभाकर केतकर यांनी पुणे विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. जून १९८० मध्ये ते महाविद्यालयाच्या कला शाखेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. प्राध्यापक, विभागप्रमुख, उपप्राचार्य अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वीपणे बजावल्या. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी अनेक संस्था आणि संघटनांमध्ये महत्वाची पदे भूषविली. ३७ वर्षांच्या दीर्घ कालखंडात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. त्यांच्या शिक्षक ते मार्गदर्शक अशा विविध भूमिकांची ओळख कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी आपल्या मनोगतातून करून दिली.\nतसेच यावेळी महाविद्यालयात १९८९ पासून सेवक म्हणून कार्यरत असणारे श्री. सुधाकर जाधव यांनाही सेवानिवृत्तीमिनित्त शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या प्रामाणिक सेवाभावी कार्याचा आढावा श्री. गौतम शिंदे आपल्या प्रास्ताविकातून घेतला. त्यानंतर प्रा. केतकर आणि श्री. जाधव यांचा महाविद्यालय आणि संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.\nआपले मनोगत व्यक्त करताना प्रा. केतकर यांनी सर्व महाविद्यालयाचे संस्थापक, संस्थाचालक, विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याबद्धल कृतज्ञता व्यक्त केली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनीही आपल्या मनोगतातून प्रा. केतकर आणि श्री. जाधव यांच्या कार्याचा गौरव केला.\nकार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.\nविज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मुलांकरिता कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञानच्या ‘अप्लाइड कंपोनंट’ विषयाची लेखी परीक्षा दि. ११ मे रोजी\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mls.org.in/Starred_list_Assembly.aspx", "date_download": "2018-05-24T14:04:44Z", "digest": "sha1:TSAJ3DSKK6VNVL2ZPAEGFU7KWXJFQI4R", "length": 1791, "nlines": 38, "source_domain": "mls.org.in", "title": "Maharashtra Legislature", "raw_content": "संपर्क रुपरेखा मुख्य पान\nसन २०१७ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१७ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१७ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१६ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१६ चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१६ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१५ चे तृतीय अधिवेशन\nसन २०१५ चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१५ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१४ चे हिवाळी अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbais-kaali-peelis-to-launch-their-own-mobile-app-259438.html", "date_download": "2018-05-24T13:24:58Z", "digest": "sha1:KHL75SXNYQF42UZPRDEU7LJEZP4YSGC4", "length": 12221, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता काळी-पिवळी टॅक्सीही घरबसल्या करा बूक", "raw_content": "\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nरेणके आयोगावर टीका केल्याबद्दल हरीभाऊ राठोडांवर मानहानी दावा\nकोल्हापूरच्या पंचगंगेचा प्रकट दिन उत्साहात साजरा\nसलग 11व्या दिवशीही इंधन दरवाढ कायम, हे आहेत आजचे दर\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nमोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट \n'घशात हात घालून सत्ता बाहेर काढली', राज ठाकरेंनी कुंचल्यातून भाजपला फटकारलं\nपेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार\nकाँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं\nपाण्याच्या 'भुकेपाई' 70 वर्षांच्या सीताराम राजपूत यांनी एकट्यानेच खोदली विहीर\nमोदीजी, आता माझं आव्हान स्वीकारा, नाही तर परिणामाला तयार राहा - राहुल गांधी\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \n'आज में आगे...जमाना है पिछे...',सलाम 'तारिणी'च्या रणरागिणींना \nशाही लग्नात प्रियांकाची सुंदर अदा\nकाय म्हणतोय विराट कोहली आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nक्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...\nआयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईची धडक, हैदराबादचा पराभव\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \nकेक कापून बुलेट ट्रेनचा निषेध\n'शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते'\nपेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणण्याचा प्रयत्न\nअखेर निरंजन डावखरे भाजपमध्ये...\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nआता काळी-पिवळी टॅक्सीही घरबसल्या करा बूक\nमुंबईत काळी-पिवळी आणि कूल कॅब टॅक्सीचालकांनी 'आमची ड्राइव्ह' या मोबाइल अॅपची घोषणा केली आहे.\n29 एप्रिल : काळी पिवळी आता घरबसल्या बूक करता येणार आहे. ओला आण‌ि उबेर या खासगी टॅक्सी कंपन्यांनी न‌िर्माण केलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी मुंबईत काळी-पिवळी आणि कूल कॅब टॅक्सीचालकांनी 'आमची ड्राइव्ह' या मोबाइल अॅपची घोषणा केली आहे.\n१ जूनपासून ही सेवा प्रत्यक्षात सुरू होणार आहे. या अॅपसाठी दोन संघटना एकत्र आल्या असून या सेवेसाठी प्रवाशांना प्रत्येक फेरीमागे सेवाशुल्क म्हणून पाच रुपये मोजावे लागणार आहेत.\nया अॅपच्या मदतीने प्रवासी ओला आण‌ि उबेरप्रमाणेच काळी-पिवळी टॅक्सी आण‌ि कूल कॅब बूक करू शकतात. या सेवेत नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार असून अॅपमध्ये आपत्कालीन प्रसंगांसाठी पॅनिक बटणचीही सुविधा आहे. अॅपमध्ये एसी वा नॉन एसी टॅक्सी सेवेचा पर्याय स्वीकारल्यावर प्रवासी दरपत्रकही पाहू शकतात. त्याप्रकारे मार्ग निवडल्यानंतर प्रवाशांना एसएमएसद्वारे वन टाइम पासवर्ड दिला जाईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nदेशातल्या सर्वाधिक घाणेरड्या १० रेल्वे स्थानकांत कल्याण तिसऱ्या क्रमांकावर तर...\nमोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट \n'घशात हात घालून सत्ता बाहेर काढली', राज ठाकरेंनी कुंचल्यातून भाजपला फटकारलं\nपेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार\n'इधर चली मैं उधर चली', हार्बरची रेल्वे बेलापूरऐवजी पोहचली वांद्र्याला \nजे जे रूग्णालयातल्या निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही कायम, हजारो रुग्णांचे हाल\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसरकार लक्ष देणार का रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\nसलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध\nशेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2018/05/12.html", "date_download": "2018-05-24T13:59:56Z", "digest": "sha1:LFNISIWJAAPL5RGHRZZNKE55HHWOWAE3", "length": 7082, "nlines": 115, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : इतिहास प्रश्नसंच-12", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nइतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.\n1. प्रसिध्द ग्रंथ \"दि स्टोरी ऑफ दि इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स'' ____________यांनी लिहिला.\nB. व्ही. पी. मेनन\nB. व्ही. पी. मेनन\n2. \"जोसेफ मॅझिनीचे चरित्र” कोणी लिहिले \nB. गो. कृ. गोखले\nC. वि. दा. सावरकर\nD. ग. ह. खरे\nC. वि. दा. सावरकर\n3. राष्ट्रगान 'वंदे मातरम्' _________ यामधून घेतले आहे.\nA. रविंद्रनाथ टागोरांच्या 'गीतांजली'मधून\nB. बंकिमचंद्र चटर्जीच्या 'आनंदमठ'मधून\nC. शरदचंद्र चटर्जीच्या 'श्रीकांत'मधून\nD. यापैकी कशातूनही नाही\nB. बंकिमचंद्र चटर्जीच्या 'आनंदमठ'मधून\n4. '1857 चे स्वातंत्र्य समर' या ग्रंथाचे लेखक कोण \nB. रास बिहारी बोस\nD. विनायक दामोदर सावरकर\nD. विनायक दामोदर सावरकर\n5. भारतात मतदानाचा मर्यादित अधिकार _________ च्या कायद्याने प्रथमच देण्यात आला.\n6. 1919 च्या कायद्याचा प्रमुख उद्देश______हा होता.\nA. गव्हर्नर जनरलच्या अधिकारात वाढ\nB. स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात\nC. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा\nD. जबाबदार शासन पध्दतीचा प्रारंभ\nD. जबाबदार शासन पध्दतीचा प्रारंभ\n7. \"1935 चा भारत सरकारचा कायदा हा संपूर्णत: कुजलेला, मूळत: वाईट आणि पूर्णत: अस्वीकार्य आहे', असे उद्गार कुणी काढले\nC. एम. ए. जिना\nB. एम. ए. जिना\n8. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला त्यावेळी इंग्लंडमध्ये कोणता पक्ष सत्तेवर होता \n9. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते \nB. गांधी आयर्विन करार-1931\nB. गांधी आयर्विन करार-1931\n10. 'पाकिस्तान' संकल्पनेचा उद्घोष करणारी पहिली व्यक्ती कोण \nA. मोहम्मद अली जीना\nB. सर सय्यद अहमद खान\nC. लियाकत अली खान\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/best-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:10:20Z", "digest": "sha1:YWLN4OL733CF4MVFEGVXZW2ZJA4O4JAV", "length": 9163, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Brihanmumbai Electric Supply and Transport-BEST Recruitment 2017", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(BEST) बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन विभागात ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\nR & A मेकॅनिक\nमेकॅनिक (HT & LT)\nशैक्षणिक पात्रता: i) 10 वी/12 वी (MCVC) उत्तीर्ण ii) ITI\nवयाची अट: 02 ऑगस्ट 2017 रोजी\n12 वी उत्तीर्ण : 17 ते 22 वर्षे\n10 वी उत्तीर्ण : 15 ते 20 वर्षे\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2017\nPrevious कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\nNext यवतमाळ जिल्हा परिषदेत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘वर्कमन’ पदांची भरती\n(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nगोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018 [Reminder]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFR/MRFR012.HTM", "date_download": "2018-05-24T14:17:16Z", "digest": "sha1:LUEQ4Z5SDGEB4YCPTFYYB5LT5YYVPJLO", "length": 7229, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फ्रेंच नवशिक्यांसाठी | काल – आज – उद्या = Hier – aujourd’hui – demain |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फ्रेंच > अनुक्रमणिका\nकाल – आज – उद्या\nकाल मी चित्रपट बघायला गेलो होतो. / गेले होते.\nआज मी कामाला / नोकरीवर जाणार नाही.\nउद्यापासून मी पुन्हा कामाला जाणार.\nमी एका कार्यालयात काम करतो. / करते.\nपीटर आणि मार्था मित्र आहेत.\nपीटर मार्थाचा मित्र आहे.\nमार्था पीटरची मैत्रिण आहे.\nसध्या, परकीय भाषा या रोजच्या शिक्षणाचा भाग बनल्या आहेत. फक्त त्यांना शिकत असल्यास रटाळपणा येणार नाही ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात. REM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात. REM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूने कष्ट घेतले पाहिजे. त्याने नवीन शब्द आणि नियम लक्षात ठेवले पाहिजे. झोपेत देखील याची एकदा उजळणी झाली पाहिजे. संशोधक यास रिप्ले/पुनर्बिंबण तत्व असे म्हणतात परंतु, तुम्ही चांगले झोपणे महत्वाचे आहे. शरीर आणि मन यांमध्ये पुनर्योजन व्यवस्थितपणे होणे महत्वाचे आहे. त्यानंतरच, मेंदू अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकेल. तुम्ही म्हणू शकता: छान झोप, चांगली मानसिक कार्यक्षमता. जेव्हा आपण विश्रांती घेतो, तेव्हा देखील आपला मेंदू कार्य करत असतो. म्हणून: शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री \nContact book2 मराठी - फ्रेंच नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRKO/MRKO056.HTM", "date_download": "2018-05-24T14:17:14Z", "digest": "sha1:KHXT2NDYQOMUUHZLWCY7XWU6WOKZD2LB", "length": 7924, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी | खरेदी = 쇼핑하기 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > कोरियन > अनुक्रमणिका\nमला एक भेटवस्तू खरेदी करायची आहे.\nपण जास्त महाग नाही.\nकदाचित एक हॅन्ड – बॅग\nआपल्याला कोणता रंग पाहिजे\nकाळा, तपकिरी, की पांढरा\nमी ही वस्तू जरा पाहू का\nही चामड्याची आहे का\nहा खूप चांगल्या प्रतीचा आहे.\nआणि बॅग खरेच खूप किफायतशीर आहे.\nही मी खरेदी करतो. / करते.\nगरज लागल्यास मी ही बदलून घेऊ शकतो / शकते का\nआम्ही ही भेटवस्तूसारखी बांधून देऊ.\nया जगात अंदाजे 7 अब्ज लोक आहेत. सगळ्यांना एक भाषा तरी येते. दुर्दैवाने, ती नेहमीच सारखी नसते. म्हणून इतर देशांबरोबर बोलण्यासाठी, आपण भाषा शिकल्या पाहिजेत. हे बर्‍याच वेळा कठीण ठरतं. पण अशा काही भाषा आहेत ज्या एकसारख्या असतात. दुसरी भाषा न शिकता हे भाषिक एकमेकांची भाषा समजतात. या प्रकाराला परस्पर सुगमता असे म्हणतात. ज्याद्वारे दोन रूपांतील फरक स्पष्ट केला आहे. पहिले रूप मौखिक परस्पर सुगमता आहे. म्हणून, बोलणार्‍यांना एकमेकांचे फक्त तोंडी बोलणे समजते. तथापि, त्यांना दुसर्‍या भाषेतील लिखित रूप कळत नाही. असे घडते, कारण भाषांचे लिखित रूप वेगवेगळे असते. अशा भाषांचे उदाहरण म्हणजे हिंदी आणि उर्दू. लिखित परस्पर सुगमता हे दुसरे रूप आहे. या प्रकारात दुसरी भाषा ही लिखित स्वरुपात समजली जाते. परंतु भाषिकांना संवाद साधताना एकमेकांचे तोंडी बोलणे समजत नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांचे उचारण वेगळे असते. जर्मन आणि डच भाषा याचे उदाहरण आहे. अगदी जवळून संबंधित असलेल्या भाषांमध्ये दोन्ही रूपे असतात. म्हणजेच ते लिखित आणि मौखिक अशा दोन्ही रूपांत परस्पर सुगम असतात. रशियन आणि युक्रेनियन किंवा थाई आणि लाओटियन अशी त्यांची उदाहरणे आहेत. पण परस्पर सुगमतेचे प्रमाणबद्ध नसलेले रूपसुद्धा असते. त्याचे कारण असे कि, जेव्हा बोलणार्‍या लोकांची एकमेकांचे बोलणे समजून घेण्याची पातळी वेगळी असते. स्पॅनिश भाषिकांना जितकी पोर्तुगीज भाषा समजते त्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे पोर्तुगीजांना स्पॅनिश समजते. ऑस्ट्रियन्सना सुद्धा जर्मन चांगली समजते आणि याउलट जर्मनांना ऑस्ट्रियन भाषा व्यवस्थित समजत नाही. या उदाहरणंमध्ये, उच्चारण किंवा पोटभाषा हा एक अडथळा असतो. ज्यांना खरंच चांगले संभाषण करायचे असेल त्यांना काहीतरी नवीन शिकावे लागेल...\nContact book2 मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://manaatlekaahi.blogspot.com/2018/05/blog-post.html", "date_download": "2018-05-24T13:45:48Z", "digest": "sha1:QBPO6WOWXGXAQ33HHHL6NWP3ULHYHYED", "length": 18447, "nlines": 172, "source_domain": "manaatlekaahi.blogspot.com", "title": "मनातले काही .....!!!! Manatle kahi...: दुर्गराज राजगड आणि होळीचा मुहूर्त", "raw_content": "जीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा , गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा , अन संघर्षाचा ... अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात . अशा ह्या अनुभवानेच आपण शिकतो. घडतो. अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो. माझ्या आयुष्यातले असेच काही क्षण मी तुमच्यापुढे मांडत आहे . जे मी अनुभवलेत, माझ्या शब्दात ..माझे जीवनानुभव ..\nदुर्गराज राजगड आणि होळीचा मुहूर्त\n''तुम्ही ना मागच उतरायला हवं व्हुत....मार्गसानिला तिथून साखरमार्गे तुम्हाला जवळ पडलं असतं. आता इथून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही'' ना कुठलं वाहन ..''\nएखाद उनाड कार्ट्याला थोरा मोठ्यांनी , मोलाच्या एखाद दोन गोष्टी प्रेमानं समजून द्याव्यात आणि ते सगळं ऐकूनही त्या कार्ट्याने , आपल्याच अकलेचा आलेख उभा करावा , ' असं काहीस आज माझ्याबाबतीत झालं.\nगाडीने नसरापूर फाटा ओलांडला , गुंजवणे कडे नेणारा मार्गसानि हि मागे सरला ..आणि पाबे मार्गे एसटी वेल्हेल्याकडे धावू लागली. गावोगावाला जणू एक सांगावा धाडत .\n''कुणीतरी आलंय हं ...कुणीतरी आलंय , आपलं ..आपलं माणूस ''\nगावोगाव जोडणारी आणि माणसं बांधून ठेवणारी हि एसटी ...मानवी भावनांचा बांध अजूनही तसाच जपून आहे.\nदिवस एव्हाना वर येऊन स्थिरावला होता . क्षितीज नव्या इच्छा आकांक्षाने सजलं मोहरलं होतं.\nस्वप्नं पूर्ततेच्या ध्यासाने मनाची उत्कंठा हि केंव्हाच शिगेस पोचली होती. राजमार्ग खुणावू लागलेला,\nरस्ते , झाडी मी माणसं , घरे, दारे , वास्तू , सरसर मागे पडत होती. एसटी तिच्या आवेशात गुर्मीनच जणू धावत होती .\nहळू-हळुवार दूरवर उभी असलेली ती डोंगररांग नजरेच्या कप्प्यात येऊ लागली.\nआणि एसटीच्या खुल्या चौकटीतनं , राजगडाचं ते विस्तृत , देखणं आणि भारदस्त असं रूप स्पष्ट दिसू लागलं . आनंद ओसंडून जाऊ लागला.\n'' राजमार्ग असलेल्या पाली मार्गाची धूळ , आपण आता मस्तकी मिरणवणार'' ..अहा..., काय भाग्य ..काय योगायोग.. म्ह्णून हृदयाची स्पंदन जोर घेऊ लागली.\nसलग दोन वेळा... हा तीर्थरूपी राजगड , गुंजवणेच्या चोर दरवाजातून सर केला होता . ह्यावेळेस तसं न्हवतं.\nहोळीचा मुहूर्त साधत ..'राजमार्ग प्रवेश दाखल होंऊ' असा दृढ निश्चय करूनच , आम्ही इथं दाखल झालो होतो .आणि त्यावरच पूर्णपणे ठाम होतो .\n''तुम्ही, मागच उतरायला हवं व्हुत, शेजारीच आसनस्थ झालेला आजोबा पुन्हा बोलते झाले.\nशेजारी बसल्यापासून त्यांचं ...तेच सांगणं सुरु होतं .\nराजगडला जायचं आहे ना , मग मार्गसानि ला उतरा आणि साखरमार्गे पुढे व्हा......ते जवळ पडेल. पाबे वरून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही'' ना कुठलं वाहन ..,\nमार्गसनी मागे सरलं पण आम्ही उतरलो नाही.\nमूळचे , आसपासच्या गावातलेच असलेले ते आजोबा , आम्ही काही ऐकेनात म्हणून पुन्हा शांत झाले.\n''मागे दोन वेळा तिथून जाऊन आलोय आजोबा, 'आता वाजेघर मार्गे जायचे आहे'' पायवाटेलाच येणाऱ्या एकेका गावांची आणि तोरणा रायगडच्या आमच्या त्या मोहिमेची, सांगड घालत मी त्यांच्यापुढे बोलता झालो. त्यावर, तुम्ही इथलेच वाटताय ' असा शेरा उमटवला.\nहा , अधून मधून फेऱ्या होतात आमच्या ...\nबोलता बोलता पाबे जवळ आलं . आणि त्या संर्वांचा निरोप घेत आम्ही एसटीतून खाली उतरलो.\nगुगल ज्ञान भंडारातून आणि पुस्तकीय दाखल्यातून हवी असलेली माहिती मिळवलीच होती. बस्स , आता चढाई आणि पायपीट चा श्री गणेश करायचा होता.\nतत्पूर्वी आसपास , आपल्या मार्गाची खात्री करावी म्हणून, कुणी दिसतंय का ते पाहू लागलो. पण आमच्या शिवाय तिथं कुणी एक दिसेना,\nये ते बघ , त्या काकांना विचार \nआमच्यातल्याच कुणी एकाने ...रस्त्या कडेला असलेल्या दुकानातल्या त्या काकांकडे बोट ठेवलं.\nकाका , राजगड साठी कुठून वाट आहे\nत्यांच्याशी संवाद साधताना एक गोष्ट निदर्शनास आली कि आम्ही साधारण एक किमोमीटर पुढे आलो होतो. एसटीतून उतरलोच ते एक किलोमीटर पुढे , मूळ मार्ग सोडून ,\nआता पुन्हा माघारी .... , चला इथूनच सुरवात ट्रेकला : मनाशीच म्हटलं .\nकाकांनी शेता बांधावरून जाण्याचा योग्य तो सल्ला दिला.\nपुढे गेलं कि पूल लागेल . तिथून योग्य वाटेला लागाल.\nकाकांना धन्यवाद म्हणत आणि त्यांचा निरोप घेत आम्ही आमच्या पायपिटीला लागलो. आता इथून पुढे किती वेळ चालावे लागणार ह्याचा आलेख आता पुढेच ठरणार होता.\nयेथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .\n'आनंद' साजरा करायला वयाची अट नसते.\n'उडपी 'तला तो वेटर ...\n'घर'चे अन 'घर' च्याबाहेरचे..\n'पाऊस मनातला पाऊस आठवणीतला'\n'संवाद' हरवलेलं नातं ...\n‘ती‘ एक ग्रेट भेट...\n‘तो आणि ती ...’\n\" मोबाईल हि गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय. \"\n१०० वर्ष आयुष्य आहे तुला..\nआणि कावळ्याने चोच मारली ...\nआणि मी प्रेमात पडलो.\nआयुष्यं हे असंच असतं ...\nएक पाऊल स्वछतेकडॆ ...\nकाही सांगायचं आहे तुला...\nकुणी शोधून देईल का \nकुणीचं कुणाचं नसतं रे ..\nक्षण क्षण वेचूनि जगलो मी ...\nजगावं कस हे निसर्गा कडून शिकावं....\nजिथे प्रेम तिथे जीवन ..\nटप्परवेअर चा गोल डब्बा...\nतुझा देव मला माफ करणार नाही\nतुझीच मन व्याकूळ …\nते ओघळते अश्रू थेंब...\nधक्याची दादागिरी - बोले तो भाईगिरी\nधागा - गैरसमजुतीचा - शब्दात विणलेला\nनवं नातं नवं प्रेम ..\nनातं - हृदय अन मनाचं\nप्रिय आई - पत्ररूपी संवाद\nमनातलं काही ...- भाग २\nमनातले काही .. - भाग १\nरस्त्यावरला तो बाळ - फुगेवाला\nवपु- माझे आवडते लेखक\nवहिनीचा एक दिवस ...\nस्वच्छंदी मनं पाखरू ..\nहृदया- एक स्वप्नं सखी...\nहेच का ते तुझं निस्वार्थ प्रेम...\nनातं बहिण भावाचं - नातं प्रेमाचं\nसर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात . आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता... त्यात बहिण भावाच्या ...\nवपु .. माझे आवडते लेखक ..\nवसंत पुरुषोत्तम काळे वपु ..हे माझे सर्वात आवडते लेखक .. आज ते हयात असते तर खरच नक्कीच भेट घेतली असती त्यांची. त्यांच्यामुळे मला माणसातल...\nएक छोटासा प्रयत्न ....पुन्हा एकदा ...माझ्या लेखणीतून .. तिचं अस्तित्व.... ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ......... मोबाईलची रिंग वाजत होती. ...\nविवधरंगी जड- अवजड मनाची हि नाती '\nमानवी मनासारखा तो कधी भावनेशी खेळत नाही . अन म्हणून मन दुखावण्याचा प्रश्नच उभा ठाकत नाही . अन म्हणून कधी कधी वाटतं ' विवधरंगी जड...\nमनातले काही .. - भाग १\nविषयांची व्याप्ती फार मोठी आहे . विषय अनेक आहेत. त्यांची कुठेच कमी नाही. फक्त आपल्या संकुचित अन चौकटीतल्या त्याच त्याच विचारांन...\nअसंच लिहिता लिहिता ...\nवाऱ्याची एखादी हळुवार झुळूक क्षणभर सुखद गारवा देऊन जाते ना , तसेच काहीसे हे 'क्षण' असतात आपल्या आयुष्यातले... हळुवार कधी कुठून...\nत्या दिवशी बरेच दिवसाने करी रोड ला उतरलो. एका गोडश्या बहिणीकडे, तिच्या सासरी , 'निमित्त होतं ते गणराजाचं दर्शन. तिने तसं आवर्जूनच बोला...\n'संवाद' हरवलेलं नातं ...\nखूप काही लिहूस वाटतंय आज कारण हे मनं , फारच अस्वस्थ झालंय . हळवं झालंय ते , 'कारण 'संवाद' हरवला आहे'. बंध नात्यातला ...\nनातं तुझं माझं ..\nज्या व्यक्तीवर मनापासुन प्रेम अन जिव्हाळा असतो. त्या व्यक्तीच्या सहवासासाठी आपल 'मन' प्रत्येक क्षणी धडपडत राहत. कधी फोन वर , तर ...\nकाल सकाळपासून सुरु झालेली धांदल गडबड.. संध्याकाळी वहिनी अन भाऊ घरी परतल्यावर काहीशी कमी झाली. नित्य नेहमीची , पहाटेपासून सुरु होणारी अन र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/grse-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:08:23Z", "digest": "sha1:D5OJXH2TT4TUDBTDOIZTW3EYMKQWMJ33", "length": 10101, "nlines": 145, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Garden Reach Shipbuilders & Engineers Limited- GRSE Recruitment 2018", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(GRSE) गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 261 जागा\nट्रेड अप्रेन्टिस (Ex ITI): 150 जागा\nट्रेड अप्रेन्टिस (नवीन): 36 जागा\nग्रॅज्युएट अप्रेन्टिस: 38 जागा\nटेक्निशियन अप्रेन्टिस: 37 जागा\nपद क्र.2: 10 वी उत्तीर्ण\nपद क्र.3: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी\nपद क्र.4: मॅकेनिकल /इलेक्ट्रिकल/सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा\nवयाची अट: 01 जानेवारी 2018 रोजी [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 14 ते 25 वर्षे\nपद क्र.2: 14 ते 20 वर्षे\nपद क्र.3: 14 ते 26 वर्षे\nपद क्र.4: 14 ते 26 वर्षे\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2017\nNext महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, मुंबई येथे हाऊसमन & रजिस्ट्रार पदांची भरती\n(Saraswat Bank) सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘वर्कमन’ पदांची भरती\n(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nगोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://aayushyaa-ketkiitraj.blogspot.com/2013/04/blog-post.html", "date_download": "2018-05-24T14:03:52Z", "digest": "sha1:YBBFERBDVJRUWSKXJ57OUFADL4QJYMHE", "length": 30065, "nlines": 602, "source_domain": "aayushyaa-ketkiitraj.blogspot.com", "title": "Aayushyaa: काही रेअर मोमेंट्स -", "raw_content": "\nउचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected\nकाही रेअर मोमेंट्स -\nकाही रेअर मोमेंट्स . सध्या भारतातला मे २०१३ . आजची उन्हाळी सुट्टी आणि १५ वर्षांपूर्वीची अशा काही सहजच निघालेल्या गप्पा. आमच्या नारायणपेठेतल्या वगरे आठवणी . अर्थातच त्या एव्हर ग्रीन आठवणी कधीही आठवता याव्यात म्हणून काही बारकावे नमूद करीत आहे . \" क्विकली गो थ्रू \" टाईप … मात्र माझ्या तोंडाचे अखंड चर्हाट ऐकण्यात जी मजा आहे ती येथे नाही. इच्छुकांनी माझ्याबरोबर बिनधास्त गप्पांचा अड्डा मांडवा ..…. :))\nप्रकरण १ - नारायण पेठ\n१. नारायण पेठेत आमचे पार्किंग उभट बोळा सारखे . त्यातल्या त्यात मोठी मूले - नावे लिहित नाही . मी , माझ्या समोरची , वरच्यान्कडे आलेला मुंबईकर भाच्चा - आम्ही दगड का माती खेळत असू .\n२. माग्च्यांचा लहान मुलगा , खालचा, त्याचा आतेभाऊ आणि माझा भाऊ - खाली क्रिकेट खेळत . एकदम वरच्या मजल्यांवरील दोघे नंतर येऊ लागले . हे खेळ चालू असताना खाल्च्याची आजी नेहमी त्याला \" इनो \" आणायला सांगत . एकदा त्याने आजीला उच्चारून फेकलेला दायलोग अजूनही आम्ही अनेकदा आठवून आठवून पोट धरून हसतो. त्या आजी परवाच्या रामनवमीस स्वर्गवासी झाल्या . असो.\n३. खालचा आणि माझा भाऊ एका वयाचे. आणि मागचा छोटा मुलगा - हा आमच्या घरात खेळणारा ग्रुप. पिकनिक - हा गेम घरात - सतत .\n४. दर शुक्रवारी शाळा सुटली , की यांचे विक एंड सुरु होत. एकमेकांना बोलवायला जाणे ; हा दप्तर घरात टाकल्यानंतर चा पहिला कार्यक्रम ५. मग \" इनो \" …… या बहाण्याने कोपर्यावरच्या मन्या च्या दुकानात . मग बिग बाबुल / बुमर वरचे Tatu साठी ते घ्यायचे . किवा ही लहान गटातील मंडळी पोकेमोन आणि क्रिकेट चे Tazo आणि कसली ती कार्ड्स जमा करायची - त्यासाठी पेप्सीकोला सदृश्य लिक्विड चोकलेत. मी आणि मझा भाऊ आम्ही जरा standard - जेली खात आसू :)\n६. माझ्या भावाकडे अजूनही ४-५ गठ्ठे ट्रम कार्ड्स आहेत एकदा त्याचा शाळेतला एक मित्र बाईंना फितूर झाला . आणि त्याची काही कार्ड्स जप्त केली . माझा भाऊ तेव्हातर फारच शांत . घरी आल्यावर गपचूप - तोंड पाडून . आणि मी पहिल्यापासून च आगाव , डेरिंग बाज , नाटकात उत्तम अभिनेत्री , दरवर्षी वक्तृत्वाच बक्षीस मिळवणारी .. मी आगदी \" Dont worry एकदा त्याचा शाळेतला एक मित्र बाईंना फितूर झाला . आणि त्याची काही कार्ड्स जप्त केली . माझा भाऊ तेव्हातर फारच शांत . घरी आल्यावर गपचूप - तोंड पाडून . आणि मी पहिल्यापासून च आगाव , डेरिंग बाज , नाटकात उत्तम अभिनेत्री , दरवर्षी वक्तृत्वाच बक्षीस मिळवणारी .. मी आगदी \" Dont worry Mai हू ना \" टा ईप तितक्याच गांभीर्याने माझ्या भावाच्या पाठीशी उभी राहिले.\n७. दुपारी आंबे - कार्टून नेटवर्क वरचे रोड रनर किवा स्कूबी डु ची मुव्ही . मग संध्याकाळी ३ रुपये / तासाला या दराने छोटी सायकल समोरच्या \" आनंद \" वाल्याकडून घ्यायची . हमाल्वाड्यात तासभर पिदडायची. दर शनिवारी मी आणि माझ्या समोरची . :) ( आता तेथे बहुमजली पार्किंग आहे ::( )\n८. मुंबईकर भाच्चा आला असताना एकदा त्याने मला रम्मी शिकवायचा प्रयत्न केला होता . पण भिकार सावकार सोडले तर मला फारसे येत न्से. अजूनही येत नाही . पुढे उल्लेख येईलच. असो , तर त्यांच्या घरी मामा-मामी , २ जुळ्या बेबीज , आजी आजोबा , आणि मुंबैकर भाच्चा आम्हा पुणेकर दोस्तांबरोबर . :) अशी एखादी दुपार असे.\n८. शनिवारी बाबा घरी . मग दुपारी अडीच ते साडेतीनला कुल्फीवाला येत . १० रुपयात 3 मी आणि मागचा छोटू आम्ही कुंडा घेऊन तयारच असू . आवाज आला ; की पळत सूटू. :)\n९ . मोठे झालो - म्हणजे हायस्कूल मध्ये तसं रात्री १0 नंतर रस्त्यावर - badminton . आम्ही इतके पुढे -मागे होत की आमचे घर ते लोखंडे तालीम एवढे मोठे फेरे होत :)\n१० . पुणे मराठी ग्रंथालयात मी बाल विभागापासून आजपर्यंत मेम्बर . पण पुस्तक २ तासात वाचून होई . दुसर्या दिवशीच नवे मिळे . मग मोफत बालवाचनालय सुरु झाले - उन्हाळी सुट्टीत . मी काय पुस्तकं खल्लिएत \n११. नंतर नंतर माझी आते बहीण यायची दुपारी किवा संध्याकाळी - शनिवारी . राहायला चिंचवड . पण रेणुका स्वरूप मध्ये ती भरत नाट्यम ला येत.\nप्रकरण २ : माझ्या चुलत भावाच्या घरी\n१. तो आणि मी एका वयाचे . मी २ महिन्यांनी मोठी . चिंचवडचे त्यांचे घर .\n२. कधीही गेले , तरी बिचारा अभ्यास करीत असायचा . तो गाईड वापरे . मला त्याचे भारी अप्रूप मी वापरले नाही कधी . मी स्व अभ्यास आणि व्यवसाय . व्यवसाय तो पण वापरी.\n३. त्याच्याकडे मला \" चांदोबा \" वाचायला मिळे . स्वभावाने तो शांत च . आजी त्याला \" श्री \" म्हणे . :) हिंदी , मराठी चांदोबा तो माझ्यासाठी जपून ठेवी :)\n४. त्यांच्या भिंतीत १ खिडकी आहे . आम्ही दोघे खिडकीत बसून ( फर्निचर मध्ये खिडकीपाशी बसण्यास जागा आहे ) समोरचे आवळ्याचे झाड न्याहाळीत असू . नुसते हलविले की चिक्कार आवळे पडत :D ( झाड शेजारच्या बंगल्यातले :-p )\n५. संध्याकाळी तो ग्राउंड वर खेळायला जात असे .\nएकदा मी सिनिअर केजी मध्ये असताना शाळेतून लवकर निघून आले . आईची आठवण आली म्हणून . ते पण वेल प्लंड आईने बँकेत बोलावले आहे असे सांगितले . मी बाईंची लाडकी . त्या स्वतः मला सोडायला आईच्या बँकेत . ते आम्ही कसे पोहोचलो ते पण १ प्रकरणच आहे . असो . बँकेत सगळे माझे लाड करीत . मला घेतले ठेऊन . आई पुण्याला आली होती . आम्ही तेव्हा चिंचवडस रहायला होतो . बाईंना बाय केले आईने बँकेत बोलावले आहे असे सांगितले . मी बाईंची लाडकी . त्या स्वतः मला सोडायला आईच्या बँकेत . ते आम्ही कसे पोहोचलो ते पण १ प्रकरणच आहे . असो . बँकेत सगळे माझे लाड करीत . मला घेतले ठेऊन . आई पुण्याला आली होती . आम्ही तेव्हा चिंचवडस रहायला होतो . बाईंना बाय केले डिंकाचा लाडू बीडू दिला मला , सगळ्यांच्या कडेवर फिरले . मग हाफ डे बँकेचा शनिवारी डिंकाचा लाडू बीडू दिला मला , सगळ्यांच्या कडेवर फिरले . मग हाफ डे बँकेचा शनिवारी लोकांनी विचारले ; कोठे\n मी तेव्हा पाळणाघरात राहत . पण १ काका माझ्या धाकट्या काकाच्या घराजवळ . मी सांगितले - काका कडे :D त्यांनी मला काका कडे सोडले :D त्यांनी मला काका कडे सोडले काका ने आपले - \"अरे वा काका ने आपले - \"अरे वा याया \" म्हणत मला ठेऊन घेतले . तेव्हा मोबाईल काय घरी फोन पण नव्हते माझ्या आई बाबांना मी पाळणा घरात नाही हे बघून काय धक्का बसला असेल , ईश्वर जाणे माझ्या आई बाबांना मी पाळणा घरात नाही हे बघून काय धक्का बसला असेल , ईश्वर जाणे कुठे कुठे शोधत काकाकडे आले असतील - देवा कुठे कुठे शोधत काकाकडे आले असतील - देवा मी काकाकडे खेळत होते . नंतर काकाला सारी हकीकत कळली मी काकाकडे खेळत होते . नंतर काकाला सारी हकीकत कळली \n२. माझा चुलत भाऊ:\nएकदा आम्ही रात्री सारे हॉल मध्ये पडलो होतो . मी हायस्कुलात असताना बघितले तर दार उघडे बघितले तर दार उघडे माझा चुलत भाऊ गायब माझा चुलत भाऊ गायब बाहेर बघितले तर तो एकटाच जिन्यापाशी हवा खात होता बाहेर बघितले तर तो एकटाच जिन्यापाशी हवा खात होता तो झोपेत चालत असे. :D\nआमच्या नारायण पेठेतल्या घरी सुद्धा त्याने एकदा झोपेत खिडकीवर चढण्याचा प्रयत्न केला होता . आम्ही २ दिवस हसत होतो \nप्रकरण ३ - आजीकडे - नारायण पेठ ( आई ची आई )\n१ . क्वचित दुपार आजीकडे .\n२. आजी . मावशी , मी - आम्ही पत्ते खेळत असू . मला ५-३-२ येत . इकडच्या आजीने शिकवलेलं.\n३. मग समोरची र. जोशी ताई आणि खालची अ . कुलकर्णी मुलगी - आम्ही र. कडे पत्ते खेळत असू . पेठेतल्या आजीने एकदा झब्बू शिकवलेला . र. ने \" Not @ Home \" शिकवले . बाकी पत्ते या प्रकारात माझी प्रगती इतकीच. कित्येक वर्षे माझा कधी संपर्कही नाही त्या पत्यांशी \n४. एकदा र. ने खळ + कागद मिक्स केले . एका फुग्या वर दोरा बांधला सगळ्या बाजूने - जाळीदार . त्यावर तो तयार केलेला गम . रात्रभर ठेवला आणि दुसर्या दिवशी फोडला म्हणे फुगा . मी गेले तर मला मस्त पोकळ दोर्याचे गोलाकार नेट दिसले . ती आता कायमची अमेरिकावासी . तिची मुलगी छोटी - आजी कडे येउन गेली म्हणे \n५. मग मला ताकातले पोहे लागत . चहा नंतर . \" आईसारखे केलेस तरच मी खाईन \" असे मी आजीला निक्षून सांगत .\nप्रकरण ४ - आत्याकडे\n१. तिकडे दादा आजोबा असत. ते फार वेगळे हसत . आणि खूपच छान होते एवढे आठवते .\n२. माझ्या आते- भावाला मी पाटीवरच्या पेन्सिली खाताना पकडले आहे . तो त्याच्या मित्रांना त्यांची पार्टी देत .\n३. माझी आते बहीण प्रेमाची . ती मला तिच्याबरोबर तिच्या मोठ्या मैत्रिणींकडे नेत. हळदी - कुक्वाचे बोलवायला पण.\n४. आते - भाऊ सारखा \" आजूबा \" चा मास्क लाऊन फिरे . किवा खाली क्रिकेट . घरी असला तर घोडे . त्यांच्याकडे २ लाकडी घोडे होते हातभर . मला खेळायला घेत नसे . अगदीच मी म्हणले तर एक घोडा मला . घोडा घेऊन काय करणार \n५. पण मला आत्याकडे चंपक , ठकठक मिळे . आणि त्यांच्याकडे बाल्कनीत झोका होता . आणि आत्या ने एकदा लाल पोहे केलेले मला\nआठवतात .मिरची न घालता तिखट घालून तेव्हा भारी मजा वाटली होती . आईचे पोहे तर पिवळे असतात तेव्हा भारी मजा वाटली होती . आईचे पोहे तर पिवळे असतात \nप्रकरण ५ - माझी मोठी चुलत बहीण\n१. ही मला खेलावतानाचे फोटो आहेत . पण मला आठवत नाही . मी खूप लहान तशी . ६ वर्षांनी .\n२. मला तिचे परीक्षेचे पेपर बघायला आवडे . मोठी मुलंच फूल स्केप वर लिहित . ते कुतूहल . आणि हीच अक्षर सुंदर \n३. ही आणि हिची मैत्रीण आ . मला त्या दोघी हाय स्कूल मधे असताना न चुकता शाळा सुटल्यावर ; माझ्या घरी येउन हाक मारीत . मी खाली गेले ; कि मला वेग वेगळ्या आकाराच्या - रंगीबेरंगी पेपर मिंट च्या गोळ्या मिळत . :)\n४. आणि हि मोठी म्हणून हिच्या मैत्रिणीन्न्ब्ररोबर आम्ही एकदा रात्री गणपती बघत हिंडलो होतो . ती एक मजा .\n५. आणि गणपतीत हमाल वाड्यातून जाऊन आम्ही लक्ष्मी रोड वर जागा पकडून ठेवत असू . मिरवणूक बघायला . त्यातही हि असायची :)\nआता दमले मराठी टायपून ………… हूश \nहाय - टी : पक्के ब्रिटिश \nBRITISH - Hi Tea हाय टी \" हाय टी \" म्हणजे नक्की आहे तरी काय चहा च्या वेळेस हाय करायला लोकांनी जमणे चहा च्या वेळेस हाय करायला लोकांनी जमणे \nमराठी लोकप्रिय पुस्तके - Popular Marathi Books\nप्रत्येकाने आवर्जून एकदातरी वाचावीत अशी पुस्तके १. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे २. स्वामी - रणजीत देसाई ३. शाळा - मिलिंद ...\nबनगरवाडी - अप्रतिम ग्रामीण कादंबरी\nसौदणकर मास्तर गावाकडे बदली झाल्यावर त्यांच्या ग्रामीण स्थानी पोहोचतात . एक ओसाड माळरानावर वसलेली धनगर वस्ती - बनगरवाडी . आजच्या युगात कल्प...\nramraksha Stotram , रामरक्षा स्तोत्र\nदुष्काळाचा ओव्हर व्ह्यू -2012-2013\nआता फेब्रुवारी २०१३. पाऊस नाही म्हणून जी बोम्बाबोम्ब चलुए ती थेट या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत. सलग २ वर्ष दुष्काळात लोक भरडले जात आहेत. स...\n४ जून १९४७ म्हणजे अशोक मामांचा वाढदिवस या दिवशी मराठीतले अष्टपैलू अभिनेते , तुफ्फान वेड - कॉमेडी अभिनेते आणि समस्त मराठी सिने सृष्टीचे &...\nकाही रेअर मोमेंट्स -\nOur Partners मराठी ब्लॉगविश्व\nआम आदमी - सरकार - और तमाशा\nताक फुंकून पिनार्याचा किस्सा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-23-november-2017/", "date_download": "2018-05-24T14:09:58Z", "digest": "sha1:XAGSNMKV4XLNF7DCRCXHDACIYNIU5NNQ", "length": 14043, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 23 November 2017 - SSC, MPSC,UPSC, IBPS Exam", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमंग मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले आहे, जे नागरिक सेवांसाठी सरकारसाठी एक एकीकृत व्यासपीठ आहे.\nशांघायस्थित ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) ने भारत आणि रशियातील दोन पायाभूत सुविधा आणि टिकाऊ विकास प्रकल्पांना 400 दशलक्ष डॉलर्सच्या कर्जासह मंजुरी दिली आहे. कर्जाचा वापर भारतातील इंदिरा गांधी नलिका व्यवस्थेच्या पुनर्वसनासाठी आणि रूसमधील एम -5 फेडरल महामार्गावर उफा सिटी सेंटरला जोडणारी टोल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर तयार करण्यासाठी केला जाईल.\nदिवाळखोरी व दिवाळखोरीच्या संहितेच्या वाढत्या संख्येसह, सरकारने कायद्याच्या अंमलबजावणीस सामोरे जाणा-या अडचणींना तोंड देण्यासाठी मार्ग शोधण्याचे व सुचविण्यासाठी एक 14 सदस्यीय पॅनेल स्थापन केली आहे. या समितीची अध्यक्षता कॉरपोरेट व्यवहार सचिव इन्झीटी श्रीनिवास यांनी केली आहे.\nचालू आर्थिक वर्षामध्ये रिटर्न दाखविण्याच्या आवश्यकतेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रात जीएसटीच्या अध्यक्षा अजय भूषण पांडे यांच्या नेतृत्वाखालील एक 10 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.\nमेसेजिंग अॅप hike ने त्याच्या मोबाइल वॉलेट उत्पादनासाठी एअरटेल पेमेंट्स बँकेसह करार केला आहे. ग्राहकांना व्यापारी आणि उपयुक्ततेची देयके यासह बँकेच्या अफाट उत्पादनांचा प्रवेश मिळेल.\nचीनने तीन रिमोट सेन्सिंग सेटेलाईट्स – जिलीन -1 04, जिलिन -1 05 एन जिलिन -1 06 चे व्यावसायिकीकरण वाढविण्याची क्षमता सुधारण्यासाठी डिझाइन केले.\nभारतातील 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) भारतीय चित्रपटसृष्टीतून श्रद्धा कपूरला ‘जस्ट यूक्ल ऑफ अगुंडजेन’ या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात आले.\nझिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी 37 वर्षांनंतर आपल्या पदावरून राजीनामा दिला.\nकेंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी वैद्यकीय उपकरणे आणि व्यापार आणि आरोग्यविषयक आंतरराष्ट्रीय कायदे यांच्यावरील पहिल्या जागतिक परिषदेचे उद्घाटन केले.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी तीन वित्तीय वर्षांसाठी (आर्थिक वर्ष 2017-18 ते 2019-20) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट (IICA) अफेयर्स योजना चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे\nPrevious (HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध पदांची भरती\nNext (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, चंद्रपूर येथे विविध पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://alhadmahabal.wordpress.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-05-24T14:04:59Z", "digest": "sha1:GLVTVUIFP7TTVR35HW62UBVHCYQVSMZJ", "length": 9328, "nlines": 137, "source_domain": "alhadmahabal.wordpress.com", "title": "रक्त – आल्हादक प्रतिबिंब!", "raw_content": "\nआल्हादने लिहीलेल्या गोष्टी, कविता वगैरे वगैरे…\nइथून उचलेगिरी करू नये\nब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.\nता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.\nकुठून कुठून येतात लोकं…\nआजचं युग डिजिटल आहे\nमी डिजिटल युगाचा खंदा पाईक आहे\nडिजिटल वाचन सुरू ठेवा\nPosted on ऑक्टोबर 8, 2015 जुलै 5, 2017 Categories MarathiTags एनेफेसश्रेण्याजीटीएश्रेण्याझोमॅटोश्रेण्याडिजिटलश्रेण्याफेसबुकश्रेण्याबीफश्रेण्यारक्तश्रेण्यालिंक्ड इनश्रेण्यावासनाश्रेण्याव्हॉटसॅपश्रेण्यासेल्फी2 टिप्पण्या डिजिटल वर\nथकून तुझ्या पायरीवर बसताना फरशीवरून पाय निसटला आणि डोक्याला खोक पडली. इच्छा वाचन सुरू ठेवा\nPosted on मार्च 1, 2011 मार्च 5, 2011 Categories MarathiTags अर्धांगश्रेण्याइच्छाश्रेण्याखळीश्रेण्याखोकश्रेण्याबांधेसूदश्रेण्यारक्तश्रेण्याशेवंतीLeave a comment on इच्छा\nहे सौंदर्य अनाघ्रात कसं\nउपासकांच्या प्रेमामधली ताकद ती गेली कुठे\nअनाघ्रात सौंदर्य वाचन सुरू ठेवा\nPosted on जुलै 6, 2010 जुलै 6, 2010 Categories MarathiTags अनाघ्रातश्रेण्याअनावृत्तश्रेण्यादृष्टीश्रेण्यानिर्विषश्रेण्यारक्तश्रेण्यासौंदर्यश्रेण्याहृदयLeave a comment on अनाघ्रात सौंदर्य\nमनात आहे खूप काही\nपण शब्द सापडत नाहीत.\nमेंदूतली पेशी न्‌ पेशी\nपरत जन्मत नाहीये. विचार वाचन सुरू ठेवा\nPosted on जानेवारी 31, 2010 Categories MarathiTags anti-climaxश्रेण्याड्रॅक्युलाश्रेण्यादुभंगश्रेण्यापेशीश्रेण्याभुतंश्रेण्यामुंजेश्रेण्यामेंदूश्रेण्यारक्तश्रेण्याविचारश्रेण्याहडळीश्रेण्याclimax1 टिप्पणी विचार वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t6606/", "date_download": "2018-05-24T13:36:28Z", "digest": "sha1:RLFT7H7QGZJQEDOXXYX57ZSE4YEXRZOS", "length": 2757, "nlines": 60, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता----- कुणाला नोकरी आहे ----", "raw_content": "\n---- कुणाला नोकरी आहे ----\n---- कुणाला नोकरी आहे ----\nतशी आता जगायाला मनाची खातरी आहे\nमराठी बांधवांची ती मराठी बासरी आहे.\nनका, जावा ,तसे तुम्ही मनाचे फार मोठे हो\nलहाण्याला करा मुजरा असा बाबा घरी आहे .\nमनाने घट्ट झालेलो तसा मी वेगळा होतो\nभुकेला आग लावावी, उपाशी बाजरी आहे .\nमि बोलावे नि ऐकावे कसे शब्दात सांगावे \nतुझ्या अश्रुत जे सारे तुझ्या ओठावरी आहे ..\nनिघाला येथला लाव्वा नदीच्या पार जाण्याला ,\nनदीचा डोह आजारी तसा मनका तरी आहे.\nकरा उपकार थोड़े ह्या गरीबाच्या घराण्याचे ,\nनसे धंदा जरी येथे कुणाला नोकरी आहे .\n---- कुणाला नोकरी आहे ----\n---- कुणाला नोकरी आहे ----\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82.html", "date_download": "2018-05-24T13:31:06Z", "digest": "sha1:5AMMTRAD426DHCSFBGPVXMZRO5YHX4VY", "length": 45735, "nlines": 157, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "मुंडे नावाचा झंझावात थांबला.. » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog मुंडे नावाचा झंझावात थांबला..\nमुंडे नावाचा झंझावात थांबला..\nमुंडे नावाचा झंझावात थांबला …\nमृत्य अटळ आहे असे कितीही समर्थन केले तरी गोपीनाथ मुंडे यांच्या अनपेक्षित मृत्यूचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही . वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात असंख्य वादळांना कधी बेडरपणे, कधी समंजसपणे , कधी सोशिकपणाने तर कधी जाणीवपूर्वक सोशिकपणाने सामोरे गेलेल्या मुंडे यांचा मृत्यू एका अत्यंत किरकोळ अपघातात होतो हे एक न पचवता येणारे वास्तव आहे . बीडसारख्या आडवळणाच्या जिल्ह्यात परळीसारख्या आणखीनच आडवळणी तालुक्यात अत्यंत गरीब मुंडे कुटुंबात जन्माला आलेले गोपीनाथ नावाचे तिसरे अपत्य राज्याच्या राजकारणात प्रस्थापित समीकरणाना धक्का देत एक नवीन सूत्र निर्माण करणार आहे याची कल्पनाही कोणाच्या मनाला तेव्हा शिवली नसेल . मराठ्यांनी आणि त्यांनी फेकलेल्या तुकड्यावर ज्या अन्यांना संधी मिळाली त्यांनी राज्य करावे , ब्राह्मणांनी प्रशासन चालवावे असा तो, गोपीनाथ मुंडे जन्माला आले तेव्हाचा जमाना होता . मराठवाडा तर सामाजिक पातळीवर निझामाच्या राजवटीच्या अस्ताच्या कालखंडात झालेल्या अत्याचाराने पिचून गेलेला होता , ही आणखी एक बाजू होती . स्वातंत्र्यानंतर काही तरी वेगळे घडावे अशी उमेद नुकतीच उदयाला आलेली होती . त्या पिढीचे गोपीनाथ मुंडे एक प्रतिनिधी . हा युवक प्रमोद महाजन यांच्या सहवासात येतो काय आणि त्यांच्या राजकीय विचारसरणीचा स्वीकार करतो काय आणि मग राज्यात एका वादळाची निर्मिती होते आणि त्यां वादळाचे नाव असते गोपीनाथ मुंडे \nएका अत्यंत उपेक्षित वर्गात जन्मलेल्या आणि अभावग्रस्त परिस्थितीला टक्कर देत समोर आलेला गोपीनाथ मुंडे नावाचा एक युवक महाराष्ट्रात एक राजकीय शक्ती म्हणून उदयाला आले ते जात आणि धर्माचे एक नवीन समीकरण घेऊन . बहुजन नावाचे ते समीकरण आहे . समाजच्या राजकारण , सत्ता आणि प्रशासनासारख्या मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या जागरूक नसलेल्या समाजाला गोपीनाथ मुंडे यांनी नुसतेच जागे केले नाही तर त्यांच्यात स्वअस्मितेचे एक स्फुल्लिंग निर्माण केले . तोपर्यंत आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षावर रामभाऊ म्हाळगी , उत्तमराव पाटील , हशू अडवाणी , वसंतराव पटवर्धन , वसंतराव भागवत यांचे वर्चस्व आणि प्रभाव होता . भारतीय जनता पक्षाची राज्यातील शक्तीही याच उच्च वर्गापुरती मर्यादित होती . भटा-ब्राह्मणाचा पक्ष अशी हेटाळणी त्या काळात भारतीय जनता पक्षाची होत असे . वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या हाती पक्षाच्या महाराष्ट्र शाखेची सूत्रे द्यायची आणि पक्षाचे बहुजनीकरण करण्याचे ठरवले तेव्हा ते एक फाजील धाडस आहे असेच पक्ष आणि संघातील प्रस्थापितांना वाटत होते . मुंडे यांनी या पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले आणि भारतीय जनता पक्षाचा ब्राह्मणी तोंडवळा त्यांनी बदलला . जन्मजात धाडसी वृत्ती , वादळे झेलण्याचा ; अनेकदा अशी वादळे ओढवून घेण्याची बेदरकार वृत्ती आणि जनमानसाची नस ओळखण्याची कला या आधारे गोपीनाथ मुंडे यांनी मिळालेली संधी राजकीय वर्चस्वात कशी बदलवली हे भल्या-भल्यांना कळले नाही . भाजपचा हा पोरसवदा अध्यक्ष आणि त्याचा पक्ष आपण लोळवून टाकू असे भल्या-भल्यांनी रचलेले मांडे मनातल्या मनातच राहिले . राजकीय धुरंधरांनी मांडणी केलेले अंदाज धुळीला मिळवले . रात्रं-दिवस दौरे , अथक परिश्रम आणि राजकीय समीकरणे कुशलपणे जुळवत , शेकडो माणसे जोडत भारतीय जनता पक्षाला ब्राह्मण,सिंधी, गुजराथी, मराठा या उच्च वर्णीयांच्या वर्चस्वातून मुंडे यांनी मोकळे केले आणि भाजपची प्रतिमा बहुजन अशी बदलत निवडणुकीत लक्षणीय यश मिळवून दिले . कोळी , महादेव कोळी , आगरी , माळी , गवळी , धनगर , तेली , कुणबी , बंजारा अशा समाजातील अनेक अज्ञात व उपेक्षित जातीप्रवाहांना गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आणले . १९९०च्या विधानसभा आणि नंतरच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे ९० टक्के उमेदवार गैरब्राम्हण आणि गैरमराठा होते हेच बहुजन कार्ड वापरून त्यांनी १९९५त सेना-भाजप युतीला सत्तेचे द्वार खुले करून दिले . महायुतीची मोट बांधत हाच मुत्सद्दीपणा याही लोकसभा निवडणुकीत दाखवला . राज्याच्या राजकारणात अनेक राजकारणी आहेत आणि होतीलही पण बहुजनांची नस अचूक सापडलेले , प्रचंड आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे गोपीनाथ मुंडे मात्र पुन्हा निर्माण होणार नाहीत …\nमुंडे यांच्याशी माझा स्नेह गेल्या चाळीस-बेचाळीस वर्षांचा . परळीहून लातुरला जायचे तर आधी अंबाजोगाई मग डावीकडे वळल्यावर रेणापूर आणि नंतर लातूर असा प्रवास होतो . गोपीनाथ मुंडे परळीचे पण त्यांचा मतदार संघ रेणापूर . महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण करणा-या प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचा भौगोलिक भावबंध हा असा आहे आणि यात अंबाजोगाई ते रेणापूर या प्रवासात आधी लागते ते बर्दापूर . महाजन आणि मुंडे विद्यार्थी चळवळीतून समोर आले आणि राजकीय विचार वेगळा असूनही हे दोघे आणि विलासराव यांच्याशी माझी मैत्री तेव्हापासूनची . मुंडे यांना एक राजकीय नेता म्हणून पाहता आले आणि मित्र म्हणून अनुभवता आले तरीही कौटुंबिक पातळीवर आमचे काही गुळपीठ जमले नाही . माझी पत्रकारितेतील मुशाफिरी सुरु असताना मी कोठेही असलो तरी आमच्या भेटी नियमित असत . एकदा त्यांचे राजकारण आणि माझे पत्रकारितेचे व्यवधान आटपले की प्रमोद महाजन आणि मी तसेच धनंजय गोडबोले नागपुरला अनेकदा आर्य भवन नावाच्या हॉटेलच्या तळघरातील रेस्तराँत गप्पा मारत असूत . मुंडे यांच्या भेटी आधी आमदार निवासात होत ; नंतर सोय आणि वेळ मिळेल तशी स्थाने बदलत गेली . मुळत: प्रमोद महाजनशी मैत्री असूनही माझे सूर गोपीनाथ मुंडे यांच्याशी जास्त जुळले गेले . मुंडे महाराष्ट्रात असण्याचा तो फायदा असावा . आर्थिक स्थिती मुळीच चांगली नसणारे मराठवाड्यातील युवक तेव्हा नांदेड टेरिकॉटची विजार आणि अर्ध्या बाह्यांचा बुशशर्ट घालत , कारण ते कापड स्वस्त असे आणि टिकतही जास्त असे , शिवाय इस्त्रीची कटकट नसे . मुंडेही त्याला अपवाद नव्हते . अनेकदा तर त्यांच्या आणि आमच्याही पायात स्लीपर्सच असत . मुंडे आणि माझ्या भेटी अनेकदा वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने होत . एसटीने धुळीच्या खकान्यात प्रवास करत वक्तृत्व स्पर्धा मारणे म्हणजे ; जिंकणे हा आमचा अर्थार्जनाचा फावल्या वेळेतला उद्योग होता . एकदा कोणत्या तरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंडे यांनी मला हरवून ५१ रुपयांचे रोख बक्षीसही पटकावले . वक्तृत्व स्पर्धा हरण्यापेक्षा ५१ रुपयांचे रोख बक्षीस गेले हे माझे दु:ख व्यापक आणि खोलवर होते . ते त्यांनी समजून घेतले होते . तेव्हाही मुंडे यांच्यानंतर भाषण देणे कठीण असायचे इतका त्यांच्या भाषणाचा प्रभाव पडायचा आणि त्यांच्याआधी आपण कितीही चांगले भाषण केले तरी मुंडे हजरजबाबीपणाने आपल्या प्रतिपादनावर बोळा फिरवणार हे नक्की असायचे .\n२०१० मध्ये विनायक मेटे यांच्या लोकविकास मंचच्यावतीने देण्यात येणा-या मराठवाडा गौरव सन्मानासाठी मुंडे , मी , प्रसिद्धी खात्यातील अधिकारी श्रद्धा बेलसरे ( पूर्वाश्रमीची जयश्री खारकर ) , नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची निवड झाली . कार्यक्रमात मी आधी नंतर मुंडे आणि शेवटी प्रमुख पाहुणे असलेले विलासराव देशमुख असा भाषणाचा क्रम होता . श्रोत्यांचा मूड लक्षात घेऊन मी मूळ गंभीर भाषण बाजूला ठेऊन मुंडे आणि विलासराव यांच्यावर खुशखुशीत हल्ले चढवले . त्यात मुंडे यांनी मला वक्तृत्व स्पर्धेत कसे हरवले , मुंडे यांना लेटलतीफ ही दिलेली पदवी , मुंडे-गडकरी वाद , माझे आणि विलासराव यांचे गांधी वेगळे कसे वगैरे..अशा गमतीजमती आणि चिमटेही माझ्या भाषणात होत्या . मुंडे यांनी मी ‘बर्दापूरकरांना वक्तृत्व स्पर्धेत हरवले तेव्हापासून त्यांनी माझ्या विरोधात लिहायला सुरुवात केली’ अशा हजरजबाबीपणाने सुरुवात करून असा माझ्यावर काही हल्ला चढवला आणि विलासरावांना माझ्या दुप्पट असे चिमटे काढले की त्याला तोड नाही . सभागृहातून माझ्या भाषणापेक्षा चौपट टाळ्या मुंडे यांच्या भाषणाला न मिळत्या तर नवल विलासराव यांनी त्यावर कळस करून त्या कार्यक्रमातील आम्हा दोघांच्याही भाषणांवर बोळा फिरवला.. आमच्या तिघांच्या भाषणाची ही जुगलबंदी नंतरही चर्चेत राहिली , आजही आहे . अनेक ठिकाणी त्या जुगलबंदीची सीडी दाखवली गेली . कार्यक्रमानंतर आम्ही तिघेही आपल्या भाषणावर जाम खूष होतो . या जुगलबंदीचा ‘शो’ आपण एकदा औरंगाबाद आणि लातूरला करू यात असे मुंडे म्हणाले . त्यावर आमचे एकमत झाले पण , ते लांबत गेले . नंतर आधी विलासराव गेले आणि आता मुंडे …आता ते राहूनच गेले कायमचे ….\n‘क्लोज-अप’ आणि ‘डायरी’ या माझ्या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ औरंगाबादला माजी आमदार श्रीकांत जोशी आणि उद्योजक विवेक देशपांडे यांनी घडवून आणला . नितीन गडकरी तेव्हा नुकतेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले होते आणि गडकरी-मुंडे यांच्यातील शीतयुद्ध पक्षात तसेच मीडियात साहजिकच चर्चेचा विषय होते . या पार्श्वभूमीवर या दोघांना एक व्यासपीठावर आणावे अशी श्रीकांत जोशी यांची तीव्र इच्छा होती . गडकरी आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारीख दिली पण मुंडे यांचाशी संपर्क झाला नाही कारण काही कौटुंबिक समस्येत ते अडकलेले होते . कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी औरंगाबादला पोहोचल्यावर श्रीकांत , विवेक , डॉ. मिलिंद देशपांडे आणि मी तयारीवर अखेरचा हात फिरवत असताना श्रीकांत जोशी म्हणाले , ‘मुंडेसाहेब आहेत उद्या इथे त्यांना बोलावू यात’ . माझी काही हरकत असण्याचा प्रश्नच नव्हता .श्रीकांत आणि विवेक यांना इतक्या ऐनवेळी मुंडे यांना फोन करणे अप्रशस्त वाटत होते . शेवटी मी माझ्या पत्रकारितेतील अनुभवातून आलेल्या कोडगेपणाचा आधार घेत मुंडे यांना फोन केला आणि कार्यक्रमाचे आमंत्रण दिले , कोण प्रमुख पाहुणे आहेत तेही सांगितले .\nत्यावर मुंडे म्हणाले , ‘बरोबर आहे तू तुझ्या मित्रांना आमंत्रण देणार आणि मला मात्र ऐनवेळी सांगणार ’ यातील मित्र म्हणजे नितीन गडकरी यांच्यावरून त्यांनी तो टोला लगावला होता .\nमी कळवळून संपर्क कसा नाही झाला मित्रा तुझ्याशी हे सांगितल्यावर मोकळेपणाने हसत मुंडे म्हणाले , ‘मी येणार कार्यक्रमाला . माझ्या जुन्या मित्राचा कार्यक्रम आहे . नक्की येतो आणि श्रोत्यात बसून मित्राचे कौतुक बघतो’ .\nकुठे बसवायचं तुम्हाला ते आम्ही ठरवतो असं म्हणत मी फोन कट केला . लगेच श्रीकांत आणि विवेकने बँकड्रॉप , जाहिराती बदलल्या, नव्याने बातम्या पाठवल्या . मी फोन करून कार्यक्रमाला मुंडे यांना घेऊन येण्याची जबाबदारी नितीन गडकरीवर सोपवली आणि ती त्यांनी आनंदाने स्वीकारली . मुंडे ,भुजबळ आणि गडकरी यांच्या उमदेपणाचा एक वेगळा पैलू आम्ही यावेळी अनुभवला . कार्यक्रमाला यायला मुंडे व गडकरी यांना उशीर झाला तरी उपमुख्यमंत्री भुजबळ संत एज्नाथ रंग मंदिरात वाट बघत बसले . अधिका-यांनी तक्रार केली की , शिष्टाचाराचा भंग होतोय म्हणून तर भुजबळ ताडकन म्हणाले, ‘मित्रांच्या कार्यक्रमात शिष्टाचार वगैरे काही नसतो’ .\nमुंडे आणि गडकरी आल्यावर भाषणाचा क्रम ठरवायचा विषय निघाला तर गडकरी म्हणाले , ‘मी सर्वात ज्युनिअर आहे . मी पहिले बोलतो मग भुजबळसाहेब आणि शेवटी मुंडेसाहेब बोलतील’ .\nभुजबळ म्हणाले , ‘नाही नितीन आता राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते सर्वात शेवटी बोलतील .\nमग ठामपणे मुंडे म्हणाले , ‘तसं काहीही होणार नाही . मी आधी बोलतो मग आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेवटी भुजबळ साहेब . नितीन माझ्याआधी बोलले तर वाईट मेसेज जाईल’ . त्याचप्रमाणे मुंडे यांनी क्रम ठरवायला लावला आणि सर्वप्रथम भाषण करताना ‘मी पुस्तक वाचलेले नाही कारण बर्दापूरकरांनी त्यांच्या नागपूरच्या मित्राला ( पक्षी : नितीन गडकरी ) रीतसर आधी कळवले आणि मला मात्र ऐनवेळी . मात्र असे असले तरी बर्दापूरकर माझे मित्र आहेत असा टोला लगावत आणि कार्यक्रम औरंगाबादला होत असल्याने मी गेस्ट नाही तर होस्ट आहे’, अशी सुरुवात करून इतके खुसखुशीत आणि हजरजबाबी भाषण केले की सुरुवातीलाच कार्यक्रम एका उंचीवर जाऊन पोहोचला मैत्री जपणे म्हणजे काय असते हे यानिमित्ताने मुंडे दाखवून दिले ते असे .\nगोपीनाथ मुंडे माणसासारखे माणूस होते . त्यामुळे त्यांना राग-लोभ नव्हते असे म्हणणे योग्य ठरणार नाही . पत्रकारांनी केलेली जहरी टीका त्यांच्या जिव्हारी लागत असे तरी टीका करणाराला बोलून न दाखवण्याचा धोरणीपणा त्यांच्याकडे होता. टीकाकार जर जवळचा असेल हळूहळू त्याच्याशी असणारी सलगी ते काही दिवस कमी करत आणि हा एकतर्फी अव्यक्त राग ओसरला की पुन्हा उमदेपणाने त्याच्याशी वागायला सुरुवात करत . राजकारणातल्या विरोधकांना मात्र ते सरळ अंगावर घेत . सभागृहात तर मुंडे यांना ऐकणे हा एक अफाट अनुभव असायचा . सतत सभागृहात राहिल्याने संसदीय परंपरा , शिष्टाचार आणि नियम ते कोळून प्यायले होते . त्यामुळे ते अचानक केव्हा आणि कसा हल्ला करतील याचा अंदाज सत्ताधारी पक्षाला येत नसे . मुंडे सभागृहात असले की सत्ताधारी कायम सावध असत . उपमुख्यमंत्री असलेल्या मुंडे यांच्या एका अर्थाने हाताखाली असणारे नारायण राणे मुख्यमंत्री म्हणजे मुंडे यांचे बॉस झाले , पण मुंडे यांनी ते अत्यंत खिलाडूपणे स्वीकारले . राजकारणात काहीही घडू शकते असा संदेशच त्यांनी काहीही न बोलता दिला . सेना-भाजप युतीच्या काळात गणपती दुध पिण्याची घटना गाजली आणि त्यावर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अतार्किक तसेच अवैज्ञानिक प्रतिक्रिया दिली . मुंडे काही अधार्मिक नव्हते पण मनोहर जोशी यांची प्रतिक्रिया न पटणारी आणि रुचणारी होती . म्हणून त्यावर मुंडे यांनी टीका करण्याचा बेडरपणा दाखवला . पक्षात घुसमट झाली तेव्हाही कोणतीही तमा न बाळगता त्यांनी बंडाचे निशाण फडकावले . बंडखोरी त्यांच्या रक्तातच होती आणि ती बेडरपणे व्यक्त करण्याची जिगर त्यांच्यात होती .\nमुंडे आणि घड्याळ यांचा काहीच संबध नसे कारण त्यांचा अफाट जनसंपर्क . आलेल्या प्रत्येकाशी दोन वाक्य तरी बोलण्याच्या अट्टाहासाने दिवस सुरु झाल्यावर तासाभरातच काळ-काम-वेग यांच्याशी असलेले त्यांचे नाते संपुष्टात येत असे . ग्रामीण भागाची नस त्यांना सापडली ती या लोकसंग्रहातूनच आणि ते जनतेच्या भावजीवनाचे एक अंग बनले नंतर या अट्टहासानेच ते लोकमान्य लोकनेते बनले . त्यामुळे राज्यात भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कोण आहे हे दुय्यम ठरायचे . कारण पक्षाचा महाराष्ट्राचा चेहेरा म्हणजे मुंडे हे समीकरण कायम झालेले होते . ते उपमुख्यमंत्री झाल्यावर तर माणसांचा राबता शतपटीने वाढला , खोटे नाही सांगत , त्याकाळात मुख्यमंत्र्यापेक्षा उपमुख्यमंत्री मुंडे यांच्याकडे जास्त गर्दी असे . मुंडे आणि घड्याळाचा तुटलेल्या संबधाचा जास्त सर्वात त्रास प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना होत असे . बैठकाना मुंडे चार-सहा तास उशिरा पोहोचत आणि निगुतीने बैठक घेत कारण प्रदीर्घ काळ विरोधी पक्षात राहिल्याने पळवाटा चांगल्या ठाऊक होत्या..तपशीलाने ते त्रुटींवर बोट ठेवत , न दिसणा-या चुका काढत . मग बैठकही तीन-चार तास चालत असे . अनेकदा या बैठकीत मूक ( हा अलिखित करारच होता ) साक्षीदार म्हणून मी सहभागी झालो आणि मुंडे यांचे प्रशासकीय ज्ञान अनुभवताना जाणत्या अधिका-यांची बोलती कशी बंद झाली हे पहिले आहे . या उशिरा येण्याच्या सवयीने मुंडे यांना सनदी अधिकारी खाजगीत ‘लेट लतीफ’ म्हणू लागले . मुंडे यांचा दरारा असा की उघडपणे मात्र त्यांना लेट लतीफ कोणी म्हणत नसे . मुंबईहून माझी औरंगाबादला बदली झाली आणि मराठवाड्याच्या दूरवर भागातून दौ-याहून येणा-या मुंडे यांच्यासाठी विमान कसे रोखून ठेवले जाते याच्या कथा कळल्या . एकदा तर मी तो अनुभवच घेतला आणि ‘लेट लतीफ’ मुंडे यांच्यामुळे विमान कसे रोखले प्रवशांची कशी गैरसोय झाली याची बातमी करून पाठवली . ती लोकसत्ताच्या पहिल्या पानावर आली आणि धम्माल उडाली मुंडे जाम वैतागले असे दोन-तीन सहकारी म्हणाले पण भेट झाल्यावर मुंडे जणू काहीच घडले नाही असे वागले . नंतर आम्ही दोघे कोठे एकाच व्यासपीठावर असलो तर आवर्जून वेळेवर येत आणि मग माझ्या फिरक्या काढत बसत . मुंडे यांच्यातला उमदेपणा राजकीय मतभेदांच्या सीमा पार करणारा होता . पक्षाच्याच नव्हे तर अडल्या-नाडल्या अनेकांना मदत करताना या माणसाने त्याची जात , धर्म किंवा राजकीय पक्ष बघितला नाही हे मला चांगले ठाऊक आहे . राजकारण आधी भाजपचे आणि मग बहुजनांचे पण धर्म माणुसकीचा असे आगळे मिश्रण गोपीनाथ मुंडे यांच्यात होते .\nदिल्लीत आमच्या भेटी होत त्या प्रामुख्याने संसदेच्या प्रांगणात . दिल्लीच्या राजकारणाचा बाज काही त्यांच्या पचनी पडलेला नव्हता . गोडगोड बोलत खोटे बोलणे आणि पाठीमागून वार करणे हा गोपीनाथ मुंडे यांचा स्वभाव नव्हता . शरद पवार यांच्याविरुद्ध त्यांनी जो उघड पंगा घेतला त्याला तोड नाही आणि ही राजकीय ‘जंग’ त्यांनी या लोकसभा निवडणुकीपर्यंत जारी ठेवली . दिल्लीतील ‘हांजी हांजी’ राजकारण त्यांना मानवणारे नव्हते त्यामुळे कायम माणसांच्या गराड्यात रमणा-या मुंडे यांना दिल्ली परकी वाटत असे आणि काम संपायच्या आतच त्यांना राज्यात परतायची घाई होत असे . त्यांचे सर्व लक्ष राज्यावरच होते . अशात नितीन गडकरी यांच्याशी असलेले त्यांचे पक्षांतर्गत शीतयुद्ध बरेच शमले होते . गडकरी यांना राज्याच्या राजकारणात रस उरलेला नाही याची खात्री त्यांना पटली होती . त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवली तरी त्यांचे मन आणि हृदय महाराष्ट्रातच रेंगाळत होते . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा गोपीनाथ मुंडे यांना होती आणि ती फलद्रूप होण्याचे राजकीय संकेत मिळत असतानाच त्यांनी जगण्यातून कायमची एक्झीट घेतली आहे . एक व्हिजनरी , वादळी , बेडर राजकारणी आणि उमदा मित्र अशा गोपीनाथ मुंडे यांच्या मनावरील प्रतिमा कधीही पुसट होणार नाहीत …त्या अमीटच आहेत , अमीटच राहतील …\n/ एफ १२ / चाणक्यपुरी / शहानुरमियां दर्गा रोड / औरंगाबाद ४३१००५ /\nपवारांनी पिसले राष्ट्रवादीचे पत्ते \n‘माध्यम’चं वेगळेपण आणि ‘आमादमी विदाऊट पार्टी’...\nराजकारणातल्या फुशारक्या आणि निसरड्या वाटा \nवसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nनितीन गडकरींची चुकलेली वाट\nमुंडेंनंतरचा गेम चेंजर कोण \nफडणवीसांचा ‘चव्हाण’ व्हायला नको…\nहेरॉल्ड ते जेटली : भूषणावह नक्कीच नाही \nसुषमा – स्वप्न ते भंगले \nवसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…\nशिवसेनेची तडफड की फडफड\nआव्हानांच्या चक्रव्यूहात अशोक चव्हाण\nजिना, जसवंतसिंह आणि जुने हिशेब…\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 2916\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2795\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 1963\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 1944\nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2010/08/06/%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%82-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%82/", "date_download": "2018-05-24T13:30:48Z", "digest": "sha1:6OJTA65QLE2CNK6G3ZS4O2TZ4QD63IAA", "length": 11204, "nlines": 132, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "सगळं ठरलं ! | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nपीडीए गणेशोत्सव दौरा – २०१० – सख्खे शेजारी \nनाटकात कोण कोण कामं करणार .. कोण सोबत जाणार कुठे कुठे, केव्हा केव्हा प्रयोग होणार .. [त्यात किती पैसे मिळ्णार कुठे कुठे, केव्हा केव्हा प्रयोग होणार .. [त्यात किती पैसे मिळ्णार 🙂 ] हे सगळं .. सगळं ठरलं \nदौरा ठरताना सर्वात महत्वाचं होऊन बसतं ते प्रयोगांचं वेळपत्रक. रेल्वेच्या चाकांमधे आपले प्रयोग आणि त्यांची ठिकाणं बांधता येणं हे सर्वात महत्वाचं आधी नागपूर की आधी राजस्तान हा यक्षप्रश्न सुटला पण मग नागपूरहून राजस्तानात जायला मनासारखी गाडी मिळणं हे जिकीरीचं होऊन बसलं .. पण मग रेल्वेची वेब साइट आणि ट्रेन्स अ‍ॅट ग्लान्स ह्या दोन प्रकरणांमधे उलटसुलट शोधशोध करून तो प्रश्न सुटला ..\nरेल्वे तिकिटं काढणं हे एक अग्निदिव्यच असतं .. आशिष, स्मिता आणि आपली सर्वांची वाणी (अमृता) यांनी त्यातून आपल्याला पार केलं \nआता दौरा असा असेल .. (as of now .. म्हणतात तसं ..)\n१२ सप्टें … प्रयाण … पुणे ते नागपूर\n१३ सप्टें … नागपूर येथे प्रयोग क्र. १\n१४ सप्टें मध्यरात्री (म्हणजे १३ चीच रात्र खरं तर..) नागपूर आग्रा असा प्रवास ..\n१४ सप्टें आग्रा येथे दुपारी पोहोचून संध्याकाळी ताज \nमग रात्री ८ वाजता जोधपूर ची गाडी पकडून जोधपूरकडे रवाना …\n१५ सप्टें जोधपूर येथे प्रयोग क्र २\n१६ सप्टें अजमेर येथे प्रयोग क्र ३\n१७ सप्टें कोटा येथे प्रयोग क्र. ४\n१८ सप्टें जयपूर येथे प्रयोग क्र. ५\n१९ सप्टें जयपूर येथे मुक्काम.\n२० सप्टें जयपूर येथून पुणे परतीचा प्रवास \n२१ सप्टें पुण्यात आगमन \nनाटकाचा संघ असा ..\nदिग्दर्शन, संगीत, नेपथ्य, प्रकाश : प्रदीप वैद्य\nरंगमंच व्यवस्था : स्मिता तावरे, विक्रांत ठकार, अमृता वाणी, निखिल देव\nतात्या : आशिष वझे\nकृष्णा : श्रद्धा देशपांडे\nजगन : प्रथमेश पराशर\nनिर्मल : प्राजक्ता पाटील\nमकरंद : अभिषेक ओगले\nशर्वरी : मैथिली पटवर्धन\nइसम : चिन्मय जोगदेव\nलेखिका : सई परांजपे\nPosted in नवीन काय चालू आहे , नवे नाटक, पीडीए पुणे, सख्खे शेजारी\tगणेशोत्सव दौरादौरापीडीएसख्खे शेजारीPDAProgressive Dramatic AssociationSakkhe Shejari\n< Previous पी डी ए चं दौर्‍याचं नाटक \nNext > पेशवाई चा दुसरा प्रयोग \nऑगस्ट 6, 2010 येथे 7:23 सकाळी\nऑगस्ट 6, 2010 येथे 10:53 सकाळी\nऑगस्ट 6, 2010 येथे 11:47 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2010/07/05/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2018-05-24T13:27:50Z", "digest": "sha1:AQW2QXY5IEVSQEUS3AVFUSMOWSO7KEBQ", "length": 5903, "nlines": 69, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "सहस्रचंद्रदर्शन | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nतुम्ही आमचं सहस्रचंद्रदर्शन हे नाटक पाहिलंय का \nhttp://1000chandra.blogspot.com/ ह्या पत्त्यावर टिचकी मारून वाचा \n< Previous Poll: पेशवाई चं २०१० चं नाटक शोकपर्व कसं वाटलं \nNext > शोकपर्व मधील काही क्षणचित्रं …\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2015/10/marathi-news.html", "date_download": "2018-05-24T14:01:25Z", "digest": "sha1:VG6I32SCJE52KV2JNREIXPLHFW7WGJUQ", "length": 6394, "nlines": 91, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 21 ऑक्टोबर 2015", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 21 ऑक्टोबर 2015\n2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका \n1. 96 व्या अ . भा . मराठी नाटय संमेलनाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे \nत्यांची वस्त्रहरण, वात्रट मेले, दोघी ही नाटके विशेष गाजली.\n2. फिलीपिन्स देशाला नुकताच खालीलपैकी कोणत्या चक्रीवादळाने तडाखा दिला \n3. बालहक्कांसाठी काम करणाऱ्या नोबेल पारितोषिक विजेत्या कैलाश सत्यार्थी यांना नुकतेच अमेरीकेतील कोणत्या विदयापीठाने मानाच्या ' मानवता पुरस्कारा ' ने सन्मानित केले \nहा पुरस्कार मिळविणारे सत्यार्थी पहिले भारतीय आहेत .\n4 . यावर्षी राज्यातील किती गावांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे \n5. फेब्रुवारी 2016 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नौदल संचलन ( International Fleet Review ) होणार आहे \nयापूर्वी 2001 मध्ये असे संचलन मुंबईत अरबी समुद्रात झाले होते .\n2016 च्या संचलनास 45 पेक्षा जास्त देशांच्या युध्दनौका सहभागी होणार आहेत .\n6. राज्याचे महाधिवक्ता ( Advocate General ) म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली \nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/zp-washim-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:10:31Z", "digest": "sha1:ZRZQJYFIAX5JWM27COADDEIBZDES53A6", "length": 9164, "nlines": 115, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Washim District, Washim Zilla Parishad, ZP Washim Recruitment 2017", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(ZP Washim) वाशिम जिल्हा परिषदेत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\nवैद्यकीय अधिकारी गट अ [Medical Officer]\nवयाची अट: 31 ऑगस्ट 2017 रोजी 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2017\nPrevious (SSC WR) स्टाफ सिलेक्शन कमिशन,पश्चिम विभाग, (मुंबई) मार्फत विविध पदांची भरती\nNext राज्य कामगार विमा योजनेत 733 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘वर्कमन’ पदांची भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nगोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांची भरती\nअहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती\nजळगाव जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या 262 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2008/07/blog-post_10.html", "date_download": "2018-05-24T13:29:08Z", "digest": "sha1:I2T7WOBCDJ4FMVUFOM7FTHMXIH7YCK3H", "length": 7165, "nlines": 93, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: अध्याय सहा - समजुतीची ऐशी तैशी", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nअध्याय सहा - समजुतीची ऐशी तैशी\nतेच घडून होते येत माझ्या `ती'च्या बाबतीत ॥\nजो तो उडवून दाखवे मिशी \n हिला बोललो त्याच समयी \n जाळे टाकेल तुजवर ॥\nतिला हे रुचले ना माझे बोलणे पटले ना \nतिने माझे ऐकले ना त्यांना बोलवी आमच्यात ॥\n पसंत होति तयांना ॥\n तिची एक सखी बापडी \nह्यांनी घालून पाहिली काडी ही आणि त्यांच्यात ॥\n हित तिचे त्यातले ॥\n काढून पाहिली तिची ॥\nसारे यत्न व्यर्थ गेले उलट मन तिचे वळले \n त्यांचे आयते फावले ॥\n आता आपण करू बास \n हिला नाही समजत ॥\n आपण गुमान बसावे ॥\n तेच फक्त कर तू ॥\nशेवटी तेच तुझे मैत्र \n साथ न सोड तयांची ॥\n न आला तिच्या ध्यानात \n हात टेकले सर्वांनी ॥\n ही आम्ही अखेर ॥\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय नऊ - मोर्चेबांधणी...\nअध्याय आठ - उपरती\nअध्याय सात - छलिका\nअध्याय सहा - समजुतीची ऐशी तैशी\nअध्याय पाच - वाटे हुरहुर....\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2018/05/8_17.html", "date_download": "2018-05-24T13:53:05Z", "digest": "sha1:FA5UOKOOTNMLKNABXOQCDRRPVKPQ55QJ", "length": 6982, "nlines": 115, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nभारतीय राज्यघटना व राज्यपध्दती या अभ्यास घटकावर आधारित.\n1. राज्य शासनाला कायदे विषयक बाबींवर सल्ला देण्याचे काम खालील पैकी कोणाचे असते \nA. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश\nB. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश\n2. भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी कोण \nD. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश\n3. भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली कशास म्हणतात \nB. राज्याची मार्गदर्शक तत्वे\nC. मूलभूत हक्कांविषयी कलमे\nD. घटनात्मक संरक्षण उपायाची कलमे\n4. नियंत्रक आणि महालेखापाल यांची नेमणूक कोणाव्दारे करण्यात येते \n5. राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो \n6. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कोणासमोर शपथ घ्यावी लागते \nC. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती\n7. राज्याचे अंदाजपत्रक कोणत्या सभागृहात मांडले जाते \n8. बालकामगार अधिनियम 1986 नुसार किती वर्षांखालील वयाच्या मुलांचा बाल कामगार म्हणून उल्लेख होतो \n9. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे \n10. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वात संस्था कोणती \nLabels: QuestionBanks, भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://merakuchhsaman.blogspot.com/2013/08/", "date_download": "2018-05-24T14:02:01Z", "digest": "sha1:56OP5W3XI7736K77IJHYZZPA3QJSHYO6", "length": 3827, "nlines": 104, "source_domain": "merakuchhsaman.blogspot.com", "title": "मेरा कुछ सामान...: August 2013", "raw_content": "\nपतझड है कुछ..... है ना\nमेरा कुछ सामान ...\nआता खरं नातं संपेल..\nआता खरी सांगता होईल..\nगर्दीत दिसेनासेही झाले चेहरे..\nतरी धुमसत राहिलोच आपण,\n(हे म्हणणं जास्त योग्य आहे ना\nक्षणांच्या, स्वप्नांच्या, भावनांच्या आहुत्या स्विकारत,\nप्रगल्भ होत गेलेला हा प्रवास,\nयेऊन ठेपलाय अश्या टप्प्यावर..\nदुसर्‍याच्या शोधाचा हट्ट सोडून,\nस्वतःला शोधू पहाणार्‍या रस्त्यावर..\nतू उतरशील याची शक्यता कमीच..\nमी ही जवळपास नाहीशीच झालेली,\nआता खरं नातं संपलय..\nआता खरी सांगता झालीये..\nयाला सल म्हण किंवा साक्षात्कार म्हण..\nआपण कितीही उत्कटतेने रंगवली असली,\nतरी आयुष्यभर पुरेल अशी जखम,\nदिलीच नाहीये आपण एकमेकांना...)\nमेरा कुछ सामान ...\n हा ब्लॉग म्हणजे स्वतःला ओळखण्याच्या प्रवासातलं एक साधन आहे माझ्यासाठी.. :-) My mail id: merakuchhsaman@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2010/09/17/%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A5%AB/", "date_download": "2018-05-24T13:24:56Z", "digest": "sha1:UGBWLHBERV3ACA3MVUDFZ7SD7ZYUGQ6I", "length": 6305, "nlines": 62, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "दौरा बातमीपत्र – ५ | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nदौरा बातमीपत्र – ५\nनाही नाही म्हणता म्हणता काही तुटक तुटक बातम्या मिळत आहेत. कोट्याच्या प्रयोगाविषयी नुकतेच काही एस एम एस हाती आले आहेत. ते तसेच इथे देत आहोत\nचांगला झाला आजचापण प्रयोग ..जमलिये आता केमिस्ट्री \nया आधी एकदा प्रथमेश पराशर कळवतो :\nPosted in नवीन काय चालू आहे , नवे नाटक, नाटक - नाटक , नाटकाचा दौरा , पीडीए पुणे, सख्खे शेजारी\tदौरा बातमीपत्रKotaPDASakhkhe Shejaare\n< Previous दौरा बातमीपत्र – ४ :\nNext > राज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A7", "date_download": "2018-05-24T13:58:23Z", "digest": "sha1:3UDQ4JRTPLIIJAFVXYRMITXBN7WJGDDL", "length": 5686, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९३१ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९१० चे - ९२० चे - ९३० चे - ९४० चे - ९५० चे\nवर्षे: ९२८ - ९२९ - ९३० - ९३१ - ९३२ - ९३३ - ९३४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै १९ - उडा, जपानी सम्राट.\nइ.स.च्या ९३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०१:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2018-05-24T13:58:41Z", "digest": "sha1:Q2O6KNFVFIWNVWANBZFL3KN7XSSU35JU", "length": 4052, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:दलाई लामा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n\"दलाई लामा\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\n१४ वे दलाई लामा\n६ वे दलाई लामा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१७ रोजी १२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://man-udhaan-vaaryaache.blogspot.com/2008/03/blog-post.html", "date_download": "2018-05-24T13:35:30Z", "digest": "sha1:YZYUMBQ64K7IZRD4ZSTBEXDR6NSWVDZO", "length": 7588, "nlines": 75, "source_domain": "man-udhaan-vaaryaache.blogspot.com", "title": "Dil 'kehta' hain..: मला नाही मिळाल..", "raw_content": "\nएखादी गोष्ट जेव्हा मिळवण्याची इच्छा असते किव्वा त्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात, ती मिळाली नाही कि माणसाची काय प्रतिक्रिया असते\nमाझ्यापासून सुरुवात करते.. मी हळहळते.. त्या गोष्टीच नेहमी दु:ख करत बसते.. आठवण काढत राहते.. मला का मिळाल नाही याचा विचार करत माझा वर्तमानातला वेळ वाया घालवते.. :-((\nइतर लोक काय करतात, बघु तरी.. अस म्हटल, तर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसल्या.. खूप कमी लोक माझ्याप्रमाणे हळहळणारे होते.. उरलेले अस म्हणणारे होते कि..\n\".... नाही नाही.. त्या गोष्टीत काही राम नाहिए.. (समजा ती गोष्ट म्हणजे एखद्या अभ्यासक्रमासाठी मिळणारा प्रवेश असेल, तर..) तो अभ्यास्करम करून काही फायदा होत नसतो.. ज्यान्ना इतर काही करत येत नाही ते तो अभ्यासक्रम घेतात.. \"\nइत्यादि.. इत्यादि.. आणि अशाच प्रकारची त्या गोष्टिच्या विरोधात अनेक वाक्य..\nअशी लोक डोक्यात जातात माझ्या.. मान्य आहे, नसलेल्या गोष्टीसाठी हळहळत बसणे, त्यासाठी सध्याचा वेळ फुकट घालवणे हा मूर्खपणा आहे.. पण या लोकान्च्या प्रतिक्रिया ऎकून मला ते ढोन्गी वाटु लागतात.. ज्या गोष्टीसाठी प्रयत्न केले ती अचानक बिनमहत्वाची, फालतू कशी काय वाटू शकते कि स्वत:ला नाहि मिळाल / मिळवता आल म्हणुन आपल्या सोयीने त्याची किम्मत ते ठरवतात\nमग पुर्वी या लोकान्चे कष्ट आणि प्रयत्न पाहून मला जो अभिमान वाटायचा तो आता रागात बदलून जातो.. स्वत:च्या (खोट्या) समजुतीखातर ते नकळत ती गोष्ट ज्यान्ना मिळाली त्यान्चा अपमान करतात अस मला वाटायला लागत.. dishonest, fake people\nखर तर या दोन्ही टोकाच्या भुमिका झाल्या.. दु:ख न करण आणि आपल्या सोयीनुसार किम्मत ठरवुन दुसरयाचा अपमान न करण, हाच खरा शहाणपणा\nद्वारा पोस्ट केलेले Girija येथे 1:15:00 AM\nलेबले: भाषा: मराठी, वैचारिक\nरात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण...\nमजेशीर मन आणि मी\nपरवा पुण्याहून बसने येत होते. माझं २.४५ च्या गाडीचं बुकिंग होतं, ती बस ३.१५ झाले तरी स्वारगेट ला आलेली नव्हती. त्याचसुमारास ३ वाजता निघणारी ...\nमला वाटतं, घेउनी गिरकी, उंच उडावं.. राहून गेलं जे जे काही, ते सगळं करावं.. असं केलं काय, तसं केलं काय - बोलणारे आहेतच.. मग त्या दडपणाखाली ...\nआज सकाळचीच गोष्ट.. मेस मध्ये न्याहारीला गेले. उपमा पाहून तोंड वाकडं केलं. डिश भरून घेवून आले. खिड़कीजवळच्या टेबल वर जाऊन बसले. अचानक चिवचि...\nव. पु. म्हटलं की खरंतर मी जरा धाकधुकीनच पुस्तक हातात घेते; कारण त्याचं लिखाण (मी जेवढं वाचलंय तेवढं) मला extreme वाटतं. म्हणजे \"एक घाव ...\nI.I.T. (2) अनुभव (3) उगीच (3) गाणं (1) चित्रपट (1) टुकार (4) थोडी गंमत (8) पत्ते (1) परीक्षण (1) पुस्तक (1) बालपण (2) बोलाची कढी बोलाचाच भात (2) भाषा: english (8) भाषा: मराठी (20) भाषा: मिंग्लिश (2) माझी आवड (4) लेखन (1) वाचन (2) विस्कळित (3) वैचारिक (13) सामाजिक (8) स्वप्न (2)\nब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://manaatlekaahi.blogspot.com/", "date_download": "2018-05-24T13:46:09Z", "digest": "sha1:OOGBABT3SGWEVJXKNPR3BDKZJMC2VTAL", "length": 63938, "nlines": 509, "source_domain": "manaatlekaahi.blogspot.com", "title": "मनातले काही .....!!!! Manatle kahi...", "raw_content": "जीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा , गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा , अन संघर्षाचा ... अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात . अशा ह्या अनुभवानेच आपण शिकतो. घडतो. अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो. माझ्या आयुष्यातले असेच काही क्षण मी तुमच्यापुढे मांडत आहे . जे मी अनुभवलेत, माझ्या शब्दात ..माझे जीवनानुभव ..\nती ..मी आणि हा ...बेधुंद पाऊस :\nपावसाचं आता आगमन होईल . तशी चिन्ह हि दिसू लागलीत.\nजीव सृष्टी त्याचा आगममाने आनंदाने मोहरून जाईल .\nप्रेम कविता उदयास येतील.\nअनामिक ओढीनं आणि हुरहुरीने एखाद नातं हि पावसाच्या सरीत चिंब होत ...जवळ येईल.\nनव्या आयुष्याला इथूनच सुरवात होईल.अश्याच ...आशयाची हि एक गोष्ट .\nती, मी आणि हा ...बेधुंद पाऊस :\nग्रीष्म ऋतू ने इंद्रलोकी निरोप धाडला आणि वर्षा ऋतू चाल धरून भू धर्तीवर आवेगाने बरसू लागली.\nउन्हाच्या काहिलीने आधीच कालवटलेलं अंग वर्षा ऋतूच्या आगमनानं मोहरलं जाऊ लागलं.\nचला भटक्याहो , चला ..मनानं मनालाच आवताण धाडलं .\nनिसर्गाच्या जादुई रंगसाधनेला आता खरी सुरवात झाली.\nमातीला मायेचा कोंब फुटला. मृदगंध आसमंती झाला . हिरविशार सृष्टी.. साज शृंगारात नटू- धटू लागली.\nडोंगर दऱ्या सुखावू लागल्या . जलप्रपातांचा तर अगणित सोहळाच सुरू झाला . लहान सहान भावंडं (धबधबे ) मिळून खेळ रंगवू लागली .\nआभाळी , इंद्रधनू ने हि आपलं सप्तरंग उधळायला सुरवात केली .\nदिशा दिशा त्यानं मोहित संचित झाल्या. आनंद कैकपटणे वाढीस लागला . वाढीत व्होता\nकारण पाऊस जो सुरु झाला होता.\nपाऊस , हृदयी ठाव घेणारा...\nपाऊस आनंदी आनंद मिळवून देणारा ..\nवर्षा ऋतूच आगमन होऊन आता महिना उलटून गेला. फिरतीचे वारे पुन्हा जोमानं वाहू लागले. पुन्हा नव्याचा डाव सुरु झाला\nये , आपण जाऊया का कुठेतरी \nकुठे हि , तू सांग फक्त जवळ नको , दूर असं कुठेतरी \nतुझी बाईक काढ, आपण दोघेच जाऊ \n मनातल्या मनात तो सुखावू लागला. नजरेशी ते क्षण आठवू लागला.\nती मी आणि हा बेधुंद पाऊस ...अहा....\nपाऊस माझा जीवाचा दोस्त रे...\nपाऊस हृदयात बरसतो रे ..\n अजून काही प्लान नाही , कश्यात काही नाही आणि \nमग कर ना प्लान एकदिवसाच तर प्रश्न आहे आणि मला जायचंच आहे, समजलास \nठीकाय , पण सुट्टीच काय \nत्यात काय , दांडी..\nबरं ...त्ये हि ठीक , पण तुझं \nसांगेन , मैत्रिणीसोबत बाहेर जातेय पिकनिक ला , येईल संध्याकाळी परत, ऑफिसला काय दांडी \nवाह वाह , हे बरंय हं \nपण खरं काय कळलं तर \nकाय नाय कळणार रे , तू ठरव काय ते पटकन .\nपण मला घरी सांगावं लागेल कुणासोबत कुठे चाललोय ते.\nओके , बघ काय ते ,\nबघतो ...आमच्या वडील बंधूंना विचारून \nमी वाट बघतेय ..हं\nआणि लवकर काय ते ठरव .\nमी उद्या आपल्या गावी निघतोय , आपल्या गावी म्हणजे पाली ला , बल्लाळेश्वर गणपती दर्शन ..आणि जवळची थोडीफार भटकंती, आपली बाईक घेऊन ,\nहा , ठीकाय ,\nपण उद्या तर गुरवार आहे ना \nकोण आहे सोबत , कुणासोबत \nअ अ ...ते , त्ये नाही का ..मी.. मी बोललो होतो . ते.. ते तिच्याबद्दल\n काय ते स्पष्ट बोल .\nते ..तिला ..नाही का , लग्नाचं विचारलं होत ...\nअच्छा , साहेबांचा तिच्यासोबत प्लान चाललंय तर\nती कशी काय तयार झाली पण वहिनीने मध्येच सवाल टाकला \nठीकाय , जा...पण गाडी हळू ने.\nYessss..Yesssss , मनातल्या मनात, दादाकडून परवानगी मिल्याने तो खुशीतच नाचू लागला.\n(नकळत धावून येणारे हे असे सुखाचे क्षण, आपल्याला उधळून देतात , सारं मी पण विसरून ...)\nत्या आनंद भरात त्याने तिला फोन लावला.\nतर ऐक, आमच्या वडील बंधूंनि आम्हास म्हणजे आपल्याला परमिशन दिलेली आहे .आपण जाऊ शकतो.\nआणि आपण माझ्या गावी निघतोय , उद्या ... पाली ला..अष्टविनायक मंदिर ,बाप्पाचं दर्शन.\nआणी तिथून जवळच असलेल्या लेणी , त्यांना भेट देऊन रात्रीपर्यंत घरी..\nपण मला चिंब भिजायचंय हं \nहं ,आहेत ग , ओहोळ नदी वगैरे , चिंब भिजायला आणि डुबायला हि , सोबत पाऊस हि असलेच\nबरं , काय काय घेऊ आणि किती वाजता निघायचं \nएक जोड घे कपड्यांची आणि विंड चीटर हि घेऊन ठेव . पहाटे लवकर निघू ,\nपण किती वाजता, किती वाजता निघायचं .\nपाच एक वाजता निघ . मी मुलुंड स्टेशनला तुला पिकअप करेन. तिथून निघू\nठरलं तर मग ...\nमज्जा नु लाईफ ...\nचल मी कॉल करते तुला संध्याकाळी .\nआयुष्यात येणारे पहिले वाहिले क्षण ...एक वेगळाच अनुभव जोडून देतात आपल्याला.\nत्याचा सुगंध काही वेगळाच असतो. भारलेला , कायम स्मरणात उरणारा ...आणि स्मित हास्य जोडून देणारा ...\nतो हि त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहू लागला.\nतो ...ती आणि हा धुंद पाऊस ...\nदुर्गराज राजगड आणि होळीचा मुहूर्त\n''तुम्ही ना मागच उतरायला हवं व्हुत....मार्गसानिला तिथून साखरमार्गे तुम्हाला जवळ पडलं असतं. आता इथून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही'' ना कुठलं वाहन ..''\nएखाद उनाड कार्ट्याला थोरा मोठ्यांनी , मोलाच्या एखाद दोन गोष्टी प्रेमानं समजून द्याव्यात आणि ते सगळं ऐकूनही त्या कार्ट्याने , आपल्याच अकलेचा आलेख उभा करावा , ' असं काहीस आज माझ्याबाबतीत झालं.\nगाडीने नसरापूर फाटा ओलांडला , गुंजवणे कडे नेणारा मार्गसानि हि मागे सरला ..आणि पाबे मार्गे एसटी वेल्हेल्याकडे धावू लागली. गावोगावाला जणू एक सांगावा धाडत .\n''कुणीतरी आलंय हं ...कुणीतरी आलंय , आपलं ..आपलं माणूस ''\nगावोगाव जोडणारी आणि माणसं बांधून ठेवणारी हि एसटी ...मानवी भावनांचा बांध अजूनही तसाच जपून आहे.\nदिवस एव्हाना वर येऊन स्थिरावला होता . क्षितीज नव्या इच्छा आकांक्षाने सजलं मोहरलं होतं.\nस्वप्नं पूर्ततेच्या ध्यासाने मनाची उत्कंठा हि केंव्हाच शिगेस पोचली होती. राजमार्ग खुणावू लागलेला,\nरस्ते , झाडी मी माणसं , घरे, दारे , वास्तू , सरसर मागे पडत होती. एसटी तिच्या आवेशात गुर्मीनच जणू धावत होती .\nहळू-हळुवार दूरवर उभी असलेली ती डोंगररांग नजरेच्या कप्प्यात येऊ लागली.\nआणि एसटीच्या खुल्या चौकटीतनं , राजगडाचं ते विस्तृत , देखणं आणि भारदस्त असं रूप स्पष्ट दिसू लागलं . आनंद ओसंडून जाऊ लागला.\n'' राजमार्ग असलेल्या पाली मार्गाची धूळ , आपण आता मस्तकी मिरणवणार'' ..अहा..., काय भाग्य ..काय योगायोग.. म्ह्णून हृदयाची स्पंदन जोर घेऊ लागली.\nसलग दोन वेळा... हा तीर्थरूपी राजगड , गुंजवणेच्या चोर दरवाजातून सर केला होता . ह्यावेळेस तसं न्हवतं.\nहोळीचा मुहूर्त साधत ..'राजमार्ग प्रवेश दाखल होंऊ' असा दृढ निश्चय करूनच , आम्ही इथं दाखल झालो होतो .आणि त्यावरच पूर्णपणे ठाम होतो .\n''तुम्ही, मागच उतरायला हवं व्हुत, शेजारीच आसनस्थ झालेला आजोबा पुन्हा बोलते झाले.\nशेजारी बसल्यापासून त्यांचं ...तेच सांगणं सुरु होतं .\nराजगडला जायचं आहे ना , मग मार्गसानि ला उतरा आणि साखरमार्गे पुढे व्हा......ते जवळ पडेल. पाबे वरून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही'' ना कुठलं वाहन ..,\nमार्गसनी मागे सरलं पण आम्ही उतरलो नाही.\nमूळचे , आसपासच्या गावातलेच असलेले ते आजोबा , आम्ही काही ऐकेनात म्हणून पुन्हा शांत झाले.\n''मागे दोन वेळा तिथून जाऊन आलोय आजोबा, 'आता वाजेघर मार्गे जायचे आहे'' पायवाटेलाच येणाऱ्या एकेका गावांची आणि तोरणा रायगडच्या आमच्या त्या मोहिमेची, सांगड घालत मी त्यांच्यापुढे बोलता झालो. त्यावर, तुम्ही इथलेच वाटताय ' असा शेरा उमटवला.\nहा , अधून मधून फेऱ्या होतात आमच्या ...\nबोलता बोलता पाबे जवळ आलं . आणि त्या संर्वांचा निरोप घेत आम्ही एसटीतून खाली उतरलो.\nगुगल ज्ञान भंडारातून आणि पुस्तकीय दाखल्यातून हवी असलेली माहिती मिळवलीच होती. बस्स , आता चढाई आणि पायपीट चा श्री गणेश करायचा होता.\nतत्पूर्वी आसपास , आपल्या मार्गाची खात्री करावी म्हणून, कुणी दिसतंय का ते पाहू लागलो. पण आमच्या शिवाय तिथं कुणी एक दिसेना,\nये ते बघ , त्या काकांना विचार \nआमच्यातल्याच कुणी एकाने ...रस्त्या कडेला असलेल्या दुकानातल्या त्या काकांकडे बोट ठेवलं.\nकाका , राजगड साठी कुठून वाट आहे\nत्यांच्याशी संवाद साधताना एक गोष्ट निदर्शनास आली कि आम्ही साधारण एक किमोमीटर पुढे आलो होतो. एसटीतून उतरलोच ते एक किलोमीटर पुढे , मूळ मार्ग सोडून ,\nआता पुन्हा माघारी .... , चला इथूनच सुरवात ट्रेकला : मनाशीच म्हटलं .\nकाकांनी शेता बांधावरून जाण्याचा योग्य तो सल्ला दिला.\nपुढे गेलं कि पूल लागेल . तिथून योग्य वाटेला लागाल.\nकाकांना धन्यवाद म्हणत आणि त्यांचा निरोप घेत आम्ही आमच्या पायपिटीला लागलो. आता इथून पुढे किती वेळ चालावे लागणार ह्याचा आलेख आता पुढेच ठरणार होता.\nआणि अजून एक बोलायचास...\n काहीसं प्रश्नांकित होंऊनच त्याने तिला विचारले ''\n''काही नाही जाऊ दे...''\n''तुझ्या लक्षात नाही ते ...सोड ''\nलग्नानंतर कित्येक दिवसाने दोघांमध्ये मोकळा असा संवाद सुरु होता.\nम्हणावं तर लाडीगोडीचं भांडण जुंपलं होतं.\nजणू आयुष्यतल्या त्या गोड स्वप्नील क्षणाची हि पुनवृत्तीच ...\nखरंच , प्रेम हे सर्वांग सुंदर आहे.\nत्याला मरण नाही, त्याचं अस्तित्व हे हृदयात कुठेशी आत आत साठलेलं असतंच आणि तेच असं वेळोवेळी वर उफाळून येतं , व्यक्त होतं जातं . मनाला सुख दुःखाच्या चौकटीत बांधून ठेवत .\nआठवणींचं हि तसंच ....तेच ,\nउदबत्तीच्या धुपगंधाप्रमाणे आपल्या ह्या भावना असतात . एकदा का हा भावनांचा मोहर उधळला कि शब्दमोत्यांची पाकळी हि हळुवाररित्या...मोकळी होत जाते.\nरात्रीच्या गर्द एकांतात संवादाचा परिमल दरवळत होता. दोघेही व्हाट्सपवर एकमेक्नाशी बोलण्यात दंग झाले होते.\nइकडं तिकडच्या गप्पात वेळ भुर्रकन त्याचा तो पुढे सरत होता.\nआपल्या अस्तित्वाची जणू ग्वाही देत ,\n''चला रे झोपून घ्या निजा आता ....चला ...''\nतासभर बोलून निरोप घ्यायच्या तयारीत ...त्याने ,\nआणि त्वरित त्यास रिप्लाय मिळाला.\n'' लग्नाआधी पण मी बोलायचो \n'' मला आठवत नाही..''\n'' श्या....विसरभोळी...श्या श्या श्या ''\n'' इसरलीस इसरलीस .. हाहा ...\nआणि अजून एक बोलायचास\n'' काहीसं प्रश्नांकित होंऊनच त्याने तिला विचारले .\n'' काही नाही जाऊ दे...''\n'' अगं सांग.. '\n' काही नाही ....'\n'तुझ्या लक्षात नाही ते ...सोड,\n'' येडे बोलते कि नाही .'' : तो रागाने\n(ती : काहीसा श्वास रोखून .... थोडं थांबून ..)\n''आय लव्ह यु .....'' असं बोलायचास तू ...\n''हाहाहा .वाटलंच मला ...''\nपण त्याच कारण देखील तुला माहित्ये , म्हणजे लग्नानंतर ते योग्य नाही किंव्हा तुला आवडणार नाही वगैरे \n रोज थोडी बोलतोस ..\nहो , बोलू शकतो पण तुला नाही आवडलं तर ..\nप्रेम करणारी माणसाचं फक्त ''आय लव्ह यु'' म्हणतात का तिने सवाल उपस्थित केला .\nहो , कारण ते प्रेम असतं , कुणाचंही कुणावर हि असो ...\nअरे तसे नाही . म्हणजे ज्यांचं लफडं असतं तेच बोलतात का \nअसं काही नाही ग ,\nप्रेम हे सर्व स्तरावर करता येतं. कुणावरही करता येतं . ते क्षण काळ पाहत नाही. ते फक्त आतलं माणूस जाणतं. आणि त्यावरच ते भूलतं आणि आपलेपणाने ...त्यात मिसळून जातं. काळ मर्यादा सारं विसरून जातं .\nआय लव्ह यु डिअर ...\nआय लव्ह यु टू...\nगुड नाईट . ..\nआपलं म्हणण्यात आणि आपलंस होऊन जाण्यात एक वेगळाच आनंद असतो . है ना \nकुणीतरी आपल्याशी अजूनही त्याच भावनेशी जोडलं गेलेय हि भावनाच खरंच खूप सुखदायक असते . मनाला सदा टवटवीत करणारी , मन आनंदात न्हाऊ घालणारी ...खरंच ,\nतिच्या लग्नानंतर... आज तो प्रथमच मोकळेपणानं बोलला होता आणि ती हि , त्याचं मोकळेपणाने वाहून निघाली होती .\nप्रेमाला मरण नाही आणि मैत्रीला खरंच तोड नाही .\nत्याचं तिच्यावर असलेलं प्रेम...आजही तो जपून होता . आणि हे... तिला देखील ठाऊक होतं.\nवैवाहिक नात्याने जरी, ती त्याच्या आयुष्यात आली नसली , तरी मैत्रीच्या अनमोल नात्यात , ती दोघे केंव्हाच एकजीव झाली होती .\nआणि त्याच विश्वासानं ....भावनांचा हा अस्तर , आज उधळला गेला होता .\nप्रेम कुणावरही करावं, कुणावरही ...बस्स आपलेपणा राखून ....\nकुसुमाग्रजांच्या ओळी अश्यावेळी सहज ओठी येतात.\n'' कुठलीही स्त्री असो. ती वात्सल्यमूर्ती असते. मायेचा अथांग पान्हा.... ''\nकाल कसं कुणास माहित नाही त्यांना पाहिलं आणि आतून एकच कंठ फुटला. 'माई'\nकधी भेटलो नाही. कधी पाहिलं नाही.\nबंद कवाड हळूच उघडत , पुढे ढकलत त्या उंबरठा ओलांडून आत आल्या आणि कुठलंसं नातं जन्मोजन्मीचं असं क्षणात घट्ट रुजल्यासारखं झालं.\nक्षणभर वाटलं त्वरित त्यांच्या जवळ जावं अन त्यांना खेटून बसावं . त्यांच्या वात्सल्यरुपी पंख छायेत. पण नाही. तसं करता आलं नाही . कारण पहिल्यांदाच आज त्यांना भेटत होतो. पहिल्यांदाच त्यांच्या ह्या साहित्यरूपी सदनात प्रवेश दाखल झालो होतो.\nम्हणूनच थोडं आवरलं स्वतःला...... भावनेचं हे उथळतं हृदय सांभाळून घेत .म्हटलं बोलावं आधी आपण मनमोकळंपणानं ..\nथोर असे साहित्यिक कवी सूर्यकांत मालुसरे , ज्यांच्या नावातच (मालुसरे) कर्तृत्वाचा शिखर उंचवलं गेलंय असे दिग्गज कवी , त्यांच्या घरी आज भेटी गाठीचा योग जुळून आला होता.\nकवी -लेखक आणि एक डोळस भटकंती करणारा, आमचा भटक्या मित्र चंदन ह्यांसोबत ,\nप्रभादेवीच्या त्यांच्या त्या राहत्या घरात....\nएखाद दीड तासाची अवघी ती भेट , पण त्यात हि त्यांचे साहित्यविश्व , त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी भूषवलेली अध्यक्षपद , त्यांनी लिहलेली काव्यसंग्रह ..आणि अनुभवाची गतमोकळी शिदोरी त्यांनी त्यात आम्हांपुढं उघड केली.\nसोबतीला चहा बिस्किटांचा गोड मधाळ असा पाहुणचार हा होताच.\nत्यासोबत एकीकडे माईंचं बोलणं देखील , मनावर अधोरेखित होत होतं. इतिहासावरचा त्यांचा अभ्यास आणि विचारांची सशक्त शैली त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.\nकाका , माई मी आणि चंदन हि चौकट आज विचारांत मिसळली होती.\nएकंदरीत भूत वर्तमान आणि भविष्य ह्यांचा मिलाफ... आम्हा बोलण्यातून एकत्रित असा उकळत होता. ''तुम्ही इतरांपेक्षा जरा वेगळेच आहात हा'' ..निघता निघता ...निरोप घेता घेता हा शेरा माईंनी देऊ केला.\n'शिवगाथा' हि प्रत काकांनी आमच्या कडे सुपूर्त केली. एक भेट म्हणून ....\nह्यातील एक एक कविता म्हणजे जणू प्रेरित भव- सागर, न्हाहून उसळून निघावं असं.\nसहज- सरळ आणि सोप्या अश्या भाषेतलं . सहज गुणगुणायला लावणारं. ओठी स्थिरावणारं ...\nवयाच्या ८७ तही काकांचा लिखाण काम सुरु आहे . आणि लवकरच त्यांचा एक काव्यसंग्रही हि येतोय . त्याचीच आतुरता आहे.\nनिघता निघता मनातली इच्छा हि पुरी करून घेतली.\nमाईंसोबतचा एकत्रित असा फोटो ...\n'' तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ....''\n'' तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ....''\nचालता चालता एक कटाक्ष त्याकडे टाकत , बारिकतेने ती बोलून मोकळी झाली.\nपण त्याबोलण्यानं तो मात्र काहीसा धीर-गंभीर होत आला.\nपण तत्क्षणी चेहऱयावर त्यानं तसं काही येऊ दिलं नाही. उलट विचारांच्या भावगर्दीत तो एकाकी असा अधीन होत गेला . उभ्या आयुष्यभराचा प्रश्न होणारच होतं ते काही न बोलता दोघे हि लागभगिने पुढे होतं गेले. ऑफिस दिशेनं चाल करत.\nअवघे काही महिनेच ओलांडले होते . तिला हे ऑफिस जॉईन करून. त्यांनतरची तिची नि त्याची काय ती ओळख.\nएकाच डिपार्टमेंट मध्ये असल्याने नित्य नेमाचं बोलणं हे ठरलेलंच होतं . त्यातही 'खेळकरपणा अन तिचा अट्टाहासपणा' ह्यामुळे ती मनाच्या समीप आली होती. ऑफिसला 'येणं - जाणं' हि सोबतच होतं असल्याने आणि होणाऱ्या 'मुक्तछंदी' संवादाने तिच्या मनात आपसूक त्याच्याविषयी 'आपलेपणा' गहिवरला गेला होता. दाटून बहरला होता. ह्याची धग आता त्याला मात्र अधिक जाणवू लागलेली आणि म्हणूनच आजच्या त्या निसटत्या वाक्याने '' तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ....'' ह्याने त्याचं मन काहीसं अस्वस्थ होऊन गेलं .\nआपल्याला काय हवं काय नकोय , ह्याबाबत , अगदी एखाद्या जोडीदारासारखं (पत्नींत्व स्वीकारून जणू ) सतत काळजी घेऊ पाहारणारी ती ....इतक्या कमी वेळात मनाच्या इतक्या जवळ येईल हे त्याला देखील वाटलं न्हवतं. पण तसं झालं होतं.\nतसा त्याचा 'वाहता' स्वभाव-गुणच असल्याने , त्याच्या मनात काही तसले भाव अद्याप उठले न्हवते. आपलेपणा मनाशी बांधूनच असलेला तो त्याच्या मित्रवर्गात हि तितकाच खास होता. प्रिय होता. आणि प्रेमाच्या प्रांतात म्हणावं तर 'अनुभवाची शिदोरी' घेऊनच त्याच तो आयुष्य जगत होता. कसंबसं आपल्या तुटल्या मनाला सांभाळून घेत. सावरून घेत.\nम्हणावं तर कित्येक असे क्षण धारधार पातेसारखे, जखम करणारे...अंगमनाशी त्याने हळूच झेलले होते. ती व्रण अजून हि भरून आली नव्हती . तरीही आले क्षण तो आनंदाने मिरवत होता.\nपण असे किती दिवस \nकिती दिवस स्वतःला स्वतःचा आधार देणार स्वतःच स्वतःच सांत्वन करून घेणार ,\nकुणी तरी हवं असतंच ना सोबतीला , ह्या उभ्या आयुष्यासाठी. आपलं आधार होणार, आपल्या सुख दुःखाशी एकजीव होणार ... आपलं , आपलं म्हणून जगणारं.\nत्याला हि अश्या कुण्या एका जोडीदाराची आता सोबत हवी होती. मनातली असली नसलेली रिकामी पोकळी भरून काढणारी. त्या 'तिची'\nतिच्याच शोधात तो होता. त्याच दिशेने त्याची आणि घरच्यांचीहि वाटचाल सुरु होती.\nआणि ह्याच अश्या नेमक्या वेळेस, योगायोगानं तिचं, त्याच्या आयुष्यात येणं आणि जवळीक साधनं, ह्याचा जो काय परिणाम हॊणार होता , तो त्याच्यावर झाला होता. प्रश्नांची खरं तर रीघ लागली होती.\nस्वतःलाच तो तपासून पाहे. . आपलं तिच्याबद्दल नक्की काय मत आहे. काय आहे आपल्या मनात, तिच्याबद्दल , प्रेम कि.... \nत्यालाच कळत नव्हतं. मन ओढलं जात होतं हे नक्की. पण त्यात तशी भावना नव्हती. शारीरिक उठाठेव हि नव्हती. मैत्रीचे धागे मात्र घट्ट रोवले जात होते .\nहे झालं त्याच्या मनाचं . पण तिचं ....\nनित्य नेहेमीच्या ह्या क्षणामध्ये तिचं हे असं व्यक्त होणं . त्याच्या मनाला गर्द विचारांच्या डोहात ढकलण्यासारखं होतं, अवघे काही महिनेच झाले होते . तिला हे ऑफिस जॉईन करून ...\nअन नवी नवी ओळख होऊन. तिथपासून , आतापर्यंत ह्या एवढ्या वेळेत ...किती जवळ आली होती ती.\nआणि कित्येक असे क्षण त्यात विणले गेले होते.\nतिनं ते हात पडकून ...'चल ना' असं लाडीगोडीनं बोलत ...मंदिरात घेऊन जाणं.\nमंदिरात जाणं पसंत नसलं तरी , तिच्यासाठी म्हणून एखाद्या नव्या नव्या जोडप्यासारखं रांगेत उभं राहणं. देव देवितांचा एकत्रित आशीर्वाद घेणं , चालता बोलता कधीही कसलाही हट्ट धरणं , रुसवा धरणं. ऐन गर्दीतल्या मेट्रो मध्ये , आपल्या हाताचा आधार घेत कुठल्याश्या गहिवराल्या धुंदीत हळूच डोकं टेकवण , जे जे आपल्याला हवंय नकोय त्यासाठी, पुढे पुढ़े धावत येणं .पुढाकार घेणं . ह्याची आता त्याला सवय झाली होती. दिवसातले ८-९ तास सोबत असूनही, रात्रीच्या व्हाट्सअप चॅट वर 'मिस यु टू' असा रिप्लाय न दिल्याने रुसलेली ती....तिचे हे सर्व भाव कळून येत होते .\nएकदा तर तिने कहरच केला होता. कहर म्हणजे मोठं धाडसच म्हणावं लागेल ते , ते हि अनपेक्षित असं ..\nमंदिराच्या दर्शनाच्या नावाने थेट राहते त्या तिच्या , घरच्या इमारतीखाली ...कधी कसं उभं केलं ह्याचा पत्ताच लागला न्हवता.\n''वरतून आई बघतेय हा , चल घरी '' असं म्हणत नकट्या बोलीत, प्रेम अदबीनं तिनं बळजबरी करत शेवटी घराशी नेलं होतं. मग घरच्यांशी ओळख पाळख. बोलणं . हे सर्व यथोयाथीत झालं होतं.\nएकदा असाच आणि एक हट्ट धरून बसली होती. उद्या महाशिवरात्री आहे हा...माझा उपवास आहे. तू हि उपवास धर.\nधर म्हटलं तर धर , कसाबसा नाही नाही म्हणता म्हणता तो राजी झाला होता.\nपण दुसऱ्याच दिवशी ऐन मध्यान्हीला तडाखून भूख लागल्याने त्याने उपवासाचा फेर तिथेच रदबदली करत , भरपेट खाऊन घेतलं होतं . तिथेच आणि तेंव्हा एक दिवसाचा बेमुदत संप पाळला होता तिने.\nएक दिवस बोलणं पुरतं बंद केलं होतं. पण पुन्हा स्वतः ला स्वतः थोपवत, नव्याने बोलती झाली होती ती ...\nअश्या कितीतरी घटना रंगल्या होत्या. तिच्या सहवासीक क्षणात...मंत्रमुग्ध होऊन.\nपण अजूनही त्याच्या मनाचा काही ठोस निर्णय होतं न्हवता. तिचं प्रेम जाणून असलेला तो\nस्वतःच्या मनाशी मात्र अजूनही साशंक होता.\nबोलावं तर मनात तसे काही भाव उमटत न्हवते .\nउंचीला जेमतेम त्याला फिट बसणारी , अध्यात्मिक वळणाची , गव्हाळ वर्णाची , शिकली सावरलेली , गंमत म्हणजे एकाच ऑफिस आणि एकाच विभागात एकत्रित काम करत असलेली ,एकत्रित ये जा करणारी , साधीशीच पण सतत काळजी घेणारी ती , विचारी पंक्तीत मात्र फिट बसत न्हवती.\nस्वभाव भिन्न होता . विचार भिन्न होते . पण तरीही काळजीचा तिचा स्वर नेहमीच मनाचा ठाव घेत राही. त्याची त्याला आता सवय झाली होती.\nभांडण , बडबड , चेष्टा - मस्करी वगैरे ह्याची रीघ तर सुरुच होती.\nपण रोज़च्या मुक्त ह्या संवादातून तिच्या मनातला कल हि ओळखून येत होता .\nआजही असे दोघे एकत्रित चालता चालता. एक कटाक्ष त्याकडे टाकत , लय साधत ती बोलून मोकळी झाली.\n'' तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ....''\nतिच्या ह्या अनपेक्षित आणि स्पष्ट बोलण्याने... तो मात्र भांबावला गेला. गर्द विचारी डोहात.....प्रश्नांकित होतं.\nम्हणावं तर प्रत्येकाच्या आयुष्यात असे 'क्षण' येतात आणि येत राहतात . जिथे निर्णय घेणं ..हे आव्हान असतं. कसोटी असते . त्याचा होणारा चांगला वाईट परिणाम हे त्या एका निर्णयावर अवलंबून असतं. पण वेळेत निर्णय घेणं हि तितकंच महत्वाचं असतं . तो हि त्याचं डोहात आता पहुडला होता.\nनिर्णयावर येऊन पोहचला होता.\nखूप दिवसाने असं काही ....\nभांडुप ला आलो कि मी भांडुपचाच होऊन जातो.\nखूप साऱ्या आठवणी इथे दडल्यात, जगल्यात..\n..त्या जाग्या होऊन पुन्हा नव्याने खेळू लागतात, जगू लागतात.\nती शाळा..., दिसतेय, हा तीच,\nएकमजली, भांडुप व्हिलेज शाळा नं 2. पूर्व,\nजिथे पहिली ते सातवी शिक्षण झालं.\nतोच शाळेजवळचा गोपाळ वडापाव, अद्यापहि सुरू आहे.\nत्यावेळी दीड एक रुपया वडा पाव आणि एक रुपया चटनी पाव मिळायचा, तो शाळेच्या मधल्या सुट्टीत घेत असे.\nतो दिना बामा पाटील मैदान , हा तोच ,\nजिथे लहानाचे मोठे झालो, मैदानी खेळ खेळून, सराव करून,\nत्याच्या खुणा अद्यापही तश्याच आहेत जागत्या, जित्या,\nनशीब त्यावेळेस मोबाईल वगैरे हा प्रकार अस्तित्वात न्हवता.\nमात्र सुरवात झाली होती ,पेजर ह्या प्रकाराने..\nखेळासोबत , मनोरंजनाचे हि विविध कार्यक्रम पाह्यला मिळत. दिना बामा पाटील हॉल च्या आवारात,मैदानात..\nमग वस्त्रहरण सारखं नाटक असेल,, दिवाळीतले विविध कार्यक्रम असतील, नाचगाणी (नृत्य स्पर्धा ) वगैरे, पहाटे चार चार वाजेपर्यंत खेळला गेलेला गरबा असेल , शीमग्यात घेतलेले सोंग..आणि मैदानी जत्रा, जी आजही सुरु आहे.\nते पिंपळाचं झाड दिसतंय,\nयेस तेच, तिथे आसपास आम्ही राहत असू,\nरेल्वे ट्रॅक च्या अगदी बाजूलाच खेटून,\nछोट्याश्या अगदी , चार पाच माणसं झोपू शकतील इतक्या पत्राच्या भिंती असलेल्या आणि कोबा असलेल्या जमीनी जागेत,\nतेंव्हा ते घर हि स्वर्गाहून मोठं वाटत. आपण ह्या श्या फाटक्या तुटक्या घरात राहतोय असं कधी जाणवलं हि नाही.\nकारण त्यात आईच वात्सल्य रुपी प्रेम होतं.\nआणि तिच्या कुशीतली जागा...\nते दिसतंय मंदिर, गावातलं, हनुमान आणि गणेश मंदिर, आज जिथे जत्रा भरली होती.\nतिथे आम्ही शाळेच्या मधल्या सुट्टीत वा सुट्टी असल्यावर खांब खांब खेळत असू..\nमंदिरा भोवती घिरट्या घालत असू,\nआज त्याच मंदिरा ला भेट देण्याचा योग पुन्हा आला. यथार्थ दर्शन झालं. त्या आठवणींना उजाळा देत.\nते बघ आता, ते\nचिंचेचं झाडं, माझ्या जन्माच्या आधी पासून आहे ते, पूर्व पाश्चिम रेषा जोडणाऱ्या ब्रिज वर सावली घेऊन, कित्येक वर्ष उभं.\nसातवी नंतर मी कस्तुरीत (कस्तुरी विद्यालयात) दाखल झालो. त्यावेळेस शाळेत जाता जाता वा येता येता त्याची पानं चघळायचो.\nआता हि तेच वाटत होतं, त्याखालून जाता जाता, तोडावी काही पाने आणि पुन्हा चघळून बघावी, तीच चव आहे का त्यावेळी असलेली कि बदलली, माणसं बदलतात त्याप्रमाणे ..वा जगाच्या नियमाप्रमाणे,\nतो ब्रिज उतरलो कि पहिलंच लागतं ते गावदेवी मंदिर,\nपरीक्षा असली कि न चुकता देवीच्या समोर उभं राहायचो, गार्हाणं घालत..\n'' हे देवी माते, आजचा पेपर सोपा जाऊ दे..हं '' अभ्यास होवो अथवा ना होवो , परीक्षा असल्यावरच हे असं सुचायचं अन्यथा बाहेरूनच मनातून नमस्कार करत पुढे सरायचो..\nअसं असायचं एकूणचं सगळं..\nरॉकेल आणि अन्य गोष्टीं साठी, तासनतास रांगेत घालवलेले ते क्षण...\nजिथे दिवाळीत आई नानकटाई बनवून घेत...\nजिथून आम्ही पेलाभर दूत आणत असू, चहासाठी..\nती बेकरी अजून हि सुरु आहे.\nतो ब्रिज खालचा वडापाव, ते दुकान,\nबाबांसोबत बाहेर आलो कि हमखास तिथे वडापाव खायला मिळत, डाळ वडे मिळत, आणि सोबत मिर्ची भजी हि..न काही सांगता..\nआज तिथेच आपण पेटीस ण समोसा खाल्ला न्हाई,\nअसो अश्या कित्येक आठवणी आहेत..\nतू जुरासिक पार्क पहिला असशीलचं ना,\nपहिला वाहिला, अचंबित करणारा..तो चित्रपट.\nमी तो सगळा चित्रपट एका घराच्या बाहेर उभं राहून, एकाग्र नजरेनं पहिला होता..\nजिथून आज आपण चालत आलो..\nभांडुप ला आलो कि हे असं होतं.\nशेवटी जन्मस्थळ ते माझं.\n'आनंद' साजरा करायला वयाची अट नसते.\n'उडपी 'तला तो वेटर ...\n'घर'चे अन 'घर' च्याबाहेरचे..\n'पाऊस मनातला पाऊस आठवणीतला'\n'संवाद' हरवलेलं नातं ...\n‘ती‘ एक ग्रेट भेट...\n‘तो आणि ती ...’\n\" मोबाईल हि गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय. \"\n१०० वर्ष आयुष्य आहे तुला..\nआणि कावळ्याने चोच मारली ...\nआणि मी प्रेमात पडलो.\nआयुष्यं हे असंच असतं ...\nएक पाऊल स्वछतेकडॆ ...\nकाही सांगायचं आहे तुला...\nकुणी शोधून देईल का \nकुणीचं कुणाचं नसतं रे ..\nक्षण क्षण वेचूनि जगलो मी ...\nजगावं कस हे निसर्गा कडून शिकावं....\nजिथे प्रेम तिथे जीवन ..\nटप्परवेअर चा गोल डब्बा...\nतुझा देव मला माफ करणार नाही\nतुझीच मन व्याकूळ …\nते ओघळते अश्रू थेंब...\nधक्याची दादागिरी - बोले तो भाईगिरी\nधागा - गैरसमजुतीचा - शब्दात विणलेला\nनवं नातं नवं प्रेम ..\nनातं - हृदय अन मनाचं\nप्रिय आई - पत्ररूपी संवाद\nमनातलं काही ...- भाग २\nमनातले काही .. - भाग १\nरस्त्यावरला तो बाळ - फुगेवाला\nवपु- माझे आवडते लेखक\nवहिनीचा एक दिवस ...\nस्वच्छंदी मनं पाखरू ..\nहृदया- एक स्वप्नं सखी...\nहेच का ते तुझं निस्वार्थ प्रेम...\nनातं बहिण भावाचं - नातं प्रेमाचं\nसर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात . आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता... त्यात बहिण भावाच्या ...\nवपु .. माझे आवडते लेखक ..\nवसंत पुरुषोत्तम काळे वपु ..हे माझे सर्वात आवडते लेखक .. आज ते हयात असते तर खरच नक्कीच भेट घेतली असती त्यांची. त्यांच्यामुळे मला माणसातल...\nएक छोटासा प्रयत्न ....पुन्हा एकदा ...माझ्या लेखणीतून .. तिचं अस्तित्व.... ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ......... मोबाईलची रिंग वाजत होती. ...\nविवधरंगी जड- अवजड मनाची हि नाती '\nमानवी मनासारखा तो कधी भावनेशी खेळत नाही . अन म्हणून मन दुखावण्याचा प्रश्नच उभा ठाकत नाही . अन म्हणून कधी कधी वाटतं ' विवधरंगी जड...\nमनातले काही .. - भाग १\nविषयांची व्याप्ती फार मोठी आहे . विषय अनेक आहेत. त्यांची कुठेच कमी नाही. फक्त आपल्या संकुचित अन चौकटीतल्या त्याच त्याच विचारांन...\nअसंच लिहिता लिहिता ...\nवाऱ्याची एखादी हळुवार झुळूक क्षणभर सुखद गारवा देऊन जाते ना , तसेच काहीसे हे 'क्षण' असतात आपल्या आयुष्यातले... हळुवार कधी कुठून...\nत्या दिवशी बरेच दिवसाने करी रोड ला उतरलो. एका गोडश्या बहिणीकडे, तिच्या सासरी , 'निमित्त होतं ते गणराजाचं दर्शन. तिने तसं आवर्जूनच बोला...\n'संवाद' हरवलेलं नातं ...\nखूप काही लिहूस वाटतंय आज कारण हे मनं , फारच अस्वस्थ झालंय . हळवं झालंय ते , 'कारण 'संवाद' हरवला आहे'. बंध नात्यातला ...\nनातं तुझं माझं ..\nज्या व्यक्तीवर मनापासुन प्रेम अन जिव्हाळा असतो. त्या व्यक्तीच्या सहवासासाठी आपल 'मन' प्रत्येक क्षणी धडपडत राहत. कधी फोन वर , तर ...\nकाल सकाळपासून सुरु झालेली धांदल गडबड.. संध्याकाळी वहिनी अन भाऊ घरी परतल्यावर काहीशी कमी झाली. नित्य नेहमीची , पहाटेपासून सुरु होणारी अन र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-14-december-2017/", "date_download": "2018-05-24T14:10:01Z", "digest": "sha1:RNNZN2IZBR4PTPJST7KWIGLJAAO3SYKE", "length": 11487, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 14 December 2017 for Competitive Exams", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nहॅरी पॉटरचे लेखक जेके रोलिंग यांना ब्रिटनमधील रॉयल्सनी ‘कंपॅनियन ऑफ ऑनर’ असे नाव दिले आहे. त्यांना साहित्य आणि लोकोपत्काराच्या सेवेसाठी सन्मानित करण्यात आले आहे.\nदिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस चे वरिष्ठ नेते चौधरी प्रेमसिंग यांचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.\nरोहित शर्मा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तीन द्विशतके झळकावणारा पहिला फलंदाज बनला. क्रिकेटच्या इतिहासात तो दुहेरी शतक झळकावणारा पहिला कर्णधार देखील बनला.\nचीन-प्रायोजित आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकने बेंगळुरूमधील इलेक्ट्रिक मेट्रो प्रकल्पासाठी 335 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे.\n‘द लेजिटाम प्रॉस्पेरिटी इंडेक्स 2017’ मध्ये भारताने आपले स्थान सुधारित केले असून आता भारत 100 व्या स्थानावर आहे.\n14 डिसेंबर रोजी दरवर्षी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन साजरा केला जातो.\nभारतीय रेल्वेने त्यांच्या बिलांच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या कंत्राटदार/विक्रेत्यांसाठी बिल ट्रॅकिंग सिस्टम सुरु केली आहे.\nमोहालीत श्रीलंकाविरूद्ध 392/4 च्या पाठोपाठ भारत 300 एकदिवसीय सामन्यात 100 वेळा सर्वात जास्त धावा बनविणारा संघ बनला आहे.\nमहाराष्ट्र सरकारने 2017 पर्यंत तयार केलेल्या झोपडपट्टीला कायदेशीर करणे बंधनकारक केले आहे.\nभारत आणि मोरोक्को यांनी नवी दिल्लीतील आरोग्य सेवेत वाढीव सहकार्य करार केला.\nNext (CWC) केंद्रीय जल आयोगात ‘स्किल्ड वर्क असिस्टंट’ पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t9264/", "date_download": "2018-05-24T13:57:56Z", "digest": "sha1:5MUHOUV4SSFOSG32BI5RTAIUCAP7KKT3", "length": 2889, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-मी बाई आहे म्हणून", "raw_content": "\nमी बाई आहे म्हणून\nमी बाई आहे म्हणून\nमी धरती आहे म्हणून\nमी नदी आहे म्हणून\nमी पान आहे म्हणून\nमी वारा आहे म्हणून\nमी फुल आहे म्हणून\nमी दिवा आहे म्हणून\nमी रात्र आहे म्हणून\nमी ढग आहे म्हणून\nमी वीज आहे म्हणून\nमी गंध आहे म्हणून\nनको मारूस मुलगी म्हणून\nमी बाई आहे म्हणून\nमी बाई आहे म्हणून\nRe: मी बाई आहे म्हणून\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: मी बाई आहे म्हणून\nमी बाई आहे म्हणून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/12/mpsc-current-affairs-25-dec-2014.html", "date_download": "2018-05-24T13:58:41Z", "digest": "sha1:CJ3VFQAWJ6FEQ42S5R4PUAPPKBPG56AN", "length": 11534, "nlines": 67, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : संक्षिप्त चालू घडामोडी 25 डिसेंबर 2014", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसंक्षिप्त चालू घडामोडी 25 डिसेंबर 2014\nभारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व पंडित मदनमोहन मालवीय यांना 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर\nबनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ पंडित मदनमोहन मालवीय यांनाही मरणोत्तर 'भारतरत्न' सन्मान जाहीर करण्यात आला आहे.\nप्रजासत्ताकदिनी, 26 जानेवारीला समारंभपूर्वक हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात येईल.\nविशेष म्हणजे आज 25 डिसेंबर 2014 रोजी वाजपेयी यांचा गुरुवारी 90वा वाढदिवस आहे तर मालवीय यांची 153वी जयंती आहे.\n2005 पूर्वीच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व बँकेने आणखी सहा महिन्यांची मुदत दिली.\nचलनात असलेल्या नोटांत संगती असावी आणि बनावट नोटांची तस्करी रोखण्यास मदत व्हावी या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने 2005 पूर्वी नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nत्यावर 30 जून 2015 पासून अंमलबजावणी होणार असल्याने, त्यापूर्वी नागरिकांनी नोटा बदलून घेण्याचे आवाहन बँकांनी केले आहे.\nज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचे 'नटखट' हे आत्मचरित्र रविवारी (28 डिसेंबर) ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात (पुणे) प्रकाशित होणार आहे.\nदुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देण्यात येणारा 'जीवन गौरव पुरस्कार' यंदा प्रख्यात गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे.\nहा चित्रपट महोत्सव 10 ते 17 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.\nपुणे येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स तसेच नागपूर येथील महाराष्ट्र अँटिबायोटिक्स या कंपन्यांसह देशातील बंद पडलेल्या औषध तसेच रासायनिक खतांच्या कंपन्या सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.\nएका महिला प्रवाशावर टॅक्सीचालकाने बलात्कार केल्यानंतर उबर या कॅब सेवेवर घातलेली बंदी उठवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.\nजपानमध्ये मध्यावधी निवडणुकांनंतर यश मिळवलेल्या शिन्झो अ‍ॅबे यांना तेथील संसदेने पंतप्रधानपदी आरूढ केले आहे.\nते पुन्हा पंतप्रधान होत असतानाच चीनने, राज्यघटना बदलाल तर याद राखा, असा इशारा जपानला दिला आहे.\nतारो असो हे उपपंतप्रधान झाले असून अर्थ मंत्री किशिगा हे परराष्ट्र मंत्री, तर योईची मियावाझा हे उद्योग मंत्री झाले आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंडित प्रबोध कुमार मिश्रा यांच्या \"वंदे भारतम्\" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संस्कृत भाषेतील राष्ट्रीय कवितांचा संग्रह या पुस्तकात करण्यात आला आहे. या कविता ओडिशातील विविध वृत्तपत्रात यापूर्वी प्रकाशित झाल्या आहेत.\nगेली 30 पेक्षा अधिक वर्षे न्यू यॉर्कमधे आयबी‌एम कंपनीच्या थॉमस जे. वॉट्सन संशोधन केंद्रात कार्यरत डॉ. राजीव वसंत जोशी यांना ऑक्टोबर 2014 मध्ये 'न्यू जर्सी इन्व्हेंटर हॉल ऑफ द फेम' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले\nआज जलद संपर्काचे माध्यम बनलेला ईमेल 2014 मध्ये 32 वर्षांचा झाला. मात्र आजच्या काळातील संदेशवहनाचे महत्त्वाचे माध्यम झालेला हा ईमेल म्हणजे मुंबईत जन्मलेल्या एका अमेरिकन- भारतीयाने जगाला दिलेली देणगी आहे.\nव्ही. ए. शिवा अय्यादुराई या भारतीय-अमेरिकनानेच 1978 मध्ये ईमेलचा शोध लावला होता आणि त्यावेळी ते जेमतेम 14 वर्षांचे होते\n1982 मध्ये अमेरिकन सरकारने अय्यादुराई यांना ईमेलचा कॉपीराईट बहाल करून ईमेलचा निर्माता म्हणून त्याच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले. त्यावेळी सॉफ्टवेअरमधील संशोधनाच्या संरक्षणासाठी कॉपीराइट हा एकमेव मार्ग होता.\nकाळ्या पैशांच्या मुद्द्यावरून काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारशी पंगा घेणारे आणि लोकसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी यांचा जाहीर प्रचार करणारे स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर केंद्र सरकारच्या खादी व ग्रामोद्योगाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.\nडाव्या बाजूच्या फेसबुक लाईकला क्लिक करायला विसरू नका.\nआता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी ह्या बटणाचा वापर करा.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/12/mpsc-current-affairs-27-dec-2014.html", "date_download": "2018-05-24T13:56:48Z", "digest": "sha1:7KYKGQ7BMR2QCWT4DSFBP6KKUWURJ3CK", "length": 16493, "nlines": 75, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : संक्षिप्त चालू घडामोडी 27 डिसेंबर 2014", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसंक्षिप्त चालू घडामोडी 27 डिसेंबर 2014\nनेचर या ख्यातनाम जर्नलने प्रसिद्ध केलेल्या 2014 मधील जगातील 10 सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांचा समावेश.\nभारतात राहूनच काम करणा-या भारतीय शास्त्रज्ञाची निवड होण्याची ही पहिलीच वेळ.\n26 डिसेंबर, 2004. सुमात्रा बेटांच्या उत्तरेला समुद्रात 9.2 रिश्‍टर तीव्रतेचा भूकंप बसल्याने प्रचंड त्सुनामी आली होती, त्या घटनेला काल दहा वर्षे पूर्ण झाली.\nया त्सुनामीचा फटका हिंदी महासागरातील भारतासह अनेक देशांना बसला.\nचौदा देशांतील तब्बल दोन लाख 30 हजार जणांना यामध्ये प्राण गमवावा लागला होता.\n17 लाख नागरिक विस्थापित झाले होते आणि साडे सात अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान झाले होते.\nवादळ, त्सुनामी तसेच हवामानाशी संबंधित नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देण्याऱ्या एसएमएसवर आधारित इशारा प्रणालीचे केंद्रीय भूविज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी 'सुप्रशासन दिवस'च्या औचित्याने उद्घाटन केले.\nदादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलेले व \"एक दुजे के लिए\" या चित्रपटाचे प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक के. बालचंदर यांचे नुकतेच निधन झाले.\nतमिळ चित्रपटसृष्टीमधील पितामह म्हणून त्यांना ओळखले जाते.\nचित्रपटांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल 2010 मध्ये सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते.\nपेशावरमधील लष्कराच्या शाळेवरील हल्ल्याचा कट रचणाऱया तालिबानी म्होरक्याला कंठस्नान घालण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.\nपाकिस्तानच्या सुरक्षा दलाकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेत गुंडी परिसरात सद्दाम हा पेशावर हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी ठार झाला असून त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात यश आल्याची माहिती पाकिस्तानने प्रसारित केली आहे.\nमलेशियातील केलांटन, तेरेगानू, पेहलांग आणि पेरेक प्रांतात पुराने थैमान घातले आहे.\nदेशांतर्गत शेतकरी आणि उद्योगांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने कच्चे तेल आणि वनस्पती तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णायांतर्गत अर्थ मंत्रालयाने कच्च्या तेलासाठी 2.5 टक्के; तर वनस्पती तेलासाठी 5 टक्के आयात शुल्क वाढविले आहे.\nआयात शुल्कात करण्यात आलेल्या या वाढीनंतर कच्च्या तेलावरील एकूण आयात शुल्क 7.5 टक्के; तर वनस्पती तेलावरील एकूण आयात शुल्क 15 टक्के झाले आहे.\nजगात सर्वांत मोठे सर्चइंजिन म्हणून वापरात असलेल्या गुगलच्या बहुचर्चित स्वयंचित कार ‘गुफी‘चे गेल्या आठवड्यात सादरीकरण करण्यात आले आहे. गुगलने तयार करण्यात आलेल्या या मोटारीचा हा नमुना असून, नव्या वर्षात या मोटारीची चाचणी सॅन फ्रॅन्सिस्को येथील बे एरियामध्ये सार्वजनिक रस्त्यांवर केली जाणार आहे.\nगुगलने तयार केलेली चालकाशिवाय चालू शकणारी ही मोटार सुरू करण्यासाठी व थांबवण्यासाठी एक बटन देण्यात आले आहे. मात्र, ती स्वयंचलित असल्याने नियंत्रणासाठी स्टेअरिंग आणि ब्रेक या कारमध्ये नाहीत. दोन माणसे बसू शकणारी ही मोटार रस्यावर उतरवण्यासाठी गुगलला सरकारच्या परवानगी आवश्यकता आहे.\nएक रुपयाच्या कागदी नोटेची बंद करण्यात आलेली छपाई दोन दशकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा सुरु करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. त्यामुळे लवकरच त्याबाबत निर्णय होऊन एक रुपयाच्या नोटेचा पुनर्जन्म होणार अहे.\nअर्थ मंत्रालय ‘कॉयनेज कायदा 2011'मध्ये बदल केल्यानंतर केंद्र सरकार ‘एक रुपया नोटा नियम, 2015'नुसार एक रुपयांच्या कागदी नोटांची छपाई करू शकणार आहे.\nएक रुपयाच्या कागदी नोटेच्या मूल्यापेक्षा छपाई खर्च जास्त येत असल्याने सरकारने कमी मूल्यांच्या नोटांची छपाई बंद केली होती.\nआसाममध्ये 70 जणांची हत्या करणा-या एनडीएफबी(एस)या बोडो दहशतवाद्यांच्या संघटनेवरील बंदी केंद्र सरकारने आणखी पाच वर्षासाठी वाढवली आहे.\nनॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा स्थापन करणार, ट्विटरद्वारे मागितला जनतेचा अभिप्राय मागवण्यात आला आहे.\nविमा क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 26 टक्क्यांवरून 49 टक्क्यांपर्यंत वाढविणारे आणि कोळसा खाणवाटप पुन्हा सुरू करण्यासाठीच्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 26 डिसेंबर 2014 ला स्वाक्षरी केली.\nभारताने संयुक्त राष्ट्राच्या त्सुनामी निवारण निधीमध्ये 10 लाख डॉलर्स देण्याची तयारी दर्शवली आहे.\nकोकणी भाषेतील प्रभावशाली कवयित्री, चिंतनशील लेखिका डॉ. माधवी सरदेसाई यांचे अलीकडेच कर्करोगाने निधन झाले.\nसरदेसाई यांना ‘मंथन’ या समीक्षात्मक लेखसंग्रहासाठी 2014 चा साहित्य अकादमी पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता. गोवा विद्यापीठात कोकणी भाषेच्या विभागप्रमुख काम करणाऱ्या सरदेसाई यांनी कविता, समीक्षा आदी क्षेत्रात विपुल लिखाण केले.\nअपघात किंवा तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने रक्ताची गरज लागते. हे रक्त तात्काळ उपलब्ध होईल याची शक्यता नसते. त्यातच रक्तगटाची मोठी समस्या उभी राहते. या सर्व अडचणींवर मात करणारे संशोधन दिल्ली विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. त्यांनी हिमोग्लोबिनवर आधारित रक्ताला पर्याय विकसित केला आहे.. दिल्लीच्या शास्त्रज्ञांनी रक्ताला पर्याय म्हणून ‘आर्टिफिशयल हिमोग्लोबिन’ (कृत्रिम हिमोग्लोबिन) तयार केले आहे.\nभारतात एक बाटली रक्तासाठी हजार ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. मात्र हे ‘आर्टिफिशयल हिमोग्लोबिन’ 10 ते 12 टक्के स्वस्त किमतीत उपलब्ध होऊ शकते. विशेष म्हणजे रक्त साठवणुकीची क्षमता 40 ते 50 दिवस असते. मात्र, हे ‘आर्टिफिशयल हिमोग्लोबिन’ तीन वर्षे साठवता येऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.\nहिवाळी अधिवेशनातील गोंधळपर्वात किमान दीड आठवडा कामकाज ठप्प पडलेल्या राज्यसभेत दिल्लीतील 1200 हून जास्त अनधिकृत वस्त्या नियमित करण्याच्या \"दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (विशेष दुरुस्ती)-2014 या विधेयकावर सर्वपक्षीय मतैक्‍य झाले. दिल्लीतील अशा वस्त्यांच्या पुनर्वसन योजनेत महाराष्ट्रात राबविल्या गेलेल्या \"झोपडपट्टी निर्मूलन-पुनर्वसन‘ कायद्याचे रोल मॉडेल समोर ठेवण्यात येणार आहे.\nडाव्या बाजूच्या फेसबुक लाईक वर क्लिक करायला विसरू नका.\nआता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी ह्या बटणाचा वापर करा.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/google-tez/", "date_download": "2018-05-24T14:01:41Z", "digest": "sha1:C6YJA2TUZM7XXJP2ZQ2RNL2PI7HYHJKF", "length": 6641, "nlines": 92, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Google Tez App.Google launched Tez. Get Rs 51 from Google App", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/nhm-kolhapur-recruitment/", "date_download": "2018-05-24T13:52:34Z", "digest": "sha1:XIHP362IK5QSWGCQSTTMK6IK7NXA6EUH", "length": 8455, "nlines": 110, "source_domain": "majhinaukri.in", "title": "National Health Mission,NHM Kolhapur Recruitment 2017", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर येथे विविध पदांची भरती [Expired]\nNext नाशिक महानगरपालिका अंतर्गत ‘शिक्षक’ पदांची भरती\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘वर्कमन’ पदांची भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\nगोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांची भरती\nअहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती\nजळगाव जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या 262 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2018/05/13.html", "date_download": "2018-05-24T13:58:36Z", "digest": "sha1:KBX7QTHKR62EB7PA4DXE3GRLMAR7ZY3Z", "length": 7686, "nlines": 115, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : इतिहास प्रश्नसंच-13", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nइतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.\n1. गुजरातमधील शेतक-यांनी__________यांच्या नेतृत्वाखाली 'कर विरोधी मोहीम' संघटित केली होती.\nB. सरदार वल्लभभाई पटेल\nD. एस. ए. डांगे\nB. सरदार वल्लभभाई पटेल\n2. मद्रासमध्ये होमरुल चळवळ___________ यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाली.\nA. बाळ गंगाधर टिळक\nB. गोपाळ गणेश आगरकर\nC. गोपाळ कृष्ण गोखले\nD. डॉ. अॅनी बेझंट\nD. डॉ. अॅनी बेझंट\n3. 'फॉरवर्ड ब्लॉक' चे संस्थापक कोण होते \nA. खान अब्दुल गफार खान\n4. स्वराज्य पक्षाची स्थापना __________ह्यासाठी झाली.\nA. सरकारमध्ये सत्ता सहभाग मिळविणे\nB. ब्रिटिशांना भारत सोडण्यास सांगणे\nC. कौन्सिल प्रवेश करून कामकाजांतर्गत अडथळे निर्माण करणे\nD. ब्रिटिशांचे विरुद्ध लोकांना संघर्ष करावयास सांगणे\nC. कौन्सिल प्रवेश करून कामकाजांतर्गत अडथळे निर्माण करणे\n5. 'गुरुकुल'ची स्थापना_____________यांनी केली.\nC. स्वामी दयानंद सरस्वती\n6. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते. कारण___________\nA. पुण्यास आकस्मिकरीत्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे\nB. पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शविल्यामुळे\nC. मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे\nD. मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे\nA. पुण्यास आकस्मिकरीत्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे\n7. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 साली _______ येथे भरले होते.\n8. सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना__________ च्या काळात झाली.\nD. भारत छोडो चळवळ\nD. भारत छोडो चळवळ\n9. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील 'तूफान सेना' स्थापन झाली होती \n10. रॅण्डचा वध करणा-या चाफेकर बंधूंची नावे सांगा.\nA. दामोदर आणि गोपाळ\nB. बाळकृष्ण आणि विनायक\nC. बाळकृष्ण आणि वासुदेव\nD. दामोदर आणि बाळकृष्ण\nD. दामोदर आणि बाळकृष्ण\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2014/12/gk-quiz-100.html", "date_download": "2018-05-24T14:00:49Z", "digest": "sha1:4JWRUTE7OBBPOAH7MO7SUHVV35QRUM7B", "length": 8808, "nlines": 114, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 100", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 100\nA. संसदेचे सर्व सदस्य अप्रत्यक्षरीत्या निवड करतात.\nB. नेमणूक राष्ट्रपती करतात.\nC. लोकसभेचे सदस्य निवड करतात.\nD. निवड केंद्रीय मंत्रीमंडळ करते.\nC. लोकसभेचे सदस्य निवड करतात.\n992. कल्याणकारी राज्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे _____________________.\nA. विकास कामाव्दारे लोकांच्या कल्याणाचा प्रयत्न करणे.\nB. लोकांना श्रीमंत होण्यास प्रोत्साहन देणे\nC. समाजातील दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीचा प्रयत्न करणे\nD. धर्मादाय संस्थांचे कार्य वाढविणे\nA. विकास कामाव्दारे लोकांच्या कल्याणाचा प्रयत्न करणे.\n993. भारताच्या संविधानातील सरनामा महत्त्वाचा आहे कारण _________________________.\nA. तशी प्रथा आहे.\nB. सरनामा हा संविधानात केवळ शोभेसाठी समाविष्ट करतात.\nC. त्यात भारतीय नागरिक काय करू इच्छितात हे नमूद आहे.\nD. वरील सर्व कारणांमुळे\nC. त्यात भारतीय नागरिक काय करू इच्छितात हे नमूद आहे.\n994. खालीलपैकी कोणती भाषा संयुक्त राष्ट्र संघटनेची अधिकृत भाषा नाही \n995. विधानपरिषदेस राज्यातील स्थायी सभागृह म्हणता येईल कारण ____________________________________.\nA. हे गृह केंद्रशासनाला जबाबदार असते.\nB. त्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो\nC. गृहाचे सर्व सदस्य एकाचवेळी निवृत्त होत नाहीत\nD. गृहाचे कोणत्याही मार्गाने निलंबन करता येत नाही\nC. गृहाचे सर्व सदस्य एकाचवेळी निवृत्त होत नाहीत\n996. ______________ हा दिवस 'संयुक्त राष्ट्र दिवस' म्हणून साजरा केला जातो.\n997. भारताच्या संसदीय पध्दतीत ______________________.\nA. दोन्ही गृहांचा दर्जा समान असतो.\nB. राज्यसभेला वरिष्ठ सभागृह समजतात.\nC. लोकसभेला वरिष्ठ सभागृह समजतात.\nD. वरीलपैकी कोणताच पर्याय सत्य नाही.\nC. लोकसभेला वरिष्ठ सभागृह समजतात.\n998. बालकामगारांचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे कारण __________________________.\nA. बालकामगारांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.\nB. कामाच्या रेट्यामुळे त्यांचा मानसिक विकास खुंटतो.\nC. कामाच्या ठिकाणची अव्यवस्था व प्रदूषण आरोग्याला अपायकारक ठरतात.\nD. वरीलपैकी सर्व कारणांमुळे\nD. वरीलपैकी सर्व कारणांमुळे\n999. लोकसभेपुढील विधेयक हे वित्तविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे \nD. नियोजन आयोगाचे अध्यक्ष\n1000. लोकसभेने ________________ पध्दतीने शिफारस केली तर, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना पदावरून कमी करता येते.\nC. फक्त लोकसभेतील 2/3 बहुमताने\nD. वरीलपैकी कोणत्याही पध्दतीने नाही\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t15671/", "date_download": "2018-05-24T14:05:39Z", "digest": "sha1:3EFPE6VRPCNGY73JPNGVOXCWNNCVXTHN", "length": 2954, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-लई भारी.....", "raw_content": "\nतुझ्या आवाजाच्या बार पेक्षा,\nबिन आवाजाचा बार लई भारी \nअश्रुधूराच्या वापरा ऐवजी,तूझा वापर व्हावा,\nहजारोंचा हॉल एका क्षणात रिकामा व्हावा \nखातोस तरी काय मिञा....\nदे ना जरा रेसेपी \nतुझ्या आवाजाच्या बार पेक्षा,\nबिन आवाजाचा बार लई भारी \nसासू येते महीना महीना जायचे नाव नसते,\nघे ना तु आपॉईंटमेंट ,\nवाटलस तर त्या साठी,थोड मानधन घे \nमिञा तुझ्या आवाजाच्या बार पेक्षा,\nबिन आवाजाचा बार लई भारी \nगर्दी असते ट्रेन मध्ये,\nतु सोबत येशील का १\nतिकीट तुझ काढील मी...\nगाडी माञ होईल खाली\nसिट सारी आपली,मग होईल लई भारी...\nतुझ्या आवाजाच्या बार पेक्षा\nबिन आवाजाचा बार लई भारी....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/kts-parents-meeting/", "date_download": "2018-05-24T13:57:16Z", "digest": "sha1:X2GGUECLS7EG257X2GM222GTWAOWIFSY", "length": 11047, "nlines": 143, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "तुमचे विचार तुमच्या मुलांमध्ये उतरावा- श्री. उत्तम सुर्वे | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nतुमचे विचार तुमच्या मुलांमध्ये उतरावा- श्री. उत्तम सुर्वे\nतुमचे विचार तुमच्या मुलांमध्ये उतरावा- श्री. उत्तम सुर्वे\nतुमचे विचार, तुमची ध्येये तुमच्या मुलांमध्ये पाहिल्यास तुमचा पाल्य निश्तितच गुणवान होईल असा विश्वास रत्नागिरी जिल्हा कोषागार अधिकारी श्री. उत्तम सुर्वे यांनी व्यक्त केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांची कोकण प्रज्ञा शोध अंतिम निवड परीक्षा नुकतीच गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने गुणवान विद्यार्थांच्या ‘पालक सभे’चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम कै. डॉ. ज. शं. केळकर सभागृह येथे संपन्न झाला. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा कोषागार अधिकारी श्री. उत्तम सुर्वे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे, प्रा. महेश नाईक, श्री. प्रसाद गवाणकर आदि मान्यवर उपस्थित होते.\nया सभेला मार्गदर्शन करताना श्री. सुर्व पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा अधिकारी घडवतात; यासाठी विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासून अशाप्रकारचे मार्गदर्शन मिळाले तर त्यांचे महाविद्यालयीन जीवनात ते आपले उद्दिष्ट तडीस नेतील. कोकण प्रज्ञा शोध परीक्षा अशा प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांचे एक छोटे मॉडेल आहे. यातूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागेल. पालकांना आपल्या पाल्याचा व्यक्तिमत्व विकास साधताना आजच्या काळात खूप छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. नवीन पीढी खूप प्रज्ञावान असून आपण त्यांना योग्य दिशा देणे क्रमप्राप्त ठरेल. पालक म्हणून आपली जबाबदारी निर्णायक असून आपण ती आनंदाने निभावली पाहिजे. आपल्या भाषणाच्या अखेरीस त्यांनी पालकांच्या काही शंकांना उत्तरे देऊन संवाद साधला.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. कोकण प्रज्ञा शोध परीक्षेची २० वर्षांची पार्श्वभूमी विषद करताना या परीक्षेचे विविध टप्पे आणि त्यांची उपयुक्तता सांगितली. तसेच महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम आणि विद्यार्थांचे हित समोर ठेऊन आयोजित केले जाणारे उपक्रम याविषयी चर्चा केली. तसेच कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांच्या निकालांची परंपरा पालकांसमोर ठेवली आणि दहावीनंतर याचा विचार करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.\nया कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. महेश नाईक यांनी केले. या पालक सभेकरिता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचे पालक, कोकण प्रज्ञा शोध परीक्षेचे विभागीय समन्वयक, शिक्षक, महाविद्यालयीन प्रध्यापक उपस्थित होते.\nयाच दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या विभागीय समन्वयकांच्या सभेचेही आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेच्या विस्ताराच्या दृष्टीने कशाप्रकारे योजनाबद्ध प्रयत्न करता येतील याविषयी चर्चा करण्यात आली. अनेक जिल्हा समन्वयकांनी आपले याबाबतचे अभ्यासपूर्ण विचार मांडले. या सभेला प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी मार्गदर्शन केले.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात पदवीदान समारंभ संपन्न\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात नेचर क्लब चा वर्धापन दिन संपन्न\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/state-cooperative-bank-state-government-108923", "date_download": "2018-05-24T14:17:10Z", "digest": "sha1:JJQLR3DD56YS5B6GDSGLLM4JBJ6NBMJ6", "length": 11499, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "State Cooperative Bank state government राज्य सहकारी बॅंकेला सरकारचीच आडकाठी | eSakal", "raw_content": "\nराज्य सहकारी बॅंकेला सरकारचीच आडकाठी\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nमुंबई - राज्य सहकारी शिखर बॅंकेचा कारभार रुळावर येत असताना राज्य सरकारने नियुक्‍त केलेल्या अतिरिक्‍त प्रशासकीय संचालक मंडळाच्या कारभाराचा अडथळा आल्याचे चित्र आहे.\nमुंबई - राज्य सहकारी शिखर बॅंकेचा कारभार रुळावर येत असताना राज्य सरकारने नियुक्‍त केलेल्या अतिरिक्‍त प्रशासकीय संचालक मंडळाच्या कारभाराचा अडथळा आल्याचे चित्र आहे.\nडबघाईस आलेल्या या बॅंकेला आर्थिक नफा मिळवून देण्यात यशस्वी झालेले अर्थतज्ज्ञ आणि विद्यमान प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी सात एप्रिलला राजीनामा दिल्याची माहिती आहे. चार एप्रिल 2015 पासून डॉ. सुखदेवे हे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून सहकारातील शिखर संस्था असलेल्या या बॅंकेचा कारभार पाहत आहेत. त्यांच्यासोबत बॅंकिंग क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ अशोक मगदूम व के. एल. तांबे यांचे प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट 2017 मध्ये राज्य सरकारने इतर तीन सदस्यांची नेमणूक करत सहा जणांचे प्रशासकीय मंडळ केले. हे नवीन तीन सदस्य थेट सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने मूळ प्रशासकीय मंडळाच्या सोबत त्यांचे मतभेद सुरू झाले होते. राजकीय नेमणूक झाल्यानंतर बॅंकेच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप वाढून धोरणात्मक निर्णयात सुखदेवे यांच्या प्रशासकीय मंडळावर दबाव येत असल्याची चर्चा सुरू होती. त्यातूनच डिसेंबर 2017 ला अशोक मगदूम व तांबे या प्रशासकीय मंडळातील दोन सदस्यांनी राजीनामे दिले होते. आता प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुखदेवे यांनीही उपनिबंधक मुंबई यांच्याकडे राजीनामा सोपवल्याची विश्‍वसनीय माहिती असून, त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अवगत केल्याचे सूत्रांनी सांगितले.\nडॉ. सुखदेवे यांचा राजीनाम्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, राज्य सहकारी बॅंकेत पुन्हा एकदा राजकीय वर्चस्ववादाचे खतपाणी सुरू झाल्याची जोरदार चर्चा आहे.\nराज्य बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रमोद कर्नाड हे 30 सप्टेंबर 2017 ला निवृत्त झाले. त्यानंतर अद्याप राज्य बॅंकेला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक नेमण्याबाबतही डॉ. सुखदेवे आणि नवनियुक्‍त संचालक यांच्यात मतभेद झाल्याची माहिती \"सकाळ'कडे उपलब्ध झाली आहे.\nडॉ. सुखदेवे यांनी \"नाबार्ड'ला पत्र पाठवून बॅंकेला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक देण्याची मागणी केली होती. मात्र, नवनियुक्‍त संचालक विद्याधर अनासकर यांनी \"नाबार्ड'ला पत्र पाठवून व्यवस्थापकीय संचालकाची आवश्‍यकता नसल्याचे कळवले. यावरूनही मूळ प्रशासकीय मंडळ व नवनियुक्‍त संचालक यांच्यात मतभेदाची दरी वाढल्याचे सांगितले जाते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-16-november-2017/", "date_download": "2018-05-24T14:09:30Z", "digest": "sha1:B2EGTT55SNFOPLDDV37YMXTL7H5LNP76", "length": 12899, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 16 November 2017- www.majhinaukri.in", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nभारताने 16 नोव्हेंबर रोजी नॅशनल प्रेस डे साजरा केला कारण प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने एक जबाबदार संस्था म्हणून काम सुरु केले होते.\nकुशमन आणि वेकफील्ड अहवालाच्या मते, दिल्लीच्या खान मार्केटने जगभरातील महाग रिटेल क्षेत्रातील जगातील 24 व्या स्थानी असलेल्या किरकोळ भागाच्या यादीत चार स्थानांची प्रगती केली आहे. न्यूयॉर्कच्या उच्च 5व्या अव्हेन्यूने या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.\nनॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकोनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) च्या मते 2017-18 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा 6.2 टक्के विकास होईल, अशी अपेक्षा आहे.\nभारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज 223 स्क्वाड्रन आणि भारतीय हवाई दलाच्या 117 हेलिकॉप्टर युनिटस एअर फोर्स स्टेशन, आदमपूर, पंजाब येथे सादर केले. भारताचे राष्ट्रपती म्हणून पदभार सोपविल्यानंतर पंजाबची त्यांची पहिली भेट झाली.\nशास्त्रीय संगीताच्या किरण घराण्यातील प्रसिध्द गायक जगदीश मोहन यांचे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.\nबॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (आयएफएफआय) पुरस्कार देण्यात येणार आहे.\nअनुभवी हिंदी कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कुंवर नारायण यांचे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.\nआंध्रप्रदेश शासनाद्वारे अनुक्रमे 2014 आणि 2016 साठी एनटीआर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते म्हणून अभिनेता कमल हासन आणि रजनीकांत यांची घोषणा केली\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उरजित पटेल यांची बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट (बीआयएस) च्या फायनान्शियल स्टेबिलिबिलिटी इन्स्टिट्युट सल्लागार मंडळासाठी नियुक्ती करण्यात आली.\nICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाद्वारे व्यवस्थापित ‘भारत 22’ एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) ने केंद्र सरकारला 8000 कोटी रुपयांची प्रारंभिक निधी लक्ष्यित केले.\nPrevious (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे ‘स्टाफ नर्स’ पदांच्या 71 जागा\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/mpf-ambarnath-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:08:11Z", "digest": "sha1:2WXB3RCYEKULZSBIEH6HGQK63TRTGISN", "length": 9843, "nlines": 123, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Machine Tool Prototype Factory Ambarnath Recruitment 2018", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(MPF) मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\nइलेक्ट्रिकल इंजिनिअर: 01 जागा\nइलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर: 01 जागा\nमॅकेनिकल इंजिनिअर: 02 जागा\nमॅकेनिकल इंजिनिअर: 04 जागा\nपद क्र.1,2 & 4: इंजिनिअरिंग डिप्लोमा\nपद क्र.3: इंजिनिअरिंग पदवी\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: वरिष्ठ महाव्यवस्थापक,मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ, जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र, पिन: 421 502\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2018\nPrevious (MMRCL) मुंबई मेट्रो रेल्वेत विविध पदांची भरती\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘वर्कमन’ पदांची भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘डिप्लोमा इंजिनिअर’ पदांची भरती\n(NCSCM) नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट मध्ये 158 जागांसाठी भरती\n(NFL) नॅशनल फर्टिलायझर्स लि. मध्ये 129 जागांसाठी भरती\n(IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 248 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑइल मध्ये ‘ज्युनिअर ऑपरेटर’ पदांची भरती\n(Mumbai Port Trust) मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 150 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://pdapune.wordpress.com/2013/01/08/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%95/", "date_download": "2018-05-24T13:30:25Z", "digest": "sha1:4LVRC5FJVJHOVJOADQ5MVIUMKUXSUK34", "length": 6094, "nlines": 73, "source_domain": "pdapune.wordpress.com", "title": "अर्धुक…. | Pdapune's Blog", "raw_content": "\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nप्रोग्रेसिव ड्रामॅटिक असोसिएशन सादर करीत आहे “अर्धुक”…\nलेखक :- डॉ. समीर मोने.\nदिग्दर्शक :- दिलीप वेंगुर्लेकर.\nदिनांक ९ जानेवारी २०१३ रोजी रात्रौ ९.३० वा.\nस्थळ :- ज्योत्स्ना भोळे सभागृह , उद्योग भवन ‘डी’ ,\nहिराबाग गणपती जवळ, टिळक रोड.\nPosted in प्रवर्ग नसलेले\n< Previous नवीन नाटक अर्धुक\nNext > नवीन नाटक “निर्मलग्राम”..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nराज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए \nAanand Chabukswar Theatre Workshop झाडे - मातीच्या मनातील कविता नवीन काय चालू आहे नवे नाटक पीडीए पुणे पीडीए शिबिर मराठी नाटक करणारे आम्ही राज्य नाट्य स्पर्धा लॉस्ट सोनाटा सख्खे शेजारी सख्खे शेजारीमधली गाणी सहस्रचंद्रदर्शन\n२००८ च्या पेशवाई कार्यक्रमातील मराठी एकता गीत \n२००७ च्या पेशवाई कार्यक्रमातील तात्या टोपे यांचा पोवाडा \nAgra Fort Ajmer Drama Tour jaipur jamshedpur jodhpur Kota maharashtra mandal Marathi language Marathi Theatre No News is good news PDA PDA Pune Progressive Dramatic Association Sai Paranjape Sakhkhe Shejaare Sakkhe Shejari Taj Theatre अजमेर आग्रा फोर्ट आनंद चाबुकस्वार आशिष आशिष वझे ए क स्टुडिओ केदार आठवले कोजागिरी पोर्णिमा गणेशोत्सव गणेशोत्सव दौरा जयपूर जोधपूर डॉ. जब्बार पटेल डॉ. श्रीराम लागू तयार व्हायला गेली बायको ताज तालमीचे फोटो तालीम दिलीप वेंगुर्लेकर दौरा दौरा बातमीपत्र नागपूर नाटक का करतो पर्वती पानिपत १७६१ पीडीए पीडीए. Jaipur पीडीए दौरा पेशवाई प्रथमेश पराशर प्रदीप फाटक प्रदीप वैद्य प्रशांत कुलकर्णी प्रश्न प्रसाद दाबके प्रियल साठे बीना जंक्शन मस्त प्रयोग महाराष्ट्र मंडळ माधव थत्ते मृत्युंजयेश्वर मेघना वैद्य मोहित टाकळकर रंगीत तालीम राजस्थान राज्य नाट्य स्पर्धा रायपूर विशाल मोघे शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी शोकपर्व श्रीराम खरे सई परांजपे सख्खे शेजारी सख्खे शेजारी मधली गाणी सहस्रचंद्रदर्शन स्नेहा निर्मल\nअशी पांखरे येती .. इथे येणारे प्रवासी ..\n8,496 इतक्या भेटी झाल्या आजवर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/amit_mirgal_awarded_vidyavachspati/", "date_download": "2018-05-24T13:28:38Z", "digest": "sha1:3HIUAYZKGFLCGE62ONNCBXKHTXFU5SU6", "length": 7067, "nlines": 140, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी अलीकडेच प्रदान करण्यात आली. त्यांच्या ‘इकोलोजीकल स्टडिज इन अॅटीअॅरीस टॅक्स्सीकॅरिया, सालाशिया चायनेनसीस अॅड सराका अशोका इन कोकण रिजन ऑफ महाराष्ट्र’ या प्रबंधाला शिवाजी विद्यापीठाने मान्यता दिली आहे. या अभ्यासात त्यांनी चांदकुडा, सप्तरंग आणि सीता अशोक या कोकणातील अतिशय दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि परिस्थितीकिविषयक संशोधन केले आहे. या संशोधनासाठी त्यांना डॉ. सी. बी. साळुंखे, कृष्णा महाविद्यालय, रेठरे यांचे मार्गदर्शन लाभले.\nश्री. अमित मिरगल सध्या वनस्पतीशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे कार्यरत आहेत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी प्रा. मिरगल यांच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://amravati.gov.in/mr/", "date_download": "2018-05-24T13:55:07Z", "digest": "sha1:TQAL4FJBSHF5QGJM7K6Q3GBWEKWCYVPG", "length": 9265, "nlines": 166, "source_domain": "amravati.gov.in", "title": "अमरावती जिल्हा | अमरावती जिल्ह्याचे अधिकृत वेबसाईट", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nसंत आणी महापुरुषांची भुमि\nअमरावतीचे प्राचीन नाव ‘उदुंबरावती ’ याचे प्राकृत नाव ‘उमरावती’ आणी अमरावती हे नाव अनेक शतकापासुन आहे. अमरावतीला प्राचीन अंबादेवी मंदीर आहे त्यापमुळे अमरावती नाव आहे असा समज आहे. अमरावतीला प्राचीन शिलालेख आहेत ते ही १०९७ मध्येर भगवान आदीनाथ आणी भगवान रिशबनाथ यांचे संगमरवरी दगडाचे पुतळे उभारले आहेत.१३ व्या शतकामध्येय गोविदंप्रभुनी अमरावतीला भेट दिली. याच काळात वरहद हा देवगिरीचा हींदुराजा (यादव)च्याय नियमानुसार राहत होता. १४ व्याि शतकामध्येा अमरावतीचे काही लोक अमरावती सोडुन गुजरात आणी माळवा या भागात स्थायईक झाले. अमरावतीचे स्था निक लोक काही काळा नंतर परत अमरावतीला आले. १६ व्या शतकामध्ये. औरंगपुरा ( आत्तााचा साबणपुरा) कडुन जुम्माी मशिद बादशहा औरंगजेबास भेट म्हणुन दिले. १७२२ मध्ये छत्रपती शाहु महाराज अमरावती आणी बडनेरा येथे राणोजी भोसले यांना भेटले. जेव्हाा अमरावती भोसले की अमरावतीला म्हरणुन ओळखत होते.अमरावतीची पुर्नबांधणी आणी भरभराठी राणोजी भोसले यांनी देवगाव आणी अजंनगाव सुर्जी चा तह आणी गावीलगडचा विजय (चिखलद-याचा किल्लाा) झाला तेव्हाद केली. ब्रिटीश जनरल ऑथर वेलस्ली चा अमरावती येथे कॅम्पज अमरावती . अधिक वाचा …\nमौजे – रसुलापूर इंटरचेंज , नमुना-3 नोटीस\nमौजे- चिखली वैद्य, नमुना-3 नोटीस\nइ – निविदा सुचना (दुसरी वेळ)\nई- लिलाव सूचना क्रमांक-१ स-२०१८-२०१९\nमौजे – रसुलापूर इंटरचेंज , नमुना-1 नोटीस\nजिल्हाधिकारी अमरावती अभिजीत सुधाकर बांगर\nनागरिकांचा कॉल सेंटर - 155300\nबाल हेल्पलाइन - 1098\nमहिला हेल्पलाइन - 1091\nक्राइम स्टापर - 1090\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 24, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.missionmpsc.com/", "date_download": "2018-05-24T14:03:28Z", "digest": "sha1:PS3S26YL6OKTX523JXB63G3HMSAW7DSE", "length": 14604, "nlines": 318, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "MPSC Exam Preparation | Misison MPSC", "raw_content": "\nMPSC च्या नवीन संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज कसा करावा \nMPSC च्या नवीन संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अनेकांना अडचण येत असल्याने खास त्यांच्यासाठी 'स्टेप बाय स्टेप' मार्गदर्शन. यानंतरही काही अडचण असल्यास ...\nराज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सूची : दत्तात्रय भिसे सर\nसहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे सरांनी MPSC Rajyaseva Prelims 2008 परीक्षेसाठी सुचवलेली पुस्तक सूची पेपर- 1 Lucent General Knowledge Book इतिहास ...\nराज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी\nनुकतीच झालेली राज्यसेवा Mains आणि त्यानंतरचा अतिशय गरजेचा असा सुट्टीचा एक आठवडा संपत आल्यामुळे बऱ्याच लोकांचा मोर्चा परत prelim च्या ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Rajyaseva Pre 2018 करिता नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. विविध 8 पदांकरिता एकूण 69 जागांसाठीची हि ...\nMPSC च्या संकेतस्थळावरील चुकीची माहिती कशी बदलावी\nएमपीएससीच्या संकेतस्थळावरील नोंदणी करतांना काही माहिती अनवधानाने चुकीची भरली गेली. परंतु तिथ एडीटचा ऑप्शन नसल्याने चुकीने भरलेली माहिती पुन्हा कशी अपडेट करावी\nMPSC च्या नवीन संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज कसा करावा \nएम.पी.एस.सी.च्या नवीन संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अनेकांना अडचण येत असल्याने खास त्यांच्यासाठी 'स्टेप बाय स्टेप' मार्गदर्शन. यानंतरही काही अडचण असल्यास कॉमेंटमध्ये तुमची समस्या नोंदवा. आम्ही लवकरात लवकर तुम्हास मदत करू.\n[PDF] महाराष्ट्राची आर्थिक पाहणी – 2017-18\nदेशाच्या आर्थिक पाहणीच्या धर्तीवर राज्याचीही आर्थिक पाहणी राज्य अर्थसंकल्पाच्या आधी सादर केली जाते. स्पर्धा परीक्षा देताना अचूक आकडेवारी व तथ्ये यांची गरज असते. ती...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार्‍या राज्यसेवा परीक्षेतील अर्थशास्त्र / भारतीय अर्थव्यवस्था हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे.\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nभारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था\nलग्नानंतर चार महिन्यातच वीरमरण आलेल्याच्या शहीदाची वीरपत्नी झाली उपशिक्षणाधिकारी\nपोलिसाने कानाखाली मारल्यानंतर फळविक्रेता तरुण जिद्दीने बनला पोलीस उपनिरीक्षक\nअंधत्वावर मात करत सागर एमपीएससीच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत प्रथम\nमुंबईतील झोपडपट्टीत राहणारा तरुण बनला इस्त्रोत शास्त्रज्ञ\nबांगड्या विकणारा झाला आयएएस अधिकारी\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\n१३ मे २०१८ रोजी घेण्यात आलेल्या PSI, STI, ASO Combined पूर्व परीक्षेची उत्तर तालिका आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे.\n१३ मे २०१८ रोजी घेण्यात आलेल्या PSI, STI, ASO Combined पूर्व परीक्षेची उत्तर तालिका आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे.\nस्पर्धा परीक्षांमध्ये अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग\nराज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सूची : दत्तात्रय भिसे सर\nMPSC राज्यसेवा CSAT ची तयारी कशी करावी\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 605 जागांसाठी भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये 765 जागांसाठी भरती\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात विविध पदांची भरती\n[Video] मुलाखत कशी द्यावी\nमुलींमध्ये प्रथम आलेल्या रोहिणी नऱ्हे यांची मुलाखत\nविश्वास नांगरे-पाटील यांचे काही प्रेरणादायी व्हिडीओ\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-05-24T14:00:18Z", "digest": "sha1:X2QKQXYAROIHYLJ2IHVNAXKIPO4NT6XJ", "length": 7494, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोरिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकोरिया (कोरियन: 한국) हा पूर्व आशियामधील एक भूभाग आहे जो सध्या उत्तर व दक्षिण कोरिया ह्या दोन सार्वभौम देशांमध्ये विभागला गेला आहे. कोरियन द्वीपकल्पावर वसलेल्या कोरियाच्या वायव्येस चीन तर ईशान्येस रशिया देश आहेत. आग्नेयेस प्रशांत महासागराचे कोरिया सामुद्रधुनी व जपानचा समुद्र कोरियाला जपानपासून वेगळे करतात. कोरियाच्या दक्षिणेस पूर्व चिनी समुद्र आहे.\nप्रागैतिहासिक काळापासून लोकजीवन असलेल्या कोरियावर सुरूवातीच्या काळात चीनी संस्कृतीचा मोठा पगडा होता. प्राचीन कोरियावर इ.स. पूर्व ५७ ते इ.स. ९३५ दरम्यान सिल्ला, इ.स. १३९२ पर्यंत कोर्यो तर इ.स. १३८८ ते इ.स. १८९७ सालापर्यंत चोसून ह्या साम्राज्यांची सत्ता होती. १९व्या शतकाच्या अखेरीस जपानी साम्राज्याने कोरियावर कब्जा केला व कोरियाला एक मांडलिक राष्ट्र बनवले. तेव्हापासून दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीस जपानच्या पराभवापर्यंत कोरिया साम्राज्यवादी जपानच्या ताब्यात होता.\n१९४५ साली अमेरिका व सोव्हियेत संघाने कोरियाची फाळणी करण्याचे निश्चित केले व ३८ रेखांशाला धरून कोरियाचे दोन तुकडे करण्यात आले. उत्तरेला सोव्हियेत संघाच्या पाठिंब्यावर कम्युनिस्ट तर दक्षिण भागात अमेरिकेच्या पाठिंब्यावर भांडवलशाही देशांची स्थापना झाली.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१६ रोजी २३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://manmanasitmajhya.blogspot.in/", "date_download": "2018-05-24T13:20:24Z", "digest": "sha1:HZYK7XPTEUGAK3WJVRW7QSKP54TNHR2M", "length": 3449, "nlines": 64, "source_domain": "manmanasitmajhya.blogspot.in", "title": "Manmanasitmajhya", "raw_content": "\nकुणी दाद द्यावी म्हणून कुणी लिहीत नाही\nकुणी टाळी द्यावी म्हणून कुणी गात नाही\nकारण लिहिणं आणि गाण\nहेच असत त्यांचं जगणं\nअसं जगणं काय असत\nहे फक्त त्यांनाच कळत\nधावणार्‍या काळाला थांबवू नकोस\nवाढणार्‍या वयाला अडवू नकोस\nकारण ते तुझ्या हातात नाही\nपण काळजातल्या उर्मीला जपून ठेव\nपण तुझी भाळून जायची उर्मी मात्र\nआहे तशीच राहू दे\nकधीतरी गळायच म्हणून फुलाने फुलायच च नाही का\nकधीतरी मावळायच म्हणून सूर्याने उगवायचच नाही का\nकधीतरी निखळायच म्हणून तार्‍याने चमकायचच नाही का\nकधीतंरी जळायच म्हणून कुणी प्रेम करायचच नाही का\nकधीतरी मरायच म्हणून माणसाने जगायचच नाही का\nफूल जेव्हा फुलत असत\nतेव्हाच त्याला पाहून घ्यावं\nतुमच्या आमच्या कथेत फक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/central-bank-of-india-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:07:21Z", "digest": "sha1:K5HIZVTAVM23DNPKHAM3RQMJYLM72ZLS", "length": 9822, "nlines": 119, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Central Bank of India Recruitment 2018- www.centralbankofindia.co.in", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ‘सुरक्षा अधिकारी’ पदांची भरती\nशैक्षणिक पात्रता: i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) कॅप्टन ऑफ रँपचे माजी कमिशन ऑफिसर किंवा भारतीय लष्करामध्ये कमीत कमी 5 वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल किंवा पॅरा मिलिटरी दल यांच्यात समकक्ष रँक\nवयाची अट: 31 ऑक्टोबर 2017 रोजी 45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट,OBC:03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nपरीक्षा(Online): 28 जानेवारी 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जानेवारी 2018\nPrevious दिल्ली पोलीस दलात ‘मल्टी टास्कींग स्टाफ’ पदांच्या 707 जागांसाठी भरती\nNext (AOC) आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 818 जागांसाठी भरती\n(Saraswat Bank) सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती\nसाउथ इंडियन बँकेत 166 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांची भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत ‘डेप्युटी मॅनेजर & मॅनेजर’ पदांची भरती\n(CanFin Homes) कॅन फिन होम लिमिटेड मध्ये 125 जागांसाठी भरती\nBOB फायनान्शिअल सोल्यूशन्स लि. मध्ये 590 जागांसाठी भरती\n(ESAF Bank) इसाफ स्मॉल फायनान्स बँकेत 3000 जागांसाठी मेगा भरती\n(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 785 जागांसाठी भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.mahindratractor.com/marathi/tractor-mechanisation-solutions/implements/bucket-scrapper", "date_download": "2018-05-24T13:27:52Z", "digest": "sha1:G25XXRSX5RGD4T6YRNCCGGDGGRN6X5EU", "length": 12779, "nlines": 249, "source_domain": "www.mahindratractor.com", "title": "Bucket Scrapper | Agricultural Implements | Farm Equipment | Mahindra Tractors", "raw_content": "\nट्रॅक्टर औजारे ट्रॅक्टर्सचीतुलना करा ट्रॅक्टर किंमत एक्सेसरीज\nमहिन्द्रा युवराज 215 NXT\nअर्जुन नोवो 605 डीआय-आय-4डब्ल्यूडी\nमहिन्द्रा 255 DI पॉवरप्लस\nमहिन्द्रा 275 डीआय ECO\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nमहिन्द्रा 275 डीआय TU\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-आय\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS\nअर्जुन नोव्हो 605 Di I एसी कॅबिनसह\nमहिन्द्रा 555 डीआय पॉवरप्लस\nमहिन्द्रा युवो 265 DI\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिंद्रा युवो 575 DI\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-एमएस\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिन्द्रा युवराज 215 NXT\n21 ते 30 एचपी\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिन्द्रा 255 DI पॉवरप्लस\n31 ते 40 एचपी\nमहिन्द्रा युवो 265 DI\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nमहिन्द्रा 275 डीआय ECO\nमहिन्द्रा 275 डीआय TU\n41 ते 50 एचपी\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिंद्रा युवो 575 DI\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-एमएस\n50 एचपी हून अधिक\nअर्जुन नोवो 605 डीआय-आय-4डब्ल्यूडी\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-आय\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS\nअर्जुन नोव्हो 605 DI I एसी कॅबिनसह\nमहिन्द्रा 555 डीआय पॉवरप्लस\nपडलिंग विथ फुल केज व्हील\nपडलिंग विथ हाफ केज व्हील\nरायडिंग टाइप राइस प्लँटर\nवॉक बिहाइंड राइस ट्रान्सप्लँटर\nसीड कम फर्टलायझर ड्रील\nट्रॅक्टर माउंटेड कंबाइन हार्वेस्टर\nक्षेत्र आणि प्लँड कार्यालये\nफॉर्म सबमिट केला गेला आहे.\nमहिन्द्रा बकेट स्क्रेपर हे ट्रॅक्टरवर बसवेले औजार आहे ज्याचा वापर असमान जमीन खरवडण्यासाठी आणि ती समान पातळीत आणण्यासाठी केला जातो. हे औजार जमीन एका पातळीत आणून जमिनीची धूप थांबवण्यात मदत करते आणि संपूर्ण क्षेत्रासाठी समान सिंचनाची सुद्धा खात्री करते.\nकृपया वैध मोबाइल नंबर प्रविष्ट करा\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nराज्य निवडा अंदमान &निकोबार बेट आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर झारखंड कर्नाटक केरळ लक्षद्वीप मध्यप्रदेश मध्यप्रदेश मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्कीम तामिळनाडू त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तरांचल पश्चिम बंगाल\nमोबाइल फोनचा प्रकार मालकीचा वैशिष्ट्य फोन स्मार्ट फोन\nमोबाइल वर इंटरनेट कनेक्शन होय नाही\nमी खालील 'रिक्वेस्ट इन्फर्मेशन' बटणावर क्लिक करून मान्य करतो की मी माझ्या ट्रॅक्टर औजारांच्या खरेदीत मला मदत करण्यासाठी माझ्या 'मोबाइल' वर महिन्द्रा किंवा तिच्या भागीदारांकडून एखाद्या कॉलसाठी स्पष्टपणे विनंती करत आहे.\nटीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.\nहे औजार दणकट आणि मजबूत आहे, सपाटीकरणाच्या कामसाठी सोयीस्कर आणि त्यामुळे कामात उत्कृष्ट कार्यक्षमता देते.\nकमी खर्चिक आणि अवजड स्वयंचलित स्क्रॅपर्सपेक्षा ट्रक्टर्सच्या नियंत्रणांमार्फत चालवणे सोपे.\nफ्रेम 125 x 65 mm चॅनेल आणि 100 x 100 मिमी चौरस बॉक्स\nसर्व मिळून रुंदी 2020 mm\nसर्वमिळून लांबी 2600 mm\nसर्व मिळून उंची 1500 mm\nस्क्रेपरची रुंदीh 1800 mm\nस्क्रेपरची लांबी 880 mm\nब्लेड 120 X 10 mm उच्च कार्बन\nअंदाजे वजन 820 किग्रा..\nमहिन्द्रा ट्रॅक्टर मॉडेल्स अधिक चांगली ओढण्याची शक्ती देऊ करतात आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यात मदत करतात.\nअचानक भार वाढण्याच्या परिस्थितीत, महिन्द्रा ट्रॅक्टर मॉडेल्समधील एडीडीसी वैशिष्ट्य़ औजार आपोआप उचलते आणि कष्ट कम करण्यात मदत करते.\nट्रॅक्टरच्या नियंत्रणामार्फत चालवण्यास सोपे.\nफोटो \\ व्हिडिओ गॅलरी\n© 2014 सर्व हक्क सुरक्षित\nट्रॅक्टर औजारे राइजच्या गोष्टी शेती माहिती डीलर लोकेटर साइटमॅप ट्रॅक्टर किंमत\nटोल फ्री क्रमांकः 1800 425 65 76", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2008/06/blog-post_6267.html", "date_download": "2018-05-24T13:28:05Z", "digest": "sha1:4I22ZJLCF4TI4WHTCX4HTJIN435QYYTY", "length": 6305, "nlines": 89, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: अध्याय दोन - शोधन", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nअध्याय दोन - शोधन\n काय बोलावे नियतीला ॥\nमाझे शेवटचे वर्ष विद्यालयिन कित्येक वाया गेले दिन \nदिसलाही नाही मजला मीन \n कैक सुंदर सुंदर चेहरे \nपरि हिच्यापरी न दुसरे \nपण तो सुंदर चेहरा एक मास मज दिसला न जरा \nमित्र सांगती \"कशास झुरा\" त्या एका चेहऱ्यापायी ॥\n किमया हिच्या चेहऱयाची ॥\nशेवटी मी केला ’पण’ \nगड्यांस म्हटले \"सर्व जण\" शोधा हिला मजसाठी\" ॥\n मजसाठी त्या पाखराचा ॥\nकुठे येते काय करते किती वाजता घर गाठते \nधन्य धन्य ते सांगाती \n जागले अपुल्या दोस्तीला ॥\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय चार - ओळख\nअध्याय तीन - सांगे कवतिक\nअध्याय दोन - शोधन\nअध्याय एक - सुदिन\nहा छंद जिवाला लावी पिसे....\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://hridayachebol.blogspot.com/2008/06/blog-post_9752.html", "date_download": "2018-05-24T13:25:07Z", "digest": "sha1:H6CUUGJGXUQYFC226LZLDWJX7UGAKZQ6", "length": 13767, "nlines": 102, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: हा छंद जिवाला लावी पिसे....", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nहा छंद जिवाला लावी पिसे....\nएक लहान बाळ असतं. ते २-३ महिन्यांच असतं तेव्हा ते उपडं व्हायला बघत असतं. आईच्या किंवा आणि कोणाच्या मदतीने एकदा ते उपडं झालं कि त्याला सारखा, उपडं व्हायचाच नाद लागतो. अजुन ३-४ महिन्यांनी ते सरपटत पुढे जायला लागतं मग सारखं तेच वयाच्या ९-१०व्या महिन्याला ते रांगायला लागतं मग सारखं रांगणंच. रांगता रांगताच पळत ते मस्ती आली कि वयाच्या ९-१०व्या महिन्याला ते रांगायला लागतं मग सारखं रांगणंच. रांगता रांगताच पळत ते मस्ती आली कि मग कशा कशाचा आधार घेऊन उभं राहातं आणि वर्षा-दीडवर्षाचं होइपर्यंत चालु लागतं. मग सारखा चालायचाच नाद मग कशा कशाचा आधार घेऊन उभं राहातं आणि वर्षा-दीडवर्षाचं होइपर्यंत चालु लागतं. मग सारखा चालायचाच नाद लहान बाळाच्या ह्या मानसिक अवस्थेसारखीच माझी अवस्था झाली आहे सध्या.....\nजवळ फावला वेळ पुष्कळ आहे. त्यामुळे मी अखंड online असतो. सतत ऑर्कट, ym आणि gtalk ह्या तिघांच्या जोडीला blogger.com हि चालूच. कारण , मी भले तारेवर असलो तरी समोरपण कोणीतरी तारेवर असायला हवं. तारेबाहेर असलेल्या किती जणांना तारेबाहेरचा निरोप धाडणार मग काय, एकटा बसून blogger वर अशी खर्डेघाशी करत बसतो. काय लिहायचं मग काय, एकटा बसून blogger वर अशी खर्डेघाशी करत बसतो. काय लिहायचं हा सर्वात मोठा प्रश्न असल्याने तारेवरची कसरत चालूच असते. कारण मी काही फार छान लेखक नाही. उगाच काहीतरी लिहायचं म्हणून लिहितो.\nकधी वाटतं राजकारणावर तिखट शब्दात लिहावं. राजकारण्यांना शिव्यांची लाखोली वाहावी. पण लाखो शिव्या संपून ; संगीतात जसे मिश्र राग असतात ; तश्या लाखो शिव्यांच permutation-combination करुन बनवलेल्या मिश्र शिव्याही संपतात. आणि तेवढी विशेषणही त्या राजकारण्याला नीट व्यक्त करत नाहीत असं वाटतं आणि तो राजकारणी खुप महान आहे असं जाणवू लागतं.\nकधी अस वाटत, एखादा विषय निवडायचा, त्यासंदर्भात google वर जोरदार search मारायचा. येणाऱ्या प्रत्येक link वर टिचकी मारून सगळी माहिती गोळा करायची. थोडं इकडून, थोडं तिकडून असं एकत्र करून त्याची मिसळ करून इथे, ब्लॉगवर लिहायचं पण जन्मजात आळस, सातत्याचा अभाव, आणि वाचन करताना येणारी झोप ह्या त्रिरिपुंचा प्रभाव इतका असतो, की ठरवल्याप्रमाणे काहीच होत नाही.\nमध्येच कधीतरी देव, भक्तिमार्ग, तत्त्वज्ञान आदी रुक्ष विषयावर मथळा लिहावासा वाटतो. पण माझ्या वयाचा अंदाज घेता, आणि त्याविषयातील अल्पमती असल्याची जाणिव होताच, असा blogger.com चा दुरुपयोग करू नये असं वाटू लागतं. आणि देवाबद्दल लिहायचं तरी काय हाही मोठा प्रश्न असतो. कोणत्या देवाबद्दल लिहावं हाही मोठा प्रश्न असतो. कोणत्या देवाबद्दल लिहावं शिवाय भक्तिमार्गावर ज्ञानेश्वर, तुकारामांनी एवढ लिहून ठेवलंय की आपला post म्हणजे, काजव्याने सूर्यापुढे आपल्या प्रकाशाची शेखी मिरवण्यासारखं आहे. त्यामुळे तो विषय तिथेच बारगळंला.\nकधी कधी आपल्या हातून आजपर्यंत काय काय चुका झालेल्या आहेत त्याचा एक आढावा इथे घ्यावा, अस वाटतं. आपल्या आगाऊ, खडूस, माजोरी बोलण्यामुळे कोण कोण दुखावलं गेलंय, किती जणांशी आपण हरामखोरी केलीये, शाळेत कित्येकांना उगाच बदडलंय. जिममध्ये आपल्या वेंधळेपणामुळे, दोघा-तिघांच्या हातावर ५-६ किलोची प्लेट पडली आहे त्याचा पश्चात्ताप वगैरे आठवणी येऊ लागतात आणि त्या लिहाव्याश्या वाटतातं. पण गेले ते दिन गेले, आता त्याची आठवण परत परत कशाला म्हणून तो विषय बाजुला राहतो.\nआपल्या झकास मोबाईलच्या कॅमेऱ्यातुन आजवर कित्येक बोलकी चित्र निघाली आहेत. एकदा ती सगळ छायाचित्र इथे upload करून, आपल्या फोटोग्राफीचं दर्शन blogger वासियांना घडवावं असं वाटतं. पण मगाशी म्हणल्याप्रमाणे, माझ्याबरोबरच जन्माला आलेला आळस(हे माझ्या जुळ्या भावाच वगैरे नाव नाही, कारण मल जुळं भावंडं नाही). मोबाईल PC ला जोडणं हे मला खुप कंटाळवाण काम वाटतं. त्यामुळे ते फोटु इथे येणं मुश्कील आहे.\nकधी कधी एखादी कविता, ३-४ चारोळ्या असं काहीसं लिहावसं वाटतं. पण कविता आपल्याला सुचत नाहीत. एखादी सुचलीच तर ट ला ट, ते ला ते असं जुळवू शकेनही. अर्थाचं आपल्याला नाही माहिती. तो ज्याचा त्याने लावून घ्यायचा. आणि आपल्याला विचारायचा नाही. मुक्तछंदातल्या कवितेला मी कविता मानतंच नाही. प्रत्येक वाक्य नवीन ओळीवर लिहिणं म्हणजे मुक्तछंद असा माझा आता समज झालेला आहे.\nकधी वाटतं, एक post होऊन जाऊ दे तिच्यासाठी\nअसली काहीतरी विचारांची साखळी मनात सुरु होते आणि आपल्या ब्लॉगवर अजुन एका post ची कधी भर पडते ते समजतही नाही. खरंच असा कसा हा छंद\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nअध्याय चार - ओळख\nअध्याय तीन - सांगे कवतिक\nअध्याय दोन - शोधन\nअध्याय एक - सुदिन\nहा छंद जिवाला लावी पिसे....\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nagpur-view.blogspot.com/2012/03/dont-break-traffic-rules.html", "date_download": "2018-05-24T13:52:22Z", "digest": "sha1:DOL3AYW26TVP5MITBEDFJ3SWWFLYU7BY", "length": 12131, "nlines": 134, "source_domain": "nagpur-view.blogspot.com", "title": "Nagpur View: मोबाईलवर बोलणे , सिट बेल्ट न बांधणे , हेल्मेट न घालणे, सिग्नल तोडणे दोन वर्षे कैद, सोबत रोख दंड ( Dont Break Traffic Rules )", "raw_content": "\nमोबाईलवर बोलणे , सिट बेल्ट न बांधणे , हेल्मेट न घालणे, सिग्नल तोडणे दोन वर्षे कैद, सोबत रोख दंड ( Dont Break Traffic Rules )\nदारूच्या नशेत वाहन चालविताना पकडल्या जाणार्‍या सर्वांना एकाच प्रमाणात दंड व शिक्षा न करता त्या व्यक्तिने ढोसलेल्या मद्याच्या प्रमाणानुसार त्याला जास्तीत जास्त दोन वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा देण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.\nपंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोटर वाहन कायद्यातील ज्या प्रस्तावित सुधारणांना मंजुरी दिली गेली त्यात ड्रंकन ड्रायव्हिंगसाठीच्या शिक्षेत जरब बसेल अशी वरीलप्रमाणे वाढ करण्याचाही समावेश आहे. मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिल्याप्रमाणे कायद्यात दुरुस्ती करण्यासंबंधीचे विधेयक आगामी अर्थसंकल्पीय अधिवेश्नात राज्यसभेत मांडण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.\nभारतात दरवर्षी अंदाजे दीड लाख लोक रस्ते अपघातांत मरण पावतात व आणखी काही लाख अयुष्यभरासाठी अपंग होतात. दारुच्या नशेत वाहन चालविणे, मोबाईल फोनवर बोलत असताना वाहन चालविणे, सीट बेल्ट न बांधता व हेल्मेट न घालता वाहन चालविणे आणि वेग र्मयादेची बंधने न पाळता बेफाम वेगाने वाहन चालविणे ही भारतातील रस्ते अपघातांची व त्यात होणार्‍या मोठय़ा जीवितहानीची प्रमुख कारणे आहेत.\nत्यामुळे वाहतूक नियमांच्या अशा प्रकारच्या उल्लंघनांना अधिक कडक शिक्षा केल्या तर या कारणांमुळे होणार्‍या अपघातांना आळा बसू शकेल या विचाराने कायदा दुरुस्ती करून सध्याच्या शिक्षा अधिक कडक करण्याचा प्रस्ताव आहे.\nएक तर काही वाहतूक गुन्ह्यांसाठी असलेली शिक्षा व दंड वाढवून किंवा एकच गुन्हा वारंवार करणार्‍यांना नंकरच्या गुन्ह्यांसाठी चढत्या भाजणीने कडक शिक्षा करून कायद्याची जरब बसविण्याचा विचार आहे.\nमंत्रिमंडळाने आज संमत केलेल्या कायदा दुरुस्तीस संसदेनेही मंजुरी दिल्यावर त्या देशभर लागू होतील.\nपहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड.\nपुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड ५,000 रुपये.\nसिट बेल्ट न बांधणे\nपहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड.\nपुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड १,५00 रुपये.\nपहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड १,५00 रुपये.\nपहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड १,५00 रुपये.\nपहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड ५,000 रुपये.\nउद्यापासून नवे कर लागु होणार आणखी पेट्रोल ३ रु. मह...\nभारतीय विद्यार्थ्याला फसबूक ने १ कोटी ३४ लाखांचं ऑ...\nग्राहकों का ब्यौरा कैनरा बैंक के एटीएम से हाईटेक च...\nगुढीपाडवा व नूतन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा - शुक्रव...\nविद्यार्थियों के पैसे से साहूकारी ( Gombeen from t...\nऔद्योगिक शहर बने नागपुर, तीन दिवसीय इंडस्ट्रियल एक...\nबेकाबू स्टार बस ने दो को कुचला ( The wild star bus...\nसीमा अख्तर के नाम दूसरा स्वर्ण ( Seema Akhtar got ...\nमोबाईलवर बोलणे , सिट बेल्ट न बांधणे , हेल्मेट न घा...\nमतदार यादी मधुन नाव शोधण्यासाठी सहाय्य Find to help Name from Voter List एस एम एस वापरुन नाव शोधण्यासाठी सहाय्य Help to use SMS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8,_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-05-24T14:05:59Z", "digest": "sha1:QPAJVU64SSVUSXB47Y2O2EEQ3EMLPMM3", "length": 5090, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नीस, सर्बिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख सर्बियातील शहर नीस याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नीस (निःसंदिग्धीकरण).\nक्षेत्रफळ ५९७ चौ. किमी (२३१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ६४० फूट (२०० मी)\n- घनता ४२० /चौ. किमी (१,१०० /चौ. मैल)\nनीस हे सर्बिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. नीस हे बाल्कन प्रदेशामधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/south-eastern-railway-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:09:26Z", "digest": "sha1:7RWQAOPTBHKBRHFRVJCFINUCVGOSGWNM", "length": 9592, "nlines": 119, "source_domain": "majhinaukri.in", "title": "South Eastern Railway Recruitment 2018 - 1785 Trades Apprentice Posts", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(South Eastern Railway) दक्षिण पूर्व रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 1785 जागा\nशैक्षणिक पात्रता: i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI\nवयाची अट: 01 जानेवारी 2018 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]\nनोकरी ठिकाण: कोलकत्ता (पश्चिम बंगाल)\nसूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जानेवारी 2018\nPrevious (Mahatransco) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ‘तांत्रिक कर्मचारी’ पदाच्या 70 जागा\nNext (Western Naval Command) वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे 168 जागांसाठी भरती\n(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘डिप्लोमा इंजिनिअर’ पदांची भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018 [Reminder]\n(NCSCM) नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट मध्ये 158 जागांसाठी भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balala-kajal-lavne-yogy", "date_download": "2018-05-24T13:47:44Z", "digest": "sha1:BO5EX5F5BYY7LDJZ2IAAHQOULSLWMVX3", "length": 8747, "nlines": 221, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाला काजळ लावणे योग्य की अयोग्य ? - Tinystep", "raw_content": "\nबाळाला काजळ लावणे योग्य की अयोग्य \nभारतामध्येच बाळांना काजळ लावले जात असते. डोळ्यात काजळ भरल्यानंतर तुम्ही किती सुंदर दिसू लागतात. कोणत्याही कार्यक्रमात स्त्री जेव्हा जाते तेव्हा ती नक्कीच काजळ भरून जात असते. आपल्याकडे लग्नात मुलं-मुलींना काजळ भरवत असतात. तसेच लहान बाळांनाही काजळ भरवतात आणि ते चांगलेच आहे. पण आता बऱ्याच नवीन मातांना आता काजळ भरवणे जुनाट वाटते. नाही तेव्हा ह्या ब्लॉगममधून बाळांना काजळ भरण्याचे फायदे तुम्हाला सांगणार आहोत.\n१) काजळ चांगल्या कंपनीचे असावे. कारण काजळ हे शुद्ध आणि निर्जंतुक असायला हवे. डोळे खूप नाजूक असतात आणि लहान बाळांना त्रास होणार नाही ह्याची दक्षता घ्या.\n२) आणि जर तुम्ही घरीच काजळ बनवत असाल तर ते उत्तम आहे. घरचे काजळ बनवले शुद्ध व निर्जंतुक असेल.\n३) घरी काजळ कसे बनावता येईल :\n१. एरंडेल तेलात कापसाची वात बुडवायची त्यातून दिवा पेटवायचा.\n२. नंतर त्यातून निघणाऱ्या ज्योतीवर तांब्याचे ताम्हण ठेवायचे. आणि ह्या ताम्हणात पाणी घ्यायचे. पाणी थंड राहते. ज्योत गर ताम्हणाला चिकटली असल्याने खाली भरपूर काजळी जमा होते. हीच काजळी तुमचे हात स्वच्छ असतील तर एका डब्यात भरून त्यात एरंडेल तेल मिसळून द्यावे. हे काजळ तयार झाले असते. आणि बाळाला तुम्ही लावू शकता.\n४) एरंड तेल डोळ्यांना हितकारक आहे. आणि त्यात तांब्याचा संस्कार होत असल्याने ते काजळ औषधीयुक्त गुणधर्माने तयार होऊन गेलेले असते.\n५) काजळ लावताना व्यवस्थित लावा जेणेकरून बाळाला त्रास होणार नाही. कारण बऱ्याच सांगतात की, बाळ काजळ लावूच देत नाही तेव्हा हळूहळू काजळ लावण्याची सवय करा.\n६) काजळ मुळे डोळे शुद्ध राहतात आणि चेहरा खुलून दिसत असतो. त्याचबरोबर आपल्याकडं कुणाची नजर माझ्या बाळाला लागू नये म्हणूनही काजळ लावत असतात.\nकाजळ संबंधी काही शंका असतील तर अनुभवी आईला विचारून घ्या.\nगरोदरपणात उपयुक्त न्याहरीच्या पाककृती\nतुमच्या पाल्याची काळजी घेणे सोपे करण्यासाठी....टिप्स\nतुम्हाला असलेली संवादाची भूक. . .\nअशी करा रवा आंबोळी\nकाही सॅलाडच्या रेसिपी ज्या वजन घटण्यास उपयुक्त ठरतील\nअसे करा पौष्टिक मिश्र डाळींचे कटलेट\nअशी करा पौष्टिक खपली गव्हाची खीर\nअसा करा मस्त बटाटा-चीज पराठा\nया सात गोष्टींमुळे तुमच्या वैवाहिक नाते तुटू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://jalgaonpolice.gov.in/recruitement/", "date_download": "2018-05-24T13:47:10Z", "digest": "sha1:55MEXPDI3LWESENVOMO5RPPMXFHCKLFL", "length": 7030, "nlines": 77, "source_domain": "jalgaonpolice.gov.in", "title": "Recruitment – Jalgaon Police", "raw_content": "\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ प्रारूप निवड यादीतील नमूद उमेदवारांकरिता सूचना\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ प्रारूप निवड यादीतील नमूद उमेदवार हजर राहण्या बाबत\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ बाबत उमेदवारांसाठी सूचना\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ तात्पुरती प्रतीक्षा यादी(Provisional Waiting List)\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ तात्पुरती निवड सुची (Provisional selection List)\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ लेखी परीक्षा- निकाल (सुधारीत)\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ लेखी परीक्षा- उत्तरतालीका(सुधारीत)\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ लेखी परीक्षा- उत्तरतालीकेतील बदला बाबत खुलसा\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ लेखी परीक्षे संदर्भातील तक्रारी बाबत सूचना\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ लेखी परीक्षेसंदर्भातील SMS न मिळालेल्या उमेदवारांसाठी सूचना\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ लेखी परीक्षा बाबत/प्रेस नोट __१६/०४/२०१८\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना सुचना\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ लेखी परीक्षेसाठी पात्र महिला उमेदवारांची यादी\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ लेखी परीक्षेसाठी पात्र पुरुष उमेदवारांची यादी\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ लेखी परीक्षा बाबत/प्रेस नोट -०७/०४/२०१८\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ उमेद्वारांना जाहीर सूचना\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणीत पास झालेल्या उमेदवारांची यादी\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.०७/०४ /२०१८ माजी सैनिक\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.०७/०४ /२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.०७/०४ /२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.०६/०४ /२०१८\nजळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ प्रेस नोट -०७/०४/२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.०५ /०४ /२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.०४ /०४ /२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.० ३ /०४ /२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.२८ /०३/२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.२७ /०३/२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.२६ /०३/२०१८\nअनुकंपा उमेदवारांची प्रोह्विजनल यादी सन २०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.२३/०३/२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.२२/०३/२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.२१/०३/२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.२०/०३/२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.१९/०३/२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.१७/०३/२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.१६/०३/२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.१५/०३/२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.१४/०३/२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.१३/०३/२०१८\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणपत्रक दि.१२/०३/२०१८\nपोलीस भरती २०१८ - अर्ज भरण्याची मुदत वाढ\nजळगाव जिल्हा पोलीस भरती - २०१८ (जाहिरात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://mls.org.in/Starred_list_Council.aspx", "date_download": "2018-05-24T14:01:50Z", "digest": "sha1:UYZUKAY6LD6VULED7OD26QLLJZUTUHZL", "length": 2127, "nlines": 45, "source_domain": "mls.org.in", "title": "Maharashtra Legislature", "raw_content": "संपर्क रुपरेखा मुख्य पान\nसन २०१८ चे प्रथम ( अर्थसंकल्पीय ) अधिवेशन\nसन २०१७ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१७ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१७ चे पहिले अधिवेशन\nसन २०१६ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१६ चे द्वितीय (पावसाळी) अधिवेशन\nसन २०१६ चे पहिले अधिवेशन\nसन २०१५ चे तृतीय अधिवेशन\nसन २०१५ चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१५ चे प्रथम अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t12722/", "date_download": "2018-05-24T13:58:19Z", "digest": "sha1:ZQTI367ZV3ECYPF2USUW5INORODB7Z5M", "length": 3370, "nlines": 73, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-विरहाची वाट ..................", "raw_content": "\nपुन्हा पुन्हा मागे पाहिले\nतू जिथून गेलीस तिथेच\nमाझे मन हे बसून राहिले ..........\nएकट्याने चालायचे होते हि वाट\nआयुष्यभर तुझ्या विरहाच्या अग्नीत\nमला असेच जळायचे होते\nअसेच का जगायचे मी\nका नाही मरण पत्करायचे मी\nनिशब्द ह्या भावनांना आता कसे समजवायचे मी .........\nअसेच आता जगायचे आहे\nपण एकटे जगता ही येत नाही\nआईला ही पाहवत नाही\nम्हणते सारखे \" बाळा तू विसरून का जात नाहीस \" ..........\nआईच्या कुशीत डोके ठेवतो\nमग मायेचा हात फिरतो\nअन आठवणींचे ओझे हलके करून\nमी पुन्हा नव्याने सुरुवात करतो\nवाटेत येणारी प्रत्येकात कधी तुलाच मी पाहतो\nअन खरेच अश्या स्तब्ध अंधारात\nमाझे अस्तित्व मी शोधतो............\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://wanderlustvlog.com/mr/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-05-24T13:54:10Z", "digest": "sha1:MWDZUCSAHULXDDQ5PENQBWHIYQWAHTLB", "length": 19140, "nlines": 193, "source_domain": "wanderlustvlog.com", "title": "सुट्टीसाठी पॅक कसा करावा - वंडरडाल्स्ट व्हीलॉग", "raw_content": "\nएक सुट्टी साठी पॅक कसे\nएक सुट्टी साठी पॅक कसे\nऑक्टोबर 1, 2017 by विशाल यादव\nप्रवास संदर्भात आणि Hacks\nआपण हे वाचत असाल, तर शक्यता आहे की आपण लवकरच सुट्टीत जात आहात या आठवड्यात, आम्ही 'हॉलिडे पॅक फॉर अ हॉलिडे' याभोवती फिरत असलेल्या ब्लॉगस प्रकाशित करणार आहोत आणि प्रत्येक गोष्ट आम्ही प्रासंगिक आणि माहितीपूर्ण असल्याचे समजून घेणार आहोत. हे त्या मालिकेतील पहिला ब्लॉग आहे जो सुट्ट्यांसाठी पॅकिंगशी संबंधित प्रवासातील टिपा आणि हॅकविषयी असेल आणि काही सामान्य उपयुक्त माहिती देखील असेल.\nएक स्थानिक सारखे ड्रेस\nएक स्थानिक सारखे ड्रेस\nकाही बदलांचा अनुभव नेहमीच चांगला असतो. आपण एखाद्या नवीन ठिकाणाकडे प्रवास करत असल्यास, एखादा भिन्न शहर किंवा राज्य किंवा देश, आपण त्यांची संस्कृती आणि त्यांचे मार्ग स्वीकारले पाहिजे. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण त्यांच्यापैकी एक असाल तर त्यात सामावून घेणे आणि राहणे हे आहे. या व्यतिरिक्त, सुरक्षेच्या चिंतांसाठी, ज्या ठिकाणी आपण आहात त्या जागेवर आणि त्यामध्ये राहणा-या मानसिकतेचे लोक लक्षात ठेवून आपण ड्रेस केले पाहिजे.\nआपत्कालीन स्थिती कधीही केव्हाही, कोठेही होऊ शकते पण जेव्हा आपण पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल तेव्हा काय वाईट होते. आपण आपले वॉलेट गमावू शकता, आपल्या बॅगाची दुरुपयोग करू शकता, लुबा मिळवू शकता, हरवले जाऊ शकता, आपले कार्ड काम करणे थांबवू शकतात, काहीही होऊ शकते यासारख्या आपल्या बचावांसाठी, आपल्यास सुरक्षित ठेवण्यासाठी आणि चालू ठेवण्यासाठी आपल्यावर अतिरिक्त पैसे असणे आवश्यक आहे. मी प्रवास करताना मोजे, शौचालय पिशवी, मेकअप बॅग, कपड्यांमध्ये किंवा बॅगमध्ये लपलेले जेक इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे ठेवण्याची शिफारस करतो.\nनेहमी एक बॅकअप ठेवा\nनेहमी एक बॅकअप ठेवा\nपरदेशात आपले महत्त्वपूर्ण कागदपत्रे गमावण्यापेक्षा दुसरे काही वाईट असू शकते. आपल्याकडे आपल्या पासपोर्टची भौगोलिक आणि डिजिटल प्रती, व्हिसा, ओळख पुरावे, आरोग्य विमा कार्ड, चालकाचा परवाना, महत्त्वपूर्ण फोन नंबर आणि अन्य संपर्क तपशील आपण सर्व वेळी घ्यावे.\nउघडा आणि इतरांकडून अपेक्षा केल्यास स्वागत\nउघडा आणि स्वागत व्हा\nआपण प्रवास करता तेव्हा, ज्या ठिकाणी आपण आहात त्या संस्कृतीत एकत्र येणे आणि त्यामध्ये सुधारणा घडवण्याचा प्रयत्न करा. विनम्र व्हा, स्मित करा जेव्हा आपण स्थानिक लोकांशी डोळा ठेवतो, त्यांच्या भाषेत त्यांना शुभेच्छा देतो, थोडक्यात चर्चा करा, नवीन मित्र बनविणे आणि नवीन अनुभव प्राप्त करणे प्रारंभ आहे. जर ते तुमच्यापेक्षा वेगळे असतील तर त्यांना न्याय करू नका (जे ते जाहीरपणे करतील), त्याऐवजी त्यांना संवाद करा, त्यांच्याकडे ऐका, त्यांच्याकडून शिका आणि आपल्या भेटीला एक संस्मरणीय भेट द्या.\nसुट्ट्या मिळवल्या जातात, नियमित जीवनातून सुटलेला असतो आणि जर आपण त्या नेहमीच्या दिवसांप्रमाणे खर्च केले तर मग काय मजा आहे आपल्याला घाबरवणार्या गोष्टी करा, विचित्र अन्न खा, यादृच्छिक लोकांशी बोला, हेतूवर गमवा. खूप योजना करू नका आणि खूप पॅक करु नका. तेथे बाहेर जा आणि सर्वकाही करा\nबल्क किंवा गोष्टी ज्या गोष्टी अनावश्यक असतात त्या गोष्टींना पॅक करु नका. त्याऐवजी त्यांना गुंडाळण्याऐवजी कपड्या लावा. आपण हुशारीने असलेली जागा वापरा आपल्या सर्व कपडे आणि शूजांना अक्षरशः पॅकिंग करण्यापेक्षा प्रवास प्रकाश नेहमीच चांगला असतो. यासाठी, आमच्याकडे वेगळी ब्लॉग पोस्ट आहेत जे लवकरच प्रकाशित होतील.\nकॉलर ओळ करण्यासाठी बेल्ट वापरा आणि त्यांना ठिकाणी ठेवा.\nआपले चार्जर वाकणे आणि खंडित होण्यापासून लहान पेन स्प्रिंगचा वापर करा\nआपले नकाशे आणि ज्या क्षेत्रांना आपण Google नकाशे वर कव्हर करू इच्छिता ते जतन करा नंतर त्यांना नंतर सहज प्रवेश मिळवण्यासाठी.\nआपल्या सामानाचे नाजूक चिन्हांकित करा. हे सुनिश्चित करेल की ते शीर्षावर राहते, काळजीपूर्वक हाताळले जाते आणि प्रथम प्रकाशीत केले जाते.\nएटीएमचा उपयोग एअरपोर्टवर विनिमय करण्याऐवजी स्थानिक चलन मिळविण्यासाठी करा. अशा प्रकारे आपण प्रक्रियेत अतिरिक्त शुल्क आणि विनिमय दर टाळू शकता.\nजर आपण एखाद्या थंड जागी प्रवास करत असाल तर फ्लाईटमध्ये आपल्याबरोबर आपला जबरदस्त डब्या घ्या. आपण पोहोचत असताना सर्दी मारण्यासाठी तयार व्हाल आणि आपल्या सुटकेसमध्ये जागा देखील जतन करा. आपण हे आपल्या मोठ्या शूजांसह करू शकता.\nफॉलीलीचा गंध गंधरहित ठेवण्यासाठी ड्रायर शीटचा वापर करा.\nजादूस्पिन हा एक व्यासपीठ आहे जेथे एखाद्या परिसरांमध्ये वापरकर्ते आणि आऊटलेट्स शोधणे, संवाद साधणे आणि व्यवहार करणे वापरकर्त्यांसाठी, आम्ही त्यांच्या भागातील सर्वोत्तम रेस्टॉरंट्स, फॅशन स्टोअर, स्पा आणि सलून शोधण्याकरिता एक-स्टॉप गंतव्यस्थान आहे. आपण ज्या प्रत्येक भेटीसाठी आउटलेटमध्ये जाता, त्यास आपण जादूस्पिन पॉइंट्समध्ये विनामूल्य कॅशबॅक मिळवू शकता, जे नंतर मोबाईल रीचार्जसाठी ऍमेझॉन, बुक माय शो, आणि बरेच काही वर परत मिळवू शकता.\nटॅग्ज: प्रवास माहिती, प्रवास टिपा\nएक लेखक, बँकर, बॅलेर आणि एक जिज्ञासू पण आळशी पुस्तके, आपण कुठेही आणि सर्वत्र एका हातात एक पुस्तक आणि इतर एक नाश्ता सह विशाल dozing शोधू शकता\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nआमचे वृत्तपत्र याची सदस्यता घ्या\n10 क्रूरता-मुक्त वन्यजीव अडचणी\nपशुवैद्यकीय आणि जबाबदार पर्यटनाकडे मार्गदर्शक\nकसे योग्य आपल्या Backpack पॅक करण्यासाठी\nकाही सामान्य प्रवास घोटाळे\nसोलो प्रवास - ते का करावे आणि ते कसे करावे\nमासिक अद्यतनासाठी साइन अप करा\nआमच्या फेसबुक पेज प्रमाणे\nव्हेनेझुएला साठी प्रवास अहवाल अद्यतनित 22 शकते, 2018\nसुदानसाठी सुधारित प्रवास अहवाल 22 शकते, 2018\nजॉर्डनसाठी प्रवास अहवाल अद्यतनित केला 22 शकते, 2018\nफिलीपिन्ससाठी सुधारित प्रवास अहवाल 22 शकते, 2018\nभूतानसाठी सुधारित प्रवास अहवाल 22 शकते, 2018\nबेल्जियम, ब्लॉग, युरोप, खाद्यान्न आणि पेय\nएंटवर्पमध्ये 2017 ग्रीष्म बार\nब्लॉग, खाद्यान्न आणि पेय\nबेल्जियममधील एक्सएक्सएक्स ब्रुअरीजची आपण भेट दिली पाहिजे\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, इंडोनेशिया\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\nव्हेनेझुएला साठी प्रवास अहवाल अद्यतनित 22 शकते, 2018\nसुदानसाठी सुधारित प्रवास अहवाल 22 शकते, 2018\nजॉर्डनसाठी प्रवास अहवाल अद्यतनित केला 22 शकते, 2018\nफिलीपिन्ससाठी सुधारित प्रवास अहवाल 22 शकते, 2018\nभूतानसाठी सुधारित प्रवास अहवाल 22 शकते, 2018\nWANDERLUSTVLOG एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन मॅगझिन आहे जेथे प्रवास उत्साही आणि प्रवास ब्लॉगर्स त्यांचे अनुभव शेअर करू शकतात. आम्ही पर्यावरणाला अनुकूल प्रवास आणि टिकाव आणि प्रकृतीविषयी जागरुकता देण्यास प्रोत्साहन देतो. आम्ही छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी प्रेम करतो\nजावा आयलंड, इंडोनेशिया मधील गोष्टी\nआशिया, ब्लॉग, खाद्यान्न आणि पेय, इंडोनेशिया\nइंडोनेशियन खाद्यपदार्थ: XDIVX पैकी सर्वोत्तम पाककृती आपण प्रयत्न करावे\n10 क्रूरता-मुक्त वन्यजीव अडचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mpsccurrent.blogspot.com/2018/05/14.html", "date_download": "2018-05-24T13:51:53Z", "digest": "sha1:XKYSPGSWZRFOSVNKGS46WF4IYA42GSKZ", "length": 7773, "nlines": 115, "source_domain": "mpsccurrent.blogspot.com", "title": "MPSC Current Affairs : इतिहास प्रश्नसंच-14", "raw_content": "\nFor preparation of various exams conducted by MPSC/UPSC, SSC, IBPS PO, RRB and others. MPSC व्दारा घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, PSI, STI, Asst, सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यावश्यक साहित्य. तलाठी , शिक्षक भरती, पोलीस भरती साठी ही उपयुक्त.\nइतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.\n1. देशी वर्तमानपत्रासंबंधीचा कायदा मंजूर झाला, त्यावेळी भारतात कोण गव्हर्नर जनरल होते \n2. कैसर-इ-हिंद' ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती \n3. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे \nA. प्लासीची लढाई - बहादूरशहा जफर\nB. लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्था\nC. महात्मा गांधी - होमरूल चळवळ\nD. डॉ. आंबेडकर - डिप्रेस्ड क्लास मिशन\nB. लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्था\n4. मवाळांचा नेता कोण होता\n5. जागृत महाराष्ट्राची विचारधारी दर्शविणारी एक जोडी निवडा.\nA. न्या.तेलंग - भाऊ दाजी लाड -लोकहितवादी\nB. बाळशास्त्री जांभेकर-गणेश जोशी-सावरकर व्ही. डी\nC. बाळ गंगाधर टिळक - आगरकर -रानडे\nD. एम. जी.गोखले - म. जोतिबा फुले -भाऊ दाजी लाड\nB. बाळ गंगाधर टिळक - आगरकर -रानडे\n6. ________ या वर्षी गोव्याचा प्रदेश पोर्तुगीज अंमलातून मुक्त झाला.\n7. सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते \nA. व्ही. के. कृष्ण मेनन\nB. वाय. बी. चव्हाण\nC. सरदार स्वर्ण सिंग\nA. व्ही. के. कृष्ण मेनन\n8. खालीलपैकी कोणती एक जोडी योग्य प्रकारे जुळली आहे ते ओळखा .\nA. 1969- भारत - रशिया करार\nB. 1960 - स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती\nC. 1962- भारत - पाकिस्तान युद्ध\nD. 1965 - भारत - चीन युद्ध\nB. 1960 - स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती\n9. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण \nD. पंडित जवाहरलाल नेहरु\n10. म. फुले यांचा काँग्रेस नेतृत्त्वावर विश्वास नव्हता, कारण ___________\nA. तिच्या नेत्यांनी महार, मांग व शेतक-यांच्या समस्यांमध्ये रस घेतला नाही.\nB. या संघटनेने त्यांना योग्य तो मान दिला नाही.\nC. काँग्रेसचे ध्येयधोरण त्यांना मान्य नव्हते.\nD. या संघटनेत उच्चवर्णीय, पार्सी आणि युरोपियन यांचा अधिक भरणा होता.\nD. या संघटनेत उच्चवर्णीय, पार्सी आणि युरोपियन यांचा अधिक भरणा होता.\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच (9)\nमानसिक क्षमता चाचणी (5)\nसामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (102)\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 ते 22 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9\nचालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018\nभारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8\nवाचकांनी वाचलेले एकूण पेजेस\n(C) 2010-2018 ह्या ब्लॉगवरील सर्व साहित्य कॉपीराईट कायद्याने संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://kha-gol.blogspot.com/2010/08/blog-post_16.html", "date_download": "2018-05-24T13:27:00Z", "digest": "sha1:TXKTALGADF7F7M2U6LOJKHYFP2VSKFHL", "length": 6862, "nlines": 45, "source_domain": "kha-gol.blogspot.com", "title": "खगोल: सूर्य - ७", "raw_content": "\nसूर्याच्या अंतर्भागापासून सूर्याच्या पृष्ठभागाची थोडक्यात माहिती करून घेतल्यावर आता आपण पाहू या सूर्याचं वातावरण कसं आहे. सूर्याच्या वातावरणाचे किंवा पृष्ठभागाबाहेरच्या वायूचे दोन हिस्से बनवले आहेत, एक आहे सूर्याचं रंगावरण (chromosphere) आणि दुसरा आहे सौर किरीट (corona). आज आपण सूर्याच्या रंगावरणाची माहिती घेऊ या.\nसूर्याचा पृष्ठभाग अतिशय जास्त प्रकाशमान असल्यामुळे सूर्याचे रंगावरण काही फिल्टर्सच्या मदतीशिवाय दिसू शकत नाही. हे फिल्टर्स एका विशिष्ट तरंगलांबीचे किरणच आपल्यापर्यंत पोहोचू देतात. रंगावरणात हायड्रोजनची विशिष्ट तरंगलांबी, किंवा एकाच रंगाचा प्रकाश, एच-अल्फा, जो लाल रंगाचा असतो, तो दिसतो. या फिल्टरने काढलेल्या चित्रांमधेही (डाव्या बाजूचे चित्र) काही काळे (तुलनेने थंड) आणि पांढरे (अतितप्त) भाग दिसत आहेत. एरवी फक्त ग्रहणाच्या वेळी जेव्हा चंद्र सूर्याची तबकडी झाकतो, तेव्हा क्षणासाठीच रंगावरण दिसते (आणि नंतर चंद्र सूर्याच्या तबकडीवरून हटेपर्यंत सौर किरीटच दिसतो). उजव्या बाजूच्या चित्रात रंगावरण दाखवले आहे. त्यात सौर ज्वालाही दिसत आहेत.\nरंगावरणाची जाडी साधारण दोन हजार किमी एवढी आहे. रंगावरणाचे तापमान साधारण ४५०० ते २०००० केल्व्हीन एवढे जास्त असते. सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही रंगावरण जास्त तप्त असते पण फक्त रंगावरणाची घनता कमी असल्यामुळे पृष्ठभाग सहज दिसतो आणि रंगावरण बघण्यासाठी खास साधनं अथवा ग्रहणाची वेळ साधावी लागते. रंगावरणाचे तापमान एवढे जास्त का आहे याचा अजूनही नीट उलगडा झालेला नाही. पण चुंबकीय बल आणि वायूंमधे चुंबकीय क्षेत्र अडकून होणार्‍या परिणामांपैकी एक म्हणजे रंगावरणाचे जास्त तापमान यावर शास्त्रज्ञाचे एकमत आहे.\nआता पुढच्या भागात आपण पाहू सौर किरीटाची माहिती.\nLabels: सूर्याचं रंगावरण chromosphere एच-अल्फा ग्रहण\nबरेच दिवस मित्रमंडळाकडून खगोलशास्त्राशी संबंधित गोष्टी मराठीत लिहीण्याची पृच्छा होत होती. मी सुद्धा कारणं देत हे करणं टाळत होते. शेवटी निखिल देशपांडे या मित्राच्या सांगण्यावरून, मदतीने हा ब्लॉग सुरू करत आहे. मला खगोलशास्त्राची आवड लागण्याचं वेगवेगळ्या दुर्बिणी आणि कॅमेर्‍यांमधून मिळणारी स्वर्गीय चित्रं. या ब्लॉगमधून शक्यतोवर सोप्या शब्दांत, मराठीमधे विविध खगोलीय चित्रांची, घटनांची माहिती देण्याचा प्रयत्न राहिल. या ब्लॉगची आणखी एक प्रेरणा म्हणजे एपॉड. अगदी रोज नाही जमलं तर आठवड्यातून तीन-चार दिवसतरी नवीन पोस्ट टाकण्याचा प्रयत्न असेल. बघू या कसं जमतं आहे ते\nसर्व चित्रे आंतरजालावरून साभार. आंतरजालावरून, विशेषतः विकीपिडीयावरून माहितीही घेतली आहे, त्यांचेही आभार.\nतिपाई अभ्रिका (M २०)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t15237/", "date_download": "2018-05-24T14:09:27Z", "digest": "sha1:6AYWZNIOJO4IFYSPZQJLYWJ6GP5YG3ZI", "length": 4028, "nlines": 78, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-किती वियोग नात्या-गोत्यांचा.......", "raw_content": "\nस्मशानाच्या छातीवरती,रोज चीतेची होते होळी \nका दुखःचा धूर अन,अश्रुंचा पाट वाहतो \nका मृत्यू रोज ताडंव घालतो,काहूर माजवतो दूखःचा \nकिती घरे,दारे किती मनपाखरे,अश्रू पुरात वाहून जाती \nका व्याकूळ तेने पाहती जीवलगी \nकुणाचा सौभाग्याचा धनी गेला,कुणा पोटचा गोळा ,\nकिती वियोग नात्या-गोत्यांचा ,\nअर्ध्यावरती डाव मोडूनी,का नियतीने सूड उगवला \nहे वादळ शांततेचे,शुकशूकाट अवती भोवती,\nशाप बनूनी चीतेची धग रोज सोसती \nशाप लागला आनंदाचा,रोज भरते प्रेत याञा \nदुखःचा डोह पसरूनी,का अनंत वियोग आला \nराख होते शरीराची,राख तन मनाची \nफूले ऊधळती दूखःची,अश्रू ढाळूनी \nअस्त होऊनी जीवनाचा, काळोखाच्या दिशेने अतं याञा,\nपुन्हा न कधी दिसण्या साठी.....\nकवि - विजय सुर्यवंशी.\nसई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....\nRe: किती वियोग नात्या-गोत्यांचा.......\nशाप बनूनी चीतेची धग रोज सोसती [/size]शाप लागला आनंदाचा,रोज भरते प्रेत याञा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://resgjcrtn.com/zep-cultural-festival-2016/", "date_download": "2018-05-24T13:58:53Z", "digest": "sha1:TZXYXJZKCAQHVW4YZRHZMFDJFLGUBLMS", "length": 10234, "nlines": 142, "source_domain": "resgjcrtn.com", "title": "गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप’ सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ | | Gogate Jogalekar College", "raw_content": "\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप’ सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप’ सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ\nरत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या “झेप” या वार्षिक सांस्कृतिक युवा महोत्सवाला दि. २२ डिसेंबर २०१६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. ‘गो डिजिटल’ या मुख्य विषयावर आधारित हा सांस्कृतिक युवा महोत्सव दि. २४ डिसेंबर पर्यंत विविध बहारदार कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यावर्षी प्रथमच तीन दिवसात विविध १०० प्रकारच्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने विक्रमाकडे पाऊल टाकले आहे.\nया बहारदार महोत्सवाची सुरुवात जीजीपीएस प्रशाला ते खातू नाट्यमंदिर अशा शोभा यात्रेने झाली. नटराजाची प्रतिमा असलेली पालखी, पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थी, ढोल-ताशे आणि लेझीम पथक या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले. यानंतर खातू नाट्य मंदिरात “झेप”चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, सहकार्यवाह श्री. नरेंद्र पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाचे उपप्राचार्य अनुक्रमे डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. मकरंद साखळकर आणि डॉ. मिलिंद गोरे, उद्योजक व माजी विद्यार्थी श्री. विवेक देसाई, श्री. निलेश भोसले, पत्रकार श्री. सचिन देसाई, महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण समन्वयक प्रा. उदय बोडस, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. यास्मिन आवटे, झेपचे समन्वयक प्रा. आनंद आंबेकर आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर सादर झालेल्या नांदी, भरतनाट्यम, ढोलकी वादन, पाश्चात्य नृत्य यांनाही सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.\n“झेप”च्या पहिल्या दिवशी संस्कृत, गणित, भौतिकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, वनस्पतीशास्त्र या विभागांनीही विविध प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. तसेच निसर्ग, संस्कार भारती, डिजिटल इंडिया यांसारख्या विषयांवर रांगोळी स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. याच दिवशी अंताक्षरी, वादविवाद, वक्तृत्व, फिल्म मेकिंग आणि अत्यंत मानाची समजली जाणारी ‘दांडेकर मानचिन्ह एकपात्री अभिनय स्पर्धा’ ही संपन्न होणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी थाटलेल्या फूड स्टॉलवरही लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी रोझ किंग आणि रोझ क्वीन तसेच चॉकलेट किंग आणि चॉकलेट क्वीन स्पर्धांचाही शुभारंभ झाला.\nआगामी दोन दिवसात “झेप” या वार्षिक सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये फोटोग्राफी, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, गायन, मिमिक्री, नृत्य, विविध प्रकारची प्रदर्शने, फूड स्टॉल यांची रेलचेल असणार आहे.\nकोंकण प्रज्ञाशोध परिक्षा २०१ ६-१७\nगोगटे जोगळेकर महाविद्यालय एम.एस्सी. सेमिस्टर २ आणि सेमिस्टर- ४ करिता महत्त्वाची सूचना\nकौशल्य विष्कारातून रंगला गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सप्तरंग\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘विशेष चॅप्टर’ स्थापन\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ मे २०१८ रोजी तृतीय वर्ष विज्ञान सेमिस्टर- ५ (अॅप्लाईड कंपो.) थिअरी परीक्षा\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान\nगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हाझीम काझी याचे प्रकल्प स्पर्धेत सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/asrb-recruitment/", "date_download": "2018-05-24T14:09:38Z", "digest": "sha1:XWB4WO3ZRXEMZJ75WS5HHFXPPSULFKUL", "length": 9888, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Agricultural Scientists Recruitment Board- ASRB Recruitment 2017- 173", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात 173 जागांसाठी भरती\nस्टेनोग्राफर ग्रेड III : 95 जागा\nकनिष्ठ विभाग लिपिक (LDC ): 78 जागा\nपद क्र.1: i) 12वी उत्तीर्ण ii) इंग्रजी किंवा हिंदी उच्चार चाचणी 80 श.प्र.मि. 10 मिनिटांसाठी\nपद क्र.2: i) 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी टाईपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.\nवयाची अट: 25 सप्टेंबर 2017 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nFee: Rs 200/- [SC/ST/महिला/माजी सैनिक:फी नाही ]\nपरीक्षा: 29 ऑक्टोबर 2017\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2017\nPrevious राज्य कामगार विमा योजनेत 733 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nNext 512आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या 253 जागा\n(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘डिप्लोमा इंजिनिअर’ पदांची भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018 [Reminder]\n(NCSCM) नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट मध्ये 158 जागांसाठी भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(NFL) नॅशनल फर्टिलायझर्स लि. मध्ये 129 जागांसाठी भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-19-november-2017/", "date_download": "2018-05-24T14:08:48Z", "digest": "sha1:PXBF2YPGIXXXVYIQEII2VDOUNNQ5LNQF", "length": 11509, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 19 November 2017 - www.majhinaukri.in", "raw_content": "\nकॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nआसाम सरकारने राज्यातील पहिल्या हवाई रुग्णवाहिकेचे उद्घाटन केले. ह्या रूग्णवाहिकेचा वापर गुवाहाटी विमानतळावरून केला जाईल.\nपरदेशी पर्यटनाच्या माध्यमातून भारताने ऑक्टोबर 2017 मध्ये 14,354 कोटी कमावले.\nDGCA प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2017 मध्ये एअर ट्रॅफिक व्हॉल्यूम 1.04 कोटी प्रवाशांच्या उच्चांकावर पोहोचले.\nमहाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदर येथे भारतातील पहिला मेगा तटीय आर्थिक क्षेत्र (एसईझेड) स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने संमती दिली आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने गुडस् ऍण्ड सर्व्हिसेजच्या अधिकाधिक आज्ञा असलेल्या राष्ट्रीय अँटी-प्रॉफीटीयरिंग अथॉरिटी (एनएए) ची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे.\nभारताच्या मानुषी चिल्लर यांना मिस वर्ल्ड 2017 चा ताज प्राप्त झाला. चीनमधील सॅन्य सिटी एरिना येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.\nपवन कल्याण यांना सामाजिक आणि सामुदायिक सेवा क्षेत्रातील प्रसिद्ध कामांसाठी प्रतिष्ठित इंडो युरोपियन बिझनेस फोरम (आयईबीएफ) उत्कृष्टतेचा पुरस्कार मिळाला आहे.\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मतदारसंघातील रायबरेली यांना स्मार्ट सिटी टॅग मिळणार आहे.\nभारतातील आघाडीची कार कंपन्या टोयोटा आणि सुझुकी यांनी आपल्या देशासाठी एक इलेक्ट्रिक कार बनविण्यासाठी एकत्र आल्या आहेत.\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शांततेसाठी इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर.\nNext अमरावती जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात विविध पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 224 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती प्रवेशपत्र [258 जागा]\n• (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n• (Indian Air Force) भारतीय हवाई दल एयरमेन ग्रुप X & Y निकाल\n• (MPSC) महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 उत्तरतालिका\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRDE/MRDE089.HTM", "date_download": "2018-05-24T14:24:07Z", "digest": "sha1:JNRW3LQIBUWJGC7QOA3CXMMBUORYUNXH", "length": 8159, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - जर्मन नवशिक्यांसाठी | क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १ = Vergangenheit der Modalverben 1 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > जर्मन > अनुक्रमणिका\nक्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\nआम्हांला झाडांना पाणी घालावे लागले.\nआम्हांला घर साफ करावे लागले.\nआम्हांला बशा धुवाव्या लागल्या.\nतुला बील भरावे लागले का\nतुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का\nतुला दंड भरावा लागला का\nकोणाला निरोप घ्यावा लागला\nकोणाला लवकर घरी जावे लागले\nकोणाला रेल्वेने जावे लागले\nआम्हांला जास्त वेळ राहायचे नव्हते.\nआम्हांला काही प्यायचे नव्हते.\nआम्हांला तुला त्रास द्यायचा नव्हता.\nमला केवळ फोन करायचा होता.\nमला केवळ टॅक्सी बोलवायची होती.\nखरे तर मला घरी जायचे होते.\nमला वाटले की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता.\nमला वाटले की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता.\nमला वाटले की तुला पिझ्झा मागवायचा होता.\nमोठी अक्षरे, मोठ्या भावना\nजाहिराती चित्रांचा भरपूर वापर करतात. चित्र आपली एखादी विशिष्ट आवड नजरेस आणते. आपण त्यांच्याकडे अक्षरांपेक्षा अधिक काळ आणि उत्सुकतेने पाहतो. यामुळेच, आपल्याला चित्रांसोबत जाहिराती देखील चांगल्या लक्षात राहतात. चित्रे देखील अतिशय तीव्रतेने भावनिक प्रतिक्रिया निर्माण करतात. मेंदू फार लवकर चित्रे ओळखते. त्यास माहिती पडते की चित्रांमध्ये काय पाहता येईल. चित्रांपेक्षा अक्षरे ही वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. ते अमूर्त वर्ण आहेत. म्हणून, आपला मेंदू अक्षरांप्रती धिम्या गतीने प्रतिसाद देतो. पहिल्यांदा त्यास शब्दांचा अर्थ समजून घ्यावयास लागतो. एकजण असेही म्हणेल की, मेंदूच्या भाषा विभागाने अक्षरे भाषांतरित केली पाहिजे. परंतु, अक्षरे वापरून देखील भावना उत्पन्न करता येतात. मजकूर फक्त मोठा असणे आवश्यक आहे. संशोधन असे सांगते की, मोठ्या अक्षरांचा मोठा प्रभाव पडतो. मोठी अक्षरे फक्त लहान अक्षरांपेक्षा मोठी असतात असे नाही. तर ते तीव्र भावनिक प्रतिक्रिया देखील उमटवितात. हे सकारात्मक तसेच नकारात्मक भावनांसाठी खरे आहे. मानवास गोष्टींचा आकार नेहमीच महत्वाचा राहिला आहे. मनुष्याने धोक्यास त्वरीत प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. आणि जेव्हा काही खूप मोठे असते तेव्हा ते फारच जवळ पोहोचलेले असते म्हणून मोठी चित्रे तीव्र प्रतिक्रिया उमटवितात हे समजण्यासाखे आहे. आपण मोठ्या अक्षरांना कशी प्रतिक्रिया देतो हे अजूनही अस्पष्ट आहे. अक्षरे प्रत्यक्षात मेंदूस संकेत नाहीत. असे असून देखील जेव्हा तो मोठी अक्षरे पाहतो तेव्हा जास्त क्रिया करतो. हा निष्कर्ष शास्त्रज्ञांस फारच मनोरंजक आहे. हे असे दर्शविते की, आपल्यास अक्षरांचे महत्व किती आहे. कसे तरीही आपल्या मेंदूने लिखाणास प्रतिक्रिया द्यावयाचे शिकलेले आहे.\nContact book2 मराठी - जर्मन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHE/MRHE045.HTM", "date_download": "2018-05-24T14:11:22Z", "digest": "sha1:V7UEAP3GT64P6MDWY4LF2NODFS6UN74Q", "length": 7827, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - हिब्रू नवशिक्यांसाठी | प्राणीसंग्रहालयात = ‫בגן החיות‬ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > हिब्रू > अनुक्रमणिका\nमाझ्याजवळ व्हिडिओ कॅमेरापण आहे.\nतिथे एक कॅफे आहे.\nतिथे एक रेस्टॉरन्ट आहे.\nगोरिला आणि झेब्रा कुठे आहेत\nवाघ आणि मगरी कुठे आहेत\nस्पेन मध्ये चार मान्यताप्राप्त भाषा आहेत. त्या स्पॅनिश कॅटालोनियन, गॅलिशियन आणि बास्क ह्या आहेत. केवळ बास्क भाषा ही एक रोमन युरोपातील शिल्पकला किंवा स्थापत्यकलेचे मूळ नसलेली भाषा आहे. ती स्पॅनिश-फ्रेंच सीमा भागात बोलली जाते. सुमारे 800,000 लोक बास्क भाषा बोलतात. बास्क युरोपमधील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. परंतु या भाषेचे मूळ अद्याप अज्ञात आहे. त्यामुळे भाषातज्ञांसाठी बास्क एक कोडे म्हणून राहिली आहे. युरोप मधील केवळ बास्क ही देखील अलिप्त भाषा आहे. असे सांगायचे आहे कि, ती अनुवांशिकरीत्या कोणत्याही भाषेशी संबंधित नाही. तीची भौगोलिक परिस्थिती याचे कारण असू शकते. पर्वत आणि किनारपट्टीमुळे बास्क लोकांनी नेहमी अलिप्त वास्तव्य केले आहे. अशा प्रकारे, भाषा अगदी इंडो-युरोपियांच्या स्वारीनंतरही अस्तित्वात राहिल्या आहेत. बास्क' ही संज्ञा लॅटिन 'वस्कॉनेस' कडे नेते. बास्क भाषिक स्वतःला युस्काल्डूनाक किंवा बास्क भाषेचे वक्ते म्हणवतात. त्यांची भाषा युस्कारासह ते किती ओळखले जातात हे दाखवितात. शतकांपासून प्रामुख्याने युस्कारा मौखिकरित्या नामशेष झाली आहे. त्यामुळे, केवळ काही लिखित स्रोत आहेत. भाषा अजूनही पूर्णपणे प्रमाणबध्द नाही. अधिकांश बास्क हे दोन-किंवा अनेक भाषीय आहेत. परंतु ते बास्क भाषा देखील ठेवतात. कारण बास्क प्रदेश हा स्वायत्त प्रदेश आहे. ते भाषा धोरण कार्यपध्दती आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुलभ करते. मुले बास्क किंवा स्पॅनिश शिक्षण निवडू शकतात. विविध विशेष बास्क क्रीडा प्रकार देखील आहेत. त्यामुळे बास्क लोकांच्या संस्कृती आणि भाषेला भविष्य असल्यासारखे दिसते. योगायोगाने संपूर्ण जग एक बास्क शब्द ओळखते. \"El Che\" चे ते शेवटचे नाव आहे. होय ते बरोबर आहे, गुएवरा\nContact book2 मराठी - हिब्रू नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRVI/MRVI067.HTM", "date_download": "2018-05-24T14:11:20Z", "digest": "sha1:AZRQ2DO4Q4GXUKNUIWGVEPBP7CVDMKLQ", "length": 7643, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - व्हिएतनामी नवशिक्यांसाठी | नकारात्मक वाक्य २ = Phủ định 2 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > व्हिएतनामी > अनुक्रमणिका\nअंगठी महाग आहे का\nनाही, तिची किंमत फक्त शंभर युरो आहे.\nपण माझ्याजवळ फक्त पन्नास आहेत.\nतुझे काम आटोपले का\nमाझे काम आता आटोपतच आले आहे.\nतुला आणखी सूप पाहिजे का\nनाही, मला आणखी नको.\nपण एक आईसक्रीम मात्र जरूर घेईन.\nतू इथे खूप वर्षे राहिला / राहिली आहेस का\nनाही, फक्त गेल्या एक महिन्यापासून.\nपण मी आधीच खूप लोकांना ओळखतो. / ओळखते.\nतू उद्या घरी जाणार आहेस का\nनाही, फक्त आठवड्याच्या शेवटी.\nपण मी रविवारी परत येणार आहे.\nतुझी मुलगी सज्ञान आहे का\nनाही, ती फक्त सतरा वर्षांची आहे.\nपण तिला एक मित्र आहे.\nशब्द आपल्याला काय सांगतात\nजगभरात लाखो पुस्तके आहेत. आतापर्यंत लिहीलेली कितीतरी अज्ञात आहेत. ह्या पुस्तकांमध्ये पुष्कळ ज्ञान साठवले जाते. जर एखाद्याने ती सर्व वाचली तर तर त्याला जीवनाबद्दल बरेच माहित होईल. कारण पुस्तके आपल्याला आपले जग कसे बदलते हे दाखवतात. प्रत्येक कालखंडाची स्वतःची पुस्तके आहेत. त्यांना वाचून कोणीही लोकांना काय महत्वाचे आहे हे ओळखू शकतो. दुर्दैवाने, कोणीही प्रत्येक पुस्तक वाचू शकत नाही. परंतु आधुनिक तंत्रज्ञान पुस्तकांचे विश्लेषण करण्यास मदत करू शकते. अंकचिन्हीय पद्धत वापरून, माहितीप्रमाणे पुस्तके साठविली जाऊ शकतात. त्यानंतर, त्यातील घटकांचे विश्लेषण केले जाऊ शकते. अशा प्रकारे, भाषातज्ञ आपली भाषा कशी बदलली आहे ते पाहतात. तथापि, शब्दांची वारंवारिता मोजण्यासाठी, ते आणखी मनोरंजक देखील आहे. असे करण्याने काही विशिष्ट गोष्टींचे महत्त्व ओळखले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी 5 दशलक्ष पेक्षा जास्त पुस्तकांचा अभ्यास केला आहे. ही गेल्या पाच शतकातील पुस्तके होती. एकूण 500 अब्ज शब्दांचे विश्लेषण केले गेले. शब्दांची वारंवारिता लोकांनी आत्ता आणि तेव्हा कसे वास्तव्य केले हे दाखवते. कल्पना आणि रूढी भाषेत परावर्तीत होतात. उदाहरणार्थ, 'मेन'[पुरुष] शब्दाने काही अर्थ गमावला आहे. तो पूर्वी पेक्षा आज कमी प्रमाणात वापरला जातो. दुसरीकडे, 'वुमेन' [स्त्री] शब्दाची वारंवारिता लक्षणीय वाढली आहे. शब्दाकडे पाहून आपल्याला काय खायला आवडेल हे देखील एखादा पाहू शकतो. शब्द 'आइस्क्रीम' पन्नासाव्या शतकामध्ये फार महत्वाचा होता. यानंतर, शब्द 'पिझ्झा' आणि 'पास्ता' लोकप्रिय झाले. 'सुशी' पद काही वर्षामध्ये पसरले आहे. सर्व भाषा प्रेमींसाठी चांगली बातमी आहे ... आपली भाषा दरवर्षी अधिक शब्द कमाविते\nContact book2 मराठी - व्हिएतनामी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%87.%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%89._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-05-24T13:52:30Z", "digest": "sha1:UBSGH3NRQEQYMO2ZRTXU5OGELJC2JO6F", "length": 7561, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१७ मे, इ.स. १८६०\nअलायंझ अरेना (२००६ - )\nऑलिंपियास्टेडियोन (१९७२ - २००५)\nटे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन (जर्मन: Turn- und Sportverein München von 1860) हा जर्मनी देशाच्या म्युन्शेन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. २००४ सालापर्यंत जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा हा क्लब सध्या २.बुंडेसलीगा ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून फुटबॉल खेळतो.\nएफ.से. आउग्सबुर्ग • बायर लेफेरकुसन • एफ.से. बायर्न म्युन्शन • बोरूस्सिया डोर्टमुंड • बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख • आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट • एस.से. फ्राईबुर्ग • फोर्टुना ड्युसेलडॉर्फ • ग्र्योथर फ्युर्थ • हानोफर ९६ • हांबुर्गर एस.फाउ. • टे..एस.गे. १८९९ होफनहाईम • १. एफ.एस.फाउ. माइंत्स ०५ • १. एफ.से. न्युर्नबर्ग • एफ.से. शाल्क ०४ • फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट • वेर्डर ब्रेमन • फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग\nटे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन • आलेमानिया आखन • आर्मिनिया बीलेफेल्ड • के.एफ.से. युर्डिंगन ०५ • फाउ.एफ.एल. बोखुम • बोरूस्सिया नेउनकर्शन • एस.फाउ. डार्मश्टाट ९८ • डायनॅमो ड्रेस्डेन • आइनट्राख्ट ब्राउनश्वाइग • एफ.से. एनर्जी कोटबस • एस.से. फोर्टुना क्योल्न • एफ.से. हान्सा रोस्टोक • हेर्था बे.एस.से. • एफ.से. ०८ होम्बुर्ग • १. एफ.से. काइझरस्लाउटर्न • कार्ल्सरुहेर एस.से. • किकर्स ऑफेनबाख • एम.एस.फाउ. डुइस्बुर्ग • १. एफ.सी. क्योल्न • १. एफ.से. लोकोमोटिव्ह लाइपझिश • एस.से. प्रेउसन म्युन्स्टर • रोट-वाईस एसेन • १. एफ.से. जारब्र्युकन • एफ.से. सेंट पॉली\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866326.60/wet/CC-MAIN-20180524131721-20180524151721-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHI/MRHI004.HTM", "date_download": "2018-05-24T16:10:34Z", "digest": "sha1:XBHECCS364MSVEFGSQHUMKF2NQTSLXF7", "length": 6731, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - हिंदी नवशिक्यांसाठी | कुटुंबीय = परिवार |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > हिंदी > अनुक्रमणिका\nआम्ही एक कुटुंब आहोत.\nहम एक परिवार हैं\nपरिवार छोटा नहीं है\nआपण सर्व आफ्रिकन बोलतो का\nआपण सर्वच जण आफ्रिकेला गेलेलो नाही. तथापि, हे शक्य आहे की, प्रत्येक भाषा ही आधीपासूनच आहे. तरीही, अनेक शास्त्रज्ञांचा ह्यावर विश्वास आहे. त्यांच्या मतानुसार, सर्व भाषांचे मूळ आफ्रिकेमधील आहे. तिथून ते इतर जगामध्ये पसरले आहे. एकंदर 6,000 पेक्षा अधिक भिन्न भाषा तेथे आहेत. तथापि, त्या सर्वांचे मूळ आफ़्रिकन आहे असे म्हटले जाते. संशोधकांनी विविध भाषांच्या ध्वनिघटकांची केलेली आहे. भाषेतील ध्वनिघटक शब्द हा लहान भेदभाव एकक आहे. एक भाषेतील ध्वनिघटक बदलला असेल, तर एका शब्दाचा संपूर्ण अर्थ बदलतो. ह्याचे उदाहरण इंग्रजी भाषेतून स्पष्ट करु शकता. इंग्रजीमध्ये, उतरण आणि कलंडणे दोन भिन्न गोष्टींचे वर्णन करतात. त्यामुळे इंग्रजीमध्ये /ड/ आणि /ट/ हे दोन भिन्न ध्वनिघटक आहेत. ही उच्चारानुसारची विविधता आफ्रिकन भाषांमध्ये मोठी आहे. जसजसे तुम्ही आफ्रिकेपासून दूर जाऊ लागता तसतसे हे नाटकीय पद्धतीने कमी होते. आणि इथेच, संशोधक त्यांच्या सिद्धांतासाठी पुरावे नक्की कुठे आहेत हे पाहतात. लोकसंख्या जशी वाढते तशी एकसमान होते. त्यांच्या बाहेरच्या बाजूंना, अनुवांशिक विविधता कमी होते. हे सगळे ह्या कारणामुळे झाले आहे की, राहणार्‍यांची संख्यापण कमी झाली आहे. कमी गुणसूत्रे स्थानांतरीत झाली की, लोकसंख्या अधिक एकसारखी होते. गुणसूत्रांच्या शक्य जोड्या कमी होतात. परिणामी, स्थलांतरित लोक एकमेकांशी सारखे होतात. शास्त्रज्ञांनी त्याला संस्थापक प्रभाव म्हटले आहे. लोकांनी जेव्हा आफ्रिका सोडली तेव्हा ते त्यांच्या बरोबर त्यांची भाषासुद्धा घेऊन गेले. पण जे नवीन लोकं आले ते त्यांच्याबरोबर थोडे व्याकरण घेऊन आले. या वैयक्तिक भाषा कालांतराने अधिक एकसारख्या कशा झाल्या आहेत. होमो सेपियन हा मूळचा आफ्रिकेतला आहे हे त्यांनी सिद्ध केल्याचे दिसते. जर त्यांच्या भाषेबद्दलही हेच खरे असेल तर, आम्ही ते जाणण्यास उत्सुक आहोत.\nContact book2 मराठी - हिंदी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/shivsirth-again-interrupted-work-mankars-metro-work/", "date_download": "2018-05-24T15:17:39Z", "digest": "sha1:GZYF3HOGG65AM7G52UBWLPMHUNFGGBDV", "length": 28188, "nlines": 359, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shivsirth Again Interrupted The Work Of Mankar'S Metro Work | शिवसृष्टी पुन्हा अधांतरीच, मानकर यांचा मेट्रो काम बंदचा इशारा | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nशिवसृष्टी पुन्हा अधांतरीच, मानकर यांचा मेट्रो काम बंदचा इशारा\nमहापालिकेने प्रस्तावित केलेली शिवसृष्टीसाठीची खास सभा मंगळवारी पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली. वारंवार असेच करत असल्यामुळे या विषयाचा पाठपुरावा करणाºया नगरसेवक दीपक मानकर यांनी मेट्रोचे काम बंद तसेच उपोषण करण्याचा इशारा दिला.\nपुणे : महापालिकेने प्रस्तावित केलेली शिवसृष्टीसाठीची खास सभा मंगळवारी पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली. वारंवार असेच करत असल्यामुळे या विषयाचा पाठपुरावा करणाºया नगरसेवक दीपक मानकर यांनी मेट्रोचे काम बंद तसेच उपोषण करण्याचा इशारा दिला. महापौर मुक्ता टिळक यांनी याबाबत मुख्यमंत्र्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करू असे सांगितले.\nकोथरूड येथील महापालिकेच्या भूखंडावर शिवसृष्टी प्रस्तावित करण्यात आली आहे. नेमका तोच भूखंड मेट्रोसाठी निवडण्यात आला. त्यामुळे शिवसृष्टीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ते निघावे व या प्रकल्पाला गती मिळावी, यासाठी मानकर प्रयत्न करत आहेत. प्रस्तावित जागेवरच शिवसृष्टी व्हावी, असा त्यांचा आग्रह आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी तीन महिन्यांपूर्वी यासंदर्भात मुंबईत मेट्रोचे अधिकारी तसेच महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती.\nत्या बैठकीत दोन्ही प्रकल्प एकाच जागेवर होतील का याची तपासणी करण्याचे ठरले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अशीच संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय झाला, मात्र त्याला तीन महिने झाले, त्यावर मुख्यमंत्री पुण्यात चार वेळा येऊन गेले तरीही ही बैठक झालेली नाही. त्याचा संताप मानकर यांनी सभागृहात हा विषय चर्चेला आल्यानंतर व्यक्त केला. छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आला त्याची आठवण तरी ठेवा, हा विलंब शिवप्रेमी जनता आता सहन करणार नाही. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत बैठक झाली नाही तर त्याच दिवशी मेट्रोचे काम बंद पाडण्यात येईल, तसेच पौड रस्त्यावर शिवप्रेमी कार्यकर्ते उपोषणास बसतील, असा इशारा त्यांनी दिला.\nयाच विषयावर नगरसेवक अ‍ॅड. गफूर पठाण, श्रीमती सुंडके, विशाल धनवडे, पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आदींनी भाषणे केली. या विषयावर त्वरीत निर्णय घ्यावा, आम्ही मानकर यांच्याबरोबर राहू, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असेल, असे सर्वांनी सांगितले.\n९ फेब्रुवारीला सभा होणार\nमहापौर मुक्ता टिळक यांनी यावर काहीही ठोस आश्वासन दिले नाही, मात्र या संदर्भात आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करत आहोत. ते बुधवारी पुण्यात आहेत, त्यामुळे झाली तर उद्याच अन्यथा पुढील आठवड्यात बैठकीचे नियोजन करू, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. आता ही सभा ९ फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nवाहतूककोंडीवर लवकरच तोडगा, पौड रस्त्यावर मेट्रोचे काम\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू\nमाथाडी कामगारांचा संप, शासनाचा निषेध\nदेव निघाले लग्नाला, ‘सवाई सर्जाचं चांगभलं’\nखंडेरायाच्या दानपेटीत पुन्हा आल्या जुन्या नोटा\nगुळुंचेत गायरान गटाची हद्दनिश्चिती, गटातील वस्तीविषयी मोजणी\nपुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनीचा प्रतिष्ठेच्या फाेर्ब्सच्या यादीत समावेश\nया कारणासाठी काढावा लागला पुणे मेट्रोचा खांब\nऔंध येथील आयटीआयचे विद्यार्थी शिकणार रोबोटिक तंत्रज्ञान\nगोष्ट आहे ६००० पत्त्यांच्या राजाची \nचित्रपटात ‘हिरो’ व्हायला निघालेला अल्पवयीन मुलगा सापडला दौंडला\nयुवक देणार समाजभानाचे धडे\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nपुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनीचा प्रतिष्ठेच्या फाेर्ब्सच्या यादीत समावेश\nनालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई\nया कारणासाठी काढावा लागला पुणे मेट्रोचा खांब\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nमहाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t15523/", "date_download": "2018-05-24T15:31:58Z", "digest": "sha1:3DZMSNKNQAEPT6OJLU4R2D45TJSD33OI", "length": 3101, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-गुरू पोर्णिमा", "raw_content": "\nमाझा जिवनात आमुलाग्र बदल घडवनारा\nज्याला मि महापुरुष मानतो आशा माझ्या गुरुजींना\n●कवितेत मंडतो माझा गुरू●\nमज लाभले गुरू शंभर ||\nगुरू मज हे विश्वची सारे ||\nगुरूंचा आहे मि ऋणी ||\nमाझे डोळा गुरूचीच मुर्ती\nगुरू माझा सर्वस्वाचा धनी ||\nमज लाभला गुरूहा महान\nचरणी लिन झालो ||\nसर्व ज्ञात अज्ञात गुरूजींना रण झुंजार माराठा संघाच्या वतीने गुरू पौर्णिमेच्या हार्दीक शिवेच्छा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRCS/MRCS038.HTM", "date_download": "2018-05-24T16:05:00Z", "digest": "sha1:OTR6HY5NFYGGXELBFBGNCVN4C6GJELDF", "length": 7622, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - झेक नवशिक्यांसाठी | सार्वजनिक परिवहन = Městská hromadná doprava |", "raw_content": "\nबस थांबा कुठे आहे\nकोणती बस शहरात जाते\nमी कोणती बस पकडली पाहिजे\nमला बस बदली करावी लागेल का\nकोणत्या थांब्यावर मला बस बदली करावी लागेल\nतिकीटाला किती पैसे पडतात\nशहरात पोहोचेपर्यंत किती थांबे आहेत\nआपण इथे उतरले पाहिजे.\nआपण (बसच्या) मागच्या दाराने उतरावे.\nपुढची भुयारी ट्रेन ५ मिनिटांत आहे.\nपुढची ट्राम १० मिनिटांत आहे.\nपुढची बस १५ मिनिटांत आहे.\nशेवटची भुयारी ट्रेन किती वाजता सुटते\nशेवटची ट्राम कधी आहे\nशेवटची बस कधी आहे\nआपल्याजवळ तिकीट आहे का\n – नाही, माझ्याजवळ नाही.\nतर आपल्याला दंड भरावा लागेल.\nआपण एकमेकांशी जे बोलतो ते स्पष्ट का असते आपल्याला एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करायची असते आणि एकमेकांना समजून घ्यायचे असते. भाषा उत्त्पन्न कशी झाली हे एकीकडे अजूनही अस्पष्टच आहे. यावर खूपसे लेख उपलब्ध आहेत. विशिष्ट काय आहे कि, भाषा ही खूप जुनी गोष्ट आहे. बोलण्यासाठी काही भौतिक वैशिष्ट्यांची गरज होती. ध्वनी उपलब्ध करण्याची आपली गरज होती. पूर्वी निएंडरथल्स लोकांना ध्वनी निर्माण करण्याचे सामर्थ्य होते. याप्रकारे ते स्वतःला प्राण्यांपासून वेगळे दर्शवू शकतात. आणखीन, एक मोठा, कणखर आवाज संरक्षणासाठी महत्वाचा होता. एखादा माणूस याद्वारे शत्रूंना घाबरवू किंवा शत्रूंशी लढू शकतो. यापूर्वीही, हत्यारांचा आणि अग्नीचा शोध लागला होता. हे सर्व ज्ञान कसेतरी पुढे जायला हवे. भाषण हेसुद्धा गटाने शिकारी करण्यासाठी महत्वाचे आहे. जवळजवळ 2 करोड वर्षांपूर्वी लोकांमध्ये साधे आकलन होते. अभ्यासाचे पहिले घटक चिन्हे आणि हावभाव होते. पण. लोकांना एकमेकांशी खूप प्रखर संवाद साधायचा होता. महत्वाचे म्हणजे, त्यांना एकमेकांकडे न बघता संवाद साधायचा होता. म्हणूनच, भाषेचा विकास झाला आणि याने हावभावांची जागा घेतली. आजच्या अर्थाने, भाषा कमीतकमी 50,000 वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा होमो सेपियन्सने आफ्रिका सोडली, त्यांनी पूर्ण जगात भाषेचा विस्तारकेला. विविध प्रदेशांनुसार भाषा ही एकमेकांपासून वेगळी झाली. असे म्हटले जाते की, विविध भाषिक कुटुंबे अस्तित्वात आली. मात्र, त्यांचाकडे फक्त भाषेची पायाभूत पद्धतीच होती. पहिली भाषा ही सध्याचा भाषेपेक्षा खूप कमी गुंतागुंतीची होती. नंतर पुढे तिचा व्याकरण, आवाजाच्या आणि भाषेच्या अभ्यासाने विकास झाला. असेही म्हणता येईल कि, वेगवेगळ्या भाषांना विविध उपाय मिळाले. पण समस्या नेहमीच समान होती: मी काय विचार करतो हे कसे दर्शवायचे\nContact book2 मराठी - झेक नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://insighttenet.blogspot.com/2015/08/4punch4inspiration.html", "date_download": "2018-05-24T15:30:05Z", "digest": "sha1:KSUQADOSURSVJN7YQSLNYMKKZVL5NZOJ", "length": 2388, "nlines": 22, "source_domain": "insighttenet.blogspot.com", "title": "अबोल.....: #4_Punch4Inspiration", "raw_content": "\nअस बरच काही केवळ मनात दाटून असलेलं\nसाल नया पर ख्वाब वही . . .\nचलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...\n\"हो\" , \"हा\" आणि \"hmmm\" म्हणजे नक्की काय होतं \nएकदम सपाट्याने जग समोर जात आहे , आलेल्या वेळेवर पटकन मात कशी करायची हे आपण शिकतो आहोत , मग ते स्वत:च्या बुद्धीचा वापर करुन किंवा टेक्नोल...\nसाल नया पर ख्वाब वही . . .\nचलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...\nउन्हाळ्याच्या सुट्या आणि मामाचं गावं.....१\nउन्हाळ्याच्या सुट्ट्या लागुन एक महीना जास्त झाला होता , घरी बसुन सुध्धा बोर होत असल्याने आम्ही मामाच्या गावाला जाण्याचा ठरवलं. आज जवळ जवळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.vsagar.org/marathi-mcu-4/", "date_download": "2018-05-24T16:06:45Z", "digest": "sha1:YAFR6YQII57H7DCRIXORY4SYB6ATXFR7", "length": 10874, "nlines": 65, "source_domain": "www.vsagar.org", "title": "मराठीतून मायक्रोकंट्रोलर शिका – ४ – Vidyasagar Academy", "raw_content": "\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ४\nThis post is part of the series मराठीतून मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग शिका\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – १\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – २\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ३\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा.\nमागच्या तीन भागात आपण मायक्रोकंट्रोलरचे बेसिक, C लँग्वेजचे बेसिक, वेगवेगळया प्रकारचे ऑपरेटर्स कसे वापरायचे ते शिकलो. या भागात आपण आपल्याला लागणाऱ्या प्रायोगिक साहित्याची ओळख करून घेऊ.\nहे साहित्य तुम्हाला पुढील प्रत्येक प्रयोगात/प्रोग्रामिंगसाठी लागेल. त्यामुळे प्रत्येक apparatus or firmware (साहित्य) ची माहिती नीट समजावून घ्या. मायक्रो कंट्रोलरसहित त्यातील सहयोगी साहित्याला हार्डवेअर (hardware) म्हणत नाही हे लक्षात ठेवा.\n८०५१ मायक्रोकंट्रोलर डेव्हलपमेंट बोर्ड\nवर दाखविलेला ८०५१ मायक्रो कंट्रोलर डेव्हलपमेंट बोर्ड नीट पहा.\nआता खालील फोटोमध्ये PORT0 चा भाग दाखविलेला आहे. PORT0 ला ८ पिन्स आहेत आणि याला ८ पिन्सचे ३ मेल हेडर (कनेक्टिंग पिन्स) दिले आहेत त्यात Ground आणि +Vcc च्या प्रत्येकी ८ पिन्स दिसत आहेत.\nया पोर्टला आपण साऊंड सेन्सर किंवा इन्फ्रारेड सेन्सर लावणार आहोत. खाली दाखविल्याप्रमाणे इन्फ्रारेड आणि साऊंड सेन्सरला ३ पिन्स असतात – आउटपुट पिन, ग्राउंड पिन आणि +Vcc पिन. या तीन पिन्स पैकी ग्राउंड पिन आणि +Vcc पिन या डेव्हलोपमेंट बोर्डवर ग्राउंड आणि +Vcc पिन्स ला लावायच्या आहेत आणि आउटपुट पिन हि PORT0 च्या कुठल्याही एक पिनला लावायची आहे.\nजसे Black line following robot, white line following robot, वगैरे मध्ये आपण दोन इन्फ्रारेड सेन्सर्स वापरणार आहोत. त्यातील एका सेन्सरचे आउटपुट P0^0 ला आणि दुसऱ्या सेन्सरचे आउटपुट P0^7 असे कनेक्ट करायचे आहे.\nयाच प्रकारे आपण साऊंड सेन्सर सुद्धा P0^0 ते P0^7 यापैकी कुठेही लावू शकतो. त्याचा प्रोग्राम बनविताना आपण त्याची संपूर्ण माहिती पाहू.\nपुढे PORT1 चे कनेक्शन्स नीट पहा. त्याचा क्लोजअप खाली दिला आहे. या पोर्टला ८ पिन्सचे मेल हेडर दिले आहे.\nइथे PORT1 च्या ८ पिन्सला ८ LEDs जोडलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा (आपल्या प्रोग्राम प्रमाणे) PORT1 च्या कोणत्याही पिन वर बायनरी ‘1’ हा सिग्नल येईल, त्यावेळी विशिष्ट LED चालू होईल. जर सर्व पिन्स वर बायनरी ‘1’ हे आउटपुट असेल तर सर्व LEDs चालू होतील. अशा प्रकारे LEDs चालू/बंद करून डेकोरेटिव्ह इफेक्ट्स साठी आपण या LEDs चा उपयोग करणार आहोत.\nपुढे PORT2 आणि PORT3 नीट पहा. त्याचा क्लोजअप खाली दिला आहे. या पोर्टला सुद्धा ८ पिन्सचे मेल हेडर दिले आहे. काही विशिष्ट कामासाठी आपण याचा उपयोग करू.\nयानंतर मोटर कनेक्टरचा क्लोजअप खाली दिला आहे. L293D हि IC मोटर ड्राइवर म्हणून वापरली आहे. हि IC मायक्रो कंट्रोलर मधून सिग्नल घेऊन त्याप्रमाणे, रोबोटच्या डाव्या आणि उजव्या मोटर्सला कंट्रोल करते.\nशेवटी बॅटरी कनेक्टर दिले आहे. रोबोटला DC पॉवर सप्लाय देण्यासाठी आपल्याला या सॉकेटला 6V/9V ची बॅटरी कनेक्ट करायची आहे. खालील फोटोत 5V Regulator IC 7805 दिसत आहे. हि IC मायक्रो कंट्रोलरला 5V चा सप्लाय देण्यासाठी वापरली आहे. सोबत on/off स्विच पण दिले आहे.\nहा डेव्हलोपमेंट बोर्ड मल्टिटास्किंग बोर्ड असल्यामुळे, याशिवाय आणखी बऱ्याच इतर गोष्टी या डेव्हलोपमेंट बोर्डवर दिल्या आहेत. Ultrasonic सेन्सर, ब्लूटूथ सेन्सर, DTMF सेन्सर, इत्यादी सेन्सर्स सुद्धा आपल्याला या डेव्हलोपमेंट बोर्डसोबत वापरता येतात. पण त्याची सध्यातरी आपल्याला आवश्यकता नाही.\nआता आपला थेअरीचा भाग संपला आहे. इथून पुढे प्रात्यक्षिकासाठी तयार राहा. आपल्याजवळ हा किंवा असा ८०५१ मायक्रो कंट्रोलरचा डेव्हलोपमेंट बोर्ड असणे आवश्यक आहे.\nवर दाखविलेला बोर्ड आणि त्यासोबतचे सर्व साहित्य विद्यासागर अकॅडेमीत तयार केले आहे. हे संपूर्ण साहित्य आणि त्यासोबत पूर्ण नोट्स तुम्ही प्रात्यक्षिकांसाठी, आमच्या Distance Learning Course च्या अंतर्गत या लिंकवर ऑर्डर करू शकता.\nपण जर अशा प्रकारचा दुसरा एखादा बोर्ड आणि इतर साहित्य तुमच्याजवळ असेल, तर त्यावर हि प्रात्यक्षिके करता येऊ शकतात. तेव्हा मित्रांनो, तयार राहा. लवकरच पाचवा भाग मी प्रकाशित करीत आहे.\nसंपूर्ण फिटिंग केलेली किट अशी दिसेल (Click to enlarge)\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chalisa.co.in/2015/10/bhondala-songs/", "date_download": "2018-05-24T15:47:52Z", "digest": "sha1:C3BNHYY5VGM76HJZUMKXGJ3GLNBSZMX7", "length": 29949, "nlines": 362, "source_domain": "chalisa.co.in", "title": "Bhondala Songs for Navaratri - Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection - आरती संग्रह | Aarti Sangrah | चालीसा संग्रह | Powerful Mantras | Sanskrit Prayer Stotras - Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection", "raw_content": "\nभोंडल्याची काही गाणी येथे नमूद करते आहे\nऐलोमा पैलोमा गणेश देवा :\nऐलोमा पैलोमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा,\nमाझा खेळ मांडीला वेशीच्या दारी, पारवं घुमातंय बुरुजावरी ,\nगुंजावाणी डोळ्याच्या सारविल्या टीका, आमच्या गावच्या भुलोजी बायका,\nएविनी गाव तेविनी गाव कांदा तीळ बाई तांदूळ घ्या,\nआमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे\nदुधोन्ड्याची लागली टाळी, आयुष्य देरे भा माळी,\nमाळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता ,\nपड पड पावसा थेंबो थेंबी, थेंबो थेंबी आडव्या लोंबी,\nअंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे,\nअतुल्या मातुल्या चरणी चातुल्या, चरणी चेसगोंडे हातपाय खणखणीत गोंडे ,\nएक एक गोंडा विसा विसाचा, साड्या डोंगर नेसायचा\nनेसागं नेसा बहुल्यानो, अडीच वर्षे पावल्यानो.\nकोथिंबिरी बाई गं, आता कधी येशील गं\nआता येईन चैत्र मासा, चैत्रा चैत्रा लवकर ये,\nहस्त बसवीन हस्ताला, देव बसवीन देवा-ह्याला ,\nदेवा-ह्याच्या चौकटी, उठता बसता लाथ बुक्की.\nहरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली,\nहरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली ||धृ||\nत्यातलं उरलं थोडं पीठ त्याचं केलं थालीपीठ,\nनेवून वाढलं पानात, जिलबी बिघडली ||१ ||\nहरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली,\nत्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभात,\nनेवूनी वाढला पानात जिलबी बिघडली ||२||\nहरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली,\nत्यातलं उरलं थोडं तूप,\nत्यात दिसलं हरीचं रूप,\nकुणाला सांगू कुणाला नको जिलबी बिघडली ||३||\nहरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली\nअक्कण माती चिक्कण माती:\nअक्कण माती चिक्कण माती, अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं\nअस्सं जातं सुरेख बाई सपिठी दळावी\nअश्शी सपिठी सुरेख बाई करंज्या कराव्या\nअश्श्या करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या\nअस्सं तबक सुरेख बाई पालखी ठेवावं\nअश्शी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी\nअस्सं माहेर सुरेख बाई लाडाचं प्रेमाचं\nअस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारीतं\nएके दिवशी कावू आला :\nएके दिवशी कावू आला बाई कावू आला\nत्याने एक उंबर तोडले बाई उंबर तोडले\nते सईच्या दारात टाकले बाई दारात टाकले\nसईने ते घरात नेले बाई घरात नेले\nकांडून कुंडून -हाडा केला बाई -हाडा केला\n-हाडा घेवून बाजारात गेली बाई बाजारात गेली\n-हाडा विकून पैसे आणले बाई पैसे आणले\nत्या पैश्यांची घागर घेतली बाई घागर घेतली\nघागर घेवून पाण्याला गेली बाई पाण्याला गेली\nमधल्या बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला\nआणा माझ्या सासरचा वैद्य: अंगात अंगरखा फाटका तुटका,\nडोक्याची पगडी विरलेली, पायात जोडे झिजलेले, कपाळाला टिळा शेणाचा\nतोंडात विडा पादरा किडा, हातात लाठी जळकी काठी,\nकसाबाई दिसतो भिकाऱ्यावाणी बाई भिकाऱ्यावाणी\nआणा माझ्या माहेरचा वैद्य: अंगात अंगरखा भरजरी,\nडोक्याला पगडी पुणेरी , पायात जोडे कोल्हापुरी, कपाळाला टिळा चंदनाचा,\nतोंडात विडा केशराचा, हातात लाठी सागवानी\nकसा बाई दिसतो राजावाणी बाई राजावाणी.\nमाझ्या सुंदरीचं लगीन आई म्हणे मी आई\nमाझ्या सुंदरीचं लगीन भाऊ म्हणे मी भाऊ\nमाझ्या सुंदरीचं लगीन बहिण म्हणे मी बहिण\nमाझ्या सुंदरीचं लगीन मामा म्हणे मी मामा\nमाझ्या सुंदरीचं लगीन मामी म्हणे मी मानी\nमाझ्या सुंदरीचं लगीन आजा म्हणे मी आजा\nमाझ्या सुंदरीचं लगीन आजी म्हणे मी आजी\nमाझ्या सुंदरीचं लगीन काकू म्हणे मी काकू\nमाझ्या सुंदरीचं लगीन भट म्हणे मी भट\nमाझ्या सुंदरीचं लगीन भटीण म्हणे मी भटीण\nकारल्याचा वेल लाव गं सुने, लाव गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा\nकारल्याचा वेल लवला हो सासूबाई, लावला हो सासूबाई, आता तरी जावू का माहेरा माहेरा ||धृ ||\nकारल्याला पाणी घाल गं सुने, घाल गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा\nकारल्याला पाणी घातलं हो सासूबाई, घातलं हो सासूबाई, आता तरी जावू का माहेरा माहेरा\nकारल्याला पानं येऊदे गं सुने, येऊदे गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा\nकारल्याला पानं आली हो सासूबाई, आली हो सासूबाई, आता तरी जावू का माहेरा माहेरा\nकारल्याला फुले येऊदे गं सुने, येऊदे गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा\nकारल्याला फुले आली हो सासूबाई, आली हो सासूबाई, आता तरी जावू का माहेरा माहेरा\nकारल्याला कारली येऊदे गं सुने, येऊदे गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा\nकारल्याला कारली आली हो सासूबाई, आली हो सासूबाई, आता तरी जावू का माहेरा माहेरा\nकारल्याची भाजी कर गं सुने, कर गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा\nकारल्याची भाजी केली हो सासूबाई, केली हो सासूबाई, आता तरी जावू का माहेरा माहेरा\nआपलं उष्टं काढ गं सुने, काढ गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा\nआपलं उष्टं काढलं हो सासूबाई, काढलं हो सासूबाई, आता तरी जावू का माहेरा माहेरा\nआणा फणी, घाला वेणी, जावूद्यात राणी माहेरा माहेरा\nआणलं फणकट, घातलं वेणकट, गेलं संकट, माहेरा माहेरा.\nश्री कांता कमल कांता:\nश्री कांता कमल कांता अस्सं कसं झालं, अस्सं कसं वेडं माझ्या नशिबी आलं ||धृ ||\nवेड्याच्या बायकोने केले होते लाडू , तिकडून आला वेडा त्याने डोकावून पहिले\nचेंडू चेंडू म्हणून त्याले खेळायला घेतले II १ II\nश्री कांता कमल कांता अस्सं कसं झालं, अस्सं कसं वेडं माझ्या नशिबी आलं ||धृ ||\nवेड्याच्या बायकोने केले होत्या शेवया , तिकडून आला वेडा त्याने डोकावून पहिले\nआळ्या आळ्या म्हणून त्याने फेकुनी दिल्या II २ II\nश्री कांता कमल कांता अस्सं कसं झालं, अस्सं कसं वेडं माझ्या नशिबी आलं ||धृ ||\nवेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंज्या , तिकडून आला वेडा त्याने डोकावून पहिले\nहोड्या होड्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या II ३ II\nश्री कांता कमल कांता अस्सं कसं झालं, अस्सं कसं वेडं माझ्या नशिबी आलं ||धृ ||\nवेड्याच्या बायकोने केले होते श्रीखंड , तिकडून आला वेडा त्याने डोकावून पहिले\nगंध गंध म्हणून त्याने अंगाला फासले II ४ II\nश्री कांता कमल कांता अस्सं कसं झालं, अस्सं कसं वेडं माझ्या नशिबी आलं ||धृ ||\nवेड्याची बायको झोपली होती एकदा , तिकडून आला वेडा त्याने डोकावून पहिले\nमेली मेली म्हणून त्याने जाळूनी टाकली II ५ II\nश्री कांता कमल कांता अस्सं कसं झालं, अस्सं कसं वेडं माझ्या नशिबी आलं ||धृ ||\nएक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू\nदोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू\nतीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू\nचार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू\nपाच लिंबांचा पानोळा, माळ घाली हनुमंताला\nहनुमंताची निळी झोळी, येता जाता कमळं तोडी\nकमळाच्या पाठीमागे लागली राणी, अगं अगं राणी इथे कुठे पाणी\nपाणी आहे यमुना जमुना, यमुना जामुनेची बारीक वाळू\nतेथे खेळे चील्लार बाळ, चील्लार बाळाला भूक लागली\nसोन्याच्या शिंपल्याने दुध पाजले, निजरे निजरे चील्लार बाळा\nमी तर जातो सोनार दादा, गौरीचे मोती झाले की नाही\nगौरीचे मोती उद्या सकाळी पान सुपारी उद्या दुपारी\nशिवाजी आमुचा राजा, त्याचा तो तोरण किल्ला\nकिल्ल्यामध्ये सात विहिरी, विहिरीमध्ये एक कमळ,\nएक कमळ तोडले, भवानी मातेला अर्पण केले,\nभवानी माता प्रसन्न झाली, तिने त्याला तलवार दिली,\nतलवार घेउनी आला, हिंदूंचा राजा तो झाला\nहिंदूंनी त्याचे स्मरण करावे, हत्त्यापुढे गाणे गावे\nकृष्ण घालितो लोळण, आली यशोदा धावून कायरे मागतोस बाळा तुला देते मी आणून\nआई मला चंद्र दे आणून त्याचा चेंडू दे करून, असलं रे कसलं बाळा तुझं जगाच्या वेगळं\nकृष्ण घालितो लोळण, आली यशोदा धावून कायरे मागतोस बाळा तुला देते मी आणून\nआई मला साप दे आणून त्याची दोरी दे करून, असलं रे कसलं बाळा तुझं जगाच्या वेगळं\nकृष्ण घालितो लोळण, आली यशोदा धावून कायरे मागतोस बाळा तुला देते मी आणून\nआई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून, असलं रे कसलं बाळा तुझं जगाच्या वेगळं\nकृष्णाचं अंगण बाई कृष्णाचं टोपडं,\nधोब्याकडे बाई धुवायला टाकीलं,\nजाई जुई वर वाळवलं\nचंदनाच्या पाटावर घडी केली\nघडीचा घडीरंग बाई कृष्णाचा पलंग ,\nत्यात रात्री जनमले श्रीरंग .\nकाळी चंद्रकला नेसू कशी , गळ्यात हार घालू कशी ,\nपायात पैंजण घालू कशी , दमडीचं तेल आणू कशी ,\nसासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजींची शेंडी झाली,\nभावोजींची दाढी झाली, वन्संबाईंची वेणी झाली,\nउरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला,\nवेशीबाहेर ओघळ घेला, त्यात हत्ती वाहून गेला,\nसासूबाई सासूबाई अन्याय झाला\nदुध भात जेवायला घाला\nमाझं उष्टं तुम्हीच काढा.\nहस्त हा दुनियेचा राजा:\nहस्त हा दुनियेचा राजा पावतो तीन्हीयाचा काजा\nतयासी नमस्कार माझा नमस्कारासरशी वारा\nआधी पडल्या मेघ धारा मागून आल्या मोठ्या धारा\nदहा मधले सात गेले हस्ताची मग पाळी आली\nम्हणून त्याने गंमत केली\nत्याच्या योगे झाला चिखल\nत्याबाई चिखलात लावल्या केळी\nएक एक केळ मोठालं, हादग्या देवा वहिलं.\nआधी नमुया श्रीगणराया, मंगलमुर्ती उंदरावरी\nइंद्र हा स्वर्गीचा राजा, झुलती हत्तींच्या फौजा\nवरुण चाकर इंद्राचा, पाऊस पाडी हस्ताचा\nपड पड पावसा थेंबो थेंबी\nथेंबो थेंबी आडव्या लोंबी\nनणंद भावजया दोघी जणीखेळत होत्या छप्पा पाणी\nखेळता खेळता झगडा झाला, भावजयी वारी डाव आला\nयादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी\nसासूबाई गेल्या समजवायला, चला चला सुनबाई आपल्या घराला, अर्धा संसार देते तुम्हाला,\nअर्धा संसार नक्को मला, मी नाही यायची तुमच्या घराला …………..\nयादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी\nसासरे गेले समजवायला, सोन्याचा हार देतो तुम्हाला\nसोन्याचा हार नक्को मला, मी नाही यायची तुमच्या घराला …………..\nयादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी\nनणंद आली समजवायला, माझी खेळणी देते तुम्हाला,\nतुमची खेळणी नक्को मला, मी नाही यायची तुमच्या घराला …………..\nयादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी\nभावोजी आले समजवायला, जत्रेला घेवून जातो तुम्हाला,\nजत्रेला नाही जायचे मला, मी नाही यायची तुमच्या घराला …………..\nयादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी\nपतीदेव आले समजवायला, उठा उठा राणी चला घराला\nलाल चाबूक देतो तुम्हाला …………………\nउठल्या राणी गडबडून, पदर घेतला आवरून\nओचा घेतला सावरून, हसत हसत आली घरासी\nयादव राया राणी घरात आली ऐसी, सासुरवाशीण घरासी आली ऐसी……….\nअरडी गं परडी, परडी एवढे काय गं\nपरडी एवढा फुल गं दारी आलं कोण गं बाई\nआज आला सासरा गं बाई, सासऱ्याने काय आणलं गं बाई\nसासऱ्याने आणल्या पाटल्या गं बाई\nपाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही\nचारही दरवाजे लावा गं बाई, झिपरं कुत्रं सोडा ग बाई\nआज कोण आलं गं बाई\nआज आली सासू गं बाई, सासूने काय आणले गं बाई\nसासूने आणली नथ गं बाई, नथ मी घेत नाही सांगा मी येत नाही\nचारही दरवाजे लावा गं बाई, झिपरं कुत्रं सोडा गं बाई\nआज कोण आलं गं बाई\nआज आली नणंद गं बाई, नणंदेने काय आणलं गं बाई\nनणंदेने आणले डूल गं बाई, डूल मी घेत नाही सांगा मी येत नाही\nचारही दरवाजे लावा ग बाई झिपरं कुत्रं सोडा ग बाई\nआज कोण आलं गं बाई\nआज आला दीर गं बाई, दिराने काय आणले गं बाई\nदिराने आणले पैंजण गं बाई, पैंजण मी घेत नाही सांगा मी येत नाही\nचारही दरवाजे लावा गं बाई झिपरं कुत्रं सोडा गं बाई\nआज कोण आलं गं बाई\nआज आला नवरा गं बाई, नवऱ्याने काय आणले गं बाई\nनवऱ्याने आणले मंगळसूत्र गं बाई\nमंगळसूत्र मी घेते, सांगा मी येते\nचारही दरवाजे उघडा गं बाई, झिपरं कुत्रं बांधा गं बाई\nभोपाळीचं फुल बाई फुलरंजना, माळ्याचा माळ बाई माळरंजना\nमाळ्याने सांडली भिगबाळी, हुडकून दे पण सापडेना,\nपाटावरचं पाणी झळकत जाय\nसर्प म्हणे मी एकला\nदारी आंब्याची कोय गं\nआड बाई आडोनी आडाचं पाणी काढोनी\nआडात पडली सुपारी, आमचा भोंडला दुपारी.\nआड बाई आडोनी आडाचं पाणी काढोनी\nआडात पडली कात्री, आमचा भोंडला रात्री.\nआड बाई आडोनी आडाचं पाणी काढोनी\nआडात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला.\nकिस माह में हुआ है आपके बच्चे का जन्म, इससे जानिए उसके बारे में रोचक बातें\nजानिए क्या है माथे पर तिलक धारण करने का सही नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pimpri-bitcoin-1-crore-rupees-103279", "date_download": "2018-05-24T16:03:10Z", "digest": "sha1:EP3L2XXRDS3JIMJ5VVPMESCEG7EIPCU3", "length": 10536, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pimpri bitcoin 1 crore rupees 1 कोटींच्या बिटकॉइनची परस्पर विक्री; निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल | eSakal", "raw_content": "\n1 कोटींच्या बिटकॉइनची परस्पर विक्री; निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nपिंपरी - एक कोटी रुपयांच्या बीटकॉइनची परस्पर विक्री करण्यात आली. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.\nपिंपरी - एक कोटी रुपयांच्या बीटकॉइनची परस्पर विक्री करण्यात आली. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.\nअमित भारद्वाज, अजय भारद्वाज, रुपेश सिंग, हेमंत चव्हाण, काका रावडे, हेमंत सुर्यवंशी, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. भीमसेन बाबुराम आगरवाल (वय ६५ रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याबाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून सप्टेंबर २०१६ मध्ये फिर्यादी अग्रवाल यांना एक कोटी रुपयांचे बिटकॉईन घेण्यास भाग पाडले. त्यानंतर त्या बिटकॉइनची ऑनलाईनद्वारे परस्पर विक्री करून फसवणूक केली. याबाबत निगडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे अधिक तपास करीत आहेत.\nपणजी आरोग्य संचालनालयात हाणामारी\nपणजी - आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. संजीव दळवी आणि काणकोणमधील डॉ. व्यकंटेश आर यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर झालेल्या झटापटीत एकमेकांना मारहाण...\nमाजी सरपंचाच्या खूनप्रकरणी दोघांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा\nलातूर - किरकोळ कारणावरून पळशी येथील माजी सरपंच सतीश हणमंत जाधव यांचा खुन केल्याप्रकरणी दोघांना प्रत्येकी दहा वर्षांच्या सक्तमजुरीची आणि दोन हजार...\nराष्ट्रवादीच्या 41 कार्यकर्त्यांचीन्यायालयीन कोठडी रवानगी: दुहेरी हत्याकांड\nनगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना सात एप्रिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी...\nशेतीच्या कारणावरुन सिद्धापुरात वृद्धाचा खून\nमंगळवेढा : सिद्धापूर येथील रतनसिंग गुलाबसिंग रजपूत (वय ६५) (सिद्धापूर) या वृध्दाचा शेतातील बांध पोखरल्याच्या कारणावरून त्यांच्याच...\nलाच घेताना सहायक शिक्षण उपनिरीक्षक जाळ्यात\nसोलापूर - शिक्षण संस्थेचे एचएससी सांकेतिक क्रमांक नूतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव एचएससी बोर्डाकडे पाठविण्यासाठी सहायक शिक्षण उपनिरीक्षक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/!-16765/", "date_download": "2018-05-24T15:45:34Z", "digest": "sha1:UVMTDLHDNWEV5C33MRUFQAD7SB7WBEIQ", "length": 3211, "nlines": 76, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-अरे माणसा!", "raw_content": "\n॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥\nनाद तु सोडून दे,\nउडणाऱ्याचे घर असते नेहमी\nजमीनीवर लक्षात असु दे,\nमला तर नेहमी वाटते की\nतु उंच उंच शिखर गाठ,\nपण हे ही विसरू नकोस की\nमोठ्यांची ही असते गर्वाशी गाठ,\nमला ही असे वाटते की\nतु गर्व कर... पण\nएक माणूस आहे म्हणुन कर,\nएक नागरिक आहे म्हणून कर,\nमग बघ तु गाठलेले शिखर\nगंगा गोदावरी पवित्र होते,\nपण मृत्युनंतर पडलेल्या पुण्यानेच\nतु नरकात जायपासून वाचशिल,\n आता तरी तु समजलास का\nअन् डोळे बंद करुन काट्यावर चालने सोडशील का\nदुसऱ्याचे घर पाडून स्वतःचे घर उभारशिल का\nआता तरी वेड्या माणसा\n- गणेश म. तायडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/jarahatke/priya-prakash-varriers-virality-hits-cricket-world-even-virat-kohli-and-ms-dhoni-not-spared-memes/", "date_download": "2018-05-24T15:48:48Z", "digest": "sha1:WSPXRWSIEWHZDWQKVTREADLPX7O7YCMR", "length": 26566, "nlines": 438, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Priya Prakash Varrier'S Virality Hits Cricket World, Even Virat Kohli And Ms Dhoni Not Spared In Memes | 'वायरल प्रिया'चे हे मेम्स पाहून तुमच्याही भुवया उंचावतील | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\n'वायरल प्रिया'चे हे मेम्स पाहून तुमच्याही भुवया उंचावतील\nइंटरनेटवर रातोरात स्टार झालेल्या अभिनेत्री प्रिया प्रकाशचे विविध मेम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\nप्रियाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ज्याप्रमाणे फॅन्सचा महापूर आला आहे त्याचप्रमाणे मेम्सचाही भडीमार होतो आहे.\nविविध क्रिकेट प्लेअर्सबरोबर हे मेम्स तयार केले जात आहेत.\nविराट कोहली, एमएस धोनी या मेम्समध्ये पाहायला मिळत आहेत.\nप्रिया वारियर विराट कोहली महेंद्रसिंह धोनी सोशल मीडिया सोशल व्हायरल\n उन्हाची काहिली रोखण्यासाठी प्राण्यांचे 'कूल' उपाय\n जबरदस्त...असे फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील\n'हे' आहेत जगातील सर्वात सुंदर रस्ते\nभारतातलं 'हे' ठिकाण स्वित्झर्लंडपेक्षाही कमी नाही\n ही आहेत जगातील सर्वात 'हॉट' ठिकाणं\nया सात देशांमध्ये वापरू शकता भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स\n'ही' ठिकाणं म्हणजे जमिनीखालील स्वर्गच\nजगातील सर्वाधिक महागडी हॉटेल्स\nचार वर्षांचा पेंटिंग मास्टर; पुण्यातल्या अद्वैतनं काढलेल्या चित्राची किंमत 2 हजार डॉलर\nजागतिक चित्रपटांचा इतिहास सांगणारी ही 7 पेटिंग्ज पाहिलीत का\n'असे' भन्नाट स्विमिंग पूल कधी पाहिलेत का\nजगातल्या 'या' भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nदेशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का\nकुणी सिंह पाळलाय, तर कुणी मगर... ह्यांचं घर म्हणजे 'मिनी जंगल'\nअशी रेस्टॉरंट्स कधी पाहिली आहेत का\n'या' 14 देशांच्या सीमारेषा आहेत फक्त नावापुरत्या\nट्विंकल खन्नाची 'सीधी बात'\nअबोल पुतळ्यांसोबत तुम्ही काढलेत का कधी असे बोलके फोटो \n'हे' तुरुंग पाहून कुणालाही कैदी व्हावंसं वाटेल\nया जाहिराती म्हणजे जणु काही ६५व्या कलेचा उत्तम नमुना\n#YoYoHoneySingh : हनी सिंगच्या गाण्यासोबतच त्याची 'ही' ड्रेसिंगही तितकीच हटके\nचलाओ ना नैनो से तीर रे...\nहातावरील मेहंदीवर नवऱ्याच्याऐवजी काढलं लाडक्या कुत्र्याचं चित्र\n'वायरल प्रिया'चे हे मेम्स पाहून तुमच्याही भुवया उंचावतील\nप्रिया वारियर विराट कोहली महेंद्रसिंह धोनी सोशल मीडिया सोशल व्हायरल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nसई ताम्हणकर अंकुश चौधरी करमणूक\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nतुम्हीच पाहा... जिल्हाधिका-यांनी कसे हुसकावले आंदोलक ठेकेदार \nजेव्हा राष्ट्रपती 'डिजिटल' होतात...\nरामनाथ कोविंद राष्ट्राध्यक्ष हिमाचल प्रदेश\nनागपुरात रमझानची तयारी जोरात, सजली दुकाने\nसेंट्रल एव्हेन्यू रोड, नागपूर\nकुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये मोदीविरोधकांची एकजूट\nकुमारस्वामी राजकारण सोनिया गांधी काँग्रेस\nहापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात, कोल्हापूर बाजार समितीत लागल्या थप्प्या\nहापूस आंबा मार्केट यार्ड\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t10050/", "date_download": "2018-05-24T15:31:19Z", "digest": "sha1:UHRNK5PQPHELQYGV2JM7WYC7JJR67PSF", "length": 3450, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-आता तरी अवतर ना रे विठ्ठला", "raw_content": "\nआता तरी अवतर ना रे विठ्ठला\nआता तरी अवतर ना रे विठ्ठला\nकलीचा प्रभाव तीव्र जाहला\nतुझ्या अस्तित्वावर माणूस प्रश्नांची रास उभारू लागला\nआता तरी अवतर ना रे विठ्ठला....\nअसा कसा रे पेच उद्भवला\nमाणसाच्या रक्ताचा माणूस भुकेला इथे जाहला\nआता तरी अवतर ना रे विठ्ठला....\nपापात्म्यांचा उद्भव आणि पुण्यात्मांचा ह्रास कसा जाहला\nआता तरी अवतर ना रे विठ्ठला....\nसमाज विभक्त होऊ लागला\nप्राण्याचा माणूस आणि माणसाचा प्राणी पुन्हा जाहला\nआता तरी अवतर ना रे विठ्ठला....\nपामराचा भाव हृदयी दाटला\nतुझ्या चरणकमलांचा ध्यास मनी लागला\nआता तरी अवतर ना रे विठ्ठला.... :शैलेश भोकरे\nआता तरी अवतर ना रे विठ्ठला\nRe: आता तरी अवतर ना रे विठ्ठला\nRe: आता तरी अवतर ना रे विठ्ठला\nआता तरी अवतर ना रे विठ्ठला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathi.com/information/2015-10-23-01-20-03/job-postings-and-business-opportunities", "date_download": "2018-05-24T15:23:23Z", "digest": "sha1:2OTAS3NKEKK3LEYKAJWGKSMQ75CLT4BS", "length": 1810, "nlines": 41, "source_domain": "marathi.com", "title": "Marathi Kala Mandal - DC - Marathi Kala Mandal-DC - Topics in नोकरी आणि व्यवसाय (1/1)", "raw_content": "\nवार्षिक सर्वसाधारण सभेचा आहवाल\nमराठी कला मंडळाचे चर्चा सदर\nTopics in Category: नोकरी आणि व्यवसाय\nBoard Categories मराठी कला मंडळाचे चर्चा सदर - कार्यकारी समितीच्या सूचना आणी माहिती - सर्वसाधारण चर्चा - नोकरी आणि व्यवसाय\nमराठी कला मंडळाचे चर्चा सदर\nमुख्यपृष्ठ| आमच्या विषयी | सदस्यता | कार्यक्रम | इतर माहिती| आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://majesticprakashan.com/node/347", "date_download": "2018-05-24T15:32:41Z", "digest": "sha1:IM5UQOB5ZWPRWSTUVVXRDQJBGVFGRHX6", "length": 11525, "nlines": 46, "source_domain": "majesticprakashan.com", "title": "परिचय | Majestic Prakashan", "raw_content": "\n‘मॅजेस्टिक’चे संस्थापक (कै.) केशवराव कोठावळे यांनी गिरगावच्या फूटपाथवर पुस्तकविक्रीला सुरुवात केली. १९४२ साली ‘औदुंबराच्या छायेत’-गिरगाव नाक्यावर ‘मॅजेस्टिक बुक स्टॉल’ या नावाने पुस्तक-विक्री दुकान सुरू केले. नंतर गिरगावातच सुरतवाला बिल्डिंगमध्ये दुसरे दुकान सुरू झाले. त्यानंतर दादर-पुणे-ठाणे असा दुकानांचा विस्तार झाला.\n१९४८ साली ‘चंद्रकन्या’, ‘ठेंगूचे पराक्रम’, ‘जाड्या-रड्या’, ‘वासिलीचे भाग्य’, ‘विदिशेची राजकन्या’, अशी छोट्या मुलांसाठी पुस्तकेही केशवराव कोठावळे यांनी लिहिली आणि ‘केशव कोठावळे प्रकाशन’ या नावाने प्रसिद्ध केली. १९५२ साली ‘मॅजेस्टिक प्रकाशन’ची स्थापना झाली. ‘विवाहानंतर’ हे श्रीमती मालतीबाई दांडेकर यांचे पुस्तक हे ‘मॅजेस्टिक’चे पहिले प्रकाशन. हळूहळू सर्वश्री गो. नी. दाण्डेकर, जयवंत दळवी, व्यंकटेश माडगूळकर, मधु मंगेश कर्णिक, अरुण साधू, वि. स. वाळिंबे, अनिल अवचट, सुभाष भेण्डे, ह. मो. मराठे, वसंत सरवटे, भारत सासणे, मुकुंद टाकसाळे, यांसारखे अनेक मान्यवर साहित्यिक ‘मॅजेस्टिक’शी जोडले गेले. रंगनाथ पठारे, अनंत सामंत, राजन खान, निरंजन उजगरे, संजीव लाटकर, सदानंद देशमुख यांसारखे अनेक लेखक ‘मॅजेस्टिक’च्या यादीत नंतर समाविष्ट झाले.\nग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने ‘ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह’ या विषयांना वाहिलेल्या ‘ललित’ मासिकाची सुरुवात केशवराव कोठावळे यांनी १९६४ साली केली. केशवराव कोठावळे यांनी पुणे येथे तीन मजली ‘मॅजेस्टिक’ची वास्तू उभारल्यानंतर दुसर्‍या मजल्यावर उभारलेल्या ग्रंथदालनात रसिकांनी यावे या हेतूने ‘मॅजेस्टिक बिल्डिंग’च्या गच्चीवर १९७३ मध्ये ‘मॅजेस्टिक गप्पां’ना सुरुवात झाली.\nमुंबईत १९८४ साली पार्ले येथेही ‘मॅजेस्टिक गप्पां’ना प्रारंभ झाला. दिवाळी अंकांमध्ये मानाचं स्थान असलेले ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांचे ‘दीपावली’ वार्षिक १९७८ सालापासून केशवराव कोठावळे यांनी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. ‘मॅजेस्टिक’ने ललितवाङ्‌मयाबरोबरच आरोग्य, मानसशास्त्र, पाककला, धार्मिक, इतिहास, व्यवस्थापन, क्रीडा, युद्ध, खास स्त्रियांसाठी, इंग्रजी संभाषण अशी विविध विषयांवरची पुस्तकं प्रसिद्ध करीत असते, आणि त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद ‌लाभतो आहे.\n‘सत्तांतर’-व्यंकटेश माडगूळकर, ‘स्मरणगाथा’- गो. नी. दाण्डेकर, ‘ताम्रपट’- रंगनाथ पठारे या ‘मॅजेस्टिक’च्या पुस्तकांना ‘साहित्य अकादेमी’ पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य पुरस्कार, दमाणी पुरस्कार, केशव भिकाजी ढवळे, बा. ग. ढवळे, ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ यांसारखे आणखी अनेक पुरस्कार ‘मॅजेस्टिक प्रकाशन’च्या पुस्तकांना प्राप्त झालेले आहेत. मराठी प्रकाशन क्षेत्रात मानाचे मानले जाणारे `वि. पु. भागवत पारितोषिक’ ‘मॅजेस्टिक’ला मिळाले, तसेच २००४ साली औरंगाबाद येथे झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेना’त श्री. अशोक कोठावळे यांना ‘उत्कृष्ट प्रकाशना’चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘काव्यपर्व’ हा देशी भाषेतील स्वातंत्र्योत्तर भारतातील निवडक अनुवादित कवितांचा संग्रह, तसेच ‘महाराष्ट्राबाहेरील मराठी’ हा संग्रह निरंजन उजगरे यांनी संपदित केला. ‘मराठी कथा : विसावे शतक’हा प्रा. के. ज. पुरोहित आणि प्रा. डॉ. सुधा जोशी यांनी संपादित केलेला कथासंग्रह मराठी कथेच्या वाटचालीचे काही टप्पे दर्शवतो. दिवाळी अंकांतील निवडक साहित्याचं संकलन असलेले दोन खंड ‘अक्षर दिवाळी’ या नावाने १९८५, १९८६ साली प्रसिद्ध केले.\n‘ललित’ मासिकातर्फे ग्रंथप्रसारार्थ अनेक योजना कार्यान्वित केल्या जातात. ‘दीपावली’ने अनेक कादंबरी स्पर्धा आयोजित केल्या. ‘मॅजेस्टिक’ने आयोजित केलेल्या कादंबरी स्पर्धेतून ‘चक्र’ ही जयवंत दळवी यांची कादंबरी प्रसिद्ध केली. ‘राजकीय कादंबरी स्पर्धा’ही मॅजेस्टिकने घेतली होती.\n‘मॅजेस्टिक प्रकाशन’चे संस्थापक केशवराव कोठावळे यांचे १९८३ साली निधन झाले १९८५ सालापासून ५ मे या त्यांच्या स्मृतिदिनी ‘केशवराव कोठावळे पारितोषिक’ सर्वोत्कृष्ट ग्रंथाला दिले जाते. रोख रु.१५,१५१ आणि स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. या पारितोषिकप्राप्त ग्रंथाच्या प्रकाशकाचाही मानचिन्ह देऊन सन्मान केला जातो. तसेच ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या स्मरणार्थ १६ सप्टेंबर या त्यांच्या स्मृतिदिनी ‘जयवंत दळवी स्मृतिपुरस्कार’ ‘मॅजेस्टिक’ तर्फे दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी अनुक्रमे कादंबरी, नाटक, विनोदी लेखन या वाङ्‌मयप्रकारांसाठी दिला जातो. रोख रुपये ११,१११ आ‌णि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\n‘मॅजेस्टिक’चे संस्थापक केशवराव कोठावळे यांच्या निधनानंतर श्री. अशोक कोठावळे ‘मॅजेस्टिक’चे संचालक म्हणून काम पाहत आहेत. आतापर्यंत सुमारे १५०० च्या वर पुस्तके ‘मॅजेस्टिक’ने प्रकाशित केली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/udyanraje-bhosale-talked-about-sharad-pawar-116152", "date_download": "2018-05-24T15:53:46Z", "digest": "sha1:2MPQDAWADVAAHAHOTETQBUHZXVMB7RPV", "length": 14774, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Udyanraje Bhosale talked about Sharad pawar पवारांनी कॉलरचे अनुकरण केले, अजून काय पाहिजे: उदयनराजे | eSakal", "raw_content": "\nपवारांनी कॉलरचे अनुकरण केले, अजून काय पाहिजे: उदयनराजे\nसोमवार, 14 मे 2018\nराष्ट्रवादीच्या आमदारांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दांडी मारली, याबाबतच्या प्रश्‍नावर श्री. भोसले म्हणाले, \"\"मी सर्वांना निमंत्रण दिले होते. लोकशाहीतील सर्व आमदार राजे आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे मी त्यांना येण्यासाठी फोर्स करू शकत नाही. मात्र, राजेशाही असती तर त्यांना आलेच पाहिजे म्हणून ठणकावून सांगितले असते. मी त्यांना निमंत्रण देतो. मात्र, ते मला निमंत्रणच देत नाहीत.\nकऱ्हाड : \"कोणी काहीही म्हणो, राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मलाच मिळेल. जरी नाही मिळाली, तरी मी कसा थांबेन असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे केले. शरद पवार हे माझ्यासाठी आदरणीय असून, मी त्यांचे अनुकरण करतो. मात्र, त्यांनी माझ्या \"कॉलर'चे अनुकरण केले, अशीही मिश्‍कील टिप्पणीही त्यांनी केली.\nलोककला संमेलनाच्या समारोपासाठी खासदार श्री. भोसले आज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, नगरसेवक हणमंत पवार, विजय यादव उपस्थित होते. लोकसभेची तयारी काय करायची काम करत राहायचे हे मी ठरवले आहे, असे सांगून श्री. भोसले म्हणाले, \"\"ज्यांना अर्ज भरायचा आहे, त्यांनी भरावा. लोकशाही आहे. पण, लोकांचा आग्रह मी भरावा म्हणून आहे. त्यामुळे मी कसा थांबेन काम करत राहायचे हे मी ठरवले आहे, असे सांगून श्री. भोसले म्हणाले, \"\"ज्यांना अर्ज भरायचा आहे, त्यांनी भरावा. लोकशाही आहे. पण, लोकांचा आग्रह मी भरावा म्हणून आहे. त्यामुळे मी कसा थांबेन राष्ट्रवादीची उमेदवारी मलाच मिळणार. सध्या कोणी काहीही बोलतेय, मी शांत बसलो म्हणून मी काय बांगड्या भरलेल्या नाहीत.''\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत उडवलेल्या कॉलरबाबत ते म्हणाले, \"शरद पवारसाहेब आदरणीय आहेत आणि मी त्यांना मानतो. आज या वयातही ते मोठ्या प्रमाणात काम करतात. सकाळी सात वाजता कामासाठी ते कार्यालयात तयार असतात. मी त्यांचे अनुकरण करतो. मात्र, त्यांनी माझ्या कॉलरचे अनुकरण केले. कुणीतरी दाद दिली, हे बास झाले. अजून काय पाहिजे\nकऱ्हाड-चिपळूण रेल्वेबाबत ते म्हणाले, \"सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना या मार्गाला गती मिळाली होती. मात्र, सध्या बुलेट ट्रेनची चलती आहे. त्याचा काय उपयोग होणार आहे बुलेट ट्रेनऐवजी रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर पैसे खर्च करणे आवश्‍यक आहे.''\nविकासकामांचे प्रस्ताव द्या, असे मी कऱ्हाड पालिकेला अनेकदा सांगितले आहे. मात्र, ठराव दिले जात नाहीत. मुख्याधिकारी काय करतात लोकांनी त्यांना जाब विचारण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.\nराष्ट्रवादीच्या आमदारांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दांडी मारली, याबाबतच्या प्रश्‍नावर श्री. भोसले म्हणाले, \"\"मी सर्वांना निमंत्रण दिले होते. लोकशाहीतील सर्व आमदार राजे आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे मी त्यांना येण्यासाठी फोर्स करू शकत नाही. मात्र, राजेशाही असती तर त्यांना आलेच पाहिजे म्हणून ठणकावून सांगितले असते. मी त्यांना निमंत्रण देतो. मात्र, ते मला निमंत्रणच देत नाहीत.\nशाश्‍वत शहरी विकासासाठी सोलापूर-मर्शियाचा करार\nसोलापूर - शाश्‍वत शहरी विकास योजनेतंर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान आज (ता. 24) गुरुवारी सामंजस्य करार झाला....\nमी विजयी होणार, हे भाकीत केले होते ते खरे ठरले : नरेंद्र दराडे\nयेवला : सहा महिन्यात भेठीगाठी घेतल्याने माझा मतदारांशी सलोखा तयार झाला होता. मला ३५० ते ४०० च्या दरम्यान मते मिळून मी विजयी होणार आहे हे भाकीत केले...\nकाँग्रेसला रामराम, गोवा फॉरवर्डला सलाम\nगोवा - मये मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार संतोष सावंत यांनी काँग्रेसला रामराम ठेकून गोवा फॉरवर्डला सलाम करत गोवा फॉरवर्डमध्ये कार्यकर्त्यांसह...\nताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..\nवालचंदनगर - ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलं.... उसाला दर नायं... दुधाचं दर कमी होत हाय...तेलाचं दर वाढवतयं....पेंडचे दर वाढवतयं....तुम्ही...\nराहुल गांधींचे मोदींना खुले आव्हान\nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी काल (बुधवार) स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर करत #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगखाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-argentina-hockey-world-league-final-semi-finals/", "date_download": "2018-05-24T15:52:57Z", "digest": "sha1:4YQZJGON26TVHQJDRUTWCEVWXGRHDGHL", "length": 6991, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "HWL 2017: अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आज भारत करणार अर्जेंटीनाशी दोन हात - Maha Sports", "raw_content": "\nHWL 2017: अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आज भारत करणार अर्जेंटीनाशी दोन हात\nHWL 2017: अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आज भारत करणार अर्जेंटीनाशी दोन हात\n हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेमध्ये भारताचा आज उपांत्यफेरीचा सामना अर्जेंटीना संघाबरोबर होणार आहे. हा सामना जिंकला तर भारत अंतिम सामन्यात पोहोचेल.\nया स्पर्धेतील साखळी सामन्यात भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. परंतु उपांत्यपूर्व फेरीत बेलजियम संघाला पराभूत करत भारताने स्पर्धेत पुनरागमन केले आहे.\nभारताने स्पर्धेत बेलजियम विरुद्ध सर्वात खळबळजनक निकाल नोंदवला होता. या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली असताना भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ अश्या फरकाने बेलजियम संघाला पराभूत करत उपनत्यफेरी गाठली होती.\nअर्जेंटीना संघाने उपांत्यपूर्वफेरीत इंग्लड संघाला ३-२ अश्या फरकाने पराभूत करत उपांत्यफेरी गाठली आहे.\nजागतिक क्रमांकावारीत अर्जेंटीना पहिल्या क्रमांकावर असून भारतीय संघ सहाव्या स्थानावर आहे. या दोन संघात आजपर्यंत ४६ सामने झाले असून २६वेळा भारतीय संघ १६वेळा अर्जेंटिना संघाने विजय मिळवला आहे. ४ सामने बरोबरीत सुटल्या आहेत.\nहा सामना भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम होणार असून संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल.\nHockey World League FinalHWL 2017अर्जेंटीनाइंग्लंडएचडब्ल्यूलबेलजियमभारतहॉकी वर्ल्ड लेग फायनल\nरवींद्र जडेजाला फॅनने म्हटले अजय जडेजा, जडेजाने दिले असे उत्तर \nदिल्ली कसोटीबद्दल आयसीसीच्या सभेत होणार चर्चा\nहॉकी: हरेंद्र सिंग यांची पुरूष संघाच्या तर सुजर्ड मारीजने यांची महिला संघांच्या मुख्य…\nराणी रामपाल आणि श्रीजेश वर्षभरासाठी टीम इंडियाचे कर्णधार म्हणून कायम\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: हॉकीत भारतीय पुरुष संघाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य…\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE-113040800004_1.htm", "date_download": "2018-05-24T15:48:51Z", "digest": "sha1:NQZML5UONZSWNCQLZTIOXEMXKJJ46J6X", "length": 10275, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आज राजस्थान - केकेआर सामना | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज राजस्थान - केकेआर सामना\nआयपीएलच्या सहाव्या हंगामात शाहरूख खानच्या कोलकता नाईट रायडर्सने आणि शिल्पा शेट्टीच्या राजस्थान रॉयल संघाने साखळीतील पहिले सामने जिंकत आपली दावेदारी निश्चित केली असून, या दोन्ही विजयी संघामधला पहिला सामना आज जयपूरच्या स्टेडियमवर होत आहे. गत चॅम्पियन कोलकत्ता संघाने या वर्षीच्या हंगामात साखळीमध्ये पहिल्याच सामन्यात दिल्लीच्या संघावर आरामात सहा गडी राखून विजय मिळवत गत चॅम्पियन संघाला शोभेल अशी खेळी केलेली आहे. आयपीएलच्या हंगामाची सुरुवात करणा-या पहिल्या सामन्यात अत्यंत कमी मानली जाणारा धावसंख्या तर राजस्थान रॉयल्र्सने आपला पहिला सामना ५ धावांनी जिंकत या स्पर्धेत आपला संघही विजयाचा दावेदार असल्याचे सिद्ध केले आहे. जयपूरच्या स्टेडियमवर गतवर्षी झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्र्सने केकेआरचा २२ धावांनी पराभव केला होता. त्याचा बदला घेण्याची संधी केकेआरला आजच्या निमित्ताने मिळणार आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहूल द्रविडने ५१ चेंडूंत ६२ धावा करीत प्रतिस्पध्र्यावर दबाव निर्माण केला होता.स्ट्राबिन्नीने वीस चेंडूत ४० धावा केल्या होत्या.\nकेकेआर चॅम्पियन्स लीग मधून बाहेर\nवीरू ‍'फिट', केकेआरविरुद्ध खेळणार\nकाँग्रेस सत्ता असणार्‍यारा राज्यांना 9 सिलिंडर\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nएअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक\nएअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.vsagar.org/category/robotics/", "date_download": "2018-05-24T16:07:09Z", "digest": "sha1:CYJQWWLSMB5FIQDLLR6QYMJAWH2OVRGT", "length": 8752, "nlines": 50, "source_domain": "www.vsagar.org", "title": "Practical Articles on Robotics – Vidyasagar Academy", "raw_content": "\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ८\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा. Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name. भाग आठवा (शेवटचा भाग) या शेवटच्या भागात विद्यासागर अकॅडेमीच्या लॅबमध्ये तयार केलेले आणि संपूर्णपणे टेस्ट केलेले वेगवेगळे […]\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ७\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा. Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name. भाग सातवा आतापर्यंत आपण मायक्रो कंट्रोलरच्या बेसिक पासून, C लँग्वेज प्रोग्रामिंग कसे करायचे ते शिकलो. या कोर्सचे […]\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ६\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा. Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name. भाग सहावा या भागात आपण प्रत्यक्ष प्रोग्रामिंग कसे करायचे ते समजावून घेणार आहोत. त्यासाठी आपण अगदी सोपा पहिला प्रोग्रॅम […]\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ५\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा. Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name. भाग पाचवा मागच्या तीन भागात आपण मायक्रोकंट्रोलरचे बेसिक, C लँग्वेजचे बेसिक, वेगवेगळया प्रकारचे ऑपरेटर्स आणि सर्व प्रायोगिक साहित्याची ओळख […]\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ४\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा. Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name. भाग चवथा मागच्या तीन भागात आपण मायक्रोकंट्रोलरचे बेसिक, C लँग्वेजचे बेसिक, वेगवेगळया प्रकारचे ऑपरेटर्स कसे वापरायचे ते शिकलो. […]\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – ३\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा. Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name. भाग तिसरा मागच्या दोन भागात आपण ८०५१ मायक्रो कंट्रोलर ची बेसिक माहिती पहिली आणि त्यानंतर C programming […]\nमराठीतून मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिका – १\nसर्वांसाठी अतिशय सोप्या भाषेत मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी विद्यासागर सरांनी चालू केलेला हा उपक्रम. आपला अभिप्राय अवश्य कळवा. Note: This material is copyrighted and time stamped under DCMA Copyright Act. Do not copy or reproduce under other title or name. भाग पहिला ८०५१ मायक्रोकंट्रोलर हा शिकण्यास अतिशय सोपा आहे, पण त्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या मूलभूत […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/05/blog-post_38.html", "date_download": "2018-05-24T15:28:24Z", "digest": "sha1:EPBFPYUCPFZKPLX3WGCCQLPSYT64KR5C", "length": 28825, "nlines": 200, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मेल्यावरच स्वर्ग दिसतो", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nउजमा अहमद नावाच्या एका भारतीय तरूणीला अलिकडेच पाकिस्तान हा ‘मौतका कुआ’ असल्याचा स्वानुभवातून साक्षात्कार घडला आहे. मलेशिया व सिंगापूर अशा परदेशी पर्यटनाला गेलेली असताना या उजमाला एक पाकिस्तानी तरूण भेटला होता. त्यांचा तिथे जो परिचय झाला त्यातून पुढे दोस्तीही झाली. पर्यटन संपवून ही मुलगी मायदेशी परतल्यावरही त्या तरूणाच्या संपर्कात होती. पुढे त्याच्याच आमंत्रणामुळे ती पाकिस्तानात त्याला भेटायला गेली आणि तिला उपरोक्त साक्षात्कार घडला. त्याला साक्षात्कार एवढ्यासाठीच म्हणायचे, की मध्यंतरी प्रसिद्ध अभिनेते नासिरुद्दीन शहा यांना पाकिस्तानात जातील तिथे लोक त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत असल्याचा अनुभव आलेला होता. धार्मिक भेदभाव फ़क्त भारतातच चालतो आणि पाकिस्तानात कमालीचा प्रेमभाव अनुभवायला मिळतो, असे त्यांनी जाहिरपणे सांगितले होते. त्यावरून अनेक उलटसुलट प्रतिक्रीयाही आलेल्या होत्या. पुढे म्हणजे काही महिन्यांपुर्वी असाच एक साक्षात्कार कुणा कॉग्रेसी कन्नड अभिनेत्रीला झाला होता. तात्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकिस्तान हा नरक असल्याचे म्हणताच, या कन्नड अभिनेत्रीला कमालीच्या यातना झाल्या आणि तिने पाकिस्तान साक्षात स्वर्ग असल्याचे जाहिर करून टाकले होते. आता तिलाच कॉग्रेसच्या सोशल सेलचे मुखीयाही करण्यात आल्याचे कळते. याखेरीज भारतात मणिशंकर अय्यर वा तत्सम अनेकांना पाकिस्तान स्वर्ग असल्याचे भासत असते. पण लोकांना स्वर्ग असल्याचे सांगुन स्वप्ने दाखवणारे असे लोक भारत नावाच्या नरकात जगत असतात. इथे तथाकथित स्वर्गाचे गुणगान करीत असतात. त्यांच्या अशा थापांना उजमासारखी मुलगी बळी पडत असते. आज तिलाही वाटत असेल, नासिरुद्दीन, मणिशंकर असे लोक ‘स्वर्गवासी’ कशाला होत नाहीत\nआपल्या मित्राच्या आमंत्रणाला प्रतिसाद देऊन उजमा पाकिस्तानात त्याला भेटायला गेलेली होती. तर तिच्या डोक्याला बंदूक लावून जबरदस्तीने तिच्याशी या मित्राने निकाह उरकून घेतला. नंतर तिच्या वाट्याला नरकयातना आल्या. हा अर्थातच तिचा दावा आहे. एकेदिवशी ती त्या स्वर्गातून जीव मुठीत धरून पळाली आणि पुरोगामी नरक मानल्या जाणार्‍या भारताच्या पाकिस्तानातील दुतावासामध्ये येऊन आश्रय मागू लागली. अशा स्थितीत भारत सरकारने काय करावे तिच्या अपेक्षांची दखल घेऊन देशातल्या प्रतिगामी सरकारने तात्काळ धावपळ सुरू केली आणि तिथल्या कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला. अधिकार्‍यांनी तिला दुतावासात आश्रय दिला आणि प्रसंगी कित्येक महिने तिला तिथेच सुरक्षित ठेवावे लागेल, असे गृहीत धरले. त्यातून सुषमा स्वराज या हिंदूत्ववादी मंत्र्याने पुढाकार घेऊन उजमाला मायदेशी आणण्याची घाई केली. इथे परत आल्यावर उजमाने पाकिस्तान चक्क ‘मौतका कुआ’ म्हणजे मृत्यूचा सापळा असल्याचे भाष्य माध्यमांपुढे केले. कारण अर्थात तिचा तसा अनुभव होता. मग कोणावर विश्वास ठेवायचा तिच्या अपेक्षांची दखल घेऊन देशातल्या प्रतिगामी सरकारने तात्काळ धावपळ सुरू केली आणि तिथल्या कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला. अधिकार्‍यांनी तिला दुतावासात आश्रय दिला आणि प्रसंगी कित्येक महिने तिला तिथेच सुरक्षित ठेवावे लागेल, असे गृहीत धरले. त्यातून सुषमा स्वराज या हिंदूत्ववादी मंत्र्याने पुढाकार घेऊन उजमाला मायदेशी आणण्याची घाई केली. इथे परत आल्यावर उजमाने पाकिस्तान चक्क ‘मौतका कुआ’ म्हणजे मृत्यूचा सापळा असल्याचे भाष्य माध्यमांपुढे केले. कारण अर्थात तिचा तसा अनुभव होता. मग कोणावर विश्वास ठेवायचा नासिरुद्दीन शहा, मणिशंकर अय्यर यांच्यावर विश्वास ठेवायचा, की उजमावर विश्वास ठेवायचा नासिरुद्दीन शहा, मणिशंकर अय्यर यांच्यावर विश्वास ठेवायचा, की उजमावर विश्वास ठेवायचा पाकिस्तानात जाता येते, पण माघारी परत येण्याची सोय नाही, तो साक्षात मृत्यूचा सापळा आहे, असे उजमाला वाटते. म्हणूनच भारतीय माध्यमांच्या समोर तिने पाकिस्तानची यथेच्छ निंदानालस्ती केली. खरे तर सुषमा स्वराज या भाजपाच्या नेत्या व मोदी सरकारच्या मंत्री असल्याने, त्यांनी उजमाच्या शब्दांचा आधार घेऊन आपला पाकद्वेष पाजळून घ्यायला हवा होता. नाहीतरी सध्या कुलभूषण जाधवच्या निमीत्ताने भारत पाक यांच्या परराष्ट्र खात्यामध्ये जुंपलेली आहे. पण सुषमा पुरोगामी नसल्यामुळे त्यांच्यापाशी हिंदूत्वाचे तारतम्य असावे. म्हणून उजमा पाकला शिव्या मोजत असतानाच स्वराज यांनी पाकचे कौतुक केले.\nराजकारण आपल्या जागी, पण उजमासाठी पाक परराष्ट्र खात्याने व तिथल्या हायकोर्टाने केलेल्या सहकार्याचे चक्क आभार सुषमा स्वराज यांनी तिथल्या तिथे मानले. त्याचेही कारण होते. पाकिस्तानातील कुणा वकीलानेच हायकोर्टात भारतीय दुतावासाच्या मागणीखातर उजमाची भारतीय नागरिक म्हणून कैफ़ियत तिथे मांडलेली होती. तेवढेच नाही. पाक परराष्ट्र खात्याच्या कुणा अधिकार्‍यानेही पाकच्या इभ्रतीचा विषय आहे, असा दावा कोर्टात करून उजमाला सुरक्षित मायदेशी पाठवण्याचा आग्रह तिथे धरला होता. म्हणून उजमाला मायदेशी आणणे सोपे झाले होते. काम लौकर होऊ शकलेले होते. तर त्यातल्या चांगुलपणाला दाद देण्याला तारतम्य म्हणतात. सुषमा स्वराज यांनी त्याचीच प्रचिती आणून दिली. त्यांच्या बाजूला बसून उजमा नावाची मुस्लिम तरूणी पाकिस्तानला मृत्यूचा सापळा म्हणत असतानाही, त्या देशातल्या चांगल्या वृत्तीच्या लोकांची पाठराखण करण्याचे औचित्य भारतीय परराष्ट्रमंत्र्याने दाखवले. हेच औचित्य किती पुरोगामी दाखवू शकतात मणिशंकर वा नासिरुद्दीन कधी त्या उजमाच्या वेदना यातना समजू शकले आहेत काय मणिशंकर वा नासिरुद्दीन कधी त्या उजमाच्या वेदना यातना समजू शकले आहेत काय त्यांना त्याची गरजही वाटलेली नाही. जे काही त्यांना बघायचे असते तेच ते कायम बघत असतात व त्याच भ्रमात मशगुल असतात. उजमाचा अनुभव वेगळा अशासाठी आहे, की तिला कोणा पाकिस्तानी प्रचारक संस्थेने आमंत्रित केलेले नव्हते वा गुप्तचर खात्याने मेजवानी झोडायला बोलावलेले नव्हते. ती पाकिस्तानातही मित्र असू शकतात व तेही सभ्यतेने वागणारे असू शकतात, या भ्रनात तिथपर्यंत गेलेली होती. याचेही काही कारण आहे, इथे भारतात जो अनुभव येतो त्यानुसारच पाकिस्तानची स्थिती असण्याचे मुर्ख गृ्हीत त्याला कारणीभूत आहे. ते गृहीत चुकीचे असल्याचे उजमाला प्रत्यक्ष नरकयातना सोसून समजावे लागले. मग तथाकथित पाकप्रेमी लोकांना कसे कळू शकेल\nत्यांनी एक काम करावे. आपल्या कुणा मुली बहिणीला पाक मित्र शोधायला सांगावा आणि त्याच्या आमंत्रणावरून पाकिस्तानला सामान्य भारतीय म्हणून भेट देण्यास पाठवून द्यावे. तिथे ज्या अनुभवातून त्यांची आप्तस्वकीय मुलगी जाईल, त्यावरून आपल्या व्याख्या तपासून घ्याव्यात. पण तसे कोणी करणार नाही. कारण आपण ढळढळीत खोटे बोलत असतो, याची त्यांनाही पक्की खात्री आहे. म्हणून असे लोक दिखावू बोलत असतात. वागण्यात मात्र त्यांच्या कमाली़ची भिन्नता आढळून येते. त्यांच्या भूमिका कधीच वास्तवाशी निगडीत नसतात, किंवा अनुभवातून आलेल्या नसतात. वाचलेली पुस्तके वा आत्मसात केलेले विचार, यांच्या आहारी जाऊन त्यांच्या भूमिका पक्क्या झालेल्या असतात. जेव्हा त्यांच्या वाट्याला उजमा सारखे अनुभव येतात, तेव्हाच त्यांना शहाणपण सुचू शकते. अशा लोकांचे तत्वज्ञान वा शहाणपण हे पुराणातील वांगी असतात. त्यांना अनुभवाशी कर्तव्य नसते किंवा लोकांची दिशाभूल होण्याशी काही देणेघेणे नसते. जेव्हा तसेच अनुभव त्यांच्या वाट्याला येतात, तेव्हा त्यांना अक्कल येत असते. अशा शहाण्यांचे सोडून द्या. पाकिस्तानला भेट देण्यापुर्वी कोणी उजमाला पाकिस्तान विरोधात चार शब्द ऐकवले असते, तर तिने तरी कुठे त्यावर विश्वास ठेवला असता म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. उजमाला त्यामुळे़च खरा स्वर्ग बघता आला आहे आणि भारतासारखा जगात अन्य कुठला सुरक्षित देश नसल्याचे तिने जगजाहिर सांगितले आहे. पण तिच्याइतकीही हिंमत नासिरुद्दीन वा मणिशंकर अय्यर कधी दाखवणार नाहीत. सामान्य भारतीय नागरिक म्हणून ते पाकिस्तानला गेले असते, तर त्यांना खरा स्वर्ग दिसला असता. मग नरकाचे महात्म्य उमजले असते. पण पोपटपंची करणार्‍यांना कोण शहाणपण शिकवणार म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. उजमाला त्यामुळे़च खरा स्वर्ग बघता आला आहे आणि भारतासारखा जगात अन्य कुठला सुरक्षित देश नसल्याचे तिने जगजाहिर सांगितले आहे. पण तिच्याइतकीही हिंमत नासिरुद्दीन वा मणिशंकर अय्यर कधी दाखवणार नाहीत. सामान्य भारतीय नागरिक म्हणून ते पाकिस्तानला गेले असते, तर त्यांना खरा स्वर्ग दिसला असता. मग नरकाचे महात्म्य उमजले असते. पण पोपटपंची करणार्‍यांना कोण शहाणपण शिकवणार त्यांची उजमा होवो इतकीच अपेक्षा आपण बाळगू शकतो.\n'पण सुषमा पुरोगामी नसल्यमुळे,त्यांच्यापाशी हिंदुत्वाचे तारतम्य असल्यामुळे'या वाक्यातील तारतम्य शब्द काढून टाकावा व केवळ 'त्या हिंदुत्ववादी असल्यामुळे'अशी रचना करावी. त्यामुळे पुरोगामित्वातील विसंगती स्पष्ट होते़\nप्रिय भाऊसाहेब , पहिल्यांदाच आपला लेख अपुऱ्या माहितीवर आधारित आहे असे म्हणावे लागते आहे,आणि त्याचा खेद वाटत आहे.\nभाऊ - ह्या उझमाची पाच लग्ने आधी झाली होती , सहावा हा पाकिस्तानी . तो मलेशियात भेटला होता, लग्नच करायचे होते तर ते मलेशियात न करता, ती पाकिस्तानात का गेली होती लग्नाचा व्हिडियो बघा , कुठेही तणावात दिसते का लग्नाचा व्हिडियो बघा , कुठेही तणावात दिसते का म्हणे बंदुकीच्या धाकाने लग्न केले , डॉक्टर बाई - पाकिस्तानी TAXI driver च्या प्रेमात पडून सहावे लग्न करायला मलेशियात जाते, तेही स्वत:च्या थाल्सेमिया ग्रस्त मुलीला सोडून \nखाली काही लिंक्स देत आहे संदर्भासाठी\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\nउपाय हीच समस्या आहे\nखरी मोदीलाट की पळवाट\nनवा मनु आणि नवी वर्णव्यवस्था\nदोन वर्षे मागे वळून बघा (लेखांक - ३)\nकाश्मिरची जुनीच समस्या (लेखांक - २)\nभारत पाकिस्तानची गुंतागुंत (लेखांक - १)\nपाक इतका का गडबडलाय\nजरा याद करो, इंदिराजी\nकपील मिश्रा आणि एब रिलेस\nकेजरीवाल आणि तरूण तेजपाल\n५० मुंडकी कापून आणा\nकांदा, तूर आणि आत्महत्या\nजा गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/garbage-aksa-beach-cleaning-110977", "date_download": "2018-05-24T16:07:16Z", "digest": "sha1:REXKXAG24FRBQXSQ6YLGTXFGN5ZMLQOC", "length": 10791, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "garbage aksa beach cleaning कचऱ्यासोबत खारफुटीही जळतेय | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nमुंबई - आक्‍सा किनाऱ्यावरील स्वच्छतेच्या नावाखाली खारफुटीच साफ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. किनाऱ्यावरील कचरा खारफुटीत टाकून मध्यरात्री जाळला जात आहे. या प्रकारामुळे 100 मीटरपर्यंतची खारफुटी नष्ट झाली आहे. घटनास्थळी पाहणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे कांदळवन विभागाकडून सांगण्यात आले.\nमुंबई - आक्‍सा किनाऱ्यावरील स्वच्छतेच्या नावाखाली खारफुटीच साफ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. किनाऱ्यावरील कचरा खारफुटीत टाकून मध्यरात्री जाळला जात आहे. या प्रकारामुळे 100 मीटरपर्यंतची खारफुटी नष्ट झाली आहे. घटनास्थळी पाहणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे कांदळवन विभागाकडून सांगण्यात आले.\nआक्‍सा किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कचरा खारफुटीत टाकला जात आहे. हा कचरा रात्री जाळण्यात येतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे आतापर्यंत 100 मीटरपर्यंत खारफुटी नष्ट होऊनही त्याकडे सरकारी यंत्रणेचे लक्ष गेलेले नाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. याबाबत कांदळवन विभागाने हा परिसर खारफुटी म्हणून अधिसूचित नसल्याची शक्‍यता व्यक्त केली आहे.\nपाच वाहनांचा विचित्र अपघात ; एक जागीच ठार\nतळेगाव दिघे : संगमनेरमार्गे जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार...\nमाजी सरपंचाच्या खूनप्रकरणी दोघांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा\nलातूर - किरकोळ कारणावरून पळशी येथील माजी सरपंच सतीश हणमंत जाधव यांचा खुन केल्याप्रकरणी दोघांना प्रत्येकी दहा वर्षांच्या सक्तमजुरीची आणि दोन हजार...\nपाली खोपोली मार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात\nपाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात झाल्याचा फोन गुरुवारी (ता.२४) दुपारी पाली पोलीस स्थानकासह,...\nराष्ट्रवादीच्या 41 कार्यकर्त्यांचीन्यायालयीन कोठडी रवानगी: दुहेरी हत्याकांड\nनगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना सात एप्रिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी...\nइंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची सायकल रॅली\nऔरंगाबाद - वारंवार होणाऱ्या इंधनदरवाढीमूळे सर्वसामान्याचे कंबरडे मोडले असून, या निषेधार्थ गुरुवारी (ता. २४) जिल्हाधिकारी कार्यालयावर साय कल रॅली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=159", "date_download": "2018-05-24T15:21:26Z", "digest": "sha1:LBEHDDWXDQKS5WYCPGNJKUNAYOCZ4GWE", "length": 12999, "nlines": 57, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | बाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची लागवड", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\nबाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची लागवड\nवैशालीताई देशमुख यांच्या प्रयत्नातून आधुनिक पध्दतीने शेती करण्याकडे वाटचाल\nआलानेप्र 6694 Views 28 Nov 2017 लातूर न्यूज\nलातूर: आपल्या देशातील कृषी संशोधन क्षेत्रात दररोज नवनवीन संशोधन होत आहेत. आधुनिक पध्दतीने शेती करुन कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्याबाबत हे संशोधन उपयुक्त ठरत आहेत. हे संशोधन लातूरच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचले पाहिजे, असा प्रयत्न विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बाभळगाव येथील त्यांच्याच शेतामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत ऊस रोप लागवड यंत्राने (प्लांटर) प्रायोगिक करण्यात आली.\nप्लांटरने ऊस लागवड करण्यासाठी जमीन नांगरुन, रोटावेटर करुन जमीन भुसभुसीत करावी लागते. जमिनीची चांगली मशागत झाल्यानंतर २५ ते ४५ दिवसांची ऊसाची रोपे घेऊन ती रोपे ट्रक्टरची मदत घेऊन प्लांटरद्वारे पाच फूट, सहा फूट, दोन ओळीतील अंतर शेतकऱ्यांच्या निवडीनुसार आणि दोन रोपांमधील अंतर एक फूट, सव्वा फूट किंवा त्यापेक्षा जास्त मागणीनुसार अॅडजेस्टमेंट करता येते. प्लांटरने ८ तासांत ३ ते ५ एकर ऊस लागवड करता येते. मनुष्यबळाने ऊस लागवड केली तर एकरी एक दिवस लागतो. प्लांटरने ऊस लागवड केली तर चार ते पाच दिवस वाचतात आणि होणारा मोठा खर्च कमी होतो. प्लांटरने ऊस लागवड केली तर ऊसाची लागवड लवकर होते. प्लांटरने ऊस लागवड करीत असतानाच सबसर्फेस ठिबक व सर्फेस ठिबक करता येते. प्लांटरने ऊस लागवडीचे तसे अनेक फायदे आहेत. त्यातील महत्त्वांचे फायदे म्हणजे रोप योग्य अंतरावर पडते, योग्य खोलीवर जाते, ऊसाची वाढ समान होते, रोपांची तूट कमी होते. मनुष्यबळाचा वापर करुन ऊस लागवड केल्यानंतर ऊसाच्या उगवणीला ३० दिवस लागतात. त्या उलट फाउंडेशन बेण्यांपासुन तयार केलेल्या उसाची रोपे प्लांटने लावली तर एक महिन्याआधी लागवडीची नोंद साखर कारखान्यांकडे होते. त्यामुळे ऊस तोडीचा प्रोग्राम त्यानुसार लागतो. प्लांटरने वेळेत ऊस लागवड होत असल्याने ऊस तोडही वेळेतच होते. परिणामी वेळ, जास्तीचे श्रम आणि खर्चही वाचतो. अत्याधुनिक पध्दतीने शेती करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, या दृष्टीने श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन बाभळगाव येथील त्यांच्या शेतात प्लांटरद्वारे प्रायोगिक तत्त्वावर ऊस लागवड करण्यात आली.\nलातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन गोविंद बोराडे, विजय देशमुख, संचालक रामचंद्र सुडे, नरसिंग बुलबुले, उमेश बेद्रे, चंद्रकांत टेकाळे, अनंत बारबोले, रमेश थोरमोटे, भारत आदमाने, कार्यकारी संचालक समीर सलगर, विलास को. ऑपरेटिव्ह बँकचे व्हा. चेअरमन चंद्रकांत देवकते, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, नेटाफेमचे संदीप तांदळे, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे सचिन डिग्रसे, सातारा येथील जयदेव बर्वे, डॉ.साळुंके, बादल शेख, प्रशांत घार आदी उपस्थित होते.\nइंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या स्वावलंबन यात्रेचा आज शुभारंभ ...\nजिल्हा पत्रकार संघाची राजकुमार मुनाळे यांना श्रध्दांजली ...\nभाजपा हारु शकते, अखेर सत्य जिंकले\nमनपाकडून अशुध्द, गढूळ, रंगी बेरंगी पाणीपुरवठा ...\nरवींद्र जगताप प्रकरणी आ. अमित देशमुख यांनी केला निषेध ...\nमहावितरणच्या सौरऊर्जा वीज खरेदीला मिळाला ०२.७१ रुपयांचा दर ...\nखासदार गायकवाड यांच्यामुळे मिळाली ७० रुग्णांना ०१ कोटीची मदत ...\n’अमृत’च्या कंत्राटदाराला दंडासह मुदतवाढ ...\nपराभूत १३५ उमेदवार निवडणूक लढविण्यास ३ वर्षासाठी अपात्र ...\nमुंबई व लातुरातील प्रभाग ०५ मध्‍ये प्‍लास्‍टीक प्रक्रिया प्रकल्प ...\nग्रामीण भागातही होणार कचर्‍यापासून खतनिर्मिती ...\nलातूर शहर विधानसभा आपची कार्यकारिणी जाहीर ...\nबारदान्या अभावी तूर खरेदी संथ, औशात आज रास्ता रोको ...\nलातुरचं रोपटं नाना पाटेकर लावणार स्वत:च्या शेतात\nनागपूर व लातूरच्या साथीने बीडचा विजय निश्चित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=552&cat=VideoNews", "date_download": "2018-05-24T15:29:19Z", "digest": "sha1:HH2456LZR5NJAQJF2JPENUT6BXJLFND5", "length": 9116, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | महादेव जानकर, राम शिंदे न आल्यानं धनगर आंदोलनाला फरक पडणार नाही", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\nमहादेव जानकर, राम शिंदे न आल्यानं धनगर आंदोलनाला फरक पडणार नाही\nआरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणारच, फडणविसांना फक्त शिफारस करायचीय- अण्णा डांगे\nलातूर: धनगरांना आरक्षण देऊ या आश्वासनावर सत्ता मिळवणार्‍या फडणवीस सरकारवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठीच धनगर समाजाच्या वतीने मेळावे, धरणे अशी आंदोलने केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज लातुरच्या गांधी चौकात ऑल इंडिया धनगर समाज संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांसह माजी मंत्री अण्णासाहेब डांगेही या धरणे आंदोलनास उपस्थित राहिले. अनुसुचित जमातीच्या यादीत धनगर समाजाचा ३६ वा क्रमांक आहे. राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस केल्यास छोट्याशा घटना दुरुस्तीतून या समाजाला आरक्षण मिळू शकतं असं डांगे म्हणाले. धनगर समाजाचा आधार घेऊन मंत्रीमंडळात स्थान मिळवणारे महादेव जानकर आणि राम शिंदेंचाही याला पाठिंबा आहे पण सत्तेत राहून त्यांना बोलता येत नाही. माणूस जसा स्वाभिमानी असतो तसा लाचारही असतो, ते मंत्री असले तरी आमच्यासोबत येतीलच असे डांगे म्हणाले. यावेळी नागनाथ गाडेकर, संभाजी बैकरे, शिवाजे शिंदे, हनमंत घोडके आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nनगरसेवकांची टूर शैक्षणिक नव्हती, शहर जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यावरुन\nपिवळ्या पाण्याची शिक्षा देऊन सहलीवर, नगरसेवक परतले ...\nनरसिंह घोणे पत्रकार संघाचे अध्यक्ष, मिटकरी सचिव ...\nपत्रकारांच्या निवडणुकीसाठी, खासदारांचं मतदान ...\nव्हीएस पॅंथर्सकडून गोर गरिबांना आधार ...\nUncut Nana Patekar... बघा नानांचं संपूर्ण भाषण ...\nगोलाईतल्या शौचालयाला व्यापार्‍यांचा विरोध ...\n‘कचरा महोत्सवाचे’ नगरसेवक गोजमगुंडे यांनी केले उदघाटन ...\nध्वजारोहण, दिमाखदार संचलन, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार ...\n एकदा सर्वे कराच- असदुद्दीन ओवेसी ...\nबसव जयंतीच्या मोटारसायकल रॅलीला उत्तम प्रतिसाद ...\nमागण्यांसाठी होमगार्ड्सही झाले आक्रमक, काढला मोर्चा ...\nशेकडो ऑटो रिक्षा धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ...\nतीन दिवस लातुरच्या रेल्वे स्थानकावर चालला लेजर शो ...\nअसिफाच्या मारेकर्‍यांना फाशी द्या- मुस्लीम सेवा संघ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-bihar-news-9-childs-dies-accident-bjp-leader-surrender-100427", "date_download": "2018-05-24T16:11:07Z", "digest": "sha1:55HLPHW4GA3WPF3QJ5PR5WIC6M33LHJY", "length": 11085, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news bihar news 9 childs dies accident bjp leader surrender 9 मुलांना चिरडणारा भाजप नेता पोलिसांना शरण | eSakal", "raw_content": "\n9 मुलांना चिरडणारा भाजप नेता पोलिसांना शरण\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nअखेरीस त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातातील मुख्य आरोपी म्हणून बैथाचे नाव घेतले जात आहे.\nमुझफ्फरपूर (बिहार) : शनिवारी (ता. 24) बिहारमधील मुझफ्फरपूर येथे निलंबित भाजप नेता मनोज बैथा याने मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडीने शाळेतील 9 विद्यार्थ्यांना चिरडले होते, त्यांचा जागीच मृत्यू झाला. पण त्यानंतर तो फरार होता व देश सोडून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांच्या शोध मोहिमेनंतर आज (ता. 28) अखेरीस त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातातील मुख्य आरोपी म्हणून बैथाचे नाव घेतले जात आहे.\nया अपघातात 9 मुले चिरडली गेली, त्याशिवाय 10 मुले जखमी झाली. अपघातात बैथा देखील जखमी झाल्याने सितामढी येथील श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालयात त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आले, यानंतर काही तासांतच तो पोलिसांच्या शरण गेला. बैथाने स्वतःवरील आरोप नाकारात, त्याचा या अपघातात सहभाग नसल्याचे पोलिसांना सांगितले. आज त्याला न्यायालयात हजर केले जाईल.\nभाजपने बैथा याच्यावर दबाव आणत त्याच्याकडून राजीनामा घेतला. बैथाचे भाजप व जनता दल युनायटेड या पक्षांशी चांगले संबंध होते, त्यांनीच बैथा याला या काळात आश्रय दिला असा आरोप केला जात आहे. याच कारणांमुळे या दोन पक्षांवर विरोधकांकडून टिका होत आहे.\nपाच वाहनांचा विचित्र अपघात ; एक जागीच ठार\nतळेगाव दिघे : संगमनेरमार्गे जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार...\nपाली खोपोली मार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात\nपाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात झाल्याचा फोन गुरुवारी (ता.२४) दुपारी पाली पोलीस स्थानकासह,...\nआधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार\nजुन्नर (पुणे) : कृषी विभागाच्या 'उन्नत शेती-समृद्ध शेतकरी' पंधरवड्यास आज गुरुवार (ता.24) पासून प्रारंभ होत असून या कालावधीत सर्व सामान्य...\nकल्याण-अहमदनगर रस्त्यावरील धोकादायक झाडे काढा\nसरळगांव : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड तालुक्यातील नढई येथील एका वळणावर चार ते पाच झाडांची माती पूर्ण निघून गेली आहे. ही झाडे...\nमी विजयी होणार, हे भाकीत केले होते ते खरे ठरले : नरेंद्र दराडे\nयेवला : सहा महिन्यात भेठीगाठी घेतल्याने माझा मतदारांशी सलोखा तयार झाला होता. मला ३५० ते ४०० च्या दरम्यान मते मिळून मी विजयी होणार आहे हे भाकीत केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AA_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-05-24T15:57:13Z", "digest": "sha1:DY6IOYWVEL5XEOJ7UGFP2A3WCIBDCH5J", "length": 3307, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:केप व्हर्देमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"केप व्हर्देमधील शहरे\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sebastian-vettel-victory/", "date_download": "2018-05-24T15:57:24Z", "digest": "sha1:5JE6OJGEBIZRYCGIYUISZOEJLSCMHNBY", "length": 7289, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सेबॅस्टियन व्हेटेलने ९.९ सेकंदाच्या अंतराने जिंकली मोसमातली पहिली ग्रांप्री - Maha Sports", "raw_content": "\nसेबॅस्टियन व्हेटेलने ९.९ सेकंदाच्या अंतराने जिंकली मोसमातली पहिली ग्रांप्री\nफेरारीचा सेबॅस्टियन व्हेटेल विजयानंतर आनंदी क्षणी व्यक्त करताना (सोर्स - स्काय स्पोर्ट्स)\nसेबॅस्टियन व्हेटेलने ९.९ सेकंदाच्या अंतराने जिंकली मोसमातली पहिली ग्रांप्री\nफेरारीच्या सेबॅस्टियन व्हेटेलने मर्सिडीजच्या लुईस हॅमिल्टनला अवघ्या ९ सेकंदाच्या फरकाने मागे टाकत मोसमातली पहिली, मेलबर्न ग्रांप्री स्पर्धेत विजय मिळवला .\nकायमच चुरशीची लढत असल्यामुळे फेरारी आणि मर्सिडीज यात कोण बाजी मारणार ह्याची उत्सुकता सर्वांनाच होती. मेलबर्न ग्रांप्री मध्ये मात्र फेरारीने बाजी मारत विजय साजरा केला. वायुगतियामिक (एरोडायनॅमिकस ) मध्ये झालेल्या बदलांमुळे वळणांवर आघाडी घेणं अवघड जात असल्याचे हॅमिल्टन म्हणाला. पण इतक्या चुरशीची लढत झाल्यामुळे पुढच्या ग्रांप्री मात्र मजा येईल असे ही हॅमिल्टन म्हणाला. मेलबॉर्नचा ट्रॅक एकूणच अवघड होता असे व्हेटेलचे सुद्धा मत होते. फेरारी आणि मर्सिडीज यांची इतकी चुरस नवीन व्ही-६ टर्बो इंजिन युगानंतर प्रथमच पहायला मिळाली.\nव्हेटेलचा २०१५ नंतरचा हा पहिलाच विजय आहे. हॅमिल्टन सारख्या अनुभवी खेळाडू बरोबर अश्याच अनेक ग्रांप्रीमध्ये मजा येईल असेही व्हेटेल म्हणाला. व्हेटेलने त्याच्या टीमचे देखील आभार मानले व या विजयात त्यांचा मोलाचा वाटा आहे असेही तो म्हणाला. आपण जे करतो त्यावर आपले प्रेम हवे आणि हीच गोष्ट मी फेरारीत प्रवेश करताना म्हणालो होतो असे त्याने सांगितले.\nसेबॅस्टियन व्हेटेलचा ४३ वा विजय\nफेरारीचा २२६ वा विजय\nधरमशाला मधील पहिला कसोटी सामना कुणाच्या पथ्यावर…\nकोण आहे श्रेयस अय्यर..\nपुण्याचा शुभम काजळे जगातील सर्वात कमी वयाचा अल्ट्रा मॅन\n मग २० पुशअप्स मारा..मिलिंद सोमणचा अजब नियम..\nज्युदो आंतरराष्ट्रीय परीक्षेत योगेश धाडवे यांचे यश\nसंजय टकलेमुळे युरोपीय रॅलीत महाराष्ट्राचे प्रथमच प्रतिनिधीत्व\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/02/blog-post_20.html", "date_download": "2018-05-24T15:27:20Z", "digest": "sha1:2RYHILA5UG46O24WAX7VUPWVWG6VTYZO", "length": 30734, "nlines": 175, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: बहूमताच्या द्रौपदीचे वस्त्रहरण", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमागले दोन आठवडे तामिळनाडुच्या राजकारणात बहूमताच्या बेरीज वजाबाकीने खुप धिंगाणा घातला. काही महिन्यापुर्वीच विधानसभेच्या निवडणूकात जयललिता यांनी दुसर्‍यांदा सलग बहूमत संपादन करून आपल्या पक्षाला सत्तेत आणले होते. तेव्हा काही महिन्यातच त्या पक्षाची अशी दारूण स्थिती निवडून आलेले आपलेच अनुयायीच करतील, असे जया अम्माला स्वप्नातही वाटले नसेल. पण सत्तेत आल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात त्यांना असाध्य आजाराने गाठले आणि त्यांची खरी इच्छा जनतेला कळण्यापुर्वीच दरबारी राजकारणाने त्यांच्या पक्षाचा आणि राजकारणाचा ताबा घेतला. अडिच महिने त्यांना बेशुद्धावस्थेत ठेवून राज्याचा कारभार हाकला गेला आणि त्यांच्या प्रकृतीविषयीही कोणाला काही कळू दिले गेले नाही. मग अकस्मात त्यांचे निधन झाले आणि सोय म्हणून त्यांच्या जागी त्यांचे जुने विश्वासू पन्नीरसेल्व्हम यांची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक झाली. पण जयललितांचा जगाशी असलेला संपर्क पाताळयंत्री जवळीकीने संपवणार्‍या सखी शशिकला यांनी लौकरच पक्षासह अम्माच्या सर्व गोष्टींवर कब्जा करण्याचा पवित्रा घेतला. त्यातून तामीळनाडूत नवा राजकीय पेचप्रसंग उभा राहिला. पन्नीरसेल्व्हम यांना राजिनामा देण्यास भाग पाडून शशिकलांनी आमदारांकडून आपलीच नवा मुख्यमंत्री म्हणून निवड करून घेतली आणि सेल्व्हम यांच्यासाठी शरणागती वा बंड याखेरीज अन्य कुठला पर्याय शिल्लक ठेवला नाही. म्हणून आज तिथे राजकीय अस्थिरता आलेली आहे. अर्थात ती राज्यपालांनी आणलेली नाही, की अन्य कुठल्या पक्षाने आणलेली नाही. सत्ताधारी पक्षातील महत्वाकांक्षांच्या संघर्षातून तशी वेळ आलेली आहे. आता नवा मुख्यमंत्री नेमला आहे आणि त्याने निदान कोंडलेल्या आमदारांचे बहूमत तरी दाखवले आहे. पण ती आमदारांची बेरीज कितीकाळ टिकून राहिल, याची नव्या नेत्यालाही खात्री नाही.\nराज्यपालाने बहूमताची खातरजमा करून मुख्यमंत्र्याची नेमणूक करावी आणि नंतर त्या नेत्याने आपले बहूमत विधानसभेत सिद्ध करावे; अशी जुनीच पद्धत होती. पण त्यातील राज्यपालाचा अधिकार वापरून कॉग्रेसने राज्यातील राजकारण अस्थिर करण्याचा पायंडा तब्बल साठ वर्षापुर्वी पाडला. इंदिराजी तेव्हा कॉग्रेसच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांना केरळ या इवल्या राज्यात असलेले समाजवादी व कम्युनिस्टांचे राज्य सहन होत नव्हते. म्हणूनच त्यांनी राज्यपालांच्या मार्फ़त फ़ाटाफ़ूट घडवली आणि कम्युनिस्टांचे नंबुद्रीपाद सरकार बरखास्त केले. मग तिथे जितके समाजवादी आमदार होते, त्या सर्वांना मंत्रीपद देऊन, कॉग्रेसने आपली शक्ती पट्टमथाणू पिल्ले यांच्यामागे उभी केली. म्हणजे सत्ताधारी समाजवादी पक्षाचे सर्व आमदार मंत्री झाले आणि कॉग्रेसने बाहेरून पाठींबा देऊन बहूमताची बेरीज सिद्ध करून दाखवली होती. त्यानंतर हा राज्यपालांचा बहूमताच्या बेरीज वजाबाकीचा खेळ भारतीय राजकारणात प्रस्थापित होत गेला. राज्यपालाने केव्हाही कुठल्याही राज्यात वाटेल तशी मनमानी करण्याचा इतका बेताल खेळ सुरू झाला, की वेळोवेळी त्यात न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची पाळी आली. म्हणूनच मग राज्यपालांनी बहूमताची खात्री करून घेण्याचा मुद्दा रद्दबातल झाला. कुठल्याही नेता वा मुख्यमंत्र्याच्या पाठीशी बहूमत आहे किंवा नाही, ते तपासण्याचा अधिकार राज्यपालाकडून विधानसभेकडे सोपवला गेला. कारण पक्षाच्या जुन्या नेत्यांना राज्यपालपदी बसवून कठपुतळीप्रमाणे केंद्रातील सत्ताधारी कॉग्रेस लोकशाहीचा पोरखेळ करत सुटलेली होती. त्याचे शेकडो किस्से स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय इतिहासात नोंदलेले आहेत. तामिळनाडूशी जुळणारेही डझनभर किस्से सांगता येतील. ज्याला राजकीय बेशरमपणा म्हणता येईल, असे बहुतांश किस्से आहेत.\nआणिबाणी उठल्यावर हरयाणामध्ये जनता पक्षाची सत्ता होती. तर तिथले मुख्यमंत्री, सरकार व आमदार घेऊन कॉग्रेस पक्षात दाखल झाले. म्हणून विधानसभा वाचली व त्यांची सत्ताही बचावली. पण अन्य आठ राज्यात इंदिराजींनी विधानसभा मुदतीपुर्वीच बरखास्त करून टाकल्या होत्या. कारण त्यांनी लोकसभेची मध्यावधी निवडणूक जिंकली आणि जिथे त्यांना प्रचंड यश मिळाले होते. तिथल्या जनतेने राज्यातील बहूमताच्या सरकारवरही अविश्वास व्यक्त केला, असा निष्कर्ष काढून इंदिराजींनी एका फ़तव्याने आठ विधानसभा बरखास्त केल्या होत्या. मात्र ज्या हरयाणातही लोकमत मुख्यमंत्र्याच्या विरोधात केले होते, त्याला पक्षांतराने संरक्षण देण्याता आलेले होते. अशी आपली लोकशाही परंपरा विकसित झालेली आहे. २००५ च्या सुमारास झारखंड राज्यातल्या निवडणूकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहूमत मिळाले नाही, तेव्हा अपक्षांचा पाठींबा असल्याचे दावे दोन नेत्यांनी केलेले होते. त्यापैकी एकाला मुख्यमंत्री बनवून राज्यपालांनी चांगली महिनाभराची मुदत बहूमत सिद्ध करण्यासाठी दिली होती. त्याचा अर्थ लालूच व आमिष दाखवून त्याने आमदारांची पळवापळवी करायचीच मोकळीक दिली होती. सहाजिकच तो धोका टाळण्यासाठी दुसर्‍या बाजूने आपले आमदार पळवून अन्य राज्यात आडोसा घेतला होता. दुसरीकडे न्यायालयात दाद मागितली होती. कोर्टाने आठवडाभरात शिबू सोरेन यांना बहूमत सिद्ध करण्याची सक्ती केली, तेव्हाच बाकीचे आमदार विधानसभेत आले आणि सोरेन यांच्यामागे बहूमत नसल्याचे सिद्ध झाले. पण त्यांनी कोर्टाने दिलेल्या मुदतीत बहूमताचा ठराव चर्चेला येऊच दिला नव्हता आणि सभागृहाचे कामकाज आटोपले होते. मग मुदत संपताच कोर्टाचा अवमान होण्याची नामुष्की आली आणि केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी सोरेन यांना बडतर्फ़ीचा इशारा देऊन राजिनामा घेतला होता.\n१९८२ सालात हरयाणाच्या निवडणुका झाल्यावर कॉग्रेसने बहूमत गमावले होते आणि लोकदल हा देवीलाल यांचा पक्ष सर्वात मोठा म्हणून निवडून आला होता. त्यालाच अपक्षांनी पाठींबा दिलेला होता. पण राज्यपाल गणपतराव तपासे यांनी कॉग्रेसचा दावा मान्य करून शपथविधी उरकला आणि नंतर अपक्षांना मंत्रीपदाची लालूच दाखवून कॉग्रेसकडे ओढले गेले होते. २००५ सालात बिहार विधानसभेचे निकाल त्रिशंकू असल्याचे आलेले होते आणि पासवान यांचा पक्ष लालू व कॉग्रेसच्या सोबत येत नसल्याने पेच निर्माण झाला होता. म्हणून काही महिने विधानसभा स्थगीत ठेवून राज्यपाल बुटासिंग कारभार हाकत होते. मग पासवान यांच्या पक्षातले काही आमदार भाजपा नितीशच्या गोटात दाखल होत असल्याच्या बातम्या आल्या. तशी बेरीज घेऊन नितीश राजभवनाकडे निघाले असताना, राज्यपालांनी त्या परिसरात जमावबंदी लागू करून दिल्लीला पळ काढला. तिथेच बसून बिहारमध्ये बहूमताचे गणित जमत नसल्याने विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला केंद्रीय गृहखात्याला दिला व तो मानला गेला. त्यामुळे नवी विधानसभा एकही बैठक झाल्याशिवायच बरखास्त होऊन गेली. १९९० सालात तर चंद्रशेखर यांना पंतप्रधानकीला कॉग्रेसचा पाठींबा देण्याच्या बदल्यात राजीव गांधी यांनी तामिळनाडू सरकार बरखास्त करण्यास भाग पाडलेले होते. तसाच काहीसा प्रकार जयललितांनी १९९८ सालात केला होता. वाजपेयींना पाठींबा देण्याच्या बदल्यात त्यांनी तामिळनाडूचे द्रमुक सरकार बरखास्त करण्याचा अट्टाहास धरला होता. तो अमान्य झाल्यामुळे जया अम्माने राष्ट्रपती भवनात जाऊन वाजपेयी सरकारचा पाठींबा काढून घेत असल्याचे पत्र दिले. त्यातून आलेल्या विश्वास ठरावात वाजपेयी सरकार पडले होते. लोकसभाच बरखास्त करायची वेळ आलेली होती. एकूणच अशा खेळात मग लोकशाही म्हणजे आमदार व खासदारांच्या बेरीज वजाबाकीचा खेळ होऊन बसला, तर नवल नाही.\nआता शशिकला यांच्यामुळे तामिळनाडूत राजकीय पेच उदभवला आणि राज्यपालांना निर्णय घेण्यात वेळ लागतो, म्हणून तक्रारी होत राहिल्या. त्यानंतर निर्णय झाला तेव्हा तुरूंगात जाऊन पडलेल्या व्यक्तीच्या इशार्‍यावर तामिळनाडूचे सरकार चालणार म्हणून अनेकजण रडगाणे गात आहेत. पण ज्यांनी अशी लोकशाही डोक्यांच्या मोजणीची करून टाकली, त्यांनीच ही नामुष्की आणलेली आहे. मतदाराच्या भावना पायदळी तुडवून जेव्हा निव्वळ खासदार आमदारांच्या बेरजेची लोकशाही चालविली जाते; तेव्हा तुरूंगातला गुन्हेगार कशाला पाकिस्तानात बसलेला फ़रारी दाऊद इब्राहीमही रिमोट कंट्रोलने भारतातली सत्ता चालवू शकतो. त्याला फ़क्त आमदारांची बेरीज जमवता आली पाहिजे. १९९६ सालात लोकांनी कॉग्रेस विरोधात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाची निवड केली होती. त्याला नकार देऊन देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली बाकीच्या पक्षांचे सरकार स्थापन करण्यात आले. तेही नाकारलेल्या कॉग्रेसच्या पाठींब्यावर त्याची गुणवत्ता फ़क्त खासदारांची बेरीज इतकीच होती ना त्याची गुणवत्ता फ़क्त खासदारांची बेरीज इतकीच होती ना महाराष्ट्रात १९९९ सालात राष्ट्रवादी व कॉग्रेस एकमेकांच्या विरोधात लढले आणि एकच गट म्हणून सेनाभाजपाने १२८ जागा जिंकल्या असताना, युतीला सत्तेबाहेर बसवण्यासाठी कुठल्या लोकमताची फ़िकीर केली गेली होती महाराष्ट्रात १९९९ सालात राष्ट्रवादी व कॉग्रेस एकमेकांच्या विरोधात लढले आणि एकच गट म्हणून सेनाभाजपाने १२८ जागा जिंकल्या असताना, युतीला सत्तेबाहेर बसवण्यासाठी कुठल्या लोकमताची फ़िकीर केली गेली होती युती सोडून बाकीच्यांची बेरीजच लोकशाहीचा विजय मानला गेला होता ना युती सोडून बाकीच्यांची बेरीजच लोकशाहीचा विजय मानला गेला होता ना मग आज शशिकला यांच्या इशार्‍यावर नाचू शकणारा माणूस तशीच बहूमताची बेरीज दाखवत असेल, तर त्याला लोकशाहीची विटंबना समजण्याचे काहीही कारण नाही. जे पायंडे पाडले जातात, त्यातूनच पुढली वाटचाल होत असते. अशा पळवाटांनीच गुन्हेगार व समाजकंटक प्रतिष्ठीत होत असतात. बेरजेची गणिते दाखवून लोकशाहीचा पदर ओढणार्‍यांनीच लोकशाही नामे द्रौपदीच्या वस्त्रहरणाची सज्जता करून ठेवली होती. तामिळनाडूत कोणा दु:शासनाने पुढाकार घेण्याची खोटी होती. पाप त्या दु:शासनाचे नसते. तर नियमांचे अतिरेक करण्यातून सत्याचा गळा घोटणारे कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यच गुन्हेगारांना प्रतिष्ठीत करत असतात. वस्त्रहरणाचा मार्ग मोकळा करीत असतात.\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\nएक्झीट पोल आणि पोलखोल\nगड आला पण सिंह गेला\nअनाठायी गर्वाचे घर खाली\nखिशातले राजिनामे बाहेर काढा\nतळे राखी तो पाणी चाखी\nभिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे\nयुपीके लडके और बेटीया\nतामिळी डाव आणि पेच\nआपण यांना पाहिलंत का\nनाटक जुने, प्रयोग नवा\nनिवडणूक नेत्यांची की मतदाराची\nशिवसेनेचा वारीस पठाण पॅटर्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=556&cat=LaturNews", "date_download": "2018-05-24T15:23:23Z", "digest": "sha1:XQST6QVFFMNELNBVPHA7S53DIC56523O", "length": 11716, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातूरला नीट केंद्र मंजूर, धीरज देशमुखांच्या प्रयत्नांना यश", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\nलातूरला नीट केंद्र मंजूर, धीरज देशमुखांच्या प्रयत्नांना यश\nहजारो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने दिले होते निवेदन, सतत केला पाठपुरावा\nलातूर: समानता आणि सर्वंकष न्यायाच्या धोरणानुसार नीट परिक्षा केंद्र लातूरला व्हावे, अशी मागणी लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी लावून धरली होती. या मागणीला विद्यार्थ्यी, पालक आणि लातूरातील शिक्षण संस्थांनीही पाठिंबा दिलेला होता. गेली वर्षभर सोशल मिडीयाच्या माध्यमातून लातूरला नीट केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न सुरुच होता. अखेर शासनाने लातूरला नीट केंद्र मंजूर केले. यामुळे सुमारे १० ते १२ हजार विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न सुटला आहेअसे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.\nशिक्षणाची पंढरी असलेल्या लातूर जिल्ह्यातून साधारणत: १० ते १२ हजार विद्यार्थी तर संपूर्ण मराठवाडयातून किमान ४० हजार विद्यार्थी नीट परिक्षा दरवर्षी देत असतात. इतकी मोठी विद्यार्थी संख्या असताना संपूर्ण मराठवाडयात केवळ औरंगाबाद व नांदेड येथेच नीट परिक्षेचे केंद्र दिलेले होते. त्यामुळे मराठवाडयातील सर्व भागांतून विद्यार्थी व पालकांना परिक्षेच्या अदल्या दिवशीच औरंगाबाद किंवा नांदेड गाठावे लागत असे. ४० हजार विद्यार्थी आणि ४० हजार पालक म्हणजेच ८० हजार विद्यार्थी व पालकांची औरंगाबाद आणि नांदेडमध्ये राहण्याची व खाण्याची कशी सोय होणार. १५० ते ३५० किलो मीटर प्रवास करुन तेथील गैरसोयींना सामोरे जात ताणतणावात विद्यार्थी नीटची परिक्षा देतील कशी या विचाराने पालक त्रस्त झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये नीट परिक्षेविषयी चिंता होती. लातूरमधील नीट परिक्षार्थ्यांच्या संख्या लक्षात घेता लातूरला नीट परिक्षा केंद्र द्यावी, अशी मागणी धीरज देशमुख यांनी विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापकांसह ३१ मार्च २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्याकडे केली होती.\n०६ मे रोजी होणार लातूर केंद्रावर नीट परिक्षा\nनीट परीक्षा केंद्र लातूरला मंजूर झाल्याचा आनंद विद्यार्थी, पालक, प्राचार्य, प्राध्यापकांना आहे. ०६ मे रोजी लातूर केंद्रावर नीटची पहिली परिक्षा होणार आहे. सुमारे १० ते १२ हजार विद्यार्थ्यांची सोय लातूर केंद्रावर होणार असून त्यामुळे विद्यार्थी व पालकांना पैसा व वेळ तर वाचणार आहेच शिवाय बाहेर गावी जाऊन परिक्षा देण्याचा ताणतणावही राहणार नाही, असे राजर्षी शाहू महाविद्यालयातील सीईटी सेलचे प्रमुख प्रा. डीके देशमुख यांनी म्हटले आहे.\nइंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या स्वावलंबन यात्रेचा आज शुभारंभ ...\nजिल्हा पत्रकार संघाची राजकुमार मुनाळे यांना श्रध्दांजली ...\nभाजपा हारु शकते, अखेर सत्य जिंकले\nमनपाकडून अशुध्द, गढूळ, रंगी बेरंगी पाणीपुरवठा ...\nरवींद्र जगताप प्रकरणी आ. अमित देशमुख यांनी केला निषेध ...\nमहावितरणच्या सौरऊर्जा वीज खरेदीला मिळाला ०२.७१ रुपयांचा दर ...\nखासदार गायकवाड यांच्यामुळे मिळाली ७० रुग्णांना ०१ कोटीची मदत ...\n’अमृत’च्या कंत्राटदाराला दंडासह मुदतवाढ ...\nपराभूत १३५ उमेदवार निवडणूक लढविण्यास ३ वर्षासाठी अपात्र ...\nमुंबई व लातुरातील प्रभाग ०५ मध्‍ये प्‍लास्‍टीक प्रक्रिया प्रकल्प ...\nग्रामीण भागातही होणार कचर्‍यापासून खतनिर्मिती ...\nलातूर शहर विधानसभा आपची कार्यकारिणी जाहीर ...\nबारदान्या अभावी तूर खरेदी संथ, औशात आज रास्ता रोको ...\nलातुरचं रोपटं नाना पाटेकर लावणार स्वत:च्या शेतात\nनागपूर व लातूरच्या साथीने बीडचा विजय निश्चित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/excitement-in-air-as-atk-face-chennaiyin-fc-at-the-indian-super-league/", "date_download": "2018-05-24T16:01:24Z", "digest": "sha1:VYJ6GHJT7ABLOPSPJMSQRMB7FARQRGR5", "length": 12898, "nlines": 110, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2018: एटीके-चेन्नईयीन यांच्यात आज उत्कंठावर्धक लढत - Maha Sports", "raw_content": "\nISL 2018: एटीके-चेन्नईयीन यांच्यात आज उत्कंठावर्धक लढत\nISL 2018: एटीके-चेन्नईयीन यांच्यात आज उत्कंठावर्धक लढत\nकोलकता: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गतविजेता एटीके आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात गुरुवारी उत्कंठावर्धक लढत होत आहे. एटीके जेतेपद अजूनही राखू शकतो असा विश्वास हंगामी प्रशिक्षक अॅश्ली वेस्टवूड यांना वाटतो.\nतीन मोसमांत दोन वेळा विजेता ठरलेला एटीके हा हिरो आयएसएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ आहे. यंदा मात्र 10 सामन्यांतून केवळ 12 गुण मिळाल्यामुळे हा संघ आठव्या क्रमांकावर आहे. अशा ढिसाळ कामगिरीमुळे एटीके आणि मुख्य प्रशिक्षक टेडी शेरींगहॅम यांनी परस्पर सहमतीने करार संपविला. यानंतरही मोसमातील आशा आटोपल्या नसल्याचे वेस्टवूड यांना वाटते.\nएटीकेसमोर विजयांची संख्या वाढविण्याचे मुख्य आव्हान आहे. त्यांना दहा पैकी केवळ तीन सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर चेन्नईला सामोरे जाताना एटीकेसमोर कडवे आव्हान असेल.\nवेस्टवूड यांनी सांगितले की, आम्हाला मोठ्या प्रमाणावर बदल करण्याइतका वेळ नाही, पण आम्ही संघातील वातावरण ताजेतवाने करू शकू अशी आशा आहे. नव्या चेहऱ्यांमुळे परिस्थिती काहीशी बदलू शकते.\nवेस्टवूड यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. भारतीय फुटबॉलमध्ये ते लोकप्रिय आहेत. बेंगळुरू एफसीबरोबर त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ फलदायी ठरला. आयएसएल संघाची सूत्रे तात्पुरती स्वीकारणे त्यांच्यासाठी नवा अनुभव असेल, पण ते आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहेत.\nवेस्टवूड यांनी सांगितले की, मी तात्पुरत्या कालावधीसाठी प्रमुख आहे. मी पूर्वी मुख्य प्रशिक्षक राहिलो आहे. चार वर्षे मी मार्गदर्शन केले. यातील तीन वर्षे मी भारतात पूर्णवेळ सक्रिय होतो. त्यामुळे मला यात कोणतीही अडचण वाटत नाही. मी जे काही करतो ते आत्मविश्वासाने करतो. मला संघाच्या क्षमतेविषयी आत्मविश्वास वाटतो. हा फुटबॉलचाच एक भाग असतो आणि यात काहीच अजिबात अवघड नसते.\nस्टार स्ट्रायकर रॉबी किन दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. वेस्टवूड यांची सलामीलाच कडवी अग्निपरीक्षा होईल. चेन्नई 11 सामन्यांतून 20 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. एटीकेपेक्षा दुप्पट सामने त्यांनी जिंकले आहेत.\nजॉन ग्रेगरी तीन सामन्यांच्या बंदीनंतर संघाची सूत्रे स्वीकारण्यासाठी परतले आहेत. मागील सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध चेन्नईला पराभूत व्हावे लागले. आता नॉर्थईस्टप्रमाणे विजय मिळवून एटीके वेस्टवूट यांच्या आगमनानंतर मोहिमेत जान आणणार नाही अशी आशा ग्रेगरी यांना आहे.\nग्रेगरी यांनी सांगितले की, काही वेळा अशा गोष्टी घडतात की नवा माणूस येतो आणि अचानक सगळी परिस्थिती बदलून जाते. दोन आठवड्यांपूर्वी नॉर्थईस्टच्या बाबतीत असे घडल्याचे आपण पाहिले. माझे चांगले मित्र अॅव्रम ग्रँट तेथे आले आणि त्यांनी एफसी गोवाविरुद्ध आश्चर्यकारक विजय मिळविला. काही वेळा असे बदल यशस्वी ठरतात, तर काही वेळा तसे होत नाही. एटीकेच्या बाबतीत तसे घडू नये म्हणून मला प्रयत्न करावे लागतील.\nएटीकेने मोसमाच्या प्रारंभापासून केलेल्या कामगिरीविषयी ग्रेगरी यांनी कौतुकाचे उद्गार काढले. या उत्कंठावर्धक लढतीला सामोरे जाण्यास आतुर असल्याचे त्यांनी नमूद केले.\nते म्हणाले की, मी आणि माझे सर्व खेळाडू एटीके म्हणजे भारताचा मँचेस्टर युनायटेड अशा दृष्टीने पाहतो. एटीके हा भव्य क्लब आहे. अर्थातच ते दोन वेळचे विजेते आहेत. आम्ही एकदा विजेते ठरलो आहोत, पण तरी सुद्धा एटीकेकडे आदर्श म्हणून बघतो. उद्या एटीकेविरुद्ध लढत असल्यामुळे 25 खेळाडूंची खेळण्याची इच्छा आहे.\nसर्व खेळाडू जिद्दीने सज्ज झाले आहेत. मोसमाच्या प्रारंभी वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा मी पहिला प्रश्न हाच विचारला होता की, आपण एटीकेविरुद्ध कधी खेळणार आहोत. इंग्लंडमध्ये असेच घडते, आपला मँचेस्टर युनायटेडशी सामना कधी आहे याची उत्सुकता प्रत्येकाला असते.\nपहिल्या टप्यातील सामन्यात चेन्नईमध्ये चेन्नईयीनने 3-2 असा विजय मिळविला होता. हा आपल्या संपूर्ण कारकिर्दीमधील सर्वाधिक आकर्षक सामन्यांमध्ये असल्याचे वर्णन ग्रेगरी यांनी केले होते.\n५३ चेंडूत पुजाराने केल्या ० धावा तर तेवढ्याच चेंडूत ब्रेंडन मॅक्क्युलमने केलं होत कसोटीमधील सर्वात वेगवान शतक\nविराटवर टीका करणाऱ्या ग्रॅमी स्मिथला गांगुलीची सणसणीत चपराक\nकोहली- धोनीसह हे आहेत जगातील टाॅप-१० फेमस खेळाडू\nबार्सिलोनाचा विजयी रथ लेवान्टेने रोखला\nPremier League: सिटीची शंभरी तर अर्सेनलचा वेंगरला विजयी निरोप\nरियल मॅद्रिद नाही तर यांनी दिला बार्सिलोनाला ‘गार्ड ऑफ ऑनर’\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1-113052700005_1.htm", "date_download": "2018-05-24T15:27:25Z", "digest": "sha1:VGHFVQQ4EVNIQM573YLA7GKTXB3DVY65", "length": 10839, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्रीसंत, चव्हाणची अय्याशी उघड | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्रीसंत, चव्हाणची अय्याशी उघड\nश्रीसंत आणि अंकित चव्हाण यांची अय्याशी चंदीगड येथील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमे-यामुळे समोर आली आहे. मॅच संपल्यानंतर हे दोघेही बुकी जीजू आणि मुलीबरोबर हॉटेलमध्ये जात आणि दुस-या दिवशी सकाळीच ते परत येत. चंदीगड येथील एका हॉटेलमधील सहा सीसीटीव्ही कॅमे-यांमुळे श्रीसंत आणि चव्हाणच्या ’ या’ कृत्याची माहिती समोर आली.\nराजस्थान रॉयल्स टीम ८ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजता हॉटेलमध्ये परतली होती. त्याच्या २ तासानंतर श्रीसंत, चव्हाण आणि सट्टेबाज जीजूचा खेळ सुरू झाला. रात्री सव्वा दहावाजता चव्हाण आणि जीजूने श्रीसंतचा दरवाजा नॉक केल्याचे फुटेजमध्ये दिसते. चव्हाणच्या हातात त्यावेळी एक गिफ्ट बॅगही दिसते. श्रीसंतने दरवाजा उघडला. दहा मिनिटानंतर एक काळे कपडे घातलेली मुलगी तिथे आली. काही वेळानंतर आणखी दोन लोक तिथे आले. ती मुलगी श्रीसंतच्या रूमजवळच उभी होती.\nरात्री १०.५५ वाजता चव्हाण, श्रीसंत आणि ती मुलगी हॉटेलमधून बाहेर गेले. चार तासानंतर श्रीसंतला पांढरा आणि काळा ड्रेस घातलेल्या मुलीबरोबर पाहण्यात आले. त्यावेळी रात्रीचे २ वाजून १९ मिनिटे झाले होते. श्रीसंत त्या मुलीला आपल्या रूममध्ये घेऊन जाताना दिसला. चव्हाण पण त्याच्यामागे गेला. त्यानंतर सुमारे दोन तासानंतर म्हणजे पहाटे ३ वाजून ५५ मिनिटांनी श्रीसंत रूममधून एकटाच बाहेर आला.\nचेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार\nबेंगळुरू चार गड्यांनी पराभूत\nमंद गतीने षटके टाकल्याने धोनीला दंड\nमुंबई इंडियन्सला ‘रॉयल चॅलेंज’\nजखमी कालीसमुळे गोलंदाजी कमी पडली\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nएअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक\nएअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-109050400018_1.htm", "date_download": "2018-05-24T15:47:57Z", "digest": "sha1:TXUQ5SSFB2F2PCXXW2FGP2OAK4DITCDB", "length": 6315, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चमत्कृती | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडॉ. सौ. उषा गडकरी\nधनी कैवल्याप्रती झाली ही निश्चिती\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2011_07_01_archive.html", "date_download": "2018-05-24T15:38:01Z", "digest": "sha1:YNBOWOL4NZEPVANYCXYKJVZ7V5J352F3", "length": 9644, "nlines": 105, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: July 2011", "raw_content": "\nकेस (भाग २ )\nशनिवारची प्रसन्न सकाळ :\n'अरे किती हलतोस वायू...जरा शांत बस ना , नाहीतर हेअर-कलर नीट बसणार नाही हां..आधीच सांगून ठेवते '\n पण बायको ब्युटिशिअन असल्याचा हा फायदा आहे , घरीच केस काळे करू शकतो आणि तोंड सुद्धा. हाहाहाहा ' वायू फुल फॉर्मात होता.\n'चूप रे फाजीलपणा करू नकोस' सायली वैतागली.\n'पण खरं सांगू का हे असे रेश्मासारखे दाट पांढरे शुभ्र केस पण तुला छानच दिसतायत...कसे काय तुझे केस तीन महिन्यांत एवढे बदले यार '\nवायू गूढपणे हसला , 'हम्म्म पांढरे असले म्हणून काय झालं , मस्त आहेत ना \nवायुने सायलीला जवळ घेतलं आणि आकाशाकडे बघत तो हळूच पुटपुटला,\nवायूला आईने सकाळी सहा वाजताच गदागदा हलवून जागं केलं. 'वाईट बातमी बातमी . मेमेचे दादा गेले रे ' . वायूची झोप उडाली. मेमे मावशी आणि तिचे मिस्टर दादा दोघांचाही तो प्रचंड लाडका ...तसं दादाचं वय झालेलंच होतं पण तरीही वायूच्या छातीत कळ आलीच.\n'ठीक आहे ममा मी तयार होतो , पटकन निघू आपण ' , तो झपकन उठला आणि सवयीप्रमाणे समोरच्या आरशात त्याची नजर गेलीच. दोन्ही कानशिलावरून मागे हटणारी हेअर लाईन बघून त्याच्या छातीत दुखलंच...परत त्याला स्वताचीच लाज वाटली , ' प्रसंग काय आणि आपण केसांबद्दल ऑब्सेस कसले होतोय '.\nपरत त्याच्या मनात चुकार विचार घुसलेच. डॉ. पात्रांच्या औषधाने फारसा फरक पडला नव्हता . आपले केस झपाट्याने मागे चालले आहेत असं त्याला राहून राहून वाटत होतं.तो भराभर तयार झाला. आई आणि सायली तयारच होत्या. तशाही परिस्थितीत सायलीचे भरगच्च केस बघून त्याच्या मनात आलंच , 'कसले केस आहेत सायूचे , साला पोरींना बरं , टक्कल पडायची भानगड नाही , by default त्यांचे केस मस्तच असतात ' तिच्या सरळ दाट केसांवर , आणि पाणीदार डोळ्यांवरच तर तो कॉलेज मध्ये फिदा झाला होता.\nत्याने भरकटणार मन सावरलं..केसांचे विचार झटकले आणि दादांचं जाणं एकदम त्याच्या अंगावर आलं.तो दादांचा एकदम लाडका भाचा होता , त्यात त्यांना मुलबाळ नसल्याने मेमे मावशी आणि दादा त्याला मुलासारखाच मानत.\nलहानपणी दादा कधीही घरी आले की त्याला मोठ्ठ cadbury चॉकलेट आणायचे , आणि तो thank you बोलला कि प्रेमाने त्याला कडेवर उचलून घ्यायचे. त्यांची ती कपाळावर रुळणारी स्टायलीश झुलपं आणि अंगाला येणारा नेव्ही कट विल्स सिगारेटचा वास. अजूनही कोणाच्या शर्टाला सिगारेटचा वास आलं कि त्याला हटकून दादा आठवायचे.\nते झटपट मावशीच्या flat वर पोचले.मेमे मावशी बरीच सावरल्यासारखी वाटत होती. तुरळक लोकं होती . दादांना हॉलमधेच ठेवलं होतं. ते शांत झोपल्यासारखेच वाटत होते. चेहऱ्यावर नेहमीचेच प्रसन्न भाव...पटकन उठून सिगारेट लाईट करतील असंच वाटत होतं. लख्ख गोरा रंग,रुबाबदार चेहेरा आणि पांढऱ्या रेश्मासारखे सरळ चमकदार केस \nवायूचं मन परत भिरभिरल, 'दादा, वयाच्या ७८ व्या वर्षी सुद्धा कसले केस आहेत यार तुमचे.तुम्ही तर चाललात आता मला द्याना ते ...प्लीईईज आयला दादांची पातळ लालचुटुक (एवढी वर्ष फुंकून सुद्धा ..) जीवणी किंचित विलग झाली का आयला दादांची पातळ लालचुटुक (एवढी वर्ष फुंकून सुद्धा ..) जीवणी किंचित विलग झाली का ते मिस्कील हसतायत , ते जिवंत आहेत ...वायू पुढे झेपावला ...''दादा दादा\" ते मिस्कील हसतायत , ते जिवंत आहेत ...वायू पुढे झेपावला ...''दादा दादा\" दोन चार जणांनी त्याला झटकन सावरलं. दादांचा चेहरा तसाच होता प्रसन्न खट्याळ.\nपाठी एक विशाल महिला कुजबुजली ,''पोराचं कित्ती ग बाई प्रेम \" वायू ओशाळत मागे झाला. पुढच्या तासाभरात सगळा कार्यक्रम आटोपलाच.दादांनी देहदान करायचे ठरवले असल्यामुळे फारसे सोपस्कार नव्हतेच.\nवायूला खरंतर गळल्यासारखं वाटत होतं , पण उशिरा का होईना ऑफिसला जाणं भाग होतं, इलाज नव्हता ... clients बरोबर मिटींग्स होत्या. त्यानं रस्त्यात आई आणि सायूला सोडलं आणि तो कामाच्या रगाड्यात बुडून गेला पण दादांचं जाणं आणि त्याचे माघार घेणारे केस दोन्ही मनात आलटून पालटून ठुसठुसत राहिलंच\nकेस (भाग २ )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://badbadi-snehal.blogspot.com/2007/03/blog-post_23.html", "date_download": "2018-05-24T15:27:38Z", "digest": "sha1:GES4GXDEI357J556G65Q44LAF3UY3SIS", "length": 10730, "nlines": 99, "source_domain": "badbadi-snehal.blogspot.com", "title": "बडबडी स्नेहल: सात्विक संताप", "raw_content": "\nमनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न\nऑफिस मध्ये रोज कितीतरी फॉरवर्ड मेल्स येत असतात...सगळं काहि मी बघतेच असं नाही. काहिकाहि लोक तर इतके फॉरवर्डस पाठवतात कि अशा लोकांसाठी एक rule लिहावासा वाटतो. पण न जाणो खरंच एखादी चांगली मेल आली अशा व्यक्तीकडून तर आपली miss नको व्हायला असा विचार करून मी कोण्या एका मेलच्या प्रतिक्षेत अशा १०० मेल्स सहन करून शहाण्या मुलीसारखी डिलीट करते.\nआजहि अशाच एका व्यक्तीकडून एक मेल (खरंतर अनेक, पण त्यातली हि एक) आली. सवयीप्रमाणे डिलीट करणार इतक्यात त्यातल्या subject ने लक्ष वेधले गेले. subject होता - Let's salute these officers.....today....and year after year......we are enjoying freedom because of them only.....\nबघू तरी मेल म्हणून ओपन केली. त्यातला मजकूर हा असा होता -\nआज २३ मार्च आहे हे सकाळी लक्षात आलं होतं....माझी जाम चिडचिड झाली ते The day to be remembered as today is their 75th death anniversary हे वाचून.\nभगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना २३ मार्च १९३१ साली इंग्रज सरकारने फाशी दिले. आज या गोष्टीला ७६ वर्षे झाली, ७५ नाही. प्रखर विचारांचे भगतसिंग यांच्या फाशीने उभा देश हेलावला होता. २३ वर्षाच्या या मुलाने जे मतप्रदर्शन, जनजागरण केले होते ते तोंडात बोट घालायला लावणारे आहे. आपल्याच देशातील काहि महान नेत्यांनी भगतसिंगांवर कडाडून टिका केली होती. असे असतानाहि आज देशभराच्या सगळ्या शालेय पाठ्यक्रमाच्या इतिहासात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या त्रयीचा स्वतंत्र उल्लेख आहे. २३ मार्च १९३१ पासून आजतागायत त्यांच्या बलिदानाला आम्ही \"शहीद\" म्हटले आहे. हे सगळं काय केवळ शाळेत गुण मिळवण्यापुरतं\nतेजस्वी क्रांतिकारकांच्या रक्ताची हिच किंमत करते आमची पिढी अमिताभ, राणी मुखर्जी, शाहरूख खान यांचे वाढदिवस मुखोद्गत असतील पण भगतसिंगांना फाशी झाली तो दिवस, जो आमच्या स्वातंत्र्यलढ्यातला महत्वाचा दिवस आहे तो लक्षात राहत नाही. इतके casual केलंय आम्हाला स्वातंत्र्याने\nप्रत्येकाची गती वेगवेगळ्या क्षेत्रात असते, सगळं लक्षात ठेवणे वस्तुत: शक्य नाही हे मलाहि मान्य आहे. मी स्वत: कित्येक महत्वाचे दिवस, घटना विसरते. पण एखादि मेल ज्यात ऐतिहासिक किंवा इतर महत्त्वाचे काहि आहे असे आपण जेव्हा इतर १५-२० लोकांना वाचायला फॉरवर्ड करतो तेव्हा एकदाहि तपशीलात जायची गरज वाटत नाही तुमचा जन्मदिवस समजा एका वर्षाने कोणी पुढे मागे केला तर काय प्रतिक्रिया असेल तुमचा जन्मदिवस समजा एका वर्षाने कोणी पुढे मागे केला तर काय प्रतिक्रिया असेल तुम्ही तर असे कोण ज्यांच्या बाबतीत लोक लक्षात ठेवतील... पण भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशासाठी प्राणार्पण केले आहे, त्याची निदान दिवस लक्षात ठेवून तरी चाड ठेवा. आजच्या पिढीला केवळ पूर्ण आयुष्य देशात घालवा असं म्हणलं तरी त्रास होईल, जीव देणं तर लांबच\nखूप चिडचिड होते माझी, संताप होतो.... कि काय होतंय, काय होणार आहे\nखर आहे. काळाचा महिमा आणखी काय परिक्षेत \"शिवाजी महाराजांचे गुरु कोण \" ह्याला दादा कोंडके हे ऊत्तर दिले जाते.\nफार पुर्वी मी अलिबाग मधिल कान्होजी आंग्रे ह्यांचा पडिक अवस्थेतील समाधिबद्द्ल वर्तमानपत्रात खुप लिहिले होते पण परिणाम शुन्य.\nएक साधी मुलगी... सरळ आहे कि नाही माहित नाही. पण मनमोकळी आहे.... खळखळून हसणे, मनापासून दाद देणे, चमचमीत खाणे हे सगळं मनापासून आवडतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/office-ani-khsagi-ayushyacha-samtol-kasa-sadhal", "date_download": "2018-05-24T15:53:02Z", "digest": "sha1:O6PDYRYGHEB4M5WZNAPKWJGHGSFSJDDJ", "length": 10008, "nlines": 222, "source_domain": "www.tinystep.in", "title": "ऑफिस आणि खासगी आयुष्य समतोल कसा साधला - Tinystep", "raw_content": "\nऑफिस आणि खासगी आयुष्य समतोल कसा साधला\nमुलांच्या जन्मानंतर तुम्हांला अचानक खूप जबाबदाऱ्या वाढल्याची जाणीव होत असते. कधी-कधी जबाबदाऱ्यांचे ओझे होऊ लागते अश्यावेळी ऑफिस आणि खासगी आयुष्याचा समतोल कसा साधायचा याबाबत काही टिप्स देणार आहोत. .\nतुम्हांला तुमच्या कामाला आणि तुमच्या कुटुंबाला दोन्हीला तुमचे १०० टक्के देणे गरजेचे असते. अश्यावेळेला वेळ आणि प्रसंग बघून तुमचा प्राधान्यक्रम ठरावा. तुमच्या मुलाच्या शाळेतला कार्यक्रम आणि तुमची महत्वाची मिटिंग एकाच वेळी असेल तर तुम्ही कशाला प्राधान्य द्याल. दरवेळी ऑफिसच्या कामाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा जास्त महत्व देणे गरजेचे नाही. नीट विचार करून प्राधान्यक्रम ठरावा.\nतुमच्या कामाची यादी बनवा. कामाच्या प्राधान्यक्रमानुसार कामाच्या वेळा ठरावा. कामे वाटून घ्या. ऑफिसच्या कामाच्याबाबती देखील वेळच्या वेळी कामे करून कामाचा ताण कमी करा. कामाचा ताण कमी असल्यावर वैयक्तिक आयुष्यातील ताण देखील कमी होतो. कामाचे नीट नियोजन करा.\n३. नाही म्हणायला शिका\nजर कामाच्या ठिकाणी तुम्हांला तुमच्या कामाव्यतिरिक्त कोणी जास्त काम करण्याची विनंती करत असतील तर त्याला कधी-कधी नाही म्हणायला शिका.आणि त्याबद्दल वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही कारण ऑफिस आणि वैयक्तिक आयुष्य या दोन्ही गोष्टी सांभाळताना काही गोष्टींना नाही म्हणणे आवश्यक असते\nज्यावेळी तुम्ही पुन्हा कामाला सुरवात कराल त्यावेळी मुलाचा सांभाळ याबाबत तुमच्या डोक्यात प्रथम विचार येतो अश्यावेळी मुलांना चांगल्या पाळणाघरात ठेवणे किंवा आजी-आजोबांकडे सोपवणे आणि कामावर जाणे म्हणजे जबाबदारी झटकणे असे होत नाही. त्यामुळे जर असे करत असाल तर वाईट आणि अपराधी वाटून घेण्याची गरज नाही. फक्त पाळणाघरात ठेवणार असाल तर पाळणाघराबाबत कसून चौकशी करा आणि मगच आपल्या मुलाला तिकडे ठेवा.\n५. स्वतःची काळजी घ्या\nतुम्हांला सगळे सुपर मॉम म्हणून ओळखत असतील. तुम्हांला देखील सगळ्यांसाठी बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटत असतील तरी तुम्हांला देखील काही मर्यादा आहेत . जर तुम्ही सगळ्यांसाठी बराच काही करण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष केलंत तर त्याचा परिणाम तुमच्या पूर्ण कुटुंबावर होणार आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. सकस आहार घ्या योग्य तो व्यायाम करा. आवडत्या गोष्टी छंदासाठी वेळ काढा.\nगरोदरपणात उपयुक्त न्याहरीच्या पाककृती\nतुमच्या पाल्याची काळजी घेणे सोपे करण्यासाठी....टिप्स\nतुम्हाला असलेली संवादाची भूक. . .\nअशी करा रवा आंबोळी\nकाही सॅलाडच्या रेसिपी ज्या वजन घटण्यास उपयुक्त ठरतील\nअसे करा पौष्टिक मिश्र डाळींचे कटलेट\nअशी करा पौष्टिक खपली गव्हाची खीर\nअसा करा मस्त बटाटा-चीज पराठा\nया सात गोष्टींमुळे तुमच्या वैवाहिक नाते तुटू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/04/blog-post_80.html", "date_download": "2018-05-24T15:28:01Z", "digest": "sha1:UJBVXF6YO2BWMGRZHCAGC37YOK2X3UYG", "length": 29699, "nlines": 212, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: प्रियंकाला काय झाले?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nचोराच्या मनात चांदणे अशी मराठी उक्ती आहे. नेमकी त्याची आठवण करून देणारी कृती कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी वाड्रा, यांनी केली आहे. प्रियंकाचा पती रॉबर्ट वाड्रा हे दिर्घकाळ कॉग्रेस पक्षाच्या गळ्यातले लोढणे झालेले आहे. युपीएच्या सत्तेची सर्व सुत्रे संपुर्णपणे सोनियांच्या हाती होती, हे आता लपून राहिलेले नाही. मनमोहन सिंग हे नामधारी पंतप्रधान होते आणि त्यांच्या अपरोक्ष पंतप्रधान मंत्रालयाचा कारभार चालू होता. सहाजिकच सोनिया वा त्यांचे निकटवर्तिय कुठल्याही सरकारी कामकाजात ढवळाढवळ सहजगत्या करू शकत होते. रॉबर्ट वाड्रा त्यापैकीच एक होते, यात शंका नाही. म्हणूनच तर त्यांनी बॅन्क खात्यात केवळ लाखभर रुपये असताना करोडो रुपयांचे व्यवहार केले आणि करोडो रुपयांची अल्पावधीत कमाई सुद्धा केली. पुढे ही प्रकरणे चव्हाट्यावर येऊ लागली, तेव्हा कॉग्रेससाठी एकच पक्षकार्य बनुन गेले होते. गांधी घराण्याच्या पापावर पांघरूण घालणे. मात्र त्यामुळे त्या घराण्याच्या सदस्यांना मुक्ती मिळू शकलेली नाही आणि हा शतायुषी राजकीय पक्ष रसातळाला गेलेला आहे. अशा रॉबर्ट वाड्रा यांच्या हरयाणातील जमिन व्यवहारावर तिथल्या एका वरीष्ठ सनदी अधिकार्‍याने प्रश्नचिन्ह लावले होते, तर त्यालाच उचलून कुठल्या कुठे फ़ेकून देण्यात आले. त्यातून हा विषय चव्हाट्यावर आला. आम आदमी पक्षाची स्थापना केल्यावर केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या भानगडी उघड करण्याचा सपाटा लावला. त्यातला पहिला गौप्यस्फ़ोट याच वाड्रा उलाढालीचा केलेला होता. आता त्यातच प्रियंका गांधी फ़सण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळेच प्रियंकाने प्रथमच पतीच्या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचा खुलासा घाईघाईने केला आणि त्यामुळेच त्या अधिक फ़सल्या आहेत. त्यांचा कुठेही उल्लेख झालेला नसताना त्यांनी खुलासा कशाला करावा, असा प्रश्न विचारला जातो आहे.\nइकॉनॉमिक टाईम्स या आर्थिक विषयाच्या इंग्रजी नियतकालिकाने वाड्रा जमिन व्यवहाराची एक भानगड छापण्यापुर्वी प्रियंकाकडे काही प्रश्न पाठवले होते. त्याची उत्तरे तिने दिली नाहीत. पण ती भानगड छापून येणार असल्याचा सुगावा लागताच घाईगर्दीने त्याविषयी खुलासा अन्य वर्तमानपत्रात करून टाकला. जी बातमी वा आरोपही प्रसिद्ध झालेले नाहीत, त्याविषयीचा खुलासा करण्याची घाई कशाला नेमके आरोप काय आहेत आणि त्या आरोपासाठी कुठला तपशील वापरला गेला आहे, त्याचीही माहिती नसताना प्रियंकाने असा खुलासा कशाला करावा नेमके आरोप काय आहेत आणि त्या आरोपासाठी कुठला तपशील वापरला गेला आहे, त्याचीही माहिती नसताना प्रियंकाने असा खुलासा कशाला करावा आपला पती यावेळी नक्कीच फ़सणार असल्याचा आत्मविश्वास त्या खुलाश्याचे कारण असू शकते काय आपला पती यावेळी नक्कीच फ़सणार असल्याचा आत्मविश्वास त्या खुलाश्याचे कारण असू शकते काय ही भानगड साफ़ आहे. किंबहूना राजकारणात चोरट्या मार्गाने लूटमार कशी करावी, त्याचा वस्तुपाठच वाड्रा यांनी घालून दिला आहे. स्कायलाईट हॉस्पिटालिटी नावाच्या त्यांच्या कंपनीच्या खात्यामध्ये एक लाख रुपये जमा असताना, काही करोड रुपयांची मालमत्ता त्यांनी पहावा नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली. ही मालमत्ता म्हणजे साधी शेतजमिन होती. दिल्लीलगतच्या फ़रीदाबाद या हरयाणाच्या क्षेत्रातली जमिन विकासाला काढली, तर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता होती. पण शेतजमिन असल्याने त्यावर काहीही बांधकाम करण्याची मुभा नव्हती. सहाजिकच जमिन मालकाने कवडीमोल भावात ती वाड्रा यांना विकली आणि नंतर अल्पावधीतच हरयाणा सरकारने त्याच परिसरातील जमिनींना विकासाची मुभा देण्यासाठी जमिनीच्या वापरात बदल करण्यास मंजुरी दिली. ती संमती मिळाल्यानंतर वाड्रा यांनी तीच जमिन पुन्हा मुळच्या मालकाला कित्येक पटीने अधिक किंमत लावून विकली. थोडक्यात अशा व्यवहारामुळे खिशात दमडा नसतानाही वाड्रा यांना करोडो रुपयांचा नफ़ा मिळाला. सवाल वाड्रा यांचा नसून, त्या मूळ जमीन मालकाचा आहे. त्याने हा द्राविडी प्राणायाम कशाला करावा\nम्हणजे असे, की ती जमिन तशी आपल्याच खात्यात ठेवून त्याने सरकारकडे विकासाची परवानगी मागायला काय हरकत होती जमिनीची कित्येक पटीने वाढणारी किंमत त्याच्याच खिशात गेली असती ना जमिनीची कित्येक पटीने वाढणारी किंमत त्याच्याच खिशात गेली असती ना पण त्याने तसे केले नाही. उदार होऊन त्याने आपल्या जमिनीचा मोठा लाभ वाड्रा यांना मिळावा, म्हणूनच इतकी उचापत केली ना पण त्याने तसे केले नाही. उदार होऊन त्याने आपल्या जमिनीचा मोठा लाभ वाड्रा यांना मिळावा, म्हणूनच इतकी उचापत केली ना त्याचे साधे कारण असे, की त्याने सरकार दरबारी विकासाची वा वापर बदलण्याची मागणी केली असती, तर ती कधीच मिळाली नसती. ती मिळवण्याची जादू सोनियांच्या जावयापाशी असल्याचे कोणीतरी त्याला पटवून दिले आणि म्हणूनच ही जादूई किमया होऊ शकली. जमिन सोनियांच्या जावयाच्या नावावर झाली अणि हरयाणा सरकारला त्या भागात विकासाची स्वप्ने पडू लागली. तात्काळ तशा विकासासाठी वाड्रा यांच्या कंपनीने त्या जमिनीची कागदपत्रे सादर केली आणि तशी परवानगी मिळूनही गेली. अर्थात काम इतके सोपेही नव्हते. कुणा प्रशासकीय अधिकार्‍याने त्यातली त्रुटी दाखवून दिली होती. विकासाची संमती मागणात्‍या वाड्राच्या कंपनीपाशी पुरेसे भांडवल नाही व बॅन्क खात्यात पुरेसे पैसेही जमा नसल्याची त्रुटी समोर आलेली होती. पण त्या अधिकार्‍याच्या अजिबात अक्कल नसावी, सोनियांचा जावई अर्ज करतो, तेव्हा बॅन्क खात्यातले पैसे तपासायचे नसतात. त्याची सरकार दरबारातील पत बघायची असते. हे अधिकार्‍याला ठाऊक नसले तरी हरयाणाचे तात्कालीन कॉग्रेस मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांना पक्के ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी तसा धोरणात्मक बदल करून, वाड्रा यांच्या कंपनीला तीच जमिन विकासित करण्याची संमती देऊन टाकली. आता वाड्रांनी काहीही करायचे शिल्लक राहिलेले नव्हते. त्यांनी तीच जमिन पुन्हा मूळ मालकाला परत करून टाकली. बदल फ़क्त किंमतीत झालेला होता. कित्येकपटीने त्या जमिनीची किंमत वाढलेली होती.\nयोगायोगाची गोष्ट अशी, की त्याच परिसरात व त्याच जमिन मालकाकडून तेव्हाच वाड्राच्या धर्मपत्नी प्रियंका गांधी वाड्रा यांनीही पंधरा लाख रुपयात काही जमिन खरेदी केली होती. पतिच्या कृपेने त्यांचीही जमिन विकास आराखड्यात येऊन तिचीही बाजार किंमत अवाच्या सव्वा वाढली होती. जी जमिन दोनतीन वर्षापुर्वी प्रियंकानी पंधरा लाखाला घेतली होती, तिचे बाजारमूल्य ऐंशी लाख होऊन गेले. सगळे व्यवहार कसे कायदेशीर झालेले आहेत. व्यवहार पतीचा असो किंवा पत्नीचा असो. मग त्यात पतीच्या व्यवहाराशी संबंध नसल्याचा खुलासा प्रियंकाने आताच कशाला करावा हरयाणात सत्तांतर झाल्यावर नव्या सरकारने या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला होता. त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आलेला असून, त्याचाच काही भाग वर्तमानपत्राला मिळाला. त्याचीच भानगड छापली जाणार म्हणून त्यांनी प्रियंकाला प्रश्नावली पाठवलेली होती. त्याची उत्तरे देण्यापेक्षा ही पत्नी बिथरली व तिने पतीच्या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचा खुलासा करून टाकला. आपण खरेदी केलेल्या जमिनीत घातलेले पैसे आपल्या आजीच्या मिळकतीतून लाभले होते. त्याचा पती वाड्राच्या व्यवहाराशी संबंध नसल्याचा खुलासा आला आहे. म्हणजे़च आपल्या पतीचे व्यवहार गफ़लतीचे आहेत, अशी भिती या पतिव्रतेला भेडसावते आहे काय हरयाणात सत्तांतर झाल्यावर नव्या सरकारने या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला होता. त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आलेला असून, त्याचाच काही भाग वर्तमानपत्राला मिळाला. त्याचीच भानगड छापली जाणार म्हणून त्यांनी प्रियंकाला प्रश्नावली पाठवलेली होती. त्याची उत्तरे देण्यापेक्षा ही पत्नी बिथरली व तिने पतीच्या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचा खुलासा करून टाकला. आपण खरेदी केलेल्या जमिनीत घातलेले पैसे आपल्या आजीच्या मिळकतीतून लाभले होते. त्याचा पती वाड्राच्या व्यवहाराशी संबंध नसल्याचा खुलासा आला आहे. म्हणजे़च आपल्या पतीचे व्यवहार गफ़लतीचे आहेत, अशी भिती या पतिव्रतेला भेडसावते आहे काय नसेल तर असा घाईगर्दीने खुलासा देण्याचे काहीही कारण नव्हते. ज्या पतीच्या उचापतीसाठी अख्खी कॉग्रेस गेल्या चार वर्षापासून सति जाते आहे, त्याच पतीला संकटात साथ देण्याची वेळ आल्यावर प्रियंकाने त्याविषयी हात झटकण्याचे कारण काय असावे नसेल तर असा घाईगर्दीने खुलासा देण्याचे काहीही कारण नव्हते. ज्या पतीच्या उचापतीसाठी अख्खी कॉग्रेस गेल्या चार वर्षापासून सति जाते आहे, त्याच पतीला संकटात साथ देण्याची वेळ आल्यावर प्रियंकाने त्याविषयी हात झटकण्याचे कारण काय असावे ही भानगड वाड्राला घेऊन डुबणार असल्याचा सल्ला कोणी प्रियंकाला दिला आहे काय ही भानगड वाड्राला घेऊन डुबणार असल्याचा सल्ला कोणी प्रियंकाला दिला आहे काय यात फ़सलात तर जावई सासुबाईसकट सर्वांना घेऊनच बुडणार; अशी भिती कोणी या खानदानाला घातली आहे काय\nभाउ तुमचा परवाचा लेख जसाच्या तसा सागर पाटील नावाने आजच्या पुढारीत छापलाय.मी तुमचा नियमित वाचक असल्याने लक्षात आल.\nभाउ तुमचा परवाचा लेख जसाच्या तसा सागर पाटील नावाने आजच्या पुढारीत छापलाय.मी तुमचा नियमित वाचक असल्याने लक्षात आल.\nरॉबर्ट वद्राचे वडील राजिंदर यांनी त्याला प्रियांका गांधीशी लग्न न करण्याबद्दल बजावलं होतं. पण जावईबापूंनी ऐकलं नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. रॉबर्टचे वडील, बहीण आणि भाऊ या तिघांचा अनैसर्गिक अंत झाला. पहिले बहिण मिशेल २००१ साली अपघातात ठार झाली (की तिला ठार मारलं). नंतर भाऊ रिचर्डने २००३ साली आत्महत्या केली (की त्याला ठार मारलं). नंतर भाऊ रिचर्डने २००३ साली आत्महत्या केली (की त्याला ठार मारलं). शेवटी २००९ साली स्वत: राजिंदर वद्रांनी गळफास घेऊन इहलोकीची यात्रा संपवली (की त्यांना ठार मारलं). शेवटी २००९ साली स्वत: राजिंदर वद्रांनी गळफास घेऊन इहलोकीची यात्रा संपवली (की त्यांना ठार मारलं). आता गांधी घराण्याने रॉबर्टला वाऱ्यावर सोडायची तयारी सुरू केली आहे. आपले वडील किती शहाणे होते याचा प्रत्यय रॉबर्टला येऊ घातलाय म्हणायचा.\nअशी भविष्यवाणी आहे कि प्रियांका या रॉबर्टला या वर्षातच ' काडीमोड ' देणार ........ आणि ती राहील नामनिराळी\nभाऊ सरकार बदलले पण कर्मचारी नाही यांना काहीही होणार नाही होणारच असेल तर ईमानदार कर्मचारी ,खट्टर यांचे होईल अॅक्सीडंट बंम धमाका\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\n‘शिव’तारे त्याला कोण मारे\nविनोद खन्ना मरते नही\nदो साल, केजरी बेहाल\nपालथ्या घड्यावर, आरक्षणाचे पाणी\nज्यांचा डाव त्यांनाच पेच\nएका दगडात किती पक्षी\nभारतात मुस्लिम संदर्भहीन होतोय\nबहिणीची वेडी रे ‘माया’\nआरशात आपला चेहरा बघा\nसदा मरे, त्याला कोण रडे\nप्रामाणिक यंत्रे, बदमाश माणसे\nहिंदू व्होटबॅन्क तयार होतेय\nकॉग्रेसचा रा. स्व. संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://tarkarli.co.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-05-24T15:51:39Z", "digest": "sha1:KVSHUDRZOZQUHHLPB24DHWSTJWY3V5SB", "length": 16206, "nlines": 90, "source_domain": "tarkarli.co.in", "title": "कोकण मुलखाची महादेवी आंगणेवाडीची देवी भराडी ! |", "raw_content": "\nकोकण मुलखाची महादेवी आंगणेवाडीची देवी भराडी \n– झुंजार पेडणेकर (मसुरे)\nआंगणेवाडीची भराडी माता सर्वच भक्तांना भरभरुन देते. तिच्या यात्रेत सहभागी होणं म्हणजे भाग्याच समजल जातं. त्यामुळे सर्वच वयोगटातील भक्त यात्रेच्या दिवशी लाखोंच्या संख्येने आंगणेवाडीत येतात. प्रत्येकाची केवळ एकच इच्छा असते, मातेच दर्शन …. देवी भराडी चरणी असलेल्या भक्तीच्या शक्तीची प्रचीती घेण्यासाठी, आत्मसुख अनुभवण्यासाठी मात्र तुम्हाला आंगणेवाडीतच यावं लागेल. २७ जानेवारी २०१८ रोजी हा योग येणार आहे. या ठिकाणी पोहोचल्या नंतर मिळणारी शक्ती, उर्मी, चैतन्य काय असते याची अनुभुती प्रत्येकाला आल्या शिवाय राहत नाही. या यात्रेविषयी थोडेसे…..\nकोकण आणि येथील परंपरा एक वेगळ नात आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात प्रत्येक गावात दिवाळी नंतर जत्रांना सुरवात होते. या जत्रा या ठरावीक तिथीलाच होत असतात. मात्र आंगणेवाडीच्या देवी भराडी मातेची यात्रा यास अपवाद आहे. ‘देवीच्या हुकमाने ठरेल तो यात्रेचा दिवस’ असे या यात्रेचे स्वरुप असल्याने हे एक वेगळेपण मुद्दाम नमुद करावे लागेल.मसुरे गावची एक वाडी असलेल्या आंगणेवाडीच्या देवी भराडीने मने जोडण्याचे मोठे काम केले आहे. सध्याच्या श्र्द्धा अंधश्रद्धेच्या युगात भराडीमाता जगभरातील लेकरांवर कृपाशिर्वाद ठेवून आहे. व याची प्रचीती प्रती वर्षी भावीकांच्या वाढत गेलेल्या संख्ये वरून येते. ही यात्रा साधारणपणे पंधरा लाख भाविकांच्या उपस्थितीची झाली आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने आंगणेवाडीने आपले नाव भाविकांच्या मनात कोरले आहे.\nयात्रेच्या तारखेची निश्चीती देवीच्या हुकमाने\nया जत्रेची सुरवात नक्की कधी सुरु झाली याविषयी निश्चीत अशी माहीती मिळत नसली तरी साधारणपणे ३०० वर्षापूर्वी पूजा अर्चा सुरु झाल्याचे जाणकार सांगतात. याजत्रेचा दिवस ठरविण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. त्याच प्रमाणे एकदा ठरविलेली तारिख कोणत्याही परिस्थितीत बदलली जात नाही.जत्रेचा दिवस निश्चित करण्यासाठी साधारण २ महीने पुर्वीच म्हणजे देवदिवाळी नंतर डाळप विधी म्हणजेच डाळी मांजरी बसण्याचा कार्यक्रम होतो. यानंतर गावपारधी साठी देवाचा कौल होतो. जंगलामध्ये पारध म्हणजेच डुक राची शिकार झाल्यानंतर मोठ्या उत्साहात या डुकराची मिरवणूक काढली जाते. यानंतर दुस-या किंवा तिस-या दिवशी डाळी विधी झाल्यानंतर सगळे ग्रामस्थ मंदिरात जमा होऊन देवीचा कौल घेतात व तारीख निश्चित होते. यात्रेदिवशी अगदी पहाटे गर्दी होत असल्याने मागील काही वर्षे ओट्या भरण्यास पहाटे तीन वाजल्यापासूनच सुरवात करण्यात येते. उत्सवा दिवशी देवीची मुर्ती अलंकारांनी सजवीली जाते. पाषाणात मुखवटा घालून साडीचोळी नेसवीली जाते. मानक-यांच्या ओट्या भरल्या नंतर देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले होते. यात्रेच्या दिवशीची पहाट भाविकांच्या गर्दीनेच उजाडते. लगतच्या गावातील भावीक अगदी भल्या पहाटे दर्शन रांगेत राहून देवीचे दर्शन घेतात व कृतार्थ होतात. देवीची ओटी, खण, नारळ, सोन्याच्या लाण्यानी भरली जाते. नवस असल्यास त्याप्रमाणे गोड पदार्थ, पेढे, मीठाईचा प्रसाद देवीला अर्पण केला जातो. तमाम भाविक काही तास रांगेत राहून देवीचे दर्शन घेतात. नवस बोलणे,फेडणे,तुलाभार सुद्धा केला जातो.\nपहाटे पासून सुरू असलेला ओट्या भरण्याचा कार्यक्रम रात्री ९ नंतर बंद होतो. व यानंतर आंगणेवाडीतील प्रत्येक घरातील स्त्रियांनी बनवीलेला प्रसाद देवीला नैवेद्य म्हणून दाखविला जातो. ताटे लावण्याचा हा कार्यक्रम वैशिष्ठ पूर्ण असतो. प्रसाद घेऊन माघारी परतताना हा प्रसाद भावीकांना वाटला जायचा परंतू यावेळी हा प्रसाद मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी व्हायची. प्रचंड चेंगराचेंगरी मुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी व्यव स्थापनाच्या वतीने देवालयाच्या मागील बाजूस प्रसाद देण्यास प्रारंभ करण्यात आला. या ताटे लावण्याच्या कार्यक्रमानंतर आंगणेवाडीच्या प्रत्येक घरात प्रसादासाठी पंगती बसतात. अगदी अनोळखी लोक सुद्धा या पंगतीत दिसून येतात.समस्त आंगणे कुटुंबिय प्रसादासाठी घरी येणा-या भाविकांना पाहुण्यांचा मान देऊन त्यांना प्रसादाला बसवतात.\nमोड जत्रेने यात्रेची सांगता :\nजत्रोत्सवात साधारणपणे २ कीमी पर्यंत दुकाने थाटली जातात.लहान मुलांसाठी आकाश पाळणे, फनी गेम्स, आदि असतात. सर्व प्रकारच्या वस्तू याजत्रेत मिळत असल्याने लाखो रुपयांची उलाढाल या दोन दिवसात होते. जत्रेच्या मुख्य दिवसाच्या दुस-या दिवशी मोड जत्रा असते. या दिवशी आंगणे कुटुंबीय ओट्या भरतात. सायंकाळी उशिरा गर्दीचा ओघ कमी झाल्या नंतर मंदिराच्या गाभा-याची स्वच्छता होते व धार्मिक पद्धतीने यात्रेची सांगता होते. जत्रेच्या तिस-या दिवशी पारंपारीक गोंधळाचा कार्यक्रम होतो.\nग्रामस्थांच्या घरी देवीचा फोटो नाही\nआपण घरामध्ये सर्व देवदेवतांचे फोटो लावतो. परंतू आंगणेवाडीच्या भराडी देवीचे छायाचित्र सापडणे मुश्किल. अगदी आंगणेवाडीतील आंगणे कुटुंबियांच्या घरी सुद्धा देवीचे चित्र कुणीही छापू नये अथवा प्रसिद्ध करू नये असा एक प्रघातच आहे. आंगणेवाडीची भराडी बाई अवघ्या महाराष्ट्राची जननी बनली आहे. या देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याने प्रत्येकाची मनोकामना पुर्ण होते.आंगणेवाडी कुटुंबीय भाविकांना गैरसोय होउ नये यासाठी नेहमीच नाविन्य पूर्ण योजना राबवीत असतात.\nभाविक हाच केंद्र बिंदु मानून एकंदर सर्व नियोजन त्यांच्या कडून केले जाते. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भावीक या जत्रेला येतात. भराडी देवी मुळे आंगणेवाडीची पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रसिद्धी दुरवर झाली आहे. विविध पक्षाच्या राजकारण्यांची मांदियाळी या जत्रेत अनुभवता येते. आजच्या जत्रोत्स्वाच्या दिवशी लाखो भाविक भराडी बाईच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. कठीण प्रसंगी देवीला हाक मारा, देवी तुमच्या मदतीस निश्चित धावेल अशी भावीकांची अढळ श्रद्धा बनल्याने देवीच्या मंदिरात पंढरीच्या पांडुरंगा प्रमाणे, शिर्डीच्या श्री साईबाबां प्रमाणे सदैव भक्तांचा ओढा असतो. मनाला प्रचंड उर्जा देणा-या, प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणा-या देवी भराडी चरणी माझे कोटी प्रणाम.\nश्री भराडी देवी मंदिर फोटो\nआंगणेवाडीतील सवाष्ण महिला महाप्रसाद देवालयात घेऊन येतानाचा क्षण\nसंपूर्ण देवालयात यात्रोत्स्वा निमित्त करण्यात येणारी फुलांची आरास\nकोकण मुलखाची महादेवी आंगणेवाडीची देवी भराडी \nBe the first to comment on \"कोकण मुलखाची महादेवी आंगणेवाडीची देवी भराडी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://badbadi-snehal.blogspot.com/2007/06/blog-post_13.html", "date_download": "2018-05-24T15:39:54Z", "digest": "sha1:HUNBDX3ZD5ARDRB4PP4VJBB3ULITEKKI", "length": 17109, "nlines": 115, "source_domain": "badbadi-snehal.blogspot.com", "title": "बडबडी स्नेहल: गोळे बाई", "raw_content": "\nमनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न\nगोळे बाई.... माझ्या मनात एक विशिष्ठ स्थान असलेली व्यक्ती. मनाचा एक संपूर्ण कप्पा मी गोळे बाईंना दिलाय असं म्हणलं तरी अतिशयोक्ती ठरू नये\nमाझ्या वयाच्या तिसऱ्या - चौथ्या वर्षी आमची गट्टी जमली. अर्थात...त्या माझ्या बालवर्गाच्या शिक्षिका होत्या. प्रसन्न हसरं व्यक्तिमत्व... मोतिया गोरा रंग, अगदी माझी मैत्रिण होऊन माझ्याशी बोलणं. मला सगळंच आवडलं होतं...अगदी पहिल्या दिवसापासून. आई-बाबा आजहि सांगतात कि मी शाळेच्या पहिल्या दिवशीदेखील अजिबात रडले नाही. याचं कारण गोळे बाईच असाव्यात. इतक्या छान बाई मिळाल्यावर का रडेन मी आज अचानक मला त्यांची आठवण यायचं कारण म्हणजे नुकताच शाळेत जाऊ लागलेला माझा भाचा... काल शाळेत रडला....म्हणलं साहजिक आहे \"त्याच्या शाळेत गोळे बाई नाहित आज अचानक मला त्यांची आठवण यायचं कारण म्हणजे नुकताच शाळेत जाऊ लागलेला माझा भाचा... काल शाळेत रडला....म्हणलं साहजिक आहे \"त्याच्या शाळेत गोळे बाई नाहित\" इतकं बालवर्ग आणि बाईंचं गणित माझ्या डोक्यात पक्कं आहे. :)\nगोळे बाई म्हणजे एकदम tip top बाई... मला तर त्या अगदी हेमामालिनी च वाटायच्या deam girl सारख्या माझ्या dream बाई :) केसांचा यू कट, त्याला एखादी छानशी क्लिप लावलेली. डाव्या हातात गोऱ्या मनगटावर शोभून दिसणारं काळ्या पट्ट्याचं घड्याळ, चेहऱ्यावर लोभस हासू, शक्यतो हलक्या फिकट रंगाची पान-फुलाचं डिझाईन असलेली साडी....खांद्याला पर्स, त्यात नेहमी ४-५ गोळ्या, चॉकलेट्स. आजहि मला त्यांचं हे रूप जसच्या तसं आठवतं...जणू मी आत्ता अर्ध्यातासापूर्वी भेटलेय त्यांना. मी शाळेत जाणं कधीहि टाळलं नाही...अगदी आई बाबा एखाद दिवशी म्हणाले तरीहि.... कारण मग मी माझ्या लाडक्या बाईंच्या भेटीला मुकायचे\nबाईंना पण मी खूप आवडायचे....त्या आधीच माझ्या लाडक्या अन मी त्यांची लाडकी म्हणून मग त्या माझ्या अजून खूप खूप लाडक्या :) बाई कशा बोलतात, कशा बसतात, कधी काय करतात याचं मी अगदी बारिक निरिक्षण करत असे.... घरी आलं कि आईने दिलेला खाऊ खाऊन लगेच मी \"गोळे बाई\" व्हायची (शाळा शाळा हा माझा आवडता खेळ) माझा खेळ बघून घरी सगळ्यांना आज शाळेत काय झालंय ते कळायचं, इतकं त्यात साम्य असायचं..... बड्बड्गीत, गोष्टी सांगण्यात बाई पटाईत. फळ्यावर त्या अशा काहि चित्र काढायच्या कि वाटावं पुसूच नये. जसे टपोरे डोळे तसंच टपोरं अक्षर..... कुठलाहि सण असला कि आदल्या दिवशी त्याची गोष्ट, महत्त्व सांगायच्या...सुसंगत चित्र फळ्यावर काढायच्या. All rounder बाई\nशाळेत पहिल्या शिक्षक दिनाला मी त्यांच्या साठी गुलाबाचं फूल घेऊन गेले होते...ते देऊन मी त्यांना नमस्कार केला. बाईंना इतका आनंद झाला होता, कि त्यानंतर मी जवळ जवळ एक-दोन दिवसाआड त्यांच्यासाठि फूल घेऊन जायचे. आणि कधी ते फूल त्यांच्या साडीच्या रंगाला matching झालं तर मला अगदी आभाळाला हात लावल्यागत व्हायचं. बाईंना पण याआधी किती वेळा विद्यर्थ्यांनी फुलं दिली असतील....पण दर वेळी त्या त्याच आनंदाने हसायच्या आणि फुल डोक्यात घालायच्या. कधी कधी मला दुसऱ्या दिवशी येऊन सांगायच्या \"स्नेहल, फुल छान होतं असं अंजू मंजू ने सांगितलंय\". अंजू मंजू या त्यांच्या जुळ्या मुली...माझ्याहून ३-४ वर्षांनी मोठ्या. असंच बाई एकदा म्हणाल्या \"अगं, अंजू मंजू ने त्यांच्या नवीन बाहुलीचं नाव ’स्नेहल’ ठेवलंय\"...वा \"आज मै उपर, आसमान नीचे\" हा अनुभव मी पहिल्यांदा त्या दिवशी घेतला. म्हणजे जितकि बड्बड मी घरी त्यांच्याबद्दल करायची तितकीच त्याहि माझ्याबद्दल करयच्या तर.... (केवळ एक वेगळं नाव म्हणून अंजू मंजू ने ते नाव ठेवलं असेल असा खडूस विचार तेव्हा माझ्या चिमुकल्या मनातहि आला नाही)\nमी शाळेत जायला कधी उशीर केला नाही.....शाळा कधी बुडवली नाही. ्सगळ्या स्पर्धेत भाग घेतला, नंबर मिळवला, शिकवलेलं बरंच आपोआप लक्षात राहायचं....बाईंची लाडकि व्ह्यायला इतकि कारणं पुरेशी होती...मला आपलं उगाच वाटायचं कि माझे गोरे गुबगुबीत गाल बाईंना आवडतात नि मी त्यांना फूल देते म्हणून पण मी त्यांना आवडते.\nबघता बघता शाळेतलं पहिलं वर्ष संपलं...बाईंनी \"उत्तम\" असा शेरा मारून प्रगती पुस्तक हातात दिलं. पुढच्या वर्षी आता गोळे बाई नसणार शिकवायला हे कळलं त्याक्षणी मला रडूच आलं होतं. शाळा नकोशी झाली. मग त्यांनी आणि आई ने मिळून माझी समजूत घातली..... वर्गात नसले तरी बाई माझे लाड करत राहतील अशी खात्री झाल्यावरच मी रडं बंद केलं.\nजून मध्ये परत शाळा सुरू झाली. सवयीप्रमाणे मी गोळे बाईंच्या वर्गात (म्हणजे बालवर्गात) गेले.... बाईंनीच मग दुसऱ्या वर्गात पाठवलं....\nत्यानंतर मात्र बाईंनी मला वर्गात असं कधीच शिकवलं नाही.....पण आम्ही भेटायचो...दर शिक्षकदिनाला फुल, गुरूपौर्णिमेला नमस्कार.....कुठलंहि बक्षिस मिळालं कि बाईंची शाबासकि हे अगदि ठरलेलं. जणू मी आम्ही दोघींनी ते सगळं गृहित धरलं होतं.\nचवथी नंतर शाळा बदलली.... आता बाईंची भेट क्वचित होत असे. पण मनात त्या तशाच होत्या. मी पुढे पुढे जात राहिले...शाळा, कॉलेज, नोकरी...... चार वर्षांपूर्वी अशाच अचानक डेक्कन वर भेटल्या....तेच सुंदर हासू घेऊन मी आता नोकरी करते....IT मध्ये..याचं काय कौतुक त्यांना मी आता नोकरी करते....IT मध्ये..याचं काय कौतुक त्यांना बोलता बोलता कळलं कि त्या एक वर्षात निवृत्त होणार...म्हणलं \"बाई, मग आपल्या बालवर्गाचं काय बोलता बोलता कळलं कि त्या एक वर्षात निवृत्त होणार...म्हणलं \"बाई, मग आपल्या बालवर्गाचं काय तुम्ही नाहित तर मुलं खूप काहि गमावतील\" माझ्या त्या भाबड्या प्रेमाला बाई नी हसत माझी पाठ थोपटत प्रतिसाद दिला.\nआता बाई निवृत्त झाल्या असतील.....जे त्यांच्याकडे शिकले ते खरेच भाग्यवान आणि मी सगळ्यांहून जास्त...कारण माझ्या पहिल्या शिक्षिकेवर मी जितकं प्रेम केलं त्याहून कितीतरी पट अधिक त्यांनी माझ्यावर केलं.\nखूप छान लिहीलंय स्नेहल. मला माझ्या इंग्रजीच्या कांबळेबाई आठवल्या. माझे जाम लाड करायच्या. कुणी वाढदिवसाचा त्यांना दिलेला पेढा मला द्यायच्या.\nखूप छान लिहिलयस स्नेहल. मला आमची शाळा आणि बाई आठवल्या बघ. आजही शाळा miss करते.\nमला पण आमच्या बाई आठवल्या.\n :) प्रत्येकाच्या अशा लाडक्या बाई असतातच का शाळेत असताना मी तर आईला त्यांनी कुठल्या रंगाची साडी नेसली होती वगैरे डीटेल्स पण द्यायचे घरी आल्यावर :) आणि फूल देणं पण नेहमीचंच... त्यांनी, \"तुमच्या बागेतलं आहे मी तर आईला त्यांनी कुठल्या रंगाची साडी नेसली होती वगैरे डीटेल्स पण द्यायचे घरी आल्यावर :) आणि फूल देणं पण नेहमीचंच... त्यांनी, \"तुमच्या बागेतलं आहे\" असं कौतुकाने विचारून वेणीत खोचलं किंवा टेबलवरच्या फ्लॉवर पॉटमध्ये ठेवलं की मला आभाळ ठेंगणं व्हायचं... :) तुझं लिखाण नेहमी सगळे relate करू शकतील असं असतं\nएक साधी मुलगी... सरळ आहे कि नाही माहित नाही. पण मनमोकळी आहे.... खळखळून हसणे, मनापासून दाद देणे, चमचमीत खाणे हे सगळं मनापासून आवडतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/oppo-a83-learn-all-features/", "date_download": "2018-05-24T15:19:54Z", "digest": "sha1:S6LYN7WEDCZM534PNZRAPSY7U6BJRGXX", "length": 25477, "nlines": 356, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Oppo A83: Learn All The Features | ओप्पो ए ८३ दाखल : जाणून घ्या सर्व फिचर्स | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nओप्पो ए ८३ दाखल : जाणून घ्या सर्व फिचर्स\nओप्पो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी ओप्पो ए८३ हे मॉडेल सादर केले असून यात कृत्रीम बुध्दीमत्तेने स्मार्टफोन अनलॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे.\nओप्पो ए८३ हे मॉडेल काळा आणि सोनेरी या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये बाजारपेठेत १३,९९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतींमध्ये खरेदी करता येणार आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे फेस अनलॉक होय. यासाठी यामध्ये कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजियन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने फ्रंट कॅमेरा वापरून युजरच्या चेहर्‍याला १२८ पॉइंटच्या आधारे ओळख पटवून अवघ्या ०.१८ सेकंदात फोन अनलॉक होत असल्याचा दावा ओप्पो कंपनीतर्फे करण्यात आला आहे.\nओप्पो ए८३ या स्मार्टफोनमध्ये १८:९ गुणोत्तराचे प्रमाण असणारा ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा (१४४० बाय ७२० पिक्सल्स), २.५डी वक्राकार ग्लास डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोअर प्रोसेसर आहे. या मॉडेलची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.\nओप्पो ए८३ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या कलर ओएस ३.२ वर चालणार आहे. ओप्पो ए८३ स्मार्टफोनमधील मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात ३,०९० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकॅपचा म्हणजे नेमकं काय रे भाऊ \nशाओमी रेडमी 5 'ए'ची विक्रमी विक्री\nनोकिया आशा मालिकेचे होणार पुनरागमन\nआता लवकरच विमानात व्हाईस कॉल आणि इंटरनेटचा वापर करता येणार\nमोबाइलवरून बोलणे धोकादायक; २९ हजार वाहनचालकांवर कारवाई, ५८ लाखांचा दंड\nचार कॅमेरे असलेला Honor 9 Lite भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nचार कॅमेर्‍यांनी सज्ज एचटीसी यू12 प्लस\nइन्स्टाग्रामवर म्युट करण्याची सुविधा\nमीडियाटेकचा मिड-रेंज स्मार्टफोनसाठी नवीन प्रोसेसर\nसॅमसंगच्या गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशनची घोषणा\nसॅमसंग गॅलेक्सी जे ८ (२०१८) मॉडेलचे अनावरण\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nपुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनीचा प्रतिष्ठेच्या फाेर्ब्सच्या यादीत समावेश\nनालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई\nया कारणासाठी काढावा लागला पुणे मेट्रोचा खांब\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nमहाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/aurangabad/dissatisfaction-low-seats-triggered-dissent/", "date_download": "2018-05-24T15:46:44Z", "digest": "sha1:5NORCD23U52HEOWX54IENULSBDQINTQ4", "length": 29520, "nlines": 351, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Dissatisfaction With Low Seats Triggered Dissent | कमी जागांमुळे उडाला असंतोषाचा भडका | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nकमी जागांमुळे उडाला असंतोषाचा भडका\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ६९ जागांसाठी साडेतीन लाख अर्ज, पोलीस भरतीतही अवघ्या चार हजार जागा आणि ‘एमपीएससी’ने जाहीर केलेल्या अहवालात चालू वर्षात एकाही पदाची जाहिरात निघणार नसल्याचे स्पष्ट झाले. लाखो बेरोजगारांकडून अर्जांच्या नावाखाली कोट्यवधी रूपये वसूल करण्यात येतात. त्या तुलनेत तुटपुंज्या जागा काढण्यात येत असल्याची खदखद राज्यभरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांमध्ये आहे. हीच खदखद ठिकठिकाणी निघणाºया मोर्चातून बाहेर पडत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.\nठळक मुद्देबेरोजगारांची खदखद : वाढते वय, जीवघेण्या स्पर्धेच्या तुलनेत अल्प संधीमुळे युवकांमध्ये नैराश्य\nऔरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ६९ जागांसाठी साडेतीन लाख अर्ज, पोलीस भरतीतही अवघ्या चार हजार जागा आणि ‘एमपीएससी’ने जाहीर केलेल्या अहवालात चालू वर्षात एकाही पदाची जाहिरात निघणार नसल्याचे स्पष्ट झाले. लाखो बेरोजगारांकडून अर्जांच्या नावाखाली कोट्यवधी रूपये वसूल करण्यात येतात. त्या तुलनेत तुटपुंज्या जागा काढण्यात येत असल्याची खदखद राज्यभरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांमध्ये आहे. हीच खदखद ठिकठिकाणी निघणाºया मोर्चातून बाहेर पडत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.\nऔरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया युवकांनी ६ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्तालयावर विराट मोर्चा काढला. या मोर्चानंतर बीड, नांदेड, नागपूर, यवतमाळ, पुणे, कोल्हापूरसह इतर शहरांमध्ये मोर्चे निघाले आहेत. या मोर्चांतील युवकांची मागणी ही परीक्षांच्या वेळापत्रकांचे काटेकोर पालन, त्यात सुसूत्रता, पारदर्शकता, पदांची निश्चित संख्या अशा गुणात्मक बदल या आहेत.\nयाशिवाय तलाठी, पोलीस, शिक्षक, लिपिक सारख्या पदांची भरती जिल्हास्तरावरील अधिकाºयांमार्फत न करता त्यासाठी राज्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असावी, अशीही मागणी आहे. या मागण्या अनेक वर्षांपासून आहेत. २९ डिसेंबर रोजी राज्य सेवा भरतीसाठी जाहिरात देण्यात आली. यात केवळ ६९ जागा भरणार असल्याचे स्पष्ट झाले. अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करीत वाट पाहणाºया युवकांचा हिरमोड झाला. या ६९ जागांपैकी केवळ १७ जागा खुल्या आहेत. उर्वरित सर्व जागा वेगवेगळ्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. या जागांसाठी तब्बल साडेतीन लाख जणांनी अर्ज केले आहेत. १५ दिवसांपासून पोलीस भरतीसंदर्भातही जाहिराती देण्यात येत आहेत. यातही अत्यल्प जागा आहेत.\nदिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या कार्यकाळात प्रत्येक भरतीवेळी १० हजारांपेक्षा अधिक जागा निघत. मात्र, मागील तीन वर्षांत पहिल्यांदाच होत असलेल्या पोलीस भरतीत आवघ्या ४ हजारांच्या जवळपास जागा भरल्या जाणार आहेत.\nतयारी करणाºया युवकांच्या तुलनेत हा आकडा अत्यल्प आहे. याचवेळी एमपीएससीतर्फे १ फेब्रुवारी रोजी जागा भरतीच्या सद्य:स्थितीचा अहवाल जाहीर करण्यात आला. यात २०१८ या वर्षात एकही परीक्षा नियोजित नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पाच ते दहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया युवकांच्या असंतोषाचा भडका उडाला, असे परीक्षा तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.\nऔरंगाबादेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया युवकांनी राज्यातील पहिला मोर्चा काढला. यानंतर राज्यातील विविध शहारांमध्ये मोर्चे काढण्यात आले.\nया मोर्चांची राज्य सरकारने दखल न घेतल्यास लवकरच मुंबईतही विराट मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती पहिल्या मोर्चाचे संयोजक बाळासाहेब सानप यांनी दिली.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा नियोजन आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेला ‘तामिळनाडू पॅटर्न’.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nऔरंगाबादेत टपाल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप\nमराठवाड्याचे पाणी ठाण्याकडे वळविण्यास मंजुरी\nतीन दिवसांत औरंगाबाद शहराला देणार नवीन पोलीस आयुक्त\nऔरंगाबादच्या पाणीटंचाईबद्दल आक्रोश, संताप\nऔरंगाबाद हिंसाचाराची होणार उच्चस्तरीय चौकशी, 2 जणांचा झाला होता मृत्यू\nऔरंगाबादेत वाळूचा ६० कोटींचा बुडाला महसूल\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i080516043522/view", "date_download": "2018-05-24T15:57:27Z", "digest": "sha1:OWTMOA7JZDN2SDKHM3RMZVXTZWY7RRO2", "length": 1914, "nlines": 22, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भीम भक्तिचरित्राख्यान", "raw_content": "\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nभीम भक्तिचरित्राख्यान - कीर्तन पूर्वरंग निरुपण\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nभीम भक्तिचरित्राख्यान - भीमभक्तिचरित्र.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87-109042300056_1.htm", "date_download": "2018-05-24T15:22:52Z", "digest": "sha1:OZI4WEC2XNYGH6AKNUV2QOSPAFBEKPUR", "length": 9324, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धोनी-सेहवाग आज सामने-सामने | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआयपीएलच्‍या सहाव्‍या दिवशी आज डरबनच्‍या किंग्समीड स्टेडियममध्‍ये चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली डेअर डेविल्सचे संघ समोरा-समोर उभे राहणार आहेत. तर दुसरीकडे केपटाउनच्‍या न्यूलँड्स मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट राइर्ड्स यांच्‍यात लढत रंगणार आहे.\nसुपर किंग्स आणि डेअर डेव्‍हील्स यांच्‍यातील सामना सर्वच पातळीवर जोरदार होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी चार वाजेपासून होणा-या या सामन्‍यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडण्‍याची शक्यता आहे. दोन्‍ही संघात धुरंधर खेळाडूंचा भरणा असून त्‍यामुळे सामना रोचक होण्‍याची शक्यता आहे.\nधोनीची कमतरता जाणवली: वाडेकर\nधोनी कोलकाता फॅशन वीकचा ब्रँड एबॅसेडर\nसामना हरण्याची भीती नव्हती: सेहवाग\nधोनीची तंदुरुस्त चाचणी बुधवारी\nद्रविडनंतर गंभीर दुसरी भिंत: सेहवाग\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nएअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक\nएअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/)-5079/", "date_download": "2018-05-24T15:25:41Z", "digest": "sha1:3CY3BLSIYER5OVJTCFQN7RGM5JJV4RT2", "length": 4968, "nlines": 92, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-आयुष्यावर बोलायचा माझा एक प्रयत्न.. :)", "raw_content": "\nआयुष्यावर बोलायचा माझा एक प्रयत्न.. :)\nAuthor Topic: आयुष्यावर बोलायचा माझा एक प्रयत्न.. :) (Read 1514 times)\nआयुष्यावर बोलायचा माझा एक प्रयत्न.. :)\nकाट्यांची बोचरी धार आहे सर्वांनाच..\nतरी कोणाचं वाळवंटी निवडुंगाच...तर कोणाचं फुललेल्या गुलाबाचं..\nफक्त आणि फक्त उंचच उंच व्हायला धडपडणार..\nतारुण्याच्या वसंतात...हिरवीगार पालवी फुटणार...\nअन...दुःखाच्या पानगळीत..एक-एक पान ढाळणार...\nकुणाचं वितभर...तर कुणाचं ढगभर...\nपण त्याच्या \"केवढं\" असण्याला किंमत असते टिचभर...\nसदाफुलीवर कायम फुलांचा डोंगर..\nपण त्याला नाही रातराणीची सर..\nउन्हा-पावसात घट्ट पाय रोवून उभं राहणारं...\nआपल्या कुशीत अगणित जीवांना आसरा देणारं..\nकधी वेल होऊन वादळाच्या दिशेने नमतं घेणार...\nअन वेळ आल्यास वडासारखं निधड्या छातीने संकटाला सामोरं जाणार...\nकुणाचं अशोकासारखा सरळमार्गी वर चढणार...\nतर कुणाचं वेड्या बाभळीसारख गुंता करून बसणारं..\nकुणी कसं जगावं..हे ज्याचे त्याने ठरवावं..\nसांगायचा मुद्दा हाच कि...झटपट फळं देणारं झाड कडू लिम्बाच..\nअन उशिरा का होईना...किती का कष्ट घ्यायला लागेना..\nशेवटी मधुर फळं धरणार झाड आंब्याच...\nआयुष्यावर बोलायचा माझा एक प्रयत्न.. :)\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आयुष्यावर बोलायचा माझा एक प्रयत्न.. :)\nRe: आयुष्यावर बोलायचा माझा एक प्रयत्न.. :)\nआयुष्यावर बोलायचा माझा एक प्रयत्न.. :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/he-also-got-illuminated-who-rising-star-priya-prakashs-videos/", "date_download": "2018-05-24T15:41:48Z", "digest": "sha1:CSHRNBVOQWXBJW3AVVQ7TKEXF7YDBJUU", "length": 29372, "nlines": 359, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'He' Also Got 'Illuminated'; Who Is The Rising Star Of Priya Prakash'S Videos? | 'तो'ही झाला 'रोशन'; प्रिया प्रकाशच्या व्हिडीओतील उगवता तारा कोण ? | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\n'तो'ही झाला 'रोशन'; प्रिया प्रकाशच्या व्हिडीओतील उगवता तारा कोण \nसोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरनं अनेकांना स्वतःच्या अदांनी अक्षरशः घायाळ केलं. परंतु प्रिया प्रकाश वारियर ज्याच्यावर फिदा आहे तो रोशन अब्दुल रहुफ काहीसा दुर्लक्षित राहिलाय.\nनवी दिल्ली- सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरनं अनेकांना स्वतःच्या अदांनी अक्षरशः घायाळ केलं. परंतु प्रिया प्रकाश वारियर ज्याच्यावर फिदा आहे तो रोशन अब्दुल रहुफ काहीसा दुर्लक्षित राहिलाय. प्रियाबरोबर व्हिडीओतून दिसणारा अभिनेता रोशनही आता चर्चेत येऊ लागला आहे. रोशन हा फक्त 18 वर्षांचा असून, व्हिडीओमध्ये तो प्रियाशी फ्लर्ट करताना दाखवण्यात आला आहे. आतापर्यंत तुम्हाला प्रियाबद्दल सर्वकाही समजलं आहे, आता रोशनबद्दल जाणून घेऊ या. रोशन सध्या कॉलेजियन शिक्षण पूर्ण करतो आहे.\nतो त्रिशूरमध्ये आयसीएच्या पहिल्या वर्षाला आहे. रोशन हा अभिनयासोबत उत्तम नृत्यही करतो. त्यानं एका डान्स रिअॅलिटी शोतल्या 'डी 4' मध्येही सहभाग घेतला आहे. रोशनसाठी हा पहिलाच सिनेमा आहे. चित्रपटातील गाण्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला रोशनही मीडियासमोर व्यक्त झाला आहे. तो म्हणाला, हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की, या चित्रपटात पाच अभिनेते आणि पाच अभिनेत्री असतील. मी आणि प्रिया त्यातीलच एक जोडी आहोत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही माझ्या कुटुंबीयांना उत्कंठा लागून राहिली आहे. रोशननं याआधी कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही. या चित्रपटामुळे रोशनला चांगल्या ऑफर मिळतील, अशी आशा त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.\nदरम्यान, प्रिया प्रकाश वारियर एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. नजरेनं घायाळ करणारे बाण सोडणारी व्हिडीओतील ही तरुणी मल्याळम सिनेमातील अभिनेत्री आहे. व्हॅलेंटाइन वीकदरम्यान व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडीओमुळे सध्या देशभरात तिचीच चर्चा सुरू आहे. प्रियाचा आगामी सिनेमा 'ओरू अदार लव्ह’ मधील ‘Manikya Malaraya Poovi’ या गाण्याचा हा व्हिडीओ आहे. हे गाणं शान रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे. 26 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये डोळ्यांच्या हावभावांतून आपलं प्रेम व्यक्त करताना ती दिसतेय.\nव्हिडीओमध्ये शाळकरी मुलांमधील प्रेमाचे दृश्य दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रिया डोळ्यांच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. तिच्या या अदा अगदी कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सोशल मीडियावर प्रियाच्या सौंदर्याची प्रचंड स्तुती केली जात आहे. प्रिया ही केरळमधील त्रिशूर येथील राहणारी आहे. तिला डान्स आणि फिरण्याची आवड आहे. दरम्यान प्रियाचा हा पहिलाच सिनेमा असून येत्या 3 मार्चला सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. मात्र सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रिया या व्हायरल व्हिडीओमुळे भलतीच प्रसिद्ध झाली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n'वायरल प्रिया'चे हे मेम्स पाहून तुमच्याही भुवया उंचावतील\nVIDEO- इंटरनेटवर रातोरात स्टार झालेल्या प्रिया प्रकाशने फॅन्सचे हटके अंदाजात मानले आभार\nतिच्या नजरेनं अन् हास्यानं तरुणाई घायाळ; फॉलोअर्सची संख्या गेली लाखोंच्या घरात\nसोशल मीडियावर तिची अदा व्हायरल\nअखियों से गोली मारे... 'त्या' व्हायरल व्हिडीओमागची रंजक गोष्ट\nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nमहाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nLok Sabha Bypoll: वहिनी-भावोजींमधील मतभेद मिटले, भाजपाचे गणित विस्कटले\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nकुणाचं काय तर कुणाचं काय; 'निपाह व्हायरस'पासून वाचण्यासाठी मौलवीने सुचवला अजब उपाय\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/facetoface-2009/%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%A2%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-109093000012_1.htm", "date_download": "2018-05-24T15:16:42Z", "digest": "sha1:5J4AQ4IH5ZGKYGLQD7IU2IEN7MF3NJEM", "length": 15369, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गवईंना ओढून नेणे हे कॉंग्रेसचे कारस्थान- कवाडे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगवईंना ओढून नेणे हे कॉंग्रेसचे कारस्थान- कवाडे\nरिपब्लिकन डावी लोकशाही समितीपासून खरा धोका सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला आहे. त्यामुळे ही समिती खिळखिळी करण्याचा कुटील डाव खेळत काँग्रेसच्या इशार्‍यावर राजेंद्र गवईंना या आघाडीतून दूर केले गेले, असा आरोप समितीचे एक निमंत्रक आणि एकीकृत रिपब्लिकन पक्षाचे प्रवक्ते माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे.\n'हिंदुस्थान समाचार'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.\nप्रा. कवाडे म्हणाले, की अनेक खासदार वर्षानुवर्षे खासदारकी केल्यावरही सरकारी निवासस्थाने बळकावून बसतात. पण, त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र, आठवलेंवर नेमकी कारवाई करीत त्यांच्या घरातून सामान बाहेर फेकले जाते. हा आठवलेंवर उगवलेला सूड तर होताच. पण, गवईंना इशाराही होता. काँग्रेसच्या दबावाला गवई बळी पडले. सत्ताधार्‍यांनी कितीही ठरविले असते तरी केरळचे राज्यपाल रा. सु. गवईंची टर्म पूर्ण होईपर्यंत त्यांना राज्यपालपदावरून हटविणे कठीण होते. त्यामुळे नेमक्या कोणत्या दबावाला गवई पिता-पुत्र बळी पडले हे सांगणे आज तरी कठीण आहे. मात्र, दबाव आला हे निश्चित \nकाँग्रेसच्या मदतीने गवईंनी आजवर अनेक पदे उपभोगली तरीही त्यांची सत्तेची हाव संपत नाही. आज गवई जर रिपब्लिकन ऐक्यासाठी राजभवन सोडून आमच्यासोबत आले असते तर आंबेडकरी जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचली असती, असा दावा कवाडे यांनी केला.\nगवई किंवा आंबेडकर आमच्यासोबत आले नाही, त्यामुळे आंबेडकरी जनतेत त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे, याकडे लक्ष वेधत रिपब्लिकन ऐक्य ही आंबेडकरी जनतेची आग्रही मागणी होती. त्यांच्यातला जनआक्रोश आम्हाला ऐक्यासाठी जनादेश देत होता. ऐक्यानंतर नव्याने स्थापन होणार्‍या डाव्या आघाडीने आम्हाला बोलावले. आम्ही त्यांना प्रतिसाद दिल्यावर त्यांनी आम्हाला सामावून घेतले, असे कवाडेंनी स्पष्ट केले. या राज्यात सध्या सत्तेचे दावेदार असणार्‍या दोन आघाड्या एक काँग्रेस-राष्ट्रवादी आणि दुसरी शिवसेना-भाजपची युती या दोन्हीं गटांनाही सक्षम असा पर्याय असावा, अशी लोकांची अपेक्षा होती. त्यानुसार आम्ही तिसर्‍या आघाडीच्या रूपाने हा पर्याय दिला, असा दावा कवाडे यांनी केला.\nतिसर्‍या आघाडीच्या रूपाने आम्ही काँग्रेस आणि भाजप दोघांनाही नामोहरम करणार, हे निश्चित, असे ठाम प्रतिपादन करीत कवाडे म्हणाले की, आम्ही सर्वच बाबतीत आघाडी घेतलेली आहे. इतरांच्या युती आणि आघाडीबद्दल नुसत्या चर्चा चालू होत्या तेव्हा आम्ही २०० मतदारसंघांची यादीही जाहीर केली होती. उमेदवार निवडीतही आम्ही आघाडी घेतली तसेच प्रचारातही आम्ही आघाडीवर आहोत. या आघाडीत एकूण १७ पक्ष आहेत. हे सर्वच पक्ष विविध स्तरांवर जनसामान्यांसाठी संघर्ष करीतच आजच्या जागी येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे जनसामान्यांचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही जनतेला सक्षम पर्याय देणार हे निश्चित, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nमायावतींचं सोशल इंजिनीअरींग' महाराष्ट्रात काम करणार नाही, अशी खात्री देत त्यांचे सोशल इंजिनीअरींग उत्तर प्रदेशातही फसल्याचा आरोप कवाडे यांनी केला. त्यांचे सोशल इंजिनीअरींग हे मतपेटीचे राजकारण असल्याची टीका करताना उत्तर प्रदेशात सोशल इंजिनीअरींगच्या माध्यमातून कोणता सोशल चेंज झालेला आहे, असा सवाल त्यांनी केला. ही 'बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे,' असे सांगताना सोशल इंजिनीअरींगचे खरे जनक रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच होते, असा दावा प्रा. कवाडे यांनी केला.\nयावर अधिक वाचा :\nमाजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nएअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक\nएअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRUK/MRUK028.HTM", "date_download": "2018-05-24T16:02:27Z", "digest": "sha1:LNDIGTA3DILVHULOKCWEP4YWMJYVVUEU", "length": 8420, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - युक्रेनियन नवशिक्यांसाठी | निसर्गसान्निध्यात = На природі |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > युक्रेनियन > अनुक्रमणिका\nतुला तो मनोरा दिसतो आहे का\nतुला तो पर्वत दिसतो आहे का\nतुला तो खेडे दिसते आहे का\nतुला ती नदी दिसते आहे का\nतुला तो पूल दिसतो आहे का\nतुला ते सरोवर दिसते आहे का\nमला तो पक्षी आवडतो.\nमला ते झाड आवडते.\nमला हा दगड आवडतो.\nमला ते उद्यान आवडते.\nमला ती बाग आवडते.\nमला हे फूल आवडते.\nमला ते सुंदर वाटते.\nमला ते कुतुहलाचे वाटते.\nमला ते मोहक वाटते.\nमला ते कुरूप वाटते.\nमला ते कंटाळवाणे वाटते.\nमला ते भयानक वाटते.\nप्रत्येक भाषेत म्हणी आहेत. याप्रकारे, म्हणी या राष्ट्रीय ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणी देशाच्या रुढी आणि मूल्ये प्रकट करतात. त्यांचे स्वरूप साधारणपणे ज्ञात आणि ठरलेले असून, ते बदलता येत नाहीत. म्हणी नेहमी लहान आणि संक्षिप्त असतात. त्यांमध्ये नेहमी रूपक वापरले जाते. अनेक म्हणी या काव्यमयरितीने तयार करण्यात आलेल्या असतात. बर्‍याच म्हणी आपल्याला सल्ला किंवा वर्तनाचे नियम सांगतात. परंतु, काही म्हणी देखील स्पष्ट टीका करतात. काही म्हणी ठराविक आणि मुद्देसूद असतात. मग ते इतर देशांच्या किंवा लोकांच्या ठराविक आणि अद्वितीय वैशिष्ट्यांबद्दल असू शकते. म्हणींना खूप मोठी परंपरा आहे. ऍरिस्टोटल त्यांना तत्वज्ञानाचे लहान तुकडे असे म्हणतो. ते वक्तृत्व (कला) आणि साहित्य यांमधील महत्वाची शैलीगत साधने आहेत. ते नेहमी प्रासंगिक राहतात हा त्यांचा गुणधर्म त्यांना विशेष बनवितो. भाषाशास्त्रामध्ये एक संपूर्ण ज्ञानशाखा त्यांना समर्पित केली आहे. अनेक म्हणी वेगवेगळ्या भाषांमध्ये आढळतात. म्हणून ते शब्दगत एकसारखे असू शकतात. या बाबतीत, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकसारखे शब्द वापरतात. Bellende Hunde beißen nicht, [नुसत्याच भुंकणार्‍या कुत्र्‍यामुळे हानी होत नाही.] Perro que ladra no muerde.[कुत्र्‍याच्या नुसत्याच भुंकण्यामुळे हानी होत नाही.] (DE-ES) बाकीच्या म्हणी अर्थदृष्टया सदृश आहेत. म्हणजे, तीच कल्पना वेगवेगळे शब्द वापरून व्यक्त करता येते. Appeler un chat un chat, Dire pane al pane e vino al vino. (FR-IT) म्हणून म्हणी आपल्याला बाकीचे लोक आणि त्यांची संस्कृती समजण्यास मदत करतात. जगामध्ये आढळणार्‍या म्हणी सर्वात जास्त मजेशीर असतात. त्या माणसाच्या जीवनाच्या मोठ्या भागाशी निगडीत असतात. या म्हणी वैश्विक अनुभव हाताळतात. त्या असे दर्शवितात की, आम्ही सर्व एकसारखेच आहोत - मग आम्ही कोणतीही भाषा बोलत असू\nContact book2 मराठी - युक्रेनियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/two-dp-road-made-40-years-nagpur-news-106189", "date_download": "2018-05-24T16:12:49Z", "digest": "sha1:Z2LNZ62O3ENVV3GVSROMNAHAP2TTLGNA", "length": 14024, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two DP Road made in 40 years nagpur news मनपाने 40 वर्षांत केले दोन डीपी रोड | eSakal", "raw_content": "\nमनपाने 40 वर्षांत केले दोन डीपी रोड\nगुरुवार, 29 मार्च 2018\nनागपूर - शहरभर रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, मेट्रो रेल्वे आणि उड्डाणपुलांची कामे धडक्‍यात सुरू असली तरी महापालिकेने चाळीस वर्षांच्या कार्यकाळात फक्त तीन ते साडेतीन किलोमीटर लांबीच्या फक्त दोन रस्त्यांची निर्मिती केली आहे. तीसुद्धा अद्याप अपूर्णच आहे. यामुळे महापालिकेचे अधिकारी विकास आराखडा बघतात की नाही अशी शंका येते.\nनागपूर - शहरभर रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, मेट्रो रेल्वे आणि उड्डाणपुलांची कामे धडक्‍यात सुरू असली तरी महापालिकेने चाळीस वर्षांच्या कार्यकाळात फक्त तीन ते साडेतीन किलोमीटर लांबीच्या फक्त दोन रस्त्यांची निर्मिती केली आहे. तीसुद्धा अद्याप अपूर्णच आहे. यामुळे महापालिकेचे अधिकारी विकास आराखडा बघतात की नाही अशी शंका येते.\nशहराचा सुनियोजित विकास आणि भविष्यातील लोकसंख्या आणि गरजा लक्षात घेऊन दर दहा वर्षांनी विकास आराखडा तयार केला जातो. मात्र, महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या कासवगती कारभारामुळे वीस वर्षांपूर्वीचाच आराखड्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. फक्त जुन्या आराखड्याला अपग्रेड करून वेळ मारून नेली जात आहे. सध्या मोरभवन बसस्थानकाच्या मागच्या बाजूने म्यूर मेमोरिअल ते सेवासदन असा एक किलोमीटरचा आणि दुसरा दोन ते अडीच किलोमीटर लांबीचा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ते झीरो माइल चौक या दोन डीपी रस्त्यांचे काम महापालिकेतर्फे सुरू आहे.\nस्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले यांनी पंधरा दिवसांत विकास आराखडा व विविध उपयोगांसाठी आराखड्यातील आरक्षित जागेची माहिती अधिकाऱ्यांना मागितली आहे. आराखड्यात फुटपाथ, रस्ते, धार्मिक स्थळे, पार्किंग, दवाखाने, क्रीडासंकुल आदींसाठी आरक्षण जागा आरक्षित केल्या जातात. सभापतींमुळे त्या जागा किती सुरक्षित आहेत, कुठल्या जागेची उपयोगिता बदलविली, आतापर्यंत महापालिकेने आरक्षित जागेचा काय केले याची माहिती पुढे येणार आहे. विशेष आरक्षित जागांचा माहिती सर्व सामान्य नागरिकांना नसते. अनेक वर्षे त्या पडून असतात. त्यावर आरक्षणाचे फलकसुद्धा लावले जात नाही. यामुळे अनेका जागांवर लोकांनी घरे बांधली आहेत. त्यांच्याकडून महापालिका मालमत्ता कराची आकारणी करत आहे.\nआरक्षित जागा तपासण्याची कुठलीच अद्यावत यंत्रणा शासनाकडे नसल्याने नागिरकांकडे खरेदी-विक्री पत्रसुद्धा असते. मात्र, एखादा प्रकल्प जाहीर झाल्यानंतर लोकांना आपण आरक्षित जागेवर भूखंड घेतला, घरे बांधले असल्याचे कळते. यामुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण होतो. आरक्षण बदलावे लागते तर कधी बुलडोजर चालवून नागरिकांचा रोष पत्करावा लागतो.\nमहापालिकेत दोन हजार पदे रिक्त,डिसेंबर अखेर शंभर कर्मचारी निवृत्त\nनाशिक : महापालिकेच्या आस्थापनेवरील मंजुर पदांपैकी अद्यापपर्यंत एक हजार 848 विविध संवर्गातील पदे रिक्त असून डिसेंबर अखेर पर्यंत यात आणखी शंभर...\nशाश्‍वत शहरी विकासासाठी सोलापूर-मर्शियाचा करार\nसोलापूर - शाश्‍वत शहरी विकास योजनेतंर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान आज (ता. 24) गुरुवारी सामंजस्य करार झाला....\nआयुक्तांविरोधात अधिकारी बंडाच्या पावित्र्यात,सामुहिक राजीनाम्याची तयारी\nनाशिकः महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामकाजाच्या पध्दतीमुळे त्रासलेल्या अधिकारी वर्गाकडून बंडाचे हत्यार उपसले जाण्याची दाट शक्‍यता निर्माण...\n'निपाह\"'टाळण्यासाठी सावधानता,वराह पालनावर नजर\nकेरळ राज्यात \"निपाह' या झुनोटीक विषाणुजन्य रोगाचा संसर्गामुळे मृतांचा आकडा वाढतं असतांना त्यापार्श्‍वभूमीवर महापालिका क्षेत्रात वराह मालकांना...\nसाखरपुड्यानंतर भावी पत्नीवर बलात्कार\nनागपूर - रेल्वेत स्टेशन व्यवस्थापक असलेल्या युवकाने साखरपुडा झाल्यानंतर भावी पत्नीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पाच लाख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/aurangabad/preparation-going-state-level-ijatema-aurangabad/", "date_download": "2018-05-24T15:45:28Z", "digest": "sha1:AQ7Z5TEEUB3RIQ7YICXOVNUIFQC2US3Y", "length": 34449, "nlines": 368, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Preparation Going On For State Level Ijatema At Aurangabad | औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय इज्तेमाची तयारी जोरात; ८८ लाख वर्ग फूट जमिनीवर उभारणार भव्य पेंडॉल | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nऔरंगाबादमध्ये राज्यस्तरीय इज्तेमाची तयारी जोरात; ८८ लाख वर्ग फूट जमिनीवर उभारणार भव्य पेंडॉल\nशहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावरील लिंबेजळगाव येथे २४ फेब्रुवारीपासून तीनदिवसीय राज्यस्तरीय तब्लिगी इज्तेमाची तयारी जोरात सुरू आहे. या धार्मिक मेळाव्यासाठी १० लाखांहून अधिक भाविक येणार आहेत.\nठळक मुद्देधुळे शहरात २० वर्षांपूर्वी राज्यस्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ऐतिहासिक औरंगाबाद शहराला इज्तेमाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे.इज्तेमासाठी येणार्‍या लाखो भाविकांना मुबलक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून राज्यभरातून आलेले हजारो मुस्लिम बांधव रात्रं-दिवस श्रमदान करीत आहेत.\nऔरंगाबाद : शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावरील लिंबेजळगाव येथे २४ फेब्रुवारीपासून तीनदिवसीय राज्यस्तरीय तब्लिगी इज्तेमाची तयारी जोरात सुरू आहे. या धार्मिक मेळाव्यासाठी १० लाखांहून अधिक भाविक येणार आहेत. देशाच्या विविध कान्याकोपर्‍यासह देश-विदेशातूनही मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. इज्तेमासाठी येणार्‍या लाखो भाविकांना मुबलक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून राज्यभरातून आलेले हजारो मुस्लिम बांधव रात्रं-दिवस श्रमदान करीत आहेत.\nधुळे शहरात २० वर्षांपूर्वी राज्यस्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ऐतिहासिक औरंगाबाद शहराला इज्तेमाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. मागील सहा महिन्यांपासून इज्तेमाची जय्यत तयारी सुरू असून, दररोज दहा हजारांहून अधिक मुस्लिम बांधव इज्तेमास्थळी विविध कामे करीत आहेत. इज्तेमामध्ये दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजचे प्रमुख उलेमा यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या इज्तेमात अल्लाहची भक्ती तसेच अल्लाहचे शेवटचे प्रेषित (दूत) मुहम्मद पै.(सल्ल) यांची शिकवण याविषयी प्रमुख उलेमा मार्गदर्शन करणार आहेत.\nइज्तेमासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविकही उपस्थित राहतील. देश-विदेशातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होणार आहेत. इज्तेमाला येणार्‍या भाविक व जमातच्या साथीदारांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लिंबेजळगाव येथे शेकडो एकर जमिनीवर काम सुरू आहे. इज्तेमा स्थळी भाविकांना नमाज अदा करण्यासाठी तसेच बसण्यासाठी सभामंडप उभारणे, हात-पाय धुण्यासाठी वजुहखाने उभारणे, भाविकांना पिण्यासाठी, आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इज्तेमाच्या परिसरात २२ पेक्षा अधिक छोटे-छोटे शेततळे उभारून पाण्याचा साठा करण्यात येत आहे.\nइज्तेमासाठी तात्पुरत्या स्वरुपात स्वच्छतागृह उभारणे, लाईट, ध्वनियंत्रणा इत्यादी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. संयोजकांनी प्रत्येक कामासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या मुस्लिम बांधवांवर स्वतंत्रपणे जबाबदारी सोपविली आहे. प्रत्येक जण दिलेली जबाबदारी इमाने-इतबारे पार पाडत आहे. औरंगाबाद व आसपासच्या जिल्ह्यांतील मुस्लिम महिलाही इज्तेमासाठी स्वच्छता व साफसफाईचे काम करण्यासाठी हातभार लावत आहेत.\nहिंदू बांधवांनी दिल्या जमिनी\nमागील वर्षी लिंबेजळगाव येथे जिल्हास्तरीय इज्तेमाचे आयोजन केले होते. यासाठी लिंबेजळगाव येथील हिंदू बांधवांनी आपल्या जमिनी नि:शुल्क उपलब्ध करून दिल्या होत्या. यंदाही परिसरातील असंख्य हिंदू बांधवांनी आपल्या शेतातील पिके काढून तीन महिन्यांपूर्वीच जमिनी संयोजकांच्या ताब्यात दिल्या. लिंबेजळगाव, टेंभापुरी व लगतच्या गावांतील हिंदू बांधवांनी आपल्या शेतातील विहिरींचे पाणीही मोफत उपलब्ध करून दिले.\nया इज्तेमात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. इज्तेमात मुस्लिम समुदायातील तरुण-तरुणींचे सामूहिक विवाह लावण्यात येणार आहेत. २६ फेबु्रवारीला सकाळी ९.३० वाजता प्रमुख उलेमा समाजबांधवांना मार्गदर्शन करणार असून, त्यानंतर सामूहिक दुआ होऊन या इज्तेमाची सांगता केली जाणार आहे.\n२५ हजार नळ, ५ हजार स्वच्छतागृह\nभाविकांना हात-पाय धुण्यासाठी जवळपास २५ हजार नळांची, तसेच ५ हजार स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. आंघोळीसाठी जवळपास १५०० प्रसाधनगृह, जेवणासाठी २ हजार ५०० हॉटेल्सची व्यवस्था केली आहे. इज्तेमासाठी १०२ झोन उभारण्यात आले आहेत. या परिसरात विजेची व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून उच्च क्षमतेचे विद्युत ट्रान्सफार्मर तसेच मोठमोठे जनरेटर बसविण्यात आले आहेत. मैदानाच्या चारही बाजूंनी अद्ययावत ध्वनियंत्रणा बसविण्यात आलेली आहे. इज्तेमात कुणी आजारी पडल्यास त्यांच्यासाठी रुग्णालय, तज्ज्ञ डॉक्टर्स, रुग्णवाहिका व औषधींची व्यवस्था आहे.\nडोळ्यांचे पारणे फेरणारे सभामंडप\nजवळपास ८८ लाख चौरस फुटांचा भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. याशिवाय छोटे-छोटे शामियाने उभारण्यात आले आहेत. मुख्य सभामंडपात एकाच वेळी जवळपास ७ ते ८ लाख मुस्लिम बांधव बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.\nअद्वितीय अशी पार्किंग व्यवस्था\nइज्तेमात येणार्‍या मुस्लिम बांधवांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी चोहोबाजूंनी जवळपास १४०० एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगची व्यवस्था सांभाळण्यासाठी किमान ५ हजार स्वयंसेवक राहणार आहेत. प्रत्येक स्वयंसेवकाला आठ तास उभे राहावे लागेल. त्याने ८ तास आराम करावा, नंतर आठ तास इज्तेमाला हजेरी लावावी, असे नियोजन आहे. शहरातील ‘अल्तमश ग्रुप’ने औरंगाबादच्या पार्किंगची जबाबदारी सांभाळली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nऔरंगाबाद जिल्हा परिषदेत मनमानी राज; वरिष्ठ अधिकार्‍यांचे आदेश झुगारले\nऔरंगाबाद शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाची ‘श्रीमंती’ रयाला\nऔरंगाबादमध्ये प्राध्यापकाचे बंद घर फोडून सहा लाखाचा ऐवज लंपास\nऔरंगाबादमध्ये ‘जीपीएफ’साठी शिक्षकांची अधिकार्‍यांकडूनच अडवणूक\nऔरंगाबाद मनपाची करवसुली समाधानकारक नसल्याने विकासकामांना ‘ब्रेक’\nबारावीच्या परीक्षा व्यवस्थापनात झाले मोठे फेरबदल\nऔरंगाबादेत टपाल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप\nमराठवाड्याचे पाणी ठाण्याकडे वळविण्यास मंजुरी\nतीन दिवसांत औरंगाबाद शहराला देणार नवीन पोलीस आयुक्त\nऔरंगाबादच्या पाणीटंचाईबद्दल आक्रोश, संताप\nऔरंगाबाद हिंसाचाराची होणार उच्चस्तरीय चौकशी, 2 जणांचा झाला होता मृत्यू\nऔरंगाबादेत वाळूचा ६० कोटींचा बुडाला महसूल\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97-%E0%A4%B2", "date_download": "2018-05-24T16:02:11Z", "digest": "sha1:R6PQSHPC3LKQYMNHO4TSB377MWBVXD2B", "length": 4266, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "याँग-ल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयाँग-ल् (नवी चिनी चित्रलिपी: 永乐; जुनी चिनी चित्रलिपी: 永樂; फीनयीन: yǒnglè; उच्चार: यॉऽऽङ्ग-ल्) (मे २ १३६० - ऑगस्ट १२ १४२४) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशातला तिसरा सम्राट होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १३६० मधील जन्म\nइ.स. १४२४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-108061200034_1.htm", "date_download": "2018-05-24T15:28:11Z", "digest": "sha1:A6LOZIGS4PQ2MS75N6XK5IA5FGDTL5FJ", "length": 6187, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पान्हा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजीव पुन्हा तान्हा तान्हा\nमायेने कसे ओघळती मोती\nशतशत हातांची ओली निगराणी\nआभाळाचं ऋण स्मरता स्मरता\nआतून बाहेरून पाणावली कविता\nहळवं आभाळ पावसाचा गहीवर\nतप्त मातीवर सरीची जीव पाखड.\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://nisargtours.net/kanha/8-jungle-safaris/10-kanha", "date_download": "2018-05-24T15:55:50Z", "digest": "sha1:HT4EREAL62IKCXINLZVXYVJSJQOBXGYN", "length": 4153, "nlines": 63, "source_domain": "nisargtours.net", "title": "Kanha Marathi Nisarg Tours - Home", "raw_content": "\nसहल शुल्क (प्रती व्यक्ती)\n५ दिवस ४ रात्री\nकान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्यप्रदेशातील मांडला व बालाघाट जिल्ह्यात आहे. उद्यानातील बारशिंगे हे विशेष आकर्षण आहे. हे आशियातील सर्वात मोठे म्हणजे १९४५ स्वेअर कि.मी एवढी व्याप्ती असलेले अभयारण्य आहे. या अभयारण्यात १३० वाघ, १०० बिबळे व उद्यानातील बारशिंगे हे विशेष आकर्षण आहे. हे बारशिंगे नामशेष होण्याच्या मार्गावर होते पण विशेष काळजी व संवर्धन करून त्यांची संख्या ६६ वरून आज ४०० वर गेलेली आहे. अस्वल, रानकुत्रे, तरस, चितळ, सांबर, काकर (बार्किंग डिअर), गवे, नीलगाय असे कितीतरी प्रकारचे जंगली प्राणी येथे आढळतात. येथे २८१ प्रकारचे पक्षी आढळतात. उदा. लेसर पनेरीअन, क्रेस्टेड सरपंट ईगल, हॉर्नबिल, सारस क्रेन, इत्यादी पक्षी आढळतात. तसेच भेंडाघाट संगमरवरी दगडांमुळे जबलपूर प्रसिद्ध आहे. जबलपुरचा धुवाधार पण पाहण्याचा आनंद अनुभवता येईल.\nसहल शुल्क (प्रती व्यक्ती)\nDay 1 : मुंबई -जबलपूर .दुपारी मुंबई येथून जबलपूर कडे प्रयाण\nDay 2 : जबलपूर - कान्हा अभयारण्य\nसकाळी जबलपूरला आगमन , विश्रांती नंतर जंगल सफारी व रात्री मुक्काम\nDay 3 : कान्हा अभयारण्य जंगल सफारी\nसकाळी व दुपारी कान्हा अभयारण्यातील जंगल सफारी व रात्री मुक्काम\nDay 4 : कान्हा अभयारण्य - जबलपूर - मुंबई\nसकाळी जंगल सफारी - भेडाघाट (मार्बल रॉक ) करून जबलपूर येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण.\nमुंबई येथे आगमन .टूर समाप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/impnewslist?cat=ImportantNews", "date_download": "2018-05-24T15:13:01Z", "digest": "sha1:7XDCHOJTTY3EZETJWSEPWTHOLF7HNIUV", "length": 13191, "nlines": 98, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "aajlatur | First Online Video News Portal", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\nसुरेश देशमुख पराभूत, स्वामींची आज बहुमत परिक्षा, गनिमी कावाची पाणी...\n* अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी * परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी * पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी ...\nआ. विक्रम काळेंसह पाच आमदार अतिरेकी हल्ल्यातून बचावले...\nनवी दिल्ली: पंचायतराज समितीच्या महाराष्ट्रातील पाच आमदारांवर आज काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यातील बिचबिहारी तालुक्याच्या ठिकाणी अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केला, या हल्ल्यातून पाचहीजण सुखरुप बचावले, मात्र रस्त्यावरील सात ते आठ नागरिक जखमी ...\n मनपा आयुक्तांची होणार बदली\n* काश्मिरात अतिरेकी हल्ल्यातून आ. विक्रम काळेंसह पाच आमदार बचावले * कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ, परमेश्वरा उप मुख्यमंत्री * कुमारस्वामींच्या शपथ सोहळ्यात मायावती आणि सोनिया गांधी यांनी ...\nचीनचे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या विधीमंडळात\nमुंबई: चीनच्या सिचुआन प्रांताचे उप राज्यपाल पेंग युसिंग यांनी शिष्टमंडळासह विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची विधानभवनात भेट घेतली. यावेळी संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, आमदार संजय ...\nनवीन ९९ लाख लाभार्थी घेतील अन्न सुरक्षेचा फायदा- गिरीश बापट...\nमुंबई: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत आता नवीन ९९ लाख शिधापत्रिकाधारकांना अन्न धान्य घेता येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. यात ४४ ...\nनव्या पर्वाची सुरुवात, मंत्रालयात कचरा, नवा फळातून येणारा निपाह विषाणू,...\n* आम्ही कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊ केले होते पण त्यांनी ते स्विकारले नाही- माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा * आज लातुरात पेट्रोल ८५.३८ तर डिझेल ७२ रुपये ०६ पैसे, उच्चांकी दरवाढ * लातुरात सायबर ...\nपत्रकारांना प्रवेशबंदी, मासेमारीमुळं पाणी पिवळे, मतदान सुरळीत, उमेदवार अशोक जगदाळे...\n* लातुरात विधानपरिषदेच्या मतदानाला सुरुवात, उमेदवार अशोक जगदाळे जातीने हजर * विधानपरिषद मतदान केंद्रात पत्रकार आणि माध्यमांना पोलिसांनी प्रवेश नाकारला, म्हणे उस्मानाबाद जिल्हाधिकार्‍यांचे आदेश * लातूर कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पाच पाच जणांच्या समुहाने ...\nआज पत्रकारांची निवडणूक, धरणातच पिवळे पाणी आठवले म्हणतात सेनेतच फूट...\nलातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची आज निवडणूक, दोन जागांसाठी चौघेजण उभे लातुरची मनपा म्हणते धरणातच अशुद्ध पाणी, म्हणून येते पिवळे, पण पाणी चांगले नगराध्यक्षांच्या कक्षात टाकला कचरा, बीडच्या उपनगराध्यक्षांसह १० नगरसेवक अपात्र कर्नाटकातील ...\n०६ हजार गावे दुष्काळमुक्त करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nसांगली: महाराष्टाला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. यावर्षी ०६ हजार गावे दुष्काळमुक्त करायची आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...\nयेदीयुराप्पांनी दिला राजीनामा, कुमारस्वामी नवे मुख्यमंत्री, शिक्षणासाठी आत्महत्या, जी श्रीकांत...\n* बहुमत चाचणीआधीच येदीयुराप्पांनी दिला राजीनामा, कर्नाटकात भाजपाची हार * तीन दिवसात भाजपाचं सरकार पडलं, आमदारांची पळवापळवी अपयशी, बहुमत सिद्ध करण्यात अपयश * कुमारस्वामी होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री * कर्नाटक विधानसभेचा हंगामी विधानसभेचा ...\n1 ते 10 एकूण रेकॉर्ड 239\nदेशातील सर्वात शक्तीमान, ...\nबाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची ...\nचालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी ...\nऔसा मार्गाची दैना ...\nमांजरा परिवारातील कारखाने ...\nबालदिनी धीरज देशमुख ...\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी ...\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ ...\nदहावीच्या विद्यार्थ्याची जाळून ...\nअपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री ...\nजागतिक मधुमेह दिनानिमित्त ...\nकॉंग्रेस मिडिया सेलची ...\nअशोकरावांना आमदार म्हणून ...\nमॉर्निंग वॉक करणार्‍या ...\nवीज बील भरणा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/03/blog-post_27.html", "date_download": "2018-05-24T15:28:45Z", "digest": "sha1:DT42FX4KNXEWYTLL3VO7HSB4OB27V3RD", "length": 25613, "nlines": 187, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: गोंधळाची साफ़सफ़ाई", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nविधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात शेतकरी कर्जमुक्तीचा विषय बराच गाजला आणि त्यात आजवरच्या संसदीय शिस्तीलाही तडा गेला आहे. तसे बघितल्यास विधीमंडळाच्या कामकाजात व्यत्यय आणणे, ही बाब आता नवी राहिलेली नाही. देशातल्या कुठल्याही विधानसभेत तसे प्रकार वारंवार घडलेले आहेत आणि संसदेत तर आजकाल काम बंद पाडण्यालाच पुरूषार्थ मानण्याची पद्धत झाली आहे. त्यामुळेच राज्याचा अर्थसंकल्प मांडला जात असताना अनेक आमदारांनी सतत गदारोळ केला. यात नवे काहीच नव्हते. नाविन्यपुर्ण असेल तर अशा १९ आमदारांचे झालेले निलंबन होय. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकूण १९ आमदारांना डिसेंबरपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आणि सभागृहाने तो संमतही केलेला आहे. त्यामुळेच आता ते निलंबन मागे घेतले जावे, म्हणून ओरडा चालू आहे. यापुर्वी मागल्या विधानसभेत अशी घटना घडलेली होती. नव्या आमदारांचा शपथविधी चालू असताना समाजवादी पक्षाचे सदस्य अबु आझमी यांनी मराठीत शपथ घेण्याऐवजी हिंदीत शपथ घेण्याचा प्रयत्न केल्यावर मनसेच्या आमदारांनी धुमाकुळ घातला होता. त्या चारही आमदारांना चक्क चार वर्षासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव पहिल्या दिवशीच संमत झाला होता. त्यापैकी वांजळे नावाचे आमदार आज हयात नाहीत आणि राम कदम नावाचे आमदार पक्ष बदलून भाजपात दाखल झालेले आहेत. त्यानंतरची घटना म्हणजे विद्यमान विधानसभेत नव्या सरकारचा विश्वास प्रस्ताव आला असताना इतका गोंधळ घातला गेला, की सभापतींना बहूमत मोजताही आले नाही आणि विश्वास व्यक्त झाल्याचा निर्णय सभापतींनी देऊन टाकला होता. अखेरीस त्याच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी हायकोर्टात धाव घेऊन तो विश्वास प्रस्ताव घटनाबाह्य असल्याचा दावा केलेला होता.\nअर्थात आजकाल सगळ्याच पक्षांकडून असा प्रमाद होत असतो आणि आपल्या सोयीनुसार त्याविषयी खुलासे व युक्तीवाद केले जात असतात. नोटाबंदीनंतर संसदेच्या झालेल्या अधिवेशनात कॉग्रेसच्या नेतृत्वाखाली संपुर्ण हिवाळी अधिवेशन वाया घालवण्यात आले होते. तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्याला बोलू दिले जात नाही, अशी तक्रार केलेली होती. पण वास्तवात सत्ताधारी पक्षाचा कोणीही बोलायला उभा राहिला, मग गोंधळ घातला जात होता आणि प्रस्तावावर विरोधकांचे मतप्रदर्शन झाल्यावर गोंधळाला आरंभ व्हायचा. त्याची मोठी किंमत कॉग्रेस आणि समाजवादी पक्षासह मायावतींना उत्तरप्रदेश निवडणूकीत मोजावी लागलेली आहे. वास्तविक अशा बाबतीत राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी यांनी वारंवार नाराजी प्रकट केलेली होती. संसद वा कायदेमंडळ हे विरोधकांसाठी लोकशाहीतले सर्वात उच्च व महत्वाचे व्यासपीठ आहे. तिथे जितके मनसोक्त व्यक्त होता येईल, त्यावर लोकशाहीचे आरोग्य सुरक्षित असते. पण गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज बंद पाडले जाणार असेल, तर सरकारला कुठलेही उत्तरदायित्व शिल्लक रहात नाही. कारण कायदेमंडळातच विरोधक सरकारला धारेवर धरू शकत असतात आणि प्रत्येक निर्णयाचा जाब मागू शकत असतात. तेच व्यासपीठ बंद पाडले, तर विरोधकांना आवाजच शिल्लक रहाणार नाही. म्हणूनच राष्ट्रपतींनी या गोधळबाजीला सांसर्गिक आजार म्हटलेले आहे. अगदी अलिकडे मुंबईत ‘इंडियाटुडे’ सेमिनार झाला, तिथे बोलतानाही मुखर्जी यांनी आपल्या मताचा पुनरूच्चार केला होता आणि त्याच मुंबईत असलेल्या राज्य विधानसभेच्या सभागृहात १९ आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय व्हावा, ही अतिशय निराश करणारी बाब आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाशी रागलोभ असू शकतात. पण राष्ट्रपती काही सांगतात, त्याचा तरी मान राखला जायला नको काय\nअर्थमंत्री अर्थसंकल्प मांडत असतात, तेव्हा वादाला जागाच नसते. कारण त्या अर्थविधेयकातले दोष विरोधक काढू शकतात. पण रोखण्याचा अधिकार कुणालाही नसतो. मग शेतकरी कर्जमाफ़ीचा विषय घेऊन, त्यात व्यत्यय आणण्यातून काय साधले गेले शेतकरी आत्महत्या आजच्या नाहीत. आज विरोधात बसलेल्यांच्या पक्षाचे सरकार होते, तेव्हाही आत्महत्या होत राहिल्या आहेत आणि तेव्हा कर्जमाफ़ीचा कुठलाही निर्णय त्या सरकारनेही घेतलेला नव्हता. २००८ सालात कर्जमाफ़ीचा एक निर्णय तेव्हाच्या युपीए सरकारने घेतलेला होता. देशभरातील शेतकर्‍यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जे माफ़ केलेली होती. पण त्यानंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत, की नव्याने कर्जमाफ़ी देण्यात आलेली नव्हती. इतकी वर्षे हेच विरोधक दुसर्‍या पक्षाचे सरकार येऊन कर्जमाफ़ीचे आंदोलन करण्याची संधी शोधत होते काय शेतकरी आत्महत्या आजच्या नाहीत. आज विरोधात बसलेल्यांच्या पक्षाचे सरकार होते, तेव्हाही आत्महत्या होत राहिल्या आहेत आणि तेव्हा कर्जमाफ़ीचा कुठलाही निर्णय त्या सरकारनेही घेतलेला नव्हता. २००८ सालात कर्जमाफ़ीचा एक निर्णय तेव्हाच्या युपीए सरकारने घेतलेला होता. देशभरातील शेतकर्‍यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जे माफ़ केलेली होती. पण त्यानंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत, की नव्याने कर्जमाफ़ी देण्यात आलेली नव्हती. इतकी वर्षे हेच विरोधक दुसर्‍या पक्षाचे सरकार येऊन कर्जमाफ़ीचे आंदोलन करण्याची संधी शोधत होते काय त्यांच्या पक्षाचे सरकार असताना त्यांनी असाच गोंधळ कशाला घातला नव्हता त्यांच्या पक्षाचे सरकार असताना त्यांनी असाच गोंधळ कशाला घातला नव्हता आपल्याच सरकारचा पाठींबा काढून घेण्याच्या धमक्या देत, त्यांनाही सरकारला वाकवता आलेच असते. पण त्यापैकी काही झाले नाही आणि आताच त्यांना आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचा मोठा पुळका आलेला आहे. त्याला मगरीचे अश्रू असेही म्हणतात. किंबहूना आपल्याला निलंबित केले जावे, यासाठीच असा गोंधळ घातला जात असेल, तर अशा सदस्यांविषयी काही दुरगामी निर्णय घेत नियमही बनवायला हवेत. कारण कायदेमंडळाचे कामकाज चालवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असतो. तेच कामकाज बंद पाडणारे प्रत्यक्षात काही कोटी रुपयांची बुडवेगिरी करीत असतात. मग त्यांना माफ़ कशाला करायचे आपल्याच सरकारचा पाठींबा काढून घेण्याच्या धमक्या देत, त्यांनाही सरकारला वाकवता आलेच असते. पण त्यापैकी काही झाले नाही आणि आताच त्यांना आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचा मोठा पुळका आलेला आहे. त्याला मगरीचे अश्रू असेही म्हणतात. किंबहूना आपल्याला निलंबित केले जावे, यासाठीच असा गोंधळ घातला जात असेल, तर अशा सदस्यांविषयी काही दुरगामी निर्णय घेत नियमही बनवायला हवेत. कारण कायदेमंडळाचे कामकाज चालवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असतो. तेच कामकाज बंद पाडणारे प्रत्यक्षात काही कोटी रुपयांची बुडवेगिरी करीत असतात. मग त्यांना माफ़ कशाला करायचे सभागृहाच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न याच्याशीच जोडायला काय हरकत आहे\nबाहेर बाकीच्या राज्यात सर्वसामान्य जनतेने कसे जगावे व कोणते दंडक पाळावेत, त्याचा आराखडा ठरवणार्‍या व्यासपीठाला कायदेमंडळ म्हटले जाते. तिथले कामकाज नियम व कायद्यानुसार होणार नसेल, तर हे लोकप्रतिनिधी कोणता संदेश सामान्य जनतेला पाठवत असतात इतके झाल्यावर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसह राजभवन गाठले गेले. तिथे राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली. सभागृहाच्या कामकाजात राज्यपाल किती हस्तक्षेप करू शकतात इतके झाल्यावर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसह राजभवन गाठले गेले. तिथे राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली. सभागृहाच्या कामकाजात राज्यपाल किती हस्तक्षेप करू शकतात बहूमताचा निर्णय राज्यपालाने करता कामा नये, तर सभागृहाने करायचा असतो. मग सभागृहातील कुठल्या निर्णयाविरुद्ध राज्यपालांकडे तरी कशी दाद मागता येईल बहूमताचा निर्णय राज्यपालाने करता कामा नये, तर सभागृहाने करायचा असतो. मग सभागृहातील कुठल्या निर्णयाविरुद्ध राज्यपालांकडे तरी कशी दाद मागता येईल पण तसे झाले आहे आणि त्यामागचा हेतू साफ़ आहे. सत्ताधारी पक्ष बेताल वागतो आहे आणि त्याला सत्तेची मस्ती चढली आहे; असे जनमानसात ठसवायचे आहे. म्हणून मग गोंधळ घालणारे सहानुभूती संपादन करण्यासाठी असे आपणच पिडीत असल्याचे देखावे उभे करीत असतत. ज्या आमदारांचे निलंबन झाले आहे, त्यांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन केले व अकारणच त्यांचे निलंबन झाले आहे, असा कोणाचा दावा आहे काय पण तसे झाले आहे आणि त्यामागचा हेतू साफ़ आहे. सत्ताधारी पक्ष बेताल वागतो आहे आणि त्याला सत्तेची मस्ती चढली आहे; असे जनमानसात ठसवायचे आहे. म्हणून मग गोंधळ घालणारे सहानुभूती संपादन करण्यासाठी असे आपणच पिडीत असल्याचे देखावे उभे करीत असतत. ज्या आमदारांचे निलंबन झाले आहे, त्यांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन केले व अकारणच त्यांचे निलंबन झाले आहे, असा कोणाचा दावा आहे काय नेत्यांनी आपल्या अनुयायी आमदारांना सभागृहाची शिस्त व प्रतिष्ठा राखण्यास शिकवायचे असते. त्याचेही भान सुटलेले आहे. उलट गोंधळ घालणार्‍यांच्या मागे पक्ष नेतेही फ़रफ़टलेले आहेत. अशा गोंधळ घालण्याने प्रसिद्धी भरपूर मिळते. पण लोकमत अशा प्रतिनिधींविषयी वाईटच होत असते. म्हणून तर नेमक्या गोंधळ्या पक्ष व त्याच्याच उमेदवारांना उत्तरप्रदेशात मतदाराने धडा शिकवला आहे. राजकारण माध्यमातून नव्हेतर जनतेमधून व विधीमंडळाचया व्यासपीठावरून सभ्यपणे खेळले जावे, असाच इशारा त्यातून मतदार देतो आहे. तो समजून घेतला नाही, तर मतदारालाच साफ़सफ़ाई करावी लागते. सभापती काही महिन्यांचे निलंबन करतात. मतदार संपुर्ण पाच वर्षासाठीच निलंबित करून टाकतात.\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\nना लडुंगा, ना लडने दुंगा\nमनी वसे ते स्वप्नी दिसे\nप्रशांत किशोर कुठे आहे\nअब मंदिर कौन बनायेंगे\nउत्तरप्रदेश नंतरचा राजकीय सारीपाट\nयुपीचा मुख्यमंत्री छोटा दत्तकपुत्र \nसहन होत नाही, सांगता येत नाही\nवारू उधळता कामा नयेत\nबळी तोच कान पिळी\nपवारांची खेळी काय असेल\nमहाराष्ट्राचा मोदी काय करील\nसत्तर वर्षात किती बदल झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/here-is-a-look-at-the-team-for-india-vs-australia-t-20-series-that-commences-on-7th-october/", "date_download": "2018-05-24T15:56:05Z", "digest": "sha1:FUTMB4MHJCFHYGFRIN5PPNKINRGR6KHI", "length": 8267, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीचा संघ ! - Maha Sports", "raw_content": "\nहा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीचा संघ \nहा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीचा संघ \nआशिष नेहरा आणि दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत दणदणीत विजय मिळवून भारताने आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पुन्हा एकदा पटकावले आहे. भारत आता कसोटी बरोबरच वनडे मध्येही पहिल्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या ७ तारखे पासून, भारत ऑस्ट्रलिया विरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या ही मालिकेत भारत विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.\nवनडे मालिकेप्रमाणेच टी-२० मालिकेतही भारताने आपले प्रमुख फिरकी गोलंदाज अश्विन आणि जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. वनडे आणि टी-२० दोनीही फॉरमॅटमध्ये मागील काही सामन्यात भारताचच्या या स्टार गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. विशेष म्हणजे आशिष नेहरा आणि दिनेश कार्तिक या खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे.\nभारताचा अनुभवी डावखुरा फलंदाज युवराज सिंगला याही मालिकेत संधी देण्यात आलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताच्या विंडीज दौऱ्यात युवराज होता, ज्यात त्याला काही चमकदार कामगिरी करून दाखवता आली नाही. त्याच बरोबर भारत आता २०१९ च्या विश्वचषकासाठी संघ बांधणी करत आहे युवराजचे वय आणि फॉर्म बघता तो हा विश्वचषक खेळणार का यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे.\nभारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज शिखर धवनने टी-२० संघात पुनरागमन केले आहे. वयक्तिक कारणांमुळे तो वनडे मालिका खेळला नव्हता. त्याच्या जागी खेळलेल्या अजिंक्य रहाणेला सातत्याने चांगल्या कामगिरी नंतरही बसवण्यात आले आहे.\nभारताचा संभाव्य संघ यातून निवडला जाईल:\nसंघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंग धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यज्वेंद्र चहल, जसप्रित बूमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, अक्षर पटेल.\nप्रीमीयर लीगवर मॅंचेस्टरची दावेदारी..\nहे देखील हार्दिक पांड्या बरोबरच मालिकावीर किताबासाठी प्रबळ दावेदार\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nचेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!-9631/", "date_download": "2018-05-24T15:50:05Z", "digest": "sha1:777C4FH7VBRHNKJIPSKQCMJDFGR3PHAB", "length": 3707, "nlines": 79, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-अंतर वाढलंय तुझ्यात अन माझ्यात !", "raw_content": "\nअंतर वाढलंय तुझ्यात अन माझ्यात \nAuthor Topic: अंतर वाढलंय तुझ्यात अन माझ्यात \nअंतर वाढलंय तुझ्यात अन माझ्यात \nअंतर वाढलंय तुझ्यात अन माझ्यात\nतु आता दुर राहतेस\nतरी तुझी आठवण येते\nचाफा फुललाय मला भेटलाही\nपण सुगंध देणं मात्र विसरलाय\nकारण ते तर तुझ्यासाठी होतं\nतुझी आठवण सारखी येते\nपण तुला सांगता येत नाही\nही रात्र पहील्यासारखी थांबत नाही\nतुझी वाट पाहण्याची सवय\nहया चंद्राने मात्र सोडलीय\nहो माझे आजही तसेच आहे\nडोळे मात्र उघडेच आहेत..\nअंतर खरच वाढलंय ..\nकारण तु आज सासरच्या दारात आहेस\nतुला कधीच जाणवणार नाही\nहो पण नक्कीच वेळ येईल अशी\nकळेल तुलाही मी मेलोय..\nमी फक्त आठवण बनुन राहीलोय\nतु नाही पण मित्रांनी अश्रु वाहीलेत\nमी तर हतबल झालो मी येउ शकत नाही\nतो देह आता माझा वाटत नाही\nअंतर वाढलंय तुझ्यात अन माझ्यात \nअंतर वाढलंय तुझ्यात अन माझ्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8B_(%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%9C_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%81)", "date_download": "2018-05-24T15:55:20Z", "digest": "sha1:OHYGWMICLD5UYLNKGNIJQMDOH6CWHDJ2", "length": 18684, "nlines": 322, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रिस्तियानो रोनाल्डो - विकिपीडिया", "raw_content": "\n(रोनाल्डो (पोर्तुगीज फुटबॉल खेळाडु) या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे\nहे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.\nकृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\n(Abhijeet Kale Photography) क्रिस्तियानो रोनाल्डो रेआल माद्रिद साठी खेळतांना\nक्रिस्तियानो रोनाल्डो दॉस सांतोस अवॅरो\nस्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल\nस्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल २५ (३)\nमँचेस्टर युनायटेड एफ.सी. १९६ (८४)\nरेआल माद्रिद १०१ (११२)\nपोर्तुगाल (१७) ९ (६)\nपोर्तुगाल (२०) ५ (१)\nपोर्तुगाल (२१) ६ (३)\nपोर्तुगाल (२३) ३ (१)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १९:००, १३ मे २०१२ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १८:५५, ९ जून २०१२ (UTC)\nCristiano रोनाल्डो DOS Santos Aveiro , [ 2 ] OIH ( 5 फेब्रुवारी 1985 जन्म ) , [ 3 ] Cristiano रोनाल्डो म्हणून ओळखले , स्पॅनिश क्लब रेआल माद्रिद आणि कर्णधार पोर्तुगाल राष्ट्रीय संघाचे पुढे भूमिका म्हणून जो पोर्तुगीज फुटबॉल आहे . तो ( € 94 दशलक्ष / $ 131,6 दशलक्ष ) £ 80 दशलक्ष किमतीची हस्तांतरण 2009 मध्ये मँचेस्टर युनायटेड पासून रिअल माद्रिद हलविले तेव्हा त्यांनी इतिहासातील सर्वात महाग फुटबॉल बनले . तो ( कर नंतर) दर वर्षी € 21 दशलक्ष दिले जाते अटींनुसार रिअल माद्रिद बरोबर रोनाल्डो च्या कॉन्ट्रॅक्ट , त्याला जगात सर्वाधिक पेड फुटबॉल करते , [ 4 ] व त्याचे buyout पथकर कलम € 1 अब्ज अमूल्य आहे त्याच्या करार . [ 5 ] रोनाल्डो CD वर हलवून आधी त्याने दोन वर्षे खेळलेला जेथे Andorinha , एक युवक खेळाडू म्हणून कारकीर्द सुरुवात Nacional . 1997 मध्ये त्यांनी पोर्तुगीज दिग्गज स्पोर्टिंग Clube डी पोर्तुगाल एक पाउल केले . रोनाल्डो 2003 मध्ये £ 12.24 दशलक्ष ( € 15 दशलक्ष ) साठी त्याला साइन इन कोण मँचेस्टर युनायटेड व्यवस्थापक ऍलेक्स फर्ग्युसन , लक्ष नाही. 2004 मध्ये , रोनाल्डो पहिला क्लब सन्मान , फा जिंकला . रोनाल्डो 2007 मध्ये असे , सर्व चार मुख्य PFA आणि FWA पुरस्कार जिंकणारा इंग्लंड पहिला खेळाडू खेळण्याच्या होते . 2008 आणि 2013 मध्ये , रोनाल्डो दोनदा पुरस्कार जिंकणारा पोर्तुगीज कधीही पहिली , फिफा / Ballon डि किंवा ग्रहावर सर्वोत्तम फुटबॉल पारितोषिक जिंकली . [ 6 ] [ 7 ] त्यांनी 2008 दोन्ही युरोपियन CRISTIANO RONALDO TAMBIEN CONOCIDO COMO IVAN 10º EL PERFECTO, MILITA EN EL EQUIPO JUVENIL DEL NUMANCIA DE ARES गोल्डन शू प्रदान करण्यात आले आणि 2011 . 2008 मध्ये त्यांनी चार मुख्य PFA आणि FWA trophies तीन जिंकली आणि वर्षातील फिफा प्लेयर , वर्षातील FIFPro प्लेअर , वर्ष जागतिक सॉकर प्लेयर , आणि Onze डि किंवा नामकरण करण्यात आले . [ 8 ] [ 9 ] [ 2007 आणि 2008 मध्ये 10 ] , रोनाल्डो वर्षातील FWA फुटबॉल नाव देण्यात आले. रोनाल्डो 2009 मध्ये वर्ष ध्येय साठी फिफा Puskás पुरस्कार उदघाटन विजेते होते . रोनाल्डो शंभर लीग ध्येय पोहोचण्याचा दोन सलग वर्षे , वेगवान रिअल माद्रिद खेळाडू एका हंगामात 40 गोल पोहोचण्याचा प्रथम वरच्या युरोपियन संघ प्लेयर, आणि ला लीगा एका हंगामात प्रत्येक संघ विरुद्ध स्कोअर कधीही प्रथम खेळाडू आहे . [ 11 ] तसेच रिअल माद्रिद एक हंगामात धाव सर्वात उद्दिष्टाचा विक्रम . जानेवारी 2014 मध्ये , रोनाल्डो त्याच्या 400th कारकीर्द ध्येय नाही. [ 12 ] क्रमांक 9 शर्ट परिधान माद्रिद येथे त्याच्या पहिल्या वर्षी खर्च केल्यानंतर , तो पुन्हा लाँग देणार्या संपावर गेलेला कामगार राऊल सुटण्याचा खालील संख्या 7 परिधान लागला . रोनाल्डो पूर्वी मँचेस्टर युनायटेड येथे संख्या 7 शर्ट थकलेला होता . रोनाल्डो एक पोर्तुगीज आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आणि ऑगस्ट 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबाॅलमध्ये पदार्पण केले . त्यांनी 100 पेक्षा अधिक वेळा capped गेले आहे आणि सर्व वेळ त्याच्या देशाच्या संयुक्त टॉप goalscorer आहे . युएफा यूरो 2004 , 2006 फिफा विश्वचषक , युएफा यूरो 2008 , 2010 फिफा विश्वचषक आणि युएफा यूरो 2012 ; पोर्तुगाल त्यांनी पाच प्रमुख स्पर्धा घेतला आहे . त्यांनी पोर्तुगाल अंतिम पोहोचण्याचा मदतीबद्दल व्यतिरिक्त , ग्रीस विरुद्ध युरो 2004 उघडण्याची खेळ पहिला आंतरराष्ट्रीय ध्येय धाव . त्यांनी जुलै 2008 मध्ये बाजूला च्या नेतृत्व चेंडू घेतला आणि युरो 2012 उपांत्य फेरीत कर्णधार पोर्तुगाल निघालो आणि संयुक्त अव्वल गुण म्हणून स्पर्धा समाप्त .=left cellpadding=4 cellspacing=2 style=\"background: ivory; font-size: 95%; border: 1px #aaaaaa solid; border-collapse: collapse;width:60%;\"\nस्पोर्टींग क्लब डे पोर्तुगाल २००२-०३ २५ ३ - ३ २ - ३ - -\nमँचेस्टर युनायटेड २००३-०४ २९ ४ ४ ६ २ - ५ - -\n२००४-०५ ३३ ५ ४ ९ ४ - ८ - -\n२००५-०६ ३३ ९ ६ ६ २ १ ८ १ -\n२००६-०७ ३४ १७ १४ ८ ३ १ ११ ३ ५\n२००७-०८ ३१ २८ ६ ३ ३ - ८ ७ १\n(Correct as of एप्रिल २५ इ.स. २००८)\nकृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअंशत: मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nमराठी लेखनात व्याकरणाची गल्लत झालेले लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E2%80%98%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E2%80%99-%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE-113051700007_1.htm", "date_download": "2018-05-24T15:50:44Z", "digest": "sha1:KYQEXSGNYFNNHPQQZKYT2FWUETTCFUFX", "length": 10873, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Ipl 6 in Marathi | पोलार्डच्या ‘त्या’ नृत्यावर राहुल द्रविडची टीका | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपोलार्डच्या ‘त्या’ नृत्यावर राहुल द्रविडची टीका\nमुंबई-राजस्थान या आयपीएल सामन्यात शेन वॅटसन बाद झाल्यानंतर मुंबईचा अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्ड याने वॅटसनला निरोप देताना नृत्य केले आणि हे नृत्य टीकेचे लक्ष्य बनले आहे.\nडावखुरा मंदगती गोलंदाज प्रगन ओझाच्या चेंडूवर वॅटसनने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलार्डने हा झेल उत्तमरीत्या पकडला. वॅटसन बाद झाल्यामुळे मुंबईच विजयातील अडथळा दूर झाला, असे समजून पोलार्डने मैदानावर नृत्य केले. याबाबत बोलताना राजस्थान संघाचा कर्णधार द्रविड याने हे कृत्य भ्याडपण्याचे आहे, असे म्हटले आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. फलंदाज बाद झाल्यावर तो तुम्हाला कधीच प्रतिसाद देत नाही. परंतु, तुम्ही मात्र त्याला सेंडऑफ देता, असे द्रविडने पत्रकार परिषदेत सांगितले. क्रीडांगणावरील सामना सुरू असतानाचे कोणतेही कृत्य हे खेळाचा भाग बनते. वानखेडे स्टेडियम हे झालेले कृत्य योग्य नव्हते. ज्यावेळी वॅटसन फलंदाजीला आला, त्यावेळी पोलार्डने त्याच्याशी संभाषण केले. या दोघात शाब्दिक चकमकही उडाली. त्यानंतर, वॅटसन बाद होताच हा प्रकार घडला. पंचाना ही परिस्थिती अधिक चांगल तर्डेने हाताळता आली असती. ट्वेंटी-20 स्पर्धा ही स्पर्धात्मक आहे आणि ही कठीणही आहे. त्यामुळे अशा घटना घडतात. याचे आशर्च्य वाटले नाही.\nचेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार\nबेंगळुरू चार गड्यांनी पराभूत\nमंद गतीने षटके टाकल्याने धोनीला दंड\nमुंबई इंडियन्सला ‘रॉयल चॅलेंज’\nजखमी कालीसमुळे गोलंदाजी कमी पडली\nयावर अधिक वाचा :\nपोलार्डच्या ‘त्या’ नृत्यावर राहुल द्रविडची टीका\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nएअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक\nएअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%90%E0%A4%95%E0%A4%BE-113050800012_1.htm", "date_download": "2018-05-24T15:51:04Z", "digest": "sha1:LNGWA2XSLBTNRQKDZW3O5SD6WTLZJ54B", "length": 5679, "nlines": 103, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुलींनो जरा ऐका! | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभाव गीत : शुक्रतारा मंद वारा\nमराठी कविता : मॉडर्न बायको\nमराठी कविता : स्नेह\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/04/blog-post_57.html", "date_download": "2018-05-24T15:22:15Z", "digest": "sha1:Q3NINCWNI7VNMLV2PTIRTXASVLRWSSGL", "length": 27160, "nlines": 194, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: श्रीकृष्ण आणि रोमियो", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nप्रशांत भूषण हे सुप्रिम कोर्टातील मोठे नामवंत वकील आहेत. त्यांच्या अनेक भूमिका कायम वादग्रस्त राहिल्या आहेत. पुर्वीपासून त्यांनी मानवी हक्क व त्यासारख्या अनेक विषयात सुप्रिम कोर्टात अनेक महत्वाचे खटले भरलेले आहेत आणि याचिकाही सादर केलेल्या आहेत. अगदी अलिकडे नोटाबंदीनंतर राहुल गांधी यांनी संसदेतच भूकंप घडवण्याचा दिलेल्या इशार्‍याचेही मुख्यकेंद्र प्रशांत भूषणच होते. सहारा कंपनीच्या कुठल्या संगणक नोंदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना काही कोटी दिल्याची नोंद असल्याचे आयकर खात्याच्या धाडीत आढळलेले होते. मात्र अधिक तपास करता, त्यात तथ्य नसल्याचे आढळून आल्याने पुढील तपास होऊ शकला नाही. पण तशी माहिती कुठून तरी भूषण यांच्या हाती लागली आणि त्यांनी सुप्रिम कोर्टात याचिका सादर करून, अधिक तपासाची मागणी केलेली होती. ती फ़ेटाळून लावण्यात आली होती. भूषण यांनी आपल्या याचिकेत दम असल्याचे सिद्ध करण्यासाठी अन्य काही दखलपात्र पुरावे आणावेत, असे कोर्टाने सांगितले होते. त्यानंतर काही महिन्यांनी राहुल गांधींना त्याचा सुगावा लागला आणि त्यांनी त्याच बिनबुडाच्या बातमीचा आधार घेऊन संसदेत भूकंप घडवण्याची गर्जना केलेली होती. तो भूकंप झाला नाही, तरी त्याचे हादरे संसदेपासून शेकडो मैल दूर उत्तरप्रदेशात कॉग्रेसला बसले आणि त्यांच्यासह समाजवादी पक्षाचेही घरघराणे जमिनदोस्त होऊन गेले. असे प्रशांत भूषण चमत्कारीक गोष्टी बोलण्यासाठी व खुसपट काढण्यासाठीही ख्यातनाम आहेत. आता त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नव्या कारवाईवर चमत्कारीक भाष्य करून नवा वाद निर्माण केलेला आहे. योगी आदित्यनाथ यांनी रोमियो विरोधी पथकांची स्थापना उत्तरप्रदेशात करून, मुलीमहिलांची छेड काढण्याला पायबंद घालण्याचे पाऊल उचलले आहे. त्या नावाला भूषण यांनी आक्षेप घेतला आहे.\nरोमियो हे शेक्सपियरच्या नाटकातील पात्र आहे. या खुप जुन्या नाटकातला प्रेमी रोमियो हा ज्युलिएट नावाच्या मुलीवर प्रेम करत असतो आणि त्यासाठी त्या दोन्ही प्रेमीजीवांनी केलेल्या त्याग वा सहन केलेला विरह, अशी ती नाट्यकथा आहे. या नाटकातील कथेमुळे भारतात रोमियो प्रसिद्ध झालेला नाही. त्या नाटकात प्रेमवीर रंगवला आहे आणि इतक्या उघडपणे भारतीय समाजजीवनात प्रेमाचे प्रदर्शन मांडले जात नव्हते. म्हणूनच तशा पद्धतीने आपल्या प्रेमाचे प्रदर्शन मांडणार्‍या उठवळ तरूणांना, रोडरोमियो किंवा रोमियो असा शब्द दिर्घकाळ वापरला गेलेला आहे. मुलीवर एकतर्फ़ी प्रेम करणारे वा तिच्या मनाविरुद्ध प्रेमाचे चाळे करून दाखवणार्‍यांनाच रोमियो असे संबोधले गेले आहे. पण इतक्या सर्वसामान्य भारतीय जीवनाशी प्रशांत भूषण वा तत्सम बुद्धीमंतांचा कधी संबंध येत नाही. म्हणूनच भारतीय समाजात रोमियो कुठल्या अर्थाने वा संदर्भाने वापरला जाणारा शब्द आहे, त्याचा भूषणसारख्यांना थांगपत्ता नसतो. त्यांना भारतातला रोमियो आणि शेक्सपियरच्या नाटकातला रोमियो, यातला फ़रकही ठाऊक नाही. म्हणूनच ते दुखावले गेले आहेत. रोमियो तर ज्युलिएटला सतावत नव्हता, किंवा तिची छेड काढत नव्हता. मग तरूण मुलींना सतावणार्‍यांच्या बंदोबस्तासाठी योजलेल्या पोलिस पथकाला रोमियोचे नाव कशाला असा प्रश्न या शहाण्यांनी उपस्थित केला आहे. तिथेच थांबले असते तर भूषण यांच्या बुद्धीचा कदाचित र्‍हास झाला असता. म्हणूनच मुलींची छेड काढण्याविरोधी असलेल्या पोलिस पथकाला योग्य नाव त्यांनी सुचवले आहे. ते नाव श्रीकृष्णाचे आहे. कारण श्रीकृष्ण महिलांची छेड काढायचा आणि तसे शेकड्यांनी पौराणिक संदर्भ उपलब्ध आहेत. मजेची गोष्ट म्हणजे असेच अन्य बाबतीतले पौराणिक संदर्भ विचारात घेण्याची वेळ आली, मग भूषण सारख्या मंडळींना पुराण कालबाह्य वाटत असते.\nश्रीकृष्ण हा रासलिला करायचा आणि गोकुळ वा मथुरेतला मुली महिलांची छेड काढायचा, यावर यांचा विश्वास दिसतो. म्हणूनच छेड काढणार्‍या गुंडांच्या बंदोबस्तासाठीच्या पथकाचे नाव श्रीकृष्ण बंदोबस्त पथक असावे, असे भूषण यांनी सुचवले आहे. असे काही सुचवताना त्यांना पुराणकथा भाकड वाटत नाही. पण अयोध्येत रामाचा अमूकच जागी जन्म झाला, किंवा मुळात रामायणातील लंकेला जाणारा सेतू बांधला गेला, याबाबतीत मात्र भूषण दुसर्‍या टोकाला जाऊन विरोधात उभे रहातात. आदित्यनाथ यांना विरोध करायचा असला, मग रासलिला खरी असते आणि त्यातला श्रीकृष्ण मुलींचे छेड काढणारा टवाळ असतो. पण मर्यादा पुरूषोत्तम राम मात्र त्याच निकषावर खरा नसतो. ही पुरोगामी असण्याची खास लक्षणे असतात. आपल्या सोयीचे असेल वा हिंदूंना दुखावणारे असेल, तेव्हा पुराणाचा संदर्भ हवा असतो. पण पुरोगामी पवित्रा खोटा पडू लागला, मग पुराणकथा भाकड होतात. यातून एक गोष्ट सहज लक्षात येते, की मुद्दा हिंदूंच्या भावनेला दुखावण्याचा असतो. जितक्या सहजतेने भूषण यांनी श्रीकृष्णाची रोमियोशी तुलना केलेली आहे, तशी तुलना त्यांना अन्य धर्माच्या श्रद्धेय व्यक्तीमत्वाशी करता येईल काय तितकी हिंमतही त्यांच्याकडून होणार नाही. मग असे संदर्भ काढून अन्य कोणाच्या दुखण्यावरची खपली काढण्यातून काय साधले जाते तितकी हिंमतही त्यांच्याकडून होणार नाही. मग असे संदर्भ काढून अन्य कोणाच्या दुखण्यावरची खपली काढण्यातून काय साधले जाते मुद्दा रोमियो कोण व कुठल्या कथेत होता, ही बाब महत्वाची नाही. तर उत्तरप्रदेशच्या तरूण मुली व त्यांची राजरोस काढली जाणारी छेड; हा गंभीर मुद्दा आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याला प्राधान्य आहे. त्यासाठी नेमलेल्या पोलिस पथकाला कुठले नाव दिले, त्याला अजिबात महत्व नाही. पाहिजे तर त्याला प्रशांत भूषण पथक असेही नाव देता येईल. मुद्दा त्या पथकाने मुलींवर होणार्‍या अत्याचाराला आळा घालण्याचा आहे. त्यात भूषण यांना कसली अडचण आहे\nकदाचित मुलींचे छेड काढणे, हा देशातील कुठल्याही गुंड मस्तवाल मुलांचा पुरूषांचा मुलभूत अधिकार असल्याची समजूत भूषण यांनी करून घेतली असावी. काश्मिरात वा अन्यत्र कुठेही घातपात वा हिंसाचार करणार्‍या जिहादी लोकांविषयी त्यांना अशीच आपुलकी आहे. याकुब मेमन वा अफ़जल गुरू यांच्यावर गुन्हे सिद्ध झाल्यावरही त्यांचा गळा फ़ाशीतून सोडवण्यासाठी झटलेल्या गोतावळ्यातील भूषण एक वकील आहेत. त्यांना मुलींची छेड काढली जाणे, त्यांच्यावर बलात्कार होणे वा चेहर्‍यावर एसीड फ़ेकले जाणे, याबद्दल किंचीतही राग संताप नाही. असे गुन्हे करणार्‍यांवर चुकून अनाठायी अन्याय होऊ नये, अशी त्यांची धारणा आहे. हजारो, शेकडो मुलींवर नित्यनेमाने अत्याचार होत असतात आणि त्यांची पोलिसात दखलही घेतली जात नाही, असा अनुभव आहे. त्यामुळेच निवडणूक प्रचारात हा विषय गाजत होता आणि त्याच्याही आधीपासून योगी आदित्यनाथ यांनी, आपल्या अनुयायी तरूणांना अशा पद्धतीची पथके स्थापन करून मुलींच्या सुरक्षेला उभे करण्यापर्यंत मजल मारली होती. आता तेच मुख्यमंत्री झाल्याने त्यांनी सरकार व पोलिसी यंत्रणेद्वारे मुली महिलांना संरक्षण देण्याचा पवित्रा घेतलेला आहे. त्यात भूषण सारख्यांना पोटदुखी व्हाय़चे काही कारण नाही. कायदा हा कठोर शिक्षेमुळेच उपयुक्त ठरत असतो. त्यापेक्षाही कायद्याचा धाक अधिक प्रभावी असतो. सहाजिकच एखाददुसर्‍या तरूणावर अन्याय झाला वा कारवाईत चुका झाल्याने काही बिघडत नाही. एकविसाव्या शतकात मुलींना मुक्तपणे समाजात वावरण्याचे भय उरले नाही, म्हणजे झाले. आज त्याचीच वानवा झाली आहे. दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात वा कुठल्याही दुर्गम खेड्यात गुन्हेगारांचा धाक आहे आणि मुलीमहिलांना घरातही सुरक्षित वाटेनासे झालेले आहे. सुरक्षेची शाश्वती निर्माण करताना नाव कुठले याला महत्व नसून, टवाळ व गुन्हेगारांना भयभीत करण्याचीच खरी गरज आहे. अगदी त्यासाठी भूषण सारख्यांनाही घराबाहेर पडायची भिती वाटली तरी बेहत्तर\nभाऊ,हे सगळ बघता हा अखिल भारतीय रोड-रोमियो संघटनेचा अध्यक्ष वाटतो\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\n‘शिव’तारे त्याला कोण मारे\nविनोद खन्ना मरते नही\nदो साल, केजरी बेहाल\nपालथ्या घड्यावर, आरक्षणाचे पाणी\nज्यांचा डाव त्यांनाच पेच\nएका दगडात किती पक्षी\nभारतात मुस्लिम संदर्भहीन होतोय\nबहिणीची वेडी रे ‘माया’\nआरशात आपला चेहरा बघा\nसदा मरे, त्याला कोण रडे\nप्रामाणिक यंत्रे, बदमाश माणसे\nहिंदू व्होटबॅन्क तयार होतेय\nकॉग्रेसचा रा. स्व. संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%B8", "date_download": "2018-05-24T15:51:06Z", "digest": "sha1:PTWIAQLH5757PPQB6SRCVMHAMGMJ5YY7", "length": 3669, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कंस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकंस (चिन्ह) याच्याशी गल्लत करू नका.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकंस हा महाभारतातील कृष्णाचा मामा होता.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०७:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://shrisaptakotishwar.com/index.php/contact-us", "date_download": "2018-05-24T15:24:30Z", "digest": "sha1:TOXYEC3KN6L5ZTA3SFQBBGQMTRBBI42E", "length": 2459, "nlines": 44, "source_domain": "shrisaptakotishwar.com", "title": "Contact Us", "raw_content": "\nगोमांतकात ज्ञानेश्वरांच्‍या काळपर्यंत कदंब घराण्‍याचे राज्‍य होते. अनेक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी, त्‍यातून खळाळणा-या...\nफिरंगाण अन् छत्रपती शिवाजीराजे येत्‍या शुक्रवारी महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन. दीव, दमण, गोवा येथील ऐतिहासिक...\nसप्‍तकोटीश्‍वर शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले गोव्‍यातील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिर पर्यटनाचा दिमाख मिरविणा-या गोव्‍यात अजूनही दुर्लक्षितच आहे....\nफार पूर्व काळापासून बहुतेक सारस्वत ज्ञातीची मंडळी ही गोमंतकात म्हणजेच गोव्यात होती. इतरही जातीधर्माचे बांधव तेथे वास्तव्य करून होते. त्याकाळातील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-lose-to-world-no-1-argentina-in-semis-of-the-hockey-world-league-finals-at-bhubaneshwar/", "date_download": "2018-05-24T15:38:45Z", "digest": "sha1:XDOLRRDAUE6UFSEO2SC7FXD5BVGAMWTL", "length": 8304, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "HWL 2017: उपांत्य फेरीत भारताचा अर्जेंटिनाकडून पराभव - Maha Sports", "raw_content": "\nHWL 2017: उपांत्य फेरीत भारताचा अर्जेंटिनाकडून पराभव\nHWL 2017: उपांत्य फेरीत भारताचा अर्जेंटिनाकडून पराभव\nभुवनेश्वर: हॉकी वर्ल्ड लीग फायनलमध्ये काल भारताचा उपांत्य फेरी सामना अर्जेंटिना विरुद्ध होता. या सामन्यात अर्जेंटिनाने भारताला १-० असे हरवले.\nसामना सुरु होण्याअगोदर पावसामुळे मैदान पूर्ण ओले झाले होते. त्यामुळे सामना पुढे ढकलण्याची शक्यता होती. परंतु नंतर मैदान ठीक झाल्यामुळे सामना वेळेत सुरु झाला.\nया सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना भारतावर १-० अश्या फरकाने विजय मिळवून अंतिम सामन्यात पोहोचला आहे. गेल्या वर्षीही भारताचा उपांत्य फेरी सामन्यात पराभव झाला होता. याचाच बदला म्हणून भारताने अर्जेंटिना संघाला जोरदार टक्कर दिली होती. परंतु या सामन्यात भारताला विजय मिळविता आला नाही.\nया सामन्यातील १७ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. तेव्हा अर्जेंटिनाच्या गोन्झालो पेलेटने भारताच्या गोलकिपरच्या डाव्या बाजूला दोरदार फटका मारला. हा फटका भारताचा खेळाडू आकाश चिकटे याने अडविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला तो अडवता आला नाही व १७ व्या मिनिटाला अर्जेंटिनाने पहिला गोल केला.\nसातत्याने झालेल्या पावसामुळे मैदान पूर्ण ओले झाले होते. त्याच कारणामुळे पासेस आणि एकंदर खेळ अवघड दिसून येत होता. मात्र अर्जेंटिना सारख्या बलाढ्य संघाने संधीचे सोने केले व पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोल मध्ये करून १-० अशी बधत मिळवली. सुरेख पासेस आणि उत्तम बचावाच्या जोरावर हा सामना अर्जेंटिनाने आपल्या नावे केला.\nदुसऱ्या हाफमध्ये भारताने चांगली आक्रमक सुरुवात केली होती. या हाफमध्ये भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. परंतु रुपिंदर सिंग ही पेनल्टी गोलमध्ये रुपांतरीत करण्यास अपयशी ठरला. भारताला ऐकामागून ऐक पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु अर्जेंटिनाचा गोलकिपर विवाल्डी हे गोल अडविण्यात यशस्वी झाला.\nवनडे क्रमवारीतही भारताला अव्वल स्थान मिळवण्याची संधी \nधोनीने माझ्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करावे हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते- बासिल थंपी \nहॉकी: हरेंद्र सिंग यांची पुरूष संघाच्या तर सुजर्ड मारीजने यांची महिला संघांच्या मुख्य…\nराणी रामपाल आणि श्रीजेश वर्षभरासाठी टीम इंडियाचे कर्णधार म्हणून कायम\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: हॉकीत भारतीय पुरुष संघाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य…\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t12833/", "date_download": "2018-05-24T15:48:23Z", "digest": "sha1:PCQA4KOX4BOTTV2GIJEVN3WG5BQJHZTR", "length": 3122, "nlines": 64, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तू असताना.........", "raw_content": "\nतू असताना कधीच वाटलं न्हवत\nतुझ्याशिवाय आयुष्य एवढं भयाण असेल\nतुझ्यासोबतचे सर्व क्षण एवढे अंगावर येतील\nखरंच तू असताना कधीच न्हवत वाटलं .............\nतुझी वाट बघताना तेव्हा एक गंमत होती\nपण आता तीच गंमत जीव कासावीस करेल न्हवत वाटलं\nभातुकलीचा खेळ खेळता खेळता\nराणी अर्ध्यावरती सोडून जाईल न्हवत वाटलं\nखरंच तू असताना कधीच न्हवत वाटलं ....\nपावसाचा प्रत्येक थेंब तुझ्या ओंजळीत झेलायचीस तू\nपण माझ्या डोळ्यांतला पाऊस झेलायला तू नसशील न्हवत वाटलं\nरखरखीत उन्हात माझी सावली व्हायचीस तू\nपण आता पाऊसही असा रखरखीत वाटेल न्हवत वाटलं\nखरंच तू असताना कधीच न्हवत वाटलं ....\nतूच माझे आयुष्य आहेस असे बोलता बोलता\nआयुष्य माझे इतके कमी असेल कधीच न्हवत वाटलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://shrisaptakotishwar.com/", "date_download": "2018-05-24T15:16:17Z", "digest": "sha1:A5KLGVSUKPHI6ZK33FLCM6HOQJLHOAEM", "length": 5321, "nlines": 54, "source_domain": "shrisaptakotishwar.com", "title": "shrisaptakotishwar", "raw_content": "\nगोमांतकात ज्ञानेश्वरांच्‍या काळपर्यंत कदंब घराण्‍याचे राज्‍य होते. अनेक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी, त्‍यातून खळाळणा-या...\nफिरंगाण अन् छत्रपती शिवाजीराजे येत्‍या शुक्रवारी महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन. दीव, दमण, गोवा येथील ऐतिहासिक...\nसप्‍तकोटीश्‍वर शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले गोव्‍यातील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिर पर्यटनाचा दिमाख मिरविणा-या गोव्‍यात अजूनही दुर्लक्षितच आहे....\nफार पूर्व काळापासून बहुतेक सारस्वत ज्ञातीची मंडळी ही गोमंतकात म्हणजेच गोव्यात होती. इतरही जातीधर्माचे बांधव तेथे वास्तव्य करून होते. त्याकाळातील...\nगोव्याची सफर करणारे यात्रिक पणजी पाहतात, श्रीमंगेशाचे दर्शन घेतात. शांता दुर्गेच्या चरणी मस्तके लववितात. माशिळला जाऊन देवकीकृष्ण पाहून येतात. म्‍हाडदोळला म्‍हाळसेलास नमस्कार करतात. वेलिंगला जाऊन नृसिंहदर्शन करून येतात. फर्मागुडीला भाऊसाहेब दांडेकरांनी बांधलेले गोपाळ गणपतीचेही मंदिर पाहून येतात. नागेशीचं नागेशाचं दर्शन त्यांना चुकविता येत नाही. बांदोड्याच्या महालक्ष्‍मीचे दर्शनही त्यांना ध्यावे लागते.\nपण बहुधा या सर्वच पर्यटकांना थोडे आडबाजूला असल्यामुळेच की काय नार्व्याचे श्रीसप्तकोटीश्वर माहीत नसते. तसे पाहिले तर हे गोव्यातले सर्वात जुने देवस्थान. म्‍हणजे स्वतः श्रीकृष्णाने जेव्‍हा जरासंधाशी युद्ध आरंभिले, तेव्हा तो या दैवताचे दर्शन घेऊन गेला होता, असे पुराणात तरी वर्णन आहे.\nमूळचे हे मंदिर दिवाडी म्‍हणजे दीपवती बेटांत. कोकणमहात्म्यात वर्णन आहे\nRead more: नार्व्याचे मंदिर\n1) चैत्र शुद्ध प्रतिपदा (संवत्सर प्रतिपदा – गुढी पाडवा)\n2) चैत्र शुद्ध चतुर्दशी (जिर्णोद्धार पालखी)\n3) वैशाख शुद्ध तृतिया (वसंतपूजा – अक्षय्य तृतिया)\nआपले श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तकोटीश्वराचे चरणी लवकरच नवीन भक्तनिवासाच्या बांधकामास आरंभ होणार आहे. नवीन भक्तनिवासासाठी\nRead more: विनम्र आवाहनः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/most-consecutive-tests-without-missing-one/", "date_download": "2018-05-24T15:35:04Z", "digest": "sha1:O2JDHUYQQOH6UU23FFFW5DFNH54GLZI5", "length": 6653, "nlines": 108, "source_domain": "mahasports.co.in", "title": "त्याने देशासाठी खेळल्या आहेत सलग १५० टेस्ट, अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू - Maha Sports", "raw_content": "\nत्याने देशासाठी खेळल्या आहेत सलग १५० टेस्ट, अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू\nत्याने देशासाठी खेळल्या आहेत सलग १५० टेस्ट, अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू\n ॲशेस मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने कसोटी क्रिकेटमध्ये सलग १५० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. २००६ ते २०१८ या काळात इंग्लंड जे १५० कसोटी सामने खेळले आहे त्या प्रत्येक सामन्यात कूकने भाग घेतला आहे.\nया काळात तो कधीही कोणत्याही कारणामुळे संघाबाहेर राहिला नाही. कूकने १ मार्च २००६ रोजी कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून आजपर्यंत तो १५२ कसोटी सामने खेळला आहे. याच काळात इंग्लंड संघ १५३ कसोटी सामने खेळला आहे. पहिले काही सामने सोडले तर कूक हा सलग १५० कसोटी सामने संघाचा सदस्य राहिला आहे.\nजागतिक कसोटी क्रिकेटमध्ये सलग सामने खेळण्याचा विक्रम हा अॅलन बॉर्डर यांच्या नावावर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून सलग १५३ कसोटी सामने खेळले होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून जे १५६ कसोट सामने खेळले त्यातील तब्बल सलग १५३ सामने ते संघाचे नियमित सदस्य होते.\nसर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे खेळाडू\nआणि ५ धावांनी हुकला कसोटी क्रिकेटमधील मोठा विक्रम\nISL 2017: एटीकेला गोव्याने बरोबरीत रोखले\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nचेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bcci-announced-schedule-of-australia-womens-tour-to-india-and-t20i-tri-series/", "date_download": "2018-05-24T15:43:46Z", "digest": "sha1:TW4SBMPQGFIOAHLYPDIZUIL75S7ZFI4A", "length": 8352, "nlines": 116, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या भारत दौऱ्याचे आणि तिरंगी टी २० मालिकेचे वेळापत्रक जाहीर - Maha Sports", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया महिला संघाच्या भारत दौऱ्याचे आणि तिरंगी टी २० मालिकेचे वेळापत्रक जाहीर\nऑस्ट्रेलिया महिला संघाच्या भारत दौऱ्याचे आणि तिरंगी टी २० मालिकेचे वेळापत्रक जाहीर\nआज बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या भारत दौऱ्याचे आणि तिरंगी टी २० मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ मार्च २०१८ मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. तसेच भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघांमध्ये मार्च- एप्रिल २०१८ मध्ये तिरंगी टी २० मालिका रंगणार आहे.\nऑस्ट्रेलिया महिला संघाच्या या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघ भारतीय महिला संघाविरुद्ध ३ वनडे सामने खेळणार आहेत. ही ३ सामन्यांची वनडे मालिका २०१७ ते २०२० मध्ये होणाऱ्या आयसीसी महिला चॅम्पिअनशिपचा भाग असेल.\nही मालिका १२ मार्च पासून सुरु होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलिया संघ मुंबईत २ सराव सामने खेळेल. तसेच या वनडे मालिकेतील तीनही सामने बडोद्याला होणार आहेत.\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (महिला) वनडे मालिकेनंतर २२ मार्च २०१८ पासून तिरंगी टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेचा अंतिम सामना ३ एप्रिल २०१८ ला खेळवण्यात येईल. या मालिकेतील सर्व सामने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर होणार आहेत.\nऑस्ट्रेलिया महिला संघ भारत दौरा (२०१८):\n६ मार्च – पहिला सराव सामना (भारत महिला अ संघाविरुद्ध) – मुंबई\n८ मार्च – दुसरा सराव सामना – ( भारत महिला अ संघाविरुद्ध ) – मुंबई\nवनडे मालिका (भारत महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ)\n१२ मार्च – पहिला सामना – बडोदा\n१५ मार्च – दुसरा सामना – बडोदा\n१८ मार्च तिसरा सामना – बडोदा\nतिरंगी टी २० मालिका २०१८ (भारत, ऑस्ट्रलिया आणि इंग्लंड महिला संघ)\n२२ मार्च – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – मुंबई\n२४ मार्च – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड – मुंबई\n२६ मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड – मुंबई\n२८ मार्च – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – मुंबई\n३० मार्च – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड – मुंबई\n१ एप्रिल – भारत विरुद्ध इंग्लंड – मुंबई\n३ एप्रिल – अंतिम सामना – मुंबई\nLa Liga: एल क्लासिकोमध्ये आज बार्सिलोना ठरू शकते वरचढ\nसबा करीम यांची बीसीसीआयकडून व्यवस्थापकपदी नियुक्ती\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nचेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/12/i-do-what-i-do.html", "date_download": "2018-05-24T15:42:05Z", "digest": "sha1:UBSM4Q3IVCFKUUGSN4O5RZXTY7L62H64", "length": 57726, "nlines": 240, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: I do what I do", "raw_content": "\nदिनांक २५ नोव्हेंबर २०१७रोजी लोकसत्तामध्ये बुकमार्क या सदरात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ रघुराम राजन यांच्या I do what I do या पुस्तकाचा मी करून दिलेला परिचय प्रसिद्ध झाला होता. शब्दसंख्येच्या मर्यादेमुळे लोकसत्ताने त्यातील काही भाग गाळला होता. तो मूळचा पूर्ण लेख असा होता.\nवित्तक्षेत्रात मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांचे दोन प्रकार मानले जातात. ज्या अध्यक्षांच्या दृष्टीने बेरोजगारीपेक्षा चलनवाढ अधिक मोठी समस्या आहे ते अर्थव्यवस्थेत व्याजदर चढे ठेवतात. त्यांना Hawk (हॉक - शिकारी ससाणा) मानलं जातं. याउलट ज्या अध्यक्षांना चलनवाढीपेक्षा बेरोजगारी अधिक मोठी समस्या वाटते ते व्याजदर कमी ठेवतात म्हणून त्यांना Dove (डव्ह - शांत कबूतर) मानलं जातं. भारतीय रिजर्व्ह बँकेचे पतधोरण साधारणपणे दर दोन महिन्यांनी जाहीर केले जाते. एका पतधोरणाच्या पूर्वसंध्येला परिषदेत तत्कालीन गव्हर्नर डॉ रघुराम राजन यांना एका पत्रकाराने विचारलं, 'उद्याच्या धोरणात तुम्ही कोण आहात जेनेट येलेनप्रमाणे डव्ह की पॉल व्होल्करप्रमाणे हॉक जेनेट येलेनप्रमाणे डव्ह की पॉल व्होल्करप्रमाणे हॉक' (येलेन आणि व्होल्कर दोघेही अमेरिकन मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. येलेन यांच्या कारकिर्दीत व्याजदर उतरते होते तर व्होल्कर कारकिर्दीत व्याजदर चढे होते.) थोडक्यात दुसऱ्या दिवशी जाहीर होणाऱ्या पतधोरणात व्याजदर वाढतील की कमी होतील, त्याचा अंदाज काढायचा प्रयत्न त्या पत्रकाराने केला. त्याला उत्तर देताना जेम्स बॉण्डच्या सुप्रसिद्ध संवादाच्या चालीवर डॉ. राजन म्हणाले, \"माझं नाव आहे रघुराम राजन... \" आणि मग दुसऱ्या दिवशी जाहीर होणाऱ्या पतधोरणाला फुटू न देता, वाक्य पूर्ण करण्यासाठी ते म्हणाले \"आय डू व्हॉट आय डू\" आणि मग दुसऱ्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्राचे मथळे ठरले. पतधोरण आतील पानावर गेले पण 'आय डू व्हॉट आय डू' हे वाक्य गाजले. डॉ राजन आपल्या पदावरून पायउतार झाल्यानंतर गव्हर्नर म्हणून काम करत असताना त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचे संकलन वाचताना त्यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळाचे जणू सिंहावलोकन करण्याची संधी आपल्याला मिळते आणि मग ‘आय डू व्हॉट आय डू’ हे त्यांचे गाजलेले वाक्य या पुस्तकाचे शीर्षक म्हणूनही अगदी चपखल बसले आहे ते जाणवते.\nडॉ राजन यांची विविध भाषणे आणि लेख या पुस्तकात तीन भागात संकलित केले आहेत. पहिल्या भागाचे नाव आहे 'आरबीआयमधील दिवस'. दुसऱ्याचे नाव 'आंतरराष्ट्रीय वित्तीय संकट' तर तिसऱ्याचे नाव आहे 'प्रासंगिक लेख'. आरबीआयमधील दिवस या भागातील सव्वीस भाषणे विषयानुसार नऊ उपशीर्षकाखाली मांडली आहेत. तर आंतरराष्ट्रीय वित्तीय संकट या भागात चार लेख असून प्रासंगिक लेख या विभागात सात लेख आहेत. सदतीस लेखांचे हे संकलन वाचताना डॉ राजन यांच्या बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाची आणि भारतीय बँकिंग क्षेत्रासमोरील अडचणींबाबत त्यांच्या अभ्यासाची जाणीव तर होतेच पण आपण केवळ एका अध्यापनात रमणाऱ्या एका तज्ञाचे विचार वाचत नसून कुशल प्रशासकाचे विचार वाचत आहोत याचाही प्रत्यय येतो. केवळ प्रश्न सोडवण्याकडे डॉ राजन यांचा कल नसून ते तसेच का सोडवले याबाबत सोप्या शब्दात सामान्य जनतेला समजावणेही त्यांना आवश्यक वाटते हे दिसून येते. आणि हे करताना प्रवाही भाषेचा, अनेक उदाहरणांचा व कवितांचा वापर केलेला पाहून डॉ राजन यांच्या बहुश्रुत आणि ऋजू व्यक्तिमत्वाची साक्ष पटते.\nपहिल्या विभागातील भाषणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी केलेली असल्याने वाचकाला संदर्भहीन झाल्यासारखे वाटून त्याचा गोंधळ उडू नये म्हणून प्रत्येक भाषणाच्या आधी त्याच्या स्थळकाळाचे, श्रोतृवर्गाचे, कुठल्या प्रश्नावर भाष्य केले आहे त्याचे आणि त्या भाष्यामागची भूमिका मांडणारी छोटेखानी प्रस्तावना दिलेली आहे. त्यामुळे वाचकाला संदर्भ लक्षात येऊन भाषणातील मुद्दे समजायला मदत होते.\nदेशाचे करधोरण वित्त मंत्रालय ठरवते तर पतधोरण ठरवण्याचे काम मध्यवर्ती बँकेकडे असते. पण आर्थिक उदारीकरणानंतर, संगणक क्रांतीनंतर आणि २००८ च्या जागतिक आर्थिक संकटानंतर पतधोरण ठरवण्याच्या मुख्य कामाबरोबर इतर अनेक कामांत आरबीआयला जुनी धोरणे बदलावी लागली किंवा कित्येकदा संपूर्ण नव्याने विचार करावा लागला. त्यापैकी अनेक बदल डॉ राजन यांच्या कार्यकाळात घडून आले. हे बदल प्रसंगोपात्त होत गेले आणि आरबीआय केवळ मूक साक्षीदार बनून होती असे नसून ते सर्व बदल आरबीआयच्या स्वयंप्रेरणांचा भाग होते हे सप्टेंबर २०१३ला पदभार स्वीकारताना त्यांनी केलेल्या भाषणातून दिसून येते. आपल्या कार्यकाळात कोणत्या गोष्टी ते ऐरणीवर घेणार आहेत त्याचे सूतोवाच त्यांनी या भाषणातून केलेले दिसते.\nउद्योगाला कमी व्याजदर हवे असतात याउलट ठेवीदारांना चढे व्याजदर हवे असतात. त्यामुळे व्याजदर कितीही ठेवला तरी अर्थव्यवस्थेतील एक गट नाराज होतोच. व्याजदर ठरवणे हे मध्यवर्ती बँकेचे अत्यंत महत्वाचे काम आहे. त्यासाठी मध्यवर्ती बँकेला चलनवृद्धीचा चालू निर्देशांक किती आहे ते माहिती असणे आवश्यक असते. त्यासाठी दर दोन महिन्यांनी प्रकाशित केला जाणारा WPI वापरण्याऐवजी दर महिन्याला प्रकाशित केला जाणारा CPI वापरावा अशी सूचना प्रथम बिमल जालान आणि नंतर डॉ. उर्जित पटेल यांच्या समितीने सुचवली होती. एप्रिल २०१४ मध्ये डॉ राजन यांनी या सूचनेवर अंमलबजावणी करण्यास सुरवात केली. जुन्या काळी तंत्रज्ञान फार प्रगत नसताना वापरायला सोपा असा WPI निर्देशांक वापरण्याशिवाय RBIला गत्यंतर नव्हते. या निर्देशांकाचे घटक कमी असल्याने आणि ते सर्व घाऊक बाजारातून मिळत असल्याने तो मोजायला सोपा असला तरी त्यात सेवा क्षेत्र अंतर्भूत होत नसल्याने तो महागाईबद्दल अचूक संकेत देत नाही. पण संगणक क्रांतीनंतर अधिक गुंतागुंतीचा CPI हा निर्देशांक काढणे शक्य झाले आहे. त्याशिवाय, सेवा क्षेत्राला अंतर्भूत करणारा हा निर्देशांक शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना सहन कराव्या लागणाऱ्या महागाईचा संयुक्त निर्देशांक असल्याने तो अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अधिक अचूक संकेत देऊ शकतो. असे स्पष्टीकरण डॉ राजन देतात.\n१९८०च्या दशकात न्यूझीलंडने राबवलेली इन्फ्लेशन टारगेटिंग (नियंत्रित भाववाढ) ही आरबीआयने डॉ राजन यांच्या नेतृत्वाखाली राबवायला सुरुवात केली. विकसित देशांत भाववाढ रोखणे हे एकमेव उद्दिष्ट असते त्यामुळे तिथे इन्फ्लेशन टारगेटिंग राबवणे सोपे असते. परंतू विकसनशील देशांत मात्र भाववाढ रोखतानाच विकासाचा दर वाढवणे हे देखील उद्दिष्ट असते. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशात ही संकल्पना तितकीशी उपयोगी ठरणार नाही, असा आक्षेप काही तज्ञ मंडळी घेतात. त्यांच्या या आक्षेपांना उत्तर देताना डॉ राजन विकसनशील देशांपुढील आव्हाने मान्य करून पुढे सांगतात की असे असले तरीही इन्फ्लेशन (भाववाढ) कधी हायपर इन्फ्लेशनमध्ये(अपरिमित भाववाढीत) बदलेल हे सांगता येत नाही. किती इन्फ्लेशन अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त आहे याची सीमारेषा कधीच स्पष्ट नसते. म्हणून किती भाववाढ अपेक्षित आहे याबद्दल जर एक जनमत बनवता आले तर त्या सार्वत्रिक अपेक्षेमुळे अपरिमित भाववाढ होणे टळू शकते. त्याप्रमाणे भारताने भाववाढीचे पंचवार्षिक लक्ष्य चार टक्क्यावर ठेवून त्याला वर सहा टक्के आणि खाली दोन टक्के अशी सीमा आखून दिलेली आहे. त्या सीमारेषा ओलांडल्या तर सरकार आणि आरबीआय दीर्घ मुदतीचे उपाय करेल अन्यथा एकदा घेतलेले धोरणात्मक उपाय, प्रतिक्षिप्त क्रियेसारखे अर्थव्यवस्थेतील प्रत्येक झटक्यामुळे बदलले जाणार नाहीत.\nपुढे व्याजदर CPI प्रमाणे कमी ठेवले म्हणून पेन्शनर लोकांच्या तक्रारी आल्यावर त्यांना उत्तर देताना डोसानॉमिक्स या या शीर्षकाखालील भाषणात ते कमी व्याजदरामुळे कमी डोसे विकत घेता आले तरी भाववाढ कमी झाल्याने मुद्दल आपले मूल्य हरवून बसत नाही इकडे श्रोत्यांचे आणि वाचकांचे लक्ष वेधून घेतात. आणि कमी व्याजदर कमी भाववाढ अश्या व्यवस्थेत भाववाढीत मुद्दल वाहून न गेल्याने ते मुद्दल आणि व्याज मिळून ग्राहकांची क्रयशक्ती वाढलेली असते हे पटवून देतात. त्याचवेळी CPI प्रमाणे ठरवलेला व्याजदर WPI आधारित व्याजदरापेक्षा जास्त आहे असे वाटणाऱ्या उद्योगक्षेत्राला समजावताना ते सांगतात की आरबीआयने जरी व्याजदर ०.२५% असा कमी केला तरी जोपर्यंत उद्योग क्षेत्र आपल्या व्यवसायातील जोखीम कमी करत नाही आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवरील अनिश्चिततेचे मळभ दूर होत नाही तोपर्यंत कर्ज देणाऱ्या बँका जोखीम अधिभार लावून व्याजदर चढाच ठेवतील. त्यामुळे व्याजदर कमी करण्यासाठी उदोयग क्षेत्राने आरबीआयकडे आशेने बघण्याऐवजी आपल्या व्यवसायातील जोखीम कमी कशी करता येईल तिथे लक्ष द्यावे.\nडॉ राजन पुढे सांगतात, आरबीआयने पतधोरण व्यवस्थित राबवले तरी काही गोष्टी आरबीआयच्या कक्षेबाहेरच्या आहेत. उदाहरणार्थ पाऊस आणि शेतीचे उत्पादन. जर हे उत्पादन घटले तर पुरवठ्यात तूट निर्माण होऊन भाववाढ अटळ असते. त्याचबरोबर जेव्हा सरकार मनरेगा सारखे कार्यक्रम राबवते तेव्हा मजुरांचे किमान उत्पन्न वाढल्याने ते शेतीच्या कामाला अनुत्सुक होतात. परिणामी शेतीतही मजुरीचे दर वाढून शेवटी भाववाढ होते. त्याशिवाय जेव्हा सरकार, कर्मचारी वेतनावर अधिकचा खर्च करते किंवा विविध सरकारी योजनांत भ्रष्टाचारामुळे पैशाची गळती होते तेव्हा गळती झालेल्या या पैशामुळे अर्थव्यवस्थेत एक झुकाव निर्माण होऊन भाववाढ होणे अटळ असते. त्यामुळे उत्तम मोसमी पाऊस, चांगलं पीकपाणी, मजुरीच्या आणि शेतीसाठीच्या कच्च्या मालाच्या दरात घट, शेतकऱ्याला मिळणाऱ्या आणि ग्राहकांनी दिलेल्या किमतीतील तफावतीत घट करण्यासाठी मध्यस्थांचे प्रस्थ कमी करणे, कररचनेत सुधार आणि विविध सरकारी योजनांत पारदर्शकता असणे हेदेखील भाववाढ रोखण्यासाठी महत्वाचे घटक आहेत. सगळी कामे केवळ आरबीआय करेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.\nचलनवाढीसंबंधीच्या भाषणांच्या या विभागाच्या शेवटी पतधोरण ठरवण्यासाठी सरकारने बहुसदस्यीय समितीची रचना करण्याचा जो प्रस्ताव दिलेला होता त्याचे स्वागत करताना डॉ राजन म्हणतात, पतधोरण ठरवणे आणि ते जाहीर करणे यात हे एका व्यक्तीची जबाबदारी असेल तर त्यात एकांगीपणा येऊ शकतो. अर्थव्यवस्था केवळ पूर्वी ठरवलेल्या नियमांनी चालत नसून कित्येकदा तिचे वर्तन बघून नियम ठरवावे लागतात. त्याशिवाय पतधोरण आणि करधोरण यात समन्वय नसेल तर सरकार आणि मध्यवर्ती बँक या दोघांत तणावाचे वातावरण तयार होणे स्वाभाविक असते. अर्थव्यवस्थेचा विकास हे समान ध्येय असणाऱ्या दोन संस्थांत असे तणावाचे प्रसंग अडसर ठरतात. आणि कित्येकदा पाशवी बहुमत असलेले सरकार पडद्याआडून पतधोरणावर आपला प्रभाव पाडू शकते. त्यामुळे पतधोरण ठरवताना त्यात सरकारचे मत ऐकले जावे आणि सरकारचा हा सहभाग लिखित नियमांनुसार संस्थात्मक पातळीवर असावा अशी व्यवस्था होणे पूर्ण अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचे आहे; असे मत त्यांनी मांडले आहे.\nया विषयवार बोलताना डॉ राजन सांगतात, सरकारी बँकांचे खाजगीकरण हा एक मार्ग काही तज्ञांना सुयोग्य वाटतो तर काही तज्ञ त्याला विरोध करतात. पण त्यांच्या मते दोन्ही टोकाचे मार्ग तडकाफडकी अमलात आणणे फायद्याचे नसून त्याचा मध्यममार्ग अमलात आणला पाहिजे. स्पर्धा हा नवीन जगाचा मूलमंत्र आहे. त्यामुळे बँकांनी स्पर्धेच्या वातावरणास तयार राहायला हवे. ही स्पर्धा केवळ खाजगी बँक आणि सरकारी बँक अशी राहणार नसून. बँकिंगशिवाय इतर वित्तीय संस्था देखील त्यात उतरतील तर भारतीय वित्तीय क्षेत्रातील अडचणी दूर होतील असे त्यांचे मत आहे. सरकारी तिजोरीकडून मिळणारा पाठिंबा गृहीत धरणं सरकारी बँकांनी बंद करावं आणि सरकारनेही तसे धोरण राबवावे असा सल्ला ते देतात. सरकारने या बँकांच्या व्यवस्थापनातील हस्तक्षेप थांबवावा. निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांची सोय म्हणून त्यांना या बँकांच्या व्यवस्थापक मंडळांवर नेमणे थांबवावे. कर्मचारी वेतन निर्धारणाबाबत या बँकांना पूर्ण स्वायत्तता द्यावी. नवीन तंत्रज्ञान अमलात आणण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. आणि अंतिमतः सरकारी बँकांवर नियंत्रण ठेवणारे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस बंद केले जावे.\nमोठे बांधकाम प्रकल्प उभे करणे सरकारने थांबवावे. ते क्षेत्र खाजगी गुंतवणुकीसाठी खुले करावे. त्यासाठी कर्जरोख्यांचा बाजार तयार करावा. खाजगी गुंतवणूक कंपन्यांना प्रोत्साहन द्यावे. आणि या खाजगी गुंतवणूक कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बँकांचे CRR आणि SLR च्या धोरणात सुसूत्रता आणावी. कर्जरोखे आणि खाजगी गुंतवणूक कंपन्यांकडून स्पर्धा वाढल्याने बँकांकडील ठेवी कमी होतील. आणि या इतर वित्तीय संस्थांना CRR व SLR चीअट नसेल त्यामुळे त्यांना नियंत्रणाखाली आणावे लागेल व त्याचबरोबर CRR व SLR च्या पातळीत घाट करावी लागेल. यामुळे सरकारला उपलब्ध असणारा पैसा कमी होईल पण मोठे प्रकल्प सुरु करण्यातून सरकारने स्वतःला बाजूला केलेले असल्यामुळे सरकारची मोठ्या रकमेची गरजही कमी झालेली असेल. अश्या रितीने मिश्र अर्थव्यवस्थेला स्वयंपूर्ण करण्यासाठीचा मार्ग सुकर होईल. ही मते वाचताना नव्याने आकार घेत असलेल्या कर्जरोखे बाजाराला सेबीच्या नियंत्रणालाखाली देण्याचा निर्णय सरकार घेत होते. त्यामुळे बँकांवर नियंत्रण आरबीआयचे तर कर्जरोखे उभारणाऱ्या कंपन्या मात्र सेबीच्या नियंत्रणाखाली असा प्रकार होऊन वित्तक्षेत्रात एकापेक्षा जास्त नियंत्रक निर्माण होऊन भारतीय अर्थव्यवस्थेतील चलनपुरवठा अनियंत्रित होईल अशी रास्त चिंता वाटून आरबीआयने त्या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. आणि शेवटी सरकारने तो निर्णय घेणे टाळले, हे आठवले.\nत्याशिवाय बँकिंग क्षेत्र अजून स्पर्धात्मक करून त्याचा दर्जा सुधारण्यासाठी आरबीआय नवीन बँकांना परवानगी आणण्याचे धोरण अमलात आणते आहे. ज्याबरहुकून नवीन मोठ्या व लघु बँकांना परवानगी देताना आरबीआयचे धोरण शेवटी 'मागाल तेव्हा परवानगीपर्यंत' नेण्याचे सूतोवाच ते करतात. संगणक आणि दूरसंचार क्रांतीच्या लाटेवर मोबाईल पेमेंट बँक नावाच्या नवीन प्रकारच्या बँकेची ते मुहूर्तमेढ करून देतात. सध्या गाजत असलेलया पेटीएम किंवा एयरटेल या पेमेंट बँका, सक्षमीकरणाच्या या धोरणाचा परिणाम आहेत.\nबँकिंग क्षेत्राची व्याप्ती वाढवणे\n२०१३ ला अमेरिकन मध्यवर्ती बँकेने सरकारी रोख्यांच्या बाबतीत आपले धोरण बदलले होते. त्यामुळे अमेरिकन वित्तीय क्षेत्रात बरीच पडझड झाली होती. या पडझडीतून सावरल्यावर भारताने आता मोठे बदल (बिग बँग रिफॉर्मस) झटकन आणावेत अशी इच्छा अनेक अर्थशास्त्री करत होते. त्यांना उत्तर देताना डॉ राजन यांनी धक्कादायक पद्धतीने कुठलाही निर्णय राबवायला स्पष्ट नकार दिला. भारताच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे. वित्तीय क्षेत्राबाबत बहुसंख्य भारतीयांचे अज्ञान पराकोटीचे आहे. वित्तीय क्षेत्रात नियंत्रक संस्थांची उभारणी अजून फारच प्राथमिक पातळीवर आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्राची व्याप्ती वाढवणे जरुरी असले तरी त्यासाठी घाई गडबड करून चालणार नाही. एका बाजूला आपल्या डिमॅट खात्यातून लोकांना सरकारी रोख्यांचे व्यवहार करू देत असतानाच गुंतागुंतीच्या डेरीव्हेटीव्ह्ज बाजाराला मात्र कडक नियंत्रणाखाली ठेवणे, उद्योगांना बँकांव्यतिरिक्त इतर वित्तीय संस्थांकडून कर्जे उचलण्यास परवानगी देणे, या वित्तीय संस्थांनी बँकांकडून कर्जे घेण्यावर नियंत्रण वाढवून त्यांना बाजारातून कर्जे घेण्यास प्रोत्साहन देणे, भारतीय वित्तीय बाजारात परदेशीयांना व्यवहार करण्यास उत्तेजन देताना परदेशी बाजारात भारतीय रोख्यांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे असे उपाय आवश्यक आहेत या मुद्द्यांप्रमाणे आरबीआयचे धोरण पुढे जाईल असे डॉ राजन सांगतात.\nवित्त क्षेत्राची व्याप्ती वाढवणे\nसामान्य जनतेतील वित्तीय क्षेत्राबाबतचे अज्ञान हे भारताच्या अर्थव्यवस्थेला मारक आहे. त्यामुळे जितके अधिक लोक बँकिंगच्या सेवेचा लाभ घेऊ शकतील टीका भारत महासत्ता होण्याचा मार्ग प्रशस्त होत जाईल हे सांगून अधिकाधिक जनतेच्या सहभागासाठी डॉ राजन पुढील दिशादर्शन करतात. या मुद्द्यासाठी नवीन लोक बँकिंगच्या प्रभावाखाली आणणे, आहेत त्यांना अधिकाधिक सेवा पुरविणे आणि सेवा अधिकाधिक सुरक्षित करत जाणे ही तीन मार्गदर्शक तत्वे वापरली आहेत.\nमोबाईलधारकांची संख्या जास्त असली तरी त्यातील अनेक प्रीपेड आहेत आणि बहुसंख्यांचे मोबाईल हँडसेट प्राथमिक आहेत त्यामुळे मोबाईलवर आधारित व्यवस्था उभारताना उच्च दर्जाचे सॉफ्टवेअर वापरणारे मोबाईल लक्षात घेण्याऐवजी सर्वात प्राथमिक दर्जाचे मोबाईल ध्यानात घेऊन व्यवस्था निर्माण केले जाईल. संदेशवहनासाठी तात्काळ एसेमेस हा महत्वाचा दुवा मनाला जाईल. ज्याच्याकडे बँक अकाउंट नाही त्याला नातेवाईकाच्या किंवा इतरांच्या संमतीने त्यांच्या बँक अकाऊंटमधून एटीएमद्वारे पैसे काढण्याची सोय व्हावी अशी व्यवस्था तयार केली जाईल. दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकिंग दूत म्हणून काही संस्थांना वापरण्यात येईल. व्यवहार करताना फसवणूक होऊ नये म्हणून कार्ड बरोबर पिन नंबर वापरण्याची सक्ती केली जाईल. आणि OTP सारख्या प्रणाली सक्तीच्या केल्या जातील. त्याशिवाय KYC च्या अटी शिथिल करून केवळ राहण्याचा कायमचा पत्ता असेल तरी कुठल्याही बँकेत खाते उघडण्यास परवानगी दिली जाईल असा नियम ते सांगतात. बँका जास्तीची कागदपत्रे मागतात ती आरबीआयने मागितलेली नसून फसवणूक झाल्यास पुढे होऊ शकणाऱ्या संभाव्य कायदेशीर कारवाईसाठी बँका तसे करतात हे देखील ते नमूद करतात.\nत्यासाठी आहेत त्या संस्थांना जास्तीचे अधिकार देणे, एकेक कामासाठी समर्पित नवीन संस्था उभारणे आणि लोन ऐवजी बचतीच्या मार्गाने लोकांना बँकिंग क्षेत्राशी जोडणे हे तीनही मार्ग ते महत्वाचे मानतात.\nकर्जवसुली आणि दिवाळखोरी या भारतीय आर्थिक क्षेत्रापुढील जटिल आणि व्यापक समस्या आहेत. या बद्दल बोलताना डॉ राजन परखड मते मांडतात आणि उपाय सुचवतात आणि त्यातील कित्येक अमलात आणण्यासाठी पावले उचलतात. शेती कर्ज माफी हा सध्याचा गाजलेला मुद्दा असताना डॉ राजन कर्जमाफीबाबत आपली नापसंती स्पष्टपणे नोंदवतात. पण त्यांना लहान कर्जदारांपेक्षा मोठे कर्जदार अधिक धोकादायक वाटतात. आजारी कंपन्या या संकल्पनेबरोबर भारताने आजारी प्रवर्तक नावाची संकल्पना भारताने वापरावी अशी सूचना ते करतात. जोखीम घेणारा उद्योजकवर्ग मोठ्या प्रमाणात असेल रोजगार निर्मिती होते हे मान्य करताना जोखीम घेणे हे बँकांचे काम नाही उद्योजकाचे आहे हा मुद्दा ते अधोरेखित करतात. प्रकल्प अडचणीत आला की बँकेकडून आणि सरकारकडून मदत मागणारे प्रवर्तक नंतर प्रकल्प फायद्यात आला की बँक आणि सरकारप्रती आपले काही कर्तव्य नाही असेच वागतील हे मान्य करून अडचणीत आलेल्या प्रकल्पांना मदत करावी अशी सूचना ते करतात.\nभारतात कर्जवसुलीसाठी नवीन कडक कायदे करायची गरज नसून आहेत ते कायदे योग्य रीतीने राबविणे, कर्जवसुलीच्या निकालांविरुद्ध अपील करण्यासाठी कडक अटी घालणे, अपील लवकर निकाली निघावेत म्हणून अपील न्यायालयांना आर्थिक प्रोत्साहन देणे असे मार्ग ते सुचवतात. कर्जे देताना बँकांना जोखीम कशी जाणावी ते समजून घ्यायला सांगतात. इतिहासाची पुनरावृत्ती होत असली तरी उज्वल भूतकाळ उज्वल भविष्यकाळाची खात्री देत नसतो हे वैश्विक सत्य स्वीकारून मगच कर्जे देण्यास पुढे व्हावे असा सल्ला ते देतात. ज्या प्रकल्पात प्रवर्तकांचा हिस्सा कमी आहे त्या प्रकल्पांना कर्जे देणे टाळावे. तर सरकारने दिवाळं जाहीर करण्याचे आणि प्रकल्प पुनर्रचना करण्याचे कायदे सोपे करावेत असा सल्ला ते देतात.\nया विभागात डॉ राजन विविध मुद्द्यांना स्पर्श करतात. त्यांचा सारांश म्हणजे,\n१) भारतीयांनी अतीव आशावाद आणि अतीव निराशावाद अश्या हिंदोळ्यावर स्वार होऊ नये.\n२) सरकारी खर्चांना सरकारने वेसण घालावी.\n३) दर्जेदार उत्पादन, सुलभ वितरण, सुयोग्य किंमत निर्धारण, ग्राहक संरक्षण आणि नफा या पाच गोष्टींकडे लक्ष दिल्याशिवाय सर्व भारतीयांना अर्थव्यवस्थेचे फायदे मिळणार नाहीत.\n४) सर्वांगीण विकासासाठी शिस्त जितकी महत्वाची आहे तितकीच लोकशाही आणि सर्वसमावेशकताही महत्वाची आहे. मुक्त अर्थव्यवस्था आणि स्पर्धा हेच आपल्या देशाला पुढे नेऊ शकतात आणि त्यासाठी कुठल्याही भेदभावाशिवाय सर्व भारतीयांचा सहभाग आवश्यक आहे.\n५) निर्यातीपेक्षा मेक इन इंडियाचा भर भारतीय बाजारांत दर्जेदार उत्पादने कमी किमतीत कशी उपलब्ध होतील तिथे असला तर ते अर्थव्यवस्थेसाठी उपकारक ठरेल.\n६) भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आणि सहिष्णू आहे आणि आर्थिक महासत्ता बनण्यासाठी हे दोन्ही गुण टिकवून ठेवणे आवश्यक आहेत.\n७) टीकाकारांबद्दल आदर दाखवणे आवश्यक आहे.\n८) नेत्यांचे आणि प्रशासकांचे शब्द महत्वाचे असतातंच पण त्यामागील हेतूदेखील तितकेच महत्वाचे असतात.\nया विभागात डॉ राजन यांनी आधी केलेले लिखाण मांडलेले आहे.\n२००८चे आंतरराष्ट्रीय वित्तीय संकट येण्यापूर्वी त्याबद्दल अचूक भाकीत करून डॉ राजन आंतरराष्ट्रीय वित्तीय क्षेत्रात कौतुकाचा विषय ठरले होते. त्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आणि भविष्यकालीन संकटांवर मात कशी करावी याबद्दल त्यांचे विचार मौलिक आहेत.\n१) गुंतवणूक बँक आणि व्यापारी बँक यातील भेद मिटवू नयेत.\n२) मूडी किंवा स्टॅंडर्ड अँड पुअर सारख्या मानांकन संस्थांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण असू द्यावे.\n३) मानांकन संस्थांच्या मोबदल्याबद्दल पारदर्शकता असावी.\n४) बँक व्यवस्थापकांच्या वेतनावर निर्बंध असावेत आणि त्यांचे वेतन कर्जवाटपाशी संलग्न नसावे.\n५) रोखे आणि डेरिव्हेटीव्ह बाजार अनिर्बंध असू नये.\n६) जागतिक अर्थव्यवस्था एकसंध मानावी आणि सर्व मध्यवर्ती बँकांनी एकमेकांशी सहकार्य करावे.\n७) भांडवलशाहीला खरा धोका अवास्तव जोखीम घेणाऱ्या भांडवलदारांपासून आहे.\nसंपूर्ण पुस्तक वाचताना २००८ पासून २०१७ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था आणि राजकारण कश्या रीतीने पुढे सरकत होते, त्याबद्दल डॉ राजन कसा विचार करत होते आणि अधिकाराच्या पदावर असताना संस्थात्मक पायाभरणी करण्यासाठी ते कश्याप्रकारे कार्यरत होते याबद्दल वाचकाला स्पष्ट चित्र पाहायला मिळते. परंतु पुस्तक सुंदर असले आणि भाषा प्रवाही असली तरीही पुस्तक वाचताना वाचकाला अर्थशास्त्रीय संकल्पना माहीत असल्यास समजणे सोपे जाते अन्यथा पहिले दोन उपविभाग वाचकाला निरस वाटू शकतात.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nबोलेरो ( भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.com/about-us", "date_download": "2018-05-24T15:16:49Z", "digest": "sha1:73DYUHEFQBNCDTSUPBOZMFEP3KM6QKUZ", "length": 6376, "nlines": 50, "source_domain": "marathi.com", "title": "Marathi Kala Mandal - DC - आमच्या विषयी", "raw_content": "\nवार्षिक सर्वसाधारण सभेचा आहवाल\nमराठी कला मंडळ - डीसी हे नॉन प्रॉफिट आणी कर माफ संस्था आहे जिचा प्राथमिक उद्देश वॉशिनटन डीसी प्रदेशात मराठी संस्कृतीला जोपासणे आहे. मराठी भाषा, संस्कृती आणी सभ्यतेमधे रुची ठेवणारे सगळे ह्या संस्थेचे सदसया होऊ शकतात. मराठी कला मंडळाचे सदस्य होण्यासाठी धर्म, लिंग, वंश, रंग, प्रदेश किंवा देशाचे नागरिकत्व असण्याची अट नाही. आजच्या तारखेला मराठी कला मंडळाचे ५०० पेक्षा जास्त सदस्य आहेत जे वॉशिंग्टन डीसी, वर्जीनिया आणी मेरीलँड मधे राहतात.\nमराठी संस्कृती व सभ्यता जपणे, तिचा प्रचार करणे आणी मराठी समाजाला एकत्र आणणे हेच मराठी कला मंडळाचे ध्येय आहे. इतर मंडळांच्या आणी भारतीय संस्थेच्या सहकार्यानी हे मंडळ अनेक कार्यक्रमांचे संयोजन करते. ह्या कार्यक्रमांमधे मराठी सदस्यांच्या संगीत, नाच, नाट्य अश्या अनेक कलांना वाव दिला जातो. त्याच बरोबर भारतातील उभरत्या आणी लोकप्रिय कलाकारांना येथे बोलावून सदस्यांचा दुवा मयदेशाशी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक भारतीय किंवा मराठी सणांना साजरे केले जाते ज्याने भारतीय आणी मराठी संस्कृतीचा ठेवा जपला जाईल.\nमराठी कला मंडळ हे बृहन महाराष्ट्र मंडळ ह्या संस्थेला सन्लग्न आहे. उत्तर अमेरिकेतलि सगळी मराठी मंडळे बृहन महाराष्ट्र मंडलच्या छत्रछायेत संघटित झाली आहेत.\nमराठी कला मंडळ - डीसी ह्या संस्थेचा कारभार त्याच्या संविधानानुसार केला जातो. हे संविधान तुम्हाला येथे वाचता येईल.\nमराठी कला मंडळ - डीसी ह्याची स्थापना १९७५ मध्ये झाली. तेंव्हा पासून आत्ता पर्यंतचा प्रवास खाली दिलेल्या काळरेषेत ओवण्याचा आम्ही छोटा प्रयत्न केला आहे. ह्या प्रवासात अनेक बदल घडले आणी प्रगती झाली आहे. ह्या दरम्यान वॉशिंग्टन क्षेत्रात मराठी कुटुंबांची संख्या बरीच वाढली आहे. ह्या प्रगतीचे रूप खालच्या काळरेषे मध्ये तुम्हाला दिसेल अशी अशा आहे.\nमुख्यपृष्ठ| आमच्या विषयी | सदस्यता | कार्यक्रम | इतर माहिती| आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://sra.gov.in/pagem/innerpage/grievance-online-marathi.php", "date_download": "2018-05-24T15:42:09Z", "digest": "sha1:MWSZVS6L4WRBNRMMBM745MO5F6CYYW7A", "length": 3699, "nlines": 73, "source_domain": "sra.gov.in", "title": "तक्रारी ‘ऑनलाईन’ सेवा : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)", "raw_content": "\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई\nमाहितीचा अधिकार कायदा २००५\nजनमाहिती आणि अपिल अधिकारी\nमाहितीचा अधिकार कायदा 4C\nमाहितीचा अधिकार कायदा २००५\nजनमाहिती आणि अपिल अधिकारी\nमाहितीचा अधिकार कायदा 4C\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\n© ही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण-मुंबईची अधिकृत संकेतस्थळ आहे. महाराष्ट्र सर्व हक्क राखीव\nअभ्यागत काऊंटर: 49236 अंतिम अद्यतनित तारीख: 24/05/2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/category?cat=TopStoryNews", "date_download": "2018-05-24T15:22:57Z", "digest": "sha1:6QMTZYCAGHJMZ2HKIOLFBAMWKBSIPGTV", "length": 12557, "nlines": 96, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "aajlatur | First Online Video News Portal", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\nआ. विक्रम काळे सुखरुप, ऐका लाईव्ह मुलाखत...\nलातुरचे सुपुत्र आ. विक्रम काळे यांच्या वाहनावर काश्मिरात अतिरेकी हल्ला झाला. त्यातून ते बालंबाल बचावले. त्यांच्याशी आम्ही फोनवरुन बातचीत केली. ते म्हणाले आम्ही सुखरुप आहोत. नियोजित दौरा आटोपून परत येत ...\nभाजप नगरसेवकांचा एक गट लवकरच बाहेर पडणार\nलातूर: पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या एकाधिकारशाहीला आणि पक्षातील गटबाजीला नगरसेवकांचा एक गट कंटाळला असून हा गट बाहेर पडणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे नगरसेवक आणि माजी सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी पत्रकार परिषदेत ...\nकराड फॅक्टर नो मॅटर आघाडी निवांत पण दक्ष आघाडी निवांत पण दक्ष\nलातूर: लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघात कराड यांच्या उमेदवारीने तिरंगी लढत झाली असती पण ऐनवेळी कराडांनी माघार घेतली. याचा कसलाही परिणाम आमच्या उमेदवारावर होणार नाही असे विश्वासपूर्वक धीरज देशमुख यांनी सांगितले. ते ...\nविधानपरिषदेसाठी उद्या मतदान, सर्व तयारी पूर्ण...\nउस्मानाबाद : कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता लागली आहे. रमेश कराड यांचा नाट्यमय प्रवेश, नंतर त्यांना मिळालेली उमेदवारी आणि लगेच उमेदवारी काढून घेणं, त्या बदल्यात अपक्ष ...\nपालकमंत्र्यांकडे शेतकर्‍यांकडून राजीनाम्याची मागणी...\nलातूर: सरकारच्या तूर आणि हरभरा खरेदीत लातुरच्या शेतकर्‍य़ांचे मोठे नुकसान झाले. त्यांना या खरेदीतल्या फरकाची रक्कम शेतकर्‍यांना पेरणीपूर्वी द्यावी. हे करणे शक्य नसेल तर पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी लातुरच्या ...\nसहलीवर गेले भाजप नगरसेवक ऐन विधानपरिषदेच्या तोंडावर\nलातूर: सगळ्याच निवडणुकात जिंकण्याचा महत्वाकांक्षा घेऊन निघालेल्या भाजपाने आता कर्नाटक निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकांवर चांगलेच लक्ष केंद्रीत केले आहे. आज लातुरच्या भाजपाने आपल्या नगरसेवकांना सहलीवर पाठवले. ही बातमी फुटली आहे हे ...\nभाजपची एक जागा झाली कमी, कर्नाटकात नाट्यमय घडामोडी...\nमुंबई: कर्नाटकात कुणालाही बहुमत मिळणार नाही हा अंदाज खरा ठरवित इथल्या मतदारांनी भाजपाला १०४, कॉंग्रेसला ७८ तर जेडीएसला ३८ जागा दिल्या. दोन अपक्ष उमेदवारांनाही संधी मिळाली. दरम्यान हुबळी-धारवाड मतदारसंघातील निवडणूक ...\nआघाडीची ताकद वाढली, अशोक जगदाळे आघाडीवर- धनंजय मुंडे...\nलातूर: लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मतांची संख्या पाहता या निवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास विधीमंडळातील विरोधीपक्ष नेते धनंजय ...\nलातुरात अ‍ॅटोमॅटीक कचरा दाहिनी, फायर ब्रिगेडचे सहकार्य\nलातूर: शहरात कचरा व्यवस्थापनाच्या कामी नवी एजन्सी रुजू लागल्यानंतर कचरा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येऊ लागला. शहरात अनेक ठिकाणी कचरा स्पॉट तयार झाले आहेत. त्या ठिकाणी कितीदाही कचरा उचलला तरी पुन्हा ...\nब्लिचींग, तुरटी नसल्याने लातुरचा पाणी पुरवठा बंद पडावा\nलातूर: लातूर आणि पाणी पुरवठा या दोघांच्याही कुंडल्या मुख्यमंत्र्यांनी तपासून पहाव्यात (ते कुंडली तज्ञ आहेत म्हणून). या दहा वर्षाच्या काळात लातूर आणि पाणी पुरवठ्याचं कधी जमलंच नाही. कधी पाणी नसतं ...\n1 ते 10 एकूण रेकॉर्ड 140\nदेशातील सर्वात शक्तीमान, ...\nबाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची ...\nचालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी ...\nऔसा मार्गाची दैना ...\nमांजरा परिवारातील कारखाने ...\nबालदिनी धीरज देशमुख ...\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी ...\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ ...\nदहावीच्या विद्यार्थ्याची जाळून ...\nअपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री ...\nजागतिक मधुमेह दिनानिमित्त ...\nकॉंग्रेस मिडिया सेलची ...\nअशोकरावांना आमदार म्हणून ...\nमॉर्निंग वॉक करणार्‍या ...\nवीज बील भरणा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/health/benefits-fasting/", "date_download": "2018-05-24T15:50:35Z", "digest": "sha1:NRD3LK2PG4LJLHXI4VRVSSMNCKSQKKNE", "length": 27766, "nlines": 438, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Benefits Of Fasting | उपवास करण्याचे हे आहेत फायदे | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nउपवास करण्याचे हे आहेत फायदे\nभोजनपद्धती सुधारते : बिंग इटिंग डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या लोकांनी उपवास केल्यास फायदा होतो. बऱ्याचदा कामाचे तास आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींमुळे खाण्याची पद्धती विस्कळीत झालेली असते. उपवासाने ती सुधारते. त्यामुळे अनेक रोग तुमच्यापासून दूर राहतात. प्रकृती ठणठणीत राहते.\nवजन कमी होते : उपवास केल्याने शरीराची जाडी कमी होते. जेवणाच्या पद्धतीत बदल करुन फास्टिंग केल्यास फॅट सेल बर्न करण्यास मदत होते. साखरेऐवजी फॅटमधून एनर्जी घेण्याचे शरीराला संकेत मिळतात. एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर लो बॉडी फॅट बर्न करायचे असेल तर अॅथलेट्स उपवास करतात.\nइन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते : उपवास केल्याने इन्शुलिन सेन्सिटीव्हिटीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. कारबोहायड्रेड (साखर) सहन करण्याची शारीरिक क्षमता वाढल्याचे जाणवते.\nपचनशक्ती सुधारते : उपवास केल्याने पचनशक्तीला जरा आराम मिळतो. त्यामुळे मेटॅबोलिझमला कॅलरीज बर्न करण्यासाठी संधी मिळते. जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल तर फॅट बर्न करण्यासाठी आणि फुड मेटॅबोलाईज करण्याची क्षमता कमी होते. उपवास केल्याने मेटॅबोलिझमची कार्यक्षमता वाढते.\nशारीरिक क्षमता वाढतात : वाचन, मेडिटेशन, योग, मार्शल आर्ट आदी कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपवास महत्त्वाचा आहे.\n प्या ही पाच पेयं\nमहिनाभर गोड खाणं सोडा, मग बघा कमाल\nउन्हाळ्यात कलिंगड खा आणि आजारांना दूर पळवा\nHealth Tips: मानसिक तणावानं ग्रासले आहात, तर मग हे नक्की वाचा\nउंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान\nचीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nदीर्घायुषी व्हायचं असेल तर रोज खा 'हे' फळ\nआकर्षक व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी या ५ गोष्टींना द्या प्राधान्य\nनारळ पाणी पिण्याचे हे आहेत फायदे\nWorld Health Day 2018 : आफिसमध्ये या पाच गोष्टी कराच..\n उन्हाळ्यात हे ५ पदार्थ खाणे पडेल महागात\nड्रग्ससारख्या जीवघेण्या व्यसनातून बाहेर आले हे ५ सेलिब्रिटी\nकोमल-तजेलदार त्वचेसाठी ही फळं नक्की खा\nSummer Skin Tips : उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी\nपोट कमी करण्याचे काही सोपे उपाय \nकशासाठी पोटासाठी... 'या' पौष्टिक नाश्त्याने करा दिवसाची सुरुवात\nलिंबू सरबताबरोबर लिंबाच्या रसाचे जाणून घ्या हे ७ फायदे\nGudi Padwa 2018: गुढीपाडव्याला कडुनिंब का खातात \nगुढी पाडवा हेल्थ टिप्स\nGudi Padwa 2018: गुढीपाडव्यानिमित्त हे पदार्थ ठरतील आरोग्यदायी\nउन्हाचा पारा चढतोय, अशी घ्या स्वतःची काळजी\nसब्जा पिण्याचे जाणून घ्या फायदे\nरोज अंडे खाण्याचे जाणून घ्या फायदे\nदातांचं आरोग्य जपायचं आहे, मग या 6 सवयी लावून घ्या\nलेमन टी पिण्याचे 6 फायदे\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nसई ताम्हणकर अंकुश चौधरी करमणूक\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nतुम्हीच पाहा... जिल्हाधिका-यांनी कसे हुसकावले आंदोलक ठेकेदार \nजेव्हा राष्ट्रपती 'डिजिटल' होतात...\nरामनाथ कोविंद राष्ट्राध्यक्ष हिमाचल प्रदेश\nनागपुरात रमझानची तयारी जोरात, सजली दुकाने\nसेंट्रल एव्हेन्यू रोड, नागपूर\nकुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये मोदीविरोधकांची एकजूट\nकुमारस्वामी राजकारण सोनिया गांधी काँग्रेस\nहापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात, कोल्हापूर बाजार समितीत लागल्या थप्प्या\nहापूस आंबा मार्केट यार्ड\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/with-fidgetiness-the-phogatis-were-pulled-from-the-camp-118051800013_1.html", "date_download": "2018-05-24T15:47:38Z", "digest": "sha1:OM6WSAIUA4JUXIQBJOZOME2R72BBL2NC", "length": 11543, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बेशिस्तपणामुळे फोगट भगिनींना शिबिरातून हाकलले | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबेशिस्तपणामुळे फोगट भगिनींना शिबिरातून हाकलले\nदंगल या हिंदी चित्रपटामुळे अधिक लोकप्रिय ठरलेल्या फोगट भगिनींना कुस्तीच्या राष्ट्रीय शिबिरातून हाकलण्यात आले आहे. गीता, बबिता, रितू आणि संगीता या चारही फोगट भगिनींना त्यांच्या बेशिस्तपणा आणि नखर्‍यामुंळे शिबिरात 'नो एन्ट्री' असल्याचे कुस्ती महासंघाकडून सांगितले जात आहे.\nसध्या सुरू असलेल्या शिबिरात कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिल्यामुळे कुस्ती महासंघाने ही कडक कारवाई केली आहे. पूर्वी बेशिस्तपणाच्या तक्रारी येऊनही गीता आणि बबिता यांच्या बाबतीत महासंघ नरमाईची भूमिका घेतो, असे म्हटले जात होते. मात्र, आता तसे न करता महासंघाने चारही भगिनींना शिबिरातून हाकलून दिले आहे. या चौघींना त्यांच्या या वागणुकीबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.\nआशियाई खेळांसाठी सध्या लखनौ येथे शिबिर सुरु आहे. या शिबिरातील खेळाडूंना एशियाड खेळांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. मात्र, फोगट भगिनींना या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही, असे महासंघाच्या अधिकार्‍याने सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे फोगट भगिनींना आता आशियाई खेळांमध्ये देखील भारताचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. हे आशियाई खेळ यंदाच्या ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान जकार्ता आणि पालेबंग येथे होणार आहेत. दरम्यान, आपण दुखापतग्रस्त असल्याने शिबिरात सहभागी होऊ शकलो नसल्याचे बबिताने सांगितले आहे. मात्र, गीता आणि इतर दोघींच्या अनुपस्थितीबाबत काहीही कल्पना नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.\nसानिया-शोएबच्या घरी पाळणा हलणार\nराष्ट्रकुलच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, भारत तिसऱ्या क्रमांकावर\nराष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला गोल्डन ब्वॉय\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nएअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक\nएअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/videos", "date_download": "2018-05-24T15:15:40Z", "digest": "sha1:S4EW3DEV44IBEQNB4JFZBK2BXNAE5LH6", "length": 11911, "nlines": 79, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "aajlatur | First Online Video News Portal", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\n३८० विद्यार्थ्यांना नगरसेवक अजित पाटील कव्हेकरांनी दाखवलं साईनंदनवनम\nलातूर (आलानेप्र): आज बालदिन. केवळ चाचा नेहरुंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यापलीकडे बहुतेकजण फारसं काही करीत नाहीत. लहान मुलांच्या चेहर्‍यावरचं हसू आणि आनंद फुलवण्याचा, खुलवण्याचा अनोखा उपक्रम नगरसेवक अजित पाटील कव्हेकर ...\nमनपासमोरील रस्त्यावर झरे, पाणी जाते गटारात\nलातूर (आलानेप्र): काही दिवसांपूर्वी औसा तालुक्यातील एका गावात पेट्रोलची खाण सापडल्याची जोरदार चर्चा होती. आनंद आणि उत्साहापोटी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता तो भूगर्भाचा सर्वे निघाला. निराश होऊन परत येताना ...\nआमिशांमुळे काही कॉंग्रेसजन गेले भाजपात, आता घर वापसी- प्रवक्ते वाघमारे...\nलातूर (आलानेप्र): पैसे आणि काही आमीशांमुळं कॉंग्रेसमधली काही मंडळी भाजपाकडे वळाली. काही मंडळी गेली सगळे गेले नाहीत अशी माहिती कॉंग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी आजलातूरशी बोलताना दिली. सामाजिक परिवर्तन ...\nमागवली पुन्हा शेतकर्‍यांची यादी, कर्जमाफी लांबणार...\nलातूर (आलानेप्र): लातूर जिल्ह्यातल्या एक लाख ७४ हजार शेतकर्‍यांपैकी ५८४ जणांची यादी जाहीर झाली. पुढची यादी आज उद्या येईल अशी अपेक्षा असतानाच सरकारने शेतकर्‍यांची यादी पुन्हा एकदा मागवली आहे. इंटरनेटवर ...\nअभय साळुंके करणार पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या खुर्चीचा लिलाव\nनिलंगा-लातूर: शेतकर्‍यांच्या विजेच्या प्रश्नावर २०१३ साली विद्यमान पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी महावितरणच्या अधिकार्‍याच्या खुर्चीचा लिलाव केला होता. आता शेतकर्‍यांच्या प्रश्नावर गप्प राहणार्‍या पालकमंत्र्यांच्या खुर्चीचा लिलाव आपण करणार आहोत असे ...\nपंचनामा: औसा मार्गाचे तीन तेरा, खड्डे तसेच, अनेक ठिकाणी डांबरच...\nलातूर (आलानेप्र): लातुरच्या औसा मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या भागात खड्डे बुजवण्याचे काम १५ दिवसांपूर्वी सुरु झाले पण पाच पन्नास खड्ड्यांशिवाय उरलेल्या खड्ड्यांच्या अंगाला डांबर आणि खडी लागलीच नाही. ...\nसिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी जप अन बंदला पुष्पांजली\nलातूर (नितीन भाले): लातूर शहरातील रहदारीला शिस्त लागत नाही, सगळ्यांवरच ताण येतो अशी ओरड नेहमी होते. वरिष्ठांच्या बैठकीत प्रत्येक वेळी हा विषयही निघतो. पण प्रगती होत नाही हा अनुभव आहे. ...\nवैध स्कूल बसवर कारवाई, परवानाधारक बसेस ठाण्यात\nलातूर (आलानेप्र): विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या अधिकृत परवानाधारक बस वाहतूकदारांनी आपापली वाहने आज गांधी चौक पोलिस ठाण्यात आणून जमा केली. चाव्या पोलिसांकडे दिल्या, परवानेही परत घेण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या ...\nदेशातील सर्वात शक्तीमान मनोज चोप्रांकडून व्यसनविरोधी जागृती...\nलातूर (आलानेप्र): नाव मनोजकुमार चोप्रा, उंची सहा फूट पाच इंच, वजन १७० किलो. भारत आणि आशियातील सर्वात बलवान व्यक्ती. जगात १४ व्या क्रमांकावर. गिनिज बुकात नोंद, शाळा आणि महाविद्यालयातून नशापाणी ...\nलातुरात आता उधारी सुरु, गेला जमाना आज नगद कल उधारचा\nलातूर (आलानेप्र): लातुरचा व्यापार राज्यभर चर्चेत असतो. जवळपास सगळ्याच दुकानात ‘आज नगद कल उधार’ असा बोर्ड दिसतो. उधार मांगकर शर्मिंदा ना करे, भले आप कितने क्यों नजदीक के हो, उधार ...\n1 ते 10 एकूण रेकॉर्ड 1452\nदेशातील सर्वात शक्तीमान, ...\nबाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची ...\nचालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी ...\nऔसा मार्गाची दैना ...\nमांजरा परिवारातील कारखाने ...\nबालदिनी धीरज देशमुख ...\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी ...\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHI/MRHI021.HTM", "date_download": "2018-05-24T15:24:55Z", "digest": "sha1:ZBAUSYKNGYXLNQMUPFNCT6ACYW7NSQZJ", "length": 9997, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - हिंदी नवशिक्यांसाठी | स्वयंपाकघरात = रसोईघर में |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > हिंदी > अनुक्रमणिका\nतुझे स्वयंपाकघर नवीन आहे का\nक्या तुम्हारा रसोईघर नया है\nआज तू काय स्वयंपाक करणार आहेस\nआज तुम क्या पकाना चाहती / चाहते हो\nतू विद्युत शेगडीवर स्वयंपाक करतोस / करतेस की गॅस शेगडीवर\nतुम बिजली पर खाना पकाती / पकाते हो या गैस पर\nमी कांदे कापू का\nक्या मैं प्याज काटूँ\nमी बटाट सोलू का\nक्या मैं आलू छीलूँ\nमी लेट्यूसची पाने धुऊ का\nक्या मैं सलाद धोऊँ\nचीनी के बर्तन कहाँ हैं\nसुरी – काटे कुठे आहेत\nछुरी – कांटे कहाँ हैं\nतुमच्याकडे डबा खोलण्याचे उपकरण आहे का\nक्या तुम्हारे पास डिब्बे खोलने का उपकरण है\nतुमच्याकडे बाटली खोलण्याचे उपकरण आहे का\nक्या तुम्हारे पास बोतल खोलने का उपकरण है\nतुमच्याकडे कॉर्क – स्क्रू आहे का\nक्या तुम्हारे पास कॉर्क – पेंच है\nतू या तव्यावर / पॅनवर सूप शिजवतोस / शिजवतेस का\nक्या तुम इस बर्तन में सूप बनाती / बनाते हो\nतू या तव्यावर / पॅनवर मासे तळतोस / तळतेस का\nक्या तुम इस कढाई में मछली पकाती / पकाते हो\nतू ह्या ग्रीलवर भाज्या भाजतोस / भाजतेस का\nक्या तुम इस ग्रिल पर सब्जियाँ ग्रिल करते हो\nमी मेज लावतो / लावते.\nमैं मेज़ पर मेज़पोश बिछा रहा / रही हूँ\nइथे सुरी – काटे आणि चमचे आहेत.\nयहाँ छुरियाँ, कांटे और चम्मच हैं\nइथे ग्लास, ताटे आणि रुमाल आहेत.\nयहाँ प्याले, थालियाँ और नैपकिन हैं\nशिक्षण आणि शिक्षणाची शैली\nकोणीतरी शिक्षणात जास्त प्रगती करत नसेल, तर त्याचा अर्थ असा आहे की, ते चुकीच्या पद्धतीने शिकत आहेत. म्हणजेच त्यांच्या \"शैली\" प्रमाणे ते शिकत नाहीत. साधारणपणे चार शिक्षण शैली ओळखल्या जातात. ह्या शैली ज्ञानेंद्रियांशी संबंधित आहेत. त्यात श्रवणविषयक, दृश्य, संवाद, आणि कारकीय शिक्षण शैली आहेत. श्रवणविषयक पद्धतीत ऐकण्यातून शिकवले जाते. उदाहरणार्थ, ते गाणी देखील लक्षात ठेवू शकतात. अभ्यास करताना ते स्वतःला वाचतात; ते मोठ्याने बोलून शब्दसंग्रह शिकतात. ह्या प्रकारे अनेकदा ते स्वतःशी बोलतात. एखाद्या विषयावरचे CDs किंवा व्याख्याने यासाठी उपयुक्त आहेत. दृश्य पद्धतीत पाहतो त्यातून उत्तम शिकले जाते. त्याचासाठी माहिती वाचणे महत्त्वाचे आहे. अभ्यास करताना तो भरपूर नोंदी काढतो. त्याला चित्रे, टेबल आणि फ्लॅश कार्ड वापरण्यात मजा येते. ह्या प्रकारात अनेकदा वाचणे आणि स्वप्ने बघणे होते, ते देखील रंगांमध्ये. ते एका छान वातावरणात चांगले शिकतात. बोलक्या प्रकारात संभाषणे आणि चर्चा करणे पसंत असते. त्यांना सुसंवाद किंवा इतरांसह संवाद आवश्यक आहे. ते वर्गात बरेच प्रश्न विचारतात आणि त्यांचा गट अभ्यास चांगला होतो. कारकीय प्रकार हालचालींच्या माध्यमातून शिकवतो. \"आधी करणे मग शिकणे\" अशी पद्धत ते पसंत करतात आणि त्यांना प्रत्येक गोष्ट वापरून पाहायची असते. त्यांना शरीर सक्रिय ठेवण्याची इच्छा असते किंवा अभ्यास करताना गोड गोळी चघळण्याची सवय असते. त्यांना सिद्धांत आवडत नाहीत, पण प्रयोग आवडतात. जवळजवळ प्रत्येकजण या प्रकारचे मिश्रण आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे कोणीही एक प्रकार दर्शवत नाही. त्यामुळेच आपण चांगल्या पद्धतीने शिकतो जेव्हा आपण सर्व ज्ञानेंद्रियांचा उपयोग करतो. मग आपला मेंदू अनेक प्रकारे सक्रिय होतो आणि तसेच नवीन सामग्रीची साठवण करतो. शब्दसंग्र वाचा, चर्चा करा व ऐका आणि मग नंतर क्रीडा करा\nContact book2 मराठी - हिंदी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/kids-114110300011_1.html", "date_download": "2018-05-24T15:45:56Z", "digest": "sha1:EUQXGA7MTJXCUVLTASK3LR7HQSMKHYKH", "length": 9256, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कसे निवडाल बाळाचे उबदार कपडे? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकसे निवडाल बाळाचे उबदार कपडे\nछोट्या पाहुण्याचे घरातले आगमन म्हणजे जणू घराला मिळालेली नवसंजीवनी.. बाळाचे आगमन झाल्यानंतर घरातल्या प्रत्येक सदस्याचे काम वाढते. खास करून आजी आजोबा, आई बाबा यांचे.. त्यात सध्या सगळीकडेच सुरू असणारी बोचरी थंडी.. एकतर बाळाला स्वत:ला थंडी वाजते किंवा गरम होते.\nयातले काहीच सांगता येत नाही. तुम्ही ज्या कपड्यांत लपेटाल, त्यात बाळराजा सुखी असतो.. आणि म्हणूनच बाळासाठी उबदार, मऊ कपडे निवडणो हे तसं जिकिरीचं ठरतं. थंडीच्या दिवसांत दिवसभर उबदार कपड्यांत लपेटून राहिल्याने मुलांना कोंडल्यासारखे होते, ती चिडीचिडी होतात. अनेकदा आतून गरम होत असते, ईचिंगही होत असते, हे टाळण्याकरिता मुलांना स्वेटर वा गरम कपडे घातल्यानंतर काही वेळाने त्याचा त्रास होत नाही, याची खात्री करावी.\nकपडे निवडताना ते आतून दर्जेदार लोकरीचे असावेत. टोचणारे, डिझायनर कपडे मुलांसाठी टाळावेच. अनेकदा लोकर धुतल्यानंतर कडक होते, त्यामुळे मुलांच्या नाजूक त्वचेवर रॅश येऊ शकतो.\nस्वेटर फार जड, वजनदार असणार नाही, याची काळजी घेतानाच एकाच ड्रेसमध्ये संपूर्ण अंग झाकले जाईल, याचीही दक्षता घ्यावी. लहानग्यांचे अंग वाढते असते. त्यामुळे एकावेळी भरपूर कपडे घेऊच नका. साधारण पंधरा दिवस ते दोन महिन्यांत मुले वाढतात, हे लक्षात ठेवून गरजेपुरतेच कपडे निवडा.\nकपडे निवडताना शांत रंगाचे, फिकट रंगाचे निवडा. डोक्याला बांधायचे रुमाल, स्कार्फ याबाबतही दक्षता घ्या.\nहिवाळ्यात कशी घ्याल स्वेटर-मफलरची काळजी\nबापाच्या सांगण्यावरुन काकाने केल्या तीन लहान पुतण्याच्या हत्या\nवास्तुनुसार 'बॉस'ची खोली कशी असावी\nमुलांच्या प्रगतीसाठी अमलात आणा या वास्तू टिप्स\nहिरवा चारा खाणारी गाय पांढरं दूध कसं काय देते \nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-109101200042_1.html", "date_download": "2018-05-24T15:46:17Z", "digest": "sha1:MRNS3QSHAEWDFO35CG275ZGVYKZWFFPX", "length": 7304, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "खोबर्‍याच्या साटोर्‍या | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : चार वाट्या क‍णीक, दोन वाट्या साखर, एक नारळ, अर्धी वाटी चिरलेला गूळ, आठ-दहा वेलदोडे, तळण्याकरिता तूप, पाव वाटी तेल.\nकृती : साडेतीन वाट्या पाण्यात अर्धी वाटी गूळ घालून व तेल घालून ते पाणी उकळावे. नंतर त्यात कणीक घालून चांगले ढवळावे व दोन वाफा येऊ द्याव्यात. साखर व नारळाचे खोवलेले खोबरे एकत्र करून सारण तयार करावे. शिजविलेल्या कणकेच्या लहान लहान गोळ्या करून त्यात वरील सारण भरून पुरणपोळीप्रमाणे पण जाड पोळ्या लाटाव्यात. साधारणपणे मोठ्या पुरीइता आकार असावा. नंतर मंद विस्तवावर तुपात तांबूस होईपर्यंत तळून काढाव्यात.\nकरंजी : दिवाळी स्पेशल\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://nisargtours.net/bandhavgarh-khajuraho/8-jungle-safaris/19-bandhavgarh-2", "date_download": "2018-05-24T15:56:12Z", "digest": "sha1:HDX6DZTCPSS4TK672K7FQXIIBJMJJYTR", "length": 8114, "nlines": 72, "source_domain": "nisargtours.net", "title": "Bandhavgarh jabalpur marathi Nisarg Tours - Home", "raw_content": "\nसहल शुल्क (प्रती व्यक्ती)\nजबलपूर - बांधवगड अभयारण्य - खजुराहो - जबलपूर\nदिनांक : १४ फेब्रुवारी २०१५ ते २१ फेब्रुवारी २०१५\n( ५ रात्री + ६ दिवस )\nबांधवगड राष्ट्रीय उद्यान हे मध्यप्रदेशमध्ये शहाडोल जिल्ह्यात आहे. रेवाच्या महाराजांचे खाजगी शिकारीचे जंगल म्हणून बांधवगड जंगल अस्तित्वात आले. राजेशाहीच्या काळात वाघांची शिकार करणाऱ्यांना मान मिळत असे. त्यामुळे राजघराण्यातील लोकांनी वाघांची शिकार करण्याचा सपाटाच लावला होता. त्यावेळी महाराज मार्तंडसिंग यांना वाघांच्या प्रचंड शिकारीमुळे झालेला वाघांचा व पर्यायाने पर्यावरणाचा, जंगलाचा झालेला ऱ्हास बघवला गेला नाही व त्यांनी हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. त्यामुळेच जंगलाला संरक्षण मिळाले. पाण्याचे लहान मोठे बांध घातले गेले. असे हे जंगल १९७५ साली व्याघ्रप्रकल्प म्हणून राखीव केले गेले. हे घनदाट जंगल एकूण ४४८ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असे हे घनदाट जंगल अस्तित्वात आले. त्यात एकूण ४४ वाघांची नोंद आहे. असे हे भारतातील सर्व जंगलांपेक्षा जास्त घनता असलेले बांधवगड जंगल म्हणून वन्यप्रेमींना परिचित आहे. त्याच प्रमाणे खजुराहो हे मध्यप्रदेश मधल्या छत्तरपूर जिल्ह्यात आहे. खजुराहो हे ९ व्या शतकामध्ये वसलेले पुरातन शहर आहे. ई. स. ९५० ते ११५० या दोनशे वर्षाच्या काळात हिंदू आणि जैन पद्धतीची असंख्य देउळे बांधण्यात आली होती. पूर्वीच्या काळी या ठिकाणी ८० मंदिरे होती त्यापैकी फक्त २५ देऊळे सुस्थितीत आहेत. या मंदिरातील अप्रतिम शिल्पांचे अवलोकन करणे हा अविस्मरणीय अनुभव आहे. अशा प्रकारे जंगल सफारी आणि वास्तुकला व शिल्पकला यांचा एकत्रित लाभ घेणे हा वेगळाच अनुभव ठरेल.\nसहल शुल्क (प्रती व्यक्ती)\n१२ वर्षावरील रु. , ५ ते १२ वर्षे रुपये\nसहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत आहे:\nजबलपूर - बांधवगड- खजुराहो - जबलपूर जायचा व यायचा प्रवास, प्रतिदिन दोन वेळेचे जेवण, दोन वेळ चहा, पाच रात्री सहा दिवस निवास खर्च, जीप मधून जंगल सफारी, गाईड खर्च, प्रवेश फी.\nसहल शुल्कात पुढील खर्च अंतर्भूत नाही:\nमुंबई ते जबलपूर जायचे व यायचे रेल्वे तिकीट भाडे, रेल्वेतील खान-पान, शीत पेय, मिनरल वॉटर, बांधवगड उद्यानात भरावी लागणारी कॅमेरा/ हँडीकॅम फी.\n१ ला दिवस : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते जबलपूर :\nदुपारी मुंबई येथून जबलपूरकडे प्रयाण, रात्र ट्रेन मध्येच.\n२ रा दिवस : बांधवगड अभयारण्य - जंगल सफारी :\nसकाळी जबलपूरला आगमन, बांधवगड अभयारण्याकडे प्रयाण व आगमन, दुपारी जंगल सफारी , रात्री मुक्काम. (B /L /D)\n३ रा दिवस : बांधवगड अभयारण्य जंगल सफारी :\nसकाळी व दुपारी बांधवगड अभयारण्यातील जंगल सफारी व रात्री मुक्काम. (B /L /D)\n४ था दिवस : बांधवगड- खजुराहो :\nसकाळी नाश्ता करून खजुराहोकडे प्रयाण व आगमन. रात्री मुक्काम खजुराहो. (B /L /D)\n५ वा दिवस : खजुराहो - पन्ना नॅशनल पार्क - खजुराहो :\nसकाळी पन्ना नॅशनल पार्क जंगल सफारी आणि खजुराहो स्थळ दर्शन, रात्री मुक्काम. (B /L /D)\n६ वा दिवस : खजुराहो - जबलपूर :\nखजुराहो येथून जबलपूरकडे प्रयाण व आगमन, जबलपूर येथे स्थळ दर्शन मुक्काम जबलपूर. (B /L /D)\n७ वा दिवस : जबलपूर - मुंबई :\nसकाळी जबलपूर स्थळ दर्शन करून मुंबईकडे प्रयाण. (B /L)\n८ वा दिवस : मुंबई :\nआनंदी व अविस्मरणीय आठवणींसह मुंबई येथे आगमन. सहल समाप्त.\nविशेष सूचना: ५० टक्के आगावू रक्कम भरून आपली जागा राखून ठेवुन निश्चिन्त राहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/hyundai-elite-i20/", "date_download": "2018-05-24T15:31:18Z", "digest": "sha1:WJBFOWWJ4XJFKZ4BGK6T7UNECPZFFILK", "length": 20789, "nlines": 329, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Hyundai Elite i20 News in Marathi | Hyundai Elite i20 Live Updates in Marathi | ह्युंदाई एलीट आई 20 बातम्या at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nह्युंदाई एलीट आई 20\nह्युंदाई एलीट आई 20 FOLLOW\nAuto Expo 2018: ह्युंडाईने आणली ELITE i20; किंमत मारुती बलेनोपेक्षा कमी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजगभरातील कार कंपन्यांचा 'कुंभमेळा', अर्थात दिल्लीतील ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये मारुती सुझुकीने आपल्या झळाळत्या 'फ्युचर एस कॉन्सेप्ट'चं दर्शन घडवल्यानंतर ह्युंडाईने i20 फेसलिफ्ट आणि आयॉनिक या दोन चकाचक आणि टकाटक गाड्यांची झलक दाखवली. ... Read More\nAuto Expo 2018Hyundai Elite i20HyundaiMaruti Suzukiऑटो एक्स्पो २०१८ह्युंदाई एलीट आई 20ह्युंदाईमारुती सुझुकी\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-113062700014_1.htm", "date_download": "2018-05-24T15:25:25Z", "digest": "sha1:GKGF6FOW73CSAX7EE7ITHWKM2ZZ4CXKM", "length": 6845, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जगाचा एक साधा सरळ नियम आहे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजगाचा एक साधा सरळ नियम आहे\nइथे माणसाला काही मिळू शकतं\nथोडा जोर लावला, तर\n‘काही-काही’ ही मिळू शकतं\nदैवाने साथ दिली, तर\n‘खूप-काही’ सुध्दा मिळू शकतं\nअन् कधीही नाही मिळत\n‘सर्वे-सर्वा’ होण्यासाठी वेडे नका होऊजे तुमच्याकडे आहे, त्याचा आनंद घ्या\nते पाहून दु:खी नका होऊ\nदेऊन तर जाणार नाही ना\nअकबर-बिरबल कथा : हा नोकर चोर आहे\nमराठी कविता : एक दिवस असंच..\nमराठी कविता : मॉडर्न बायको\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!!!-!!!-6689/", "date_download": "2018-05-24T15:19:11Z", "digest": "sha1:T7P472CELIUKQSM7AYGJFJRIH4ZAMFOB", "length": 4930, "nlines": 112, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-!!!मी कुठे तुला दिसतो का !!!", "raw_content": "\nमी कुठे तुला दिसतो का \nमी कुठे तुला दिसतो का \nमी राहिलो जरासा आता\nमी कुठे तुला दिसतो का \nमी कुठे तुला दिसतो का \nजा जरा चांदण्यात जा\nबघ त्या पांढऱ्याशुभ्र रंगात\nमी कुठे तुला दिसतो का \nजा जरा काजव्याच्या संगतीन जा\nबघ त्या लुकलुकत्या आठवणीत\nमी कुठे तुला दिसतो का \nजा जरा सुवाषिक बागेत जा\nबघ त्या दरवळेल्या गंधात\nमी कुठे तुला दिसतो का \nह्या सुंदर स्वप्नाच्या रात्रीत\nजा जरा कल्पनेच्या सागरात जा\nबघ त्या परीकथेच्या राजकुमारात\nमी कुठे तुला दिसतो का \nह्या निर्मळ चंदेरी रात्रीत\nजा जरा तुझ्या मनात जा\nमी कुठे तुला दिसतो का \nमी कुठे तुला दिसतो का \nमला कविता शिकयाचीय ...\nमी कुठे तुला दिसतो का \nह्या निर्मळ चंदेरी रात्रीत\nजा जरा तुझ्या मनात जा\nमी कुठे तुला दिसतो का \nमी कुठे तुला दिसतो का \n\"आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच्या कृत्याबाबत स्पष्टीकरण देऊ नका.\nकारण, ज्यांना तुम्ही आवडता त्यांना याची आवश्‍यकता नसते.\nअन्‌ ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरण ावर कधी विश्‍वास ठेवायला तयार होत नाहीत...\nतू आणि फक्त तूच……\nमी कुठे तुला दिसतो का \nमी कुठे तुला दिसतो का \nमी कुठे तुला दिसतो का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/09/blog-post_18.html", "date_download": "2018-05-24T15:40:16Z", "digest": "sha1:6WQIARUHWRAPJDNIEZYEEESL6T7NQ7VJ", "length": 31271, "nlines": 215, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: बुलेट ट्रेन (भाग २)", "raw_content": "\nबुलेट ट्रेन (भाग २)\nबुलेट ट्रेनवरच्या लेखमालेच्या पहिल्या भागात ताजमहाल आणि हूवर धरण याची तुलना करून बुलेट ट्रेन प्रकल्पापुढील आव्हाने मांडायचा प्रयत्न केला होता.\nमुख्य मुद्दा एकंच होता. ताजमहाल संपूर्ण सल्तनतीच्या गोळा करून ठेवलेल्या करातून बनला आणि जेव्हा त्यामुळे सल्तनतीचा खजिन्यात ठणठणाट झाला तेव्हा पुढील सम्राट औरंगझेबाला संपूर्ण सल्तनतीकडून नवीन जाचक कर वसूल करावे लागले. आग्र्याची भरभराट झाली नाही ते तर सोडाच पण संपूर्ण सल्तनतीतील प्रजा अजूनच दुबळी आणि असंतुष्ट झाली.\nयाउलट हूवर धरण प्रकल्प संपूर्ण अमेरिकन जनतेकडून इतिहासात केलेल्या किंवा भविष्यात वसूल केल्या जाऊ शकणाऱ्या करातून न बनवता सरकारने धरण प्रकल्पाला दिलेल्या कर्जातून बनवला गेला आणि त्या कर्जाची परतफेडदेखील संपूर्ण अमेरिकन जनतेकडून करून न घेता ज्या तीन राज्यांना प्रकल्पाचा फायदा होणार होता त्यांच्याकडून विजेच्या बिलातून वसूल करून घेतली होती. यामुळे हूवर धरण प्रकल्प ताजमहालासारखा आतबट्ट्याचा व्यवहार न ठरता पन्नास वर्षात स्वतःची किंमत भरून काढू शकला.\nयावर राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणेल की अमेरिका हा देश आधी बनला नसून अमेरिकेतील राज्ये (स्टेट्स) आधी बनली आणि नंतर त्यांनी एकत्र येऊन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नावाचा देश बनवला. अमेरिका जरी लोकशाही देश असला तरी तो भारतासारखा संसदीय लोकशाही देश नसून तो विविध राज्यांचे फेडरेशन असलेला अध्यक्षीय लोकशाहीने चालणारा देश आहे. तेथील राज्ये आपापले कायदे तयार करू शकतात. त्यामुळे ज्या राज्याला प्रकल्पाचा फायदा नाही त्याच्याकडून पैसे वसूल करणे देशाच्या सरकारला अशक्य झाले असते. परिणामी ज्या राज्याला फायदा त्याच राज्याकडून प्रकल्पाचे पैसे वसूल करणे अमेरिकन सरकारला क्रमप्राप्त होते आणि त्या तीन राज्यांना मानवणारे देखील होते.\nयाउलट भारतासारख्या संसदीय लोकशाहीने चालणाऱ्या, आधी देश म्हणून अस्तित्वात येऊन मग त्या विशाल भूमीची लहान लहान राज्यात पुनर्रचना करणाऱ्या देशात अमेरिकेची व्यवस्था राबवणे कसे काय शक्य होईल जर तसे करायचे म्हटले तर पूर्वेकडील राज्यांचा विकास करण्यासाठी पश्चिम आणि दक्षिणेतील विकसित राज्यांतून जमा केला जाणारा कर वापरता येणार नाही. याउलट ज्या राज्याला प्रकल्पाचा फायदा होणार असेल त्याच राज्यावर कर्ज चढेल. मूळची श्रीमंत राज्ये नवीन प्रकल्पांच्या कर्जाचा भार उचलण्यास सक्षम असल्याने तिथे नवनवीन प्रकल्प सुरु होतील आणि मूळची गरीब राज्ये कर्जाचा भार पेलण्यास सक्षम नसल्याने तिथे कुणी नवीन प्रकल्प सुरु करणार नाहीत. म्हणजे विकसित राज्यांचा अधिकाधिक विकास होत राहील आणि अविकसित राज्ये कायमची दरिद्री राहतील. म्हणून भारतासारख्या गरीब देशात जिथे उत्पन्नाची साधने, औद्योगिकीकरण सर्व राज्यात समप्रमाणात नाहीत तिथे एका राज्यातील प्रकल्पाचा खर्च संपूर्ण देशाने उचलणे हे धोरण ठीक आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन जर स्वतःचे कर्ज फेडू शकली नाही तर संपूर्ण देशातून जमा केल्या जाणाऱ्या करातून त्या कर्जाची परतफेड करणे अगदी चूक ठरणार नाही.\nवादासाठी एक विचार म्हणून जरी हा मुद्दा मान्य केला तरी थोडा विचार केला की हा मुद्दा स्वतंत्र भारताची ७० वर्षे पूर्ण झाल्यावर तितकासा कालसुसंगत नाही हे लगेच जाणवेल. भारताने कररचना अशी केली आहे की काही कर राज्य सरकारांना मिळतात आणि काही कर केंद्र सरकारला मिळतात. जे कर केंद्र सरकारला मिळतात त्यांचा किती हिस्सा कर भरणाऱ्या राज्य सरकारांना परत मिळावा आणि किती केंद्र सरकारकडे रहावा जो हिस्सा केंद्र सरकारकडे आहे त्यातील किती भाग कोणत्या राज्याचा विकास करण्यासाठी खर्च करायचा यासाठीची मानके कोणती जो हिस्सा केंद्र सरकारकडे आहे त्यातील किती भाग कोणत्या राज्याचा विकास करण्यासाठी खर्च करायचा यासाठीची मानके कोणती या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी फायनान्स कमिशन काम करते.\nसध्याच्या नियमानुसार कुठल्याही राज्याकडून जितका केंद्रीय कर गोळा केला जातो त्याच्या ४२% कर त्या राज्याला परत मिळतो. उरलेल्या ५८% इतर राज्यांपैकी कोणत्या राज्यावर किती खर्च करावे यासाठी १९७१ची लोकसंख्या, राज्याचे क्षेत्रफळ, जंगलव्याप्त प्रदेश आणि कर भरण्याची ताकद ही मानके वापरली जातात. साधारणपणे या मानकांच्या आधारे केंद्र सरकारकडे असलेल्या ५८% पैकी जास्तीत जास्त वाटप बिहार आणि उत्तर प्रदेशला होते.उदाहरण द्यायचे झाल्यास, उत्तर प्रदेशला केंद्रीय कराच्या (केंद्र सरकारकडे उरलेल्या ५८% भागापैकी) १९.६७%, बिहारला १०.९१७% भाग मिळतो. तर मणिपूरला ०.४५१% मेघालयला ०.४०८% अरुणाचल प्रदेशला ०.३२८% नागालँडला ०.३१४% तर सिक्कीमला केवळ ०.२३९% भाग मिळतो. म्हणजे सध्याच्या स्थितीतसुद्धा पूर्वेच्या अविकसित राज्यांना पश्चिमेच्या विकसित राज्यांमुळे केंद्राकडून मिळणाऱ्या केंद्रीय करांचे प्रमाण अतिशय कमी आहे. (कारण त्यांचे क्षेत्रफळ आणि त्यांची १९७१ची लोकसंख्या इतर राज्यांपेक्षा फारच कमी आहे).\nज्याची पायाभरणी करताना पंडित नेहरूंनी अशा प्रकल्पांना आधुनिक भारताची मंदिरे म्हटलं त्या भाक्रा नांगल धरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारने उचलला होता. पण त्यानंतर बहुसंख्य धरण प्रकल्प हे भारतीय जनतेकडून बॉण्ड्स किंवा कर्ज काढून उभारले गेले. म्हणजे आपल्याच जनतेकडून कर्ज काढून प्रकल्प उभा करण्याची कल्पना आपल्या देशालाही नवी नाही. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात एकमेव फरक आहे की इथे कर्ज भारतीय जनतेला बॉण्ड्स विकून उभे न करता जपानकडून घेतले गेले आहे.\nत्याची परतफेड जपानी येन या चलनात करायची असल्याने खऱ्या अर्थाने ते कर्ज महाग आहे की स्वस्त या वादात न पडता मी कर्ज परतफेडीच्या मुद्द्याकडे वळतो.\n हा मुद्दा नाही. कर्जाच्या व्याजाचा दर काय आहे हा देखील मुद्दा नाही. मुद्दा आहे तो कर्जाची परतफेड करण्यासाठी उत्पन्न कसे वाढवणार त्याचा.\nधरण प्रकल्प जलविद्युत प्रकल्पाशी जोडले गेल्याने तीन प्रकारचे लाभार्थी तयार करतात.\nपहिले लाभार्थी म्हणजे धरण बांधकाम, विद्युत निर्मिती, वितरण या कामात सामावले गेलेले कामगार. कारण त्यांना रोजगार मिळतो. दुसरे लाभार्थी म्हणजे धरण बांधकाम आणि विद्युत निर्मिती साठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे कामगार. कारण त्यांचे उत्पन्न वाढते. परंतू हे दोन्ही लाभार्थी म्हणजे धरण प्रकल्पासाठी खर्च असतात.\nतिसरे लाभार्थी म्हणजे प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचे आणि पाण्याचे ग्राहक. हे लाभार्थी प्रकल्पासाठी सगळ्यात महत्वाचे असतात. कारण हे प्रकल्पाच्या खर्चाच्या बाजूला न येता प्रकल्पाच्या उत्पन्नाच्या बाजूला येतात. त्यामुळे सरकारचा प्रयत्न असला पाहिजे की कुठल्याही प्रकल्पाच्या लाभार्थींमध्ये तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी सगळ्यात जास्त असले पाहिजेत. आणि जर प्रकल्प सुरु करताना ते कमी असतील तर त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लिहिताना जरी मी यांना तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी म्हणत असलो तरी ते केवळ लेखनाच्या सोयीसाठी. हे तिसऱ्या दर्जाचे लाभार्थी नसून, दर्जाचाच विचार करायचा म्हटला तर तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी कुठल्याही प्रकल्पासाठी पहिल्या दर्जाचे लाभार्थी ठरतात. कारण तेच प्रकल्पाला स्वावलंबी करत असतात.\nसंपूर्ण अमेरिकेत बेकायदेशीर असलेला जुगार आणि वेश्याव्यवसाय फक्त नेवाडात कायदेशीर करणे, नेवाडात वैयक्तिक उत्पन्नावर कर नसणे, इतकेच काय पण नेवाडामध्ये संपूर्ण अमेरिकेपेक्षा घटस्फोट मिळण्यासाठी अतिशय सौम्य अटी असलेले कायदे असणे, कॅलिफोर्नियामध्ये हॉलिवूड, डिस्नेलँड, आय टी क्षेत्र उभारण्यास प्रोत्साहन देणे. जगभरातील स्टार्टअप्सना आपला व्यवसाय सिलिकॉन व्हॅलीत सुरु करावासा वाटेल अशी धोरणे आखणे; हे सारे हूवर धरण प्रकल्पाच्या लाभार्थ्यांमध्ये तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी वाढवण्यासाठी केलेले धोरणात्मक उपाय आहेत.\nभारतात जितके धरण प्रकल्प उभारले गेले आहेत (मग ते करातून असोत किंवा कर्जातून) त्यापैकी कुठल्या धरण प्रकल्पाच्या लाभार्थ्यांमध्ये तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी वाढावेत म्हणून भारत सरकारने प्रयत्न केलेत, असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर नकारार्थी येते. म्हणजे भारतात प्रकल्प जर करातून उभा केला असेल तर देशाची तिजोरी खाली होणे अटळ असते. आणि कर्जातून उभा केला असेल तरीही तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी न वाढवल्यामुळे, प्रकल्प दिवाळखोरीत जातो, मग सरकार त्याला पुन्हा वित्तपुरवठा करते, म्हणजे परतफेड शेवटी करातूनच केली जाते त्यामुळे देशाची तिजोरी खाली होणे काही टळत नाही. यालाच फायनान्सच्या भाषेत आर्थिक बेशिस्त (Fiscal Indiscipline) म्हणतात. केवळ मंत्र्यांचे पंचतारांकित दौरे रद्द केले आणि सरकारी नोकर वेळच्या वेळी ऑफिसात आले म्हणजे आर्थिक शिस्त लागत नाही. (म्हणजे मंत्र्यांनी पंचतारांकित दौऱ्यांवर पैसे उधळण्याला आणि सरकारी नोकरांनी ऑफिसात उशीरा येण्याला मी प्रोत्साहन देतो आहे असा त्याचा अर्थ नाही. त्या बाबतीत कडक शिस्त चांगलीच आहे. पण ती आर्थिक शिस्त आणण्यासाठी पुरेशी नाही.)\nआता कुणी म्हणेल की धरण प्रकल्प आणि रेल्वे वाहतूक प्रकल्प दोघांची तुलना योग्य नाही. धरण प्रकल्पाचे तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी लगेच समोर दिसू शकतात. किंवा नवनवीन लाभार्थी धरण प्रकल्पाच्या आसपास वसवले जाऊ शकतात. त्यांच्यामुळे वस्तू आणि सेवांचे उत्पादन किती वाढले ते मोजणे सहज शक्य असते. याउलट रस्ते, रेल्वे यामुळे वाहतुकीचा वेग वाढतो. हे प्रकल्प मोठ्या परिसरात कार्यान्वित होत असल्यामुळे विविध सवलती देऊन धरण प्रकल्पाच्या परिसरात जसे नवनवीन लाभार्थ्यांना वसवणे शक्य असते तसे रस्ते आणि रेल्वे प्रकल्पाच्या परिसरात करणे अशक्य असते. त्यामुळे ही तुलना अस्थानी आहे.\nहा मुद्दा मी नाकारत नाही. धरण प्रकल्पाचे उदाहरण मी केवळ प्रकल्प उभारणीत आर्थिक शिस्त कशी असावी याचे विवेचन करण्यासाठी घेतला होता. रस्ते किंवा रेल्वे प्रकल्पाच्या योग्यायोग्यतेचा अभ्यास करण्यासाठी त्यांची तुलना आपण इतर रस्ते किंवा रेल्वे प्रकल्पाशी करायला हवी.\nतर मग ही बुलेट ट्रेन आपण ज्या जपानकडून घेत आहोत त्या जपानमध्ये चालणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाशीच तुलना करून पाहूया.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nबुलेट ट्रेन (भाग ६)\nबुलेट ट्रेन (भाग ५)\nबुलेट ट्रेन (भाग ४)\nबुलेट ट्रेन (भाग ३)\nबुलेट ट्रेन (भाग २)\nबुलेट ट्रेन (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2018/03/blog-post_77.html", "date_download": "2018-05-24T15:37:46Z", "digest": "sha1:GK4N5TFFKID2ZSHLVRIS7XBEIRYJEL6X", "length": 23332, "nlines": 239, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: गाणी आणि वर्तमान (भाग १)", "raw_content": "\nगाणी आणि वर्तमान (भाग १)\nभाग १ | भाग २ भाग ३ \nईशान्येकडील राज्यांतील निवडणुकांचा निकाल लागला. समाजमाध्यमांवर विविध पक्षांच्या समर्थकांच्या मतांच्या फैरी झडू लागल्या. आवडत्या पक्षाप्रमाणे किंवा पटलेल्या विचारधारेप्रमाणे कुणाला हा निकाल फॅसिस्ट हुकूमशाहीच्या आगमनाची नांदी वाटला तर कुणाला राष्ट्रवादाच्या आगमनाची नांदी वाटला. कुणाला ही लोकशाहीची मृत्युघंटा वाटली तर कुणाला छद्म धर्मनिरपेक्षतेची मृत्युघंटा वाटली. माझ्या मित्रांत विविध पक्षांचे समर्थक आणि विविध विचारधारांशी बांधिलकी असणारे सर्वजण असल्याने प्रत्येकाच्या पोस्ट्स वाचून माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. आणि मग या विचारांना अनुसरून कुठलं गाणं त्या मित्रांच्या मनोवस्थेसाठी योग्य ठरेल त्याच्या जोड्या माझ्या मनात लागू लागल्या.\nभाजप समर्थक मित्रांच्या पोस्टमधील ऊर्जा आणि विजयोन्माद पाहिला. या निवडणुकीत श्री सुनील देवधरांनी काय काम केलं याबद्दल कौतुकमिश्रित वर्णनं वाचली. संघ कार्यकर्ते कशाप्रकारे ईशान्येकडील राज्यांत निरलसपणे कार्य करत आहेत याबद्दलची आदरयुक्त वर्णनं वाचली. आणि मला 'वंदे मातरम' हे गीत आठवलं. रोज शाळा सुटताना म्हणतात त्या संथ लयीतील नाही तर बंकिमचंद्र चॅटर्जींच्या आनंदमठ या कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटात हेमंतकुमारांनी गायलेलं द्रुतलयीतलं वीरश्रीपूर्ण वंदे मातरम. बंकिमचंद्र बंगालमधील होते. आणि ईशान्य भारताच्या सध्याच्या निवडणूक क्षेत्राच्या आसपास त्यांची कादंबरी घडते. म्हणून वाटलं की हे गाणं चपखल बसतंय.\nपण थोडा विचार केला आणि जाणवलं की ते वीरश्रीपूर्ण गीत या मित्रांसाठी लागू पडत नाही. कारण वंदे मातरम मध्ये मातेला वंदन आहे. भारत माता आहे. तिच्या भूमीचे वर्णन आहे. तिच्या रिपुदमन करण्याच्या शक्तीचे वर्णन आहे. तिच्या दुर्गारूपाचा गौरव आहे. तिच्यासाठी काय करू त्याचे वर्णन नसून ती कशी आहे त्याचे वर्णन आहे. त्यामुळे ते वीरश्रीपूर्ण असले तरी मातेचे गौरवगीत आहे. आपल्याला काय करायचे आहे त्याचे योजनागीत नाही.\nमग दुसरंच गीत आठवलं. हिंदीतील प्रसिद्ध छायावादी कवी किंबहुना ज्यांना छायावादाचाया चार खांबांपैकी एक खांब मानलं जातं, ज्यांनी 'कामायनी' या महाकाव्याची रचना केली त्या जशंकर प्रसाद यांनी ही कविता लिहिली आहे. त्यांनी स्कंदगुप्त. चंद्रगुप्त अशी ऐतिहासिक नायकांबद्दलची नाटके लिहिली. कदाचित त्यांच्या 'चंद्रगुप्त' या नाटकातील रचना असू शकेल. जुन्या चाणक्य सिरीयल मधे ही रचना चंद्रगुप्त म्हणतो आणि मग त्याचे मित्र साथ देतात असं चित्रिकरण केलं आहे.\nया रचनेत राष्ट्र हा शब्द महत्वाचा आहे. भौगोलिक संदर्भ असलेला देश हा शब्द नाही, तर सांस्कृतिक संदर्भ असलेला राष्ट्र हा शब्द वापरलेला आहे. स्त्रीलिंगी जन्मभूमी किंवा मातृभूमी नाही. तर पुल्लिंगी राष्ट्र शब्द वापरलेला आहे. सुरवातीला पुल्लिंगी राष्ट्र शब्द वापरणाऱ्या या गीताच्या शेवटी मात्र स्त्रीलिंगी माँ शब्द येतो. पण ही माँ वंदे मातरम सारखी सुजलाम सुफलाम नाही, बहुबल धारिणीं रिपुदलवारिणीं नाही.\nया गाण्यात ती सर्वशक्तिमान दुर्गा नसून तिच्या पुत्रांनी तिला शत्रूंच्या रुधिराने अभिषेक केलेला होता आणि शत्रूंच्या मुंडक्याची माळ घालून तिचा शृंगार केलेला होता. पुत्रांनी दिलेल्या सांस्कृतिक सिंहासनावर बसून ती जगावर राज्य करत होती. कालचक्राच्या गतीने हे सिंहासन मोडकळीस आलेले आहे आणि तिच्या पुत्रांवर जबाबदारी आहे की आपले तन मन धन अर्पून तिला तिचा नष्ट झालेला गौरव पुन्हा प्राप्त करून द्यायचा आहे. म्हणजे ती वंदे मातरम मधील सर्वशक्तिमान माँ नसून; तन मन धन अर्पण करण्यास तयार असलेल्या सर्वशक्तिमान पुत्रांची ती माँ आहे.\nजुन्या चाणक्य सिरियलमध्ये या गीताचं चित्रीकरण ज्या प्रकारे केलेलं होतं त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील माझ्या मित्रांना हे गाणे आपलेसे वाटणे स्वाभाविक आहे. आणि संघविरोधकांना संघाची वैशिष्ट्ये धारण करणारे वाटणेही स्वाभाविक आहे. संघाचे विरोधक संघाला जी दूषणे देतात ती सर्व या गीतात ठळकपणे दिसून येतात. शेंडीवाल्यांचा गट. जानवेधाऱ्यांचा गट. स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्यांचा गट. गुरुआज्ञा शिरसावंद्य मानणाऱ्यांचा गट. भूमी पेक्षा अमूर्त राष्ट्रसंकल्पनेला महत्व देणाऱ्यांचा गट, वगैरे गोष्टी या चित्रीकरणात दिसून येतात.\nगाणे सुरु होते तेव्हा रात्रीची वेळ आहे. आश्रमात मशालींचा उजेड आहे. सर्व विद्यार्थी आणि गुरुजन आपापल्या कक्षात विश्राम करत आहेत. एकटा चंद्रगुप्त सचिंत मुद्रेत एका खांबाला टेकून शून्यात नजर लावून बसलेला आहे. आणि तो सहज संथ सुरात स्वगत असल्याप्रमाणे म्हणतो\nअन्तर से मुख से कृती से\nनिश्र्चल हो निर्मल मति से\nश्रद्धा से मस्तक नत से\nहम करें राष्ट्र अभिवादन....\nआणि आश्रमाला जाग येते. एकामागून एक विद्यार्थी आपापल्या कक्षातून बाहेर येऊ लागतात. आतापर्यंत शांत आणि संथ असलेलं स्वगत आता वीररसपूर्ण गीतात बदलतं. सस्मित आचार्यही आपल्या कक्षातून बाहेर येतात. विद्यार्थी कवायत करत असल्याप्रमाणे शिस्तबद्ध रीतीने राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या भावना एकसुरात मांडतात. हे गाणं बघताना भावनाप्रधान प्रेक्षकांना आपोआप स्फुरण चढतं. आपण काहीतरी करावं ही ऊर्मी दाटून येते.\nहम करें राष्ट्र आराधन\nतन से मन से धन से\nतन मन धन जीवनसे\nहम करें राष्ट्र आराधन \nअन्तर से मुख से कृती से\nनिश्र्चल हो निर्मल मति से\nश्रद्धा से मस्तक नत से\nहम करें राष्ट्र अभिवादन \nअपने हंसते शैशव से\nअपने खिलते यौवन से\nप्रौढता पूर्ण जीवन से\nहम करें राष्ट्र का अर्चन \nअपने अतीत को पढकर\nहम करें राष्ट्र का चिंतन \nहै याद हमें युग युग की जलती अनेक घटनायें\nजो मां के सेवा पथ पर आई बनकर विपदायें\nहमने अभिषेक किया था जननी का अरिशोणित से\nहमने शृंगार किया था माता का अरिमुंडो से\nहमने ही उसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन\nमां जिस पर बैठी सुख से करती थी जग का शासन\nअब काल चक्र की गति से वह टूट गया सिंहासन\nअपना तन मन धन देकर हम करें पुन: संस्थापन \nकम्युनिस्ट पार्टीला त्रिपुरात धूळ चारण्यात आलेल्या यशामुळे अनेक तरुण भाजप समर्थक ज्या प्रकारे व्यक्त होत होते ते पाहून मला वाटले की त्यांच्या डोक्यात वंदे मातरम मधील सर्वशक्तिमान माँ नसून हम करे राष्ट्र आराधन मधील माँ आहे.\nLabels: पद्य, मुक्तचिंतन, समाजविचार\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nगाणी आणि वर्तमान (भाग ३.५)\nगाणी आणि वर्तमान (भाग ३)\nगाणी आणि वर्तमान (भाग २)\nगाणी आणि वर्तमान (भाग १)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग ३)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग २)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRAF/MRAF102.HTM", "date_download": "2018-05-24T15:40:26Z", "digest": "sha1:GBFOXNWRI3BSNXKMMRFKZYUNAHKWODYI", "length": 7745, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - आफ्रिकान्स नवशिक्यांसाठी | क्रियाविशेषण अव्यय = Bywoorde |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > आफ्रिकान्स > अनुक्रमणिका\nयापूर्वी – अजूनपर्यंत नाही\nआपण यापूर्वी बर्लिनला गेला / गेल्या आहात का\nकोणी – कोणी नाही\nआपण इथे कोणाला ओळखता का\nनाही, मी इथे कोणालाही ओळखत नाही.\nआणखी थोडा वेळ – जास्त वेळ नाही\nआपण इथे आणखी थोडा वेळ थांबणार का\nनाही, मी इथे जास्त वेळ थांबणार नाही.\nआणखी काही – आणखी काही नाही\nआपण आणखी काही पिणार का\nनाही, मला आणखी काही प्यायचे नाही.\nअगोदरच काही – अजूनपर्यंत काही नाही\nआपण अगोदरच काही खाल्ले आहे का\nनाही, मी अजूनपर्यंत काही खाल्ले नाही.\nआणखी कोणाला – आणखी कोणाला नाही\nआणखी कोणाला कॉफी पाहिजे का\nनाही, आणखी कोणाला (कॉफी नको आहे).\nजगभरातील इतर भाषेप्रमाणे अरबी भाषा एक अतिशय महत्त्वाची भाषा आहे. 300 दशलक्षपेक्षा जास्त लोक अरबी भाषा बोलतात. ते 20 पेक्षा अधिक वेगवेगळ्या देशामध्ये राहतात. आफ्रो - एशियाटिक भाषेमध्ये अरबीचा समावेश होतो. हजारो वर्षापूर्वी अरबी भाषा अस्तिवात आली. अरबी द्वीपकल्पात प्रथम अरबी बोलली गेली. तिथपासून आजपर्यंत ती सर्वत्र पसरली गेली. प्रमाणभूत भाषेपेक्षा अरबी बोलीत (बोलण्यात) खूप मोठा फरक आढळतो. अरबीत सुद्धा खूप सार्‍या पोटभाषा आहेत. असेही म्हणले जाऊ शकते की प्रत्येक भागात अरबी वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. ठराविक पोटभाषा बोलणारे लोक खूप वेळा एकमेकांना नीट ओळखूही शकत नाहीत. पर्यायाने अरबी देशातील चित्रपट बहुधा भाषांतरीत करतात. याच एकमेव मार्गाने संपूर्ण पोटबोली(भाषा) भागात ते एकमेकांना समजू/ओळखू शकतात. अभिजात दर्जेची अरबी क्वचितच आजही बोलली जाते. ती फक्त लिखित स्वरुपात आढळते. वर्तमान पत्रे आणि पुस्तकांमध्येच अभिजात दर्जेची अरबी वापरली जाते. कदाचित आज एकही तंत्रज्ञानविषयक अरबी भाषा नाही. म्हणून बहुधा तांत्रिक पदे दुसर्‍या भाषेमधून आली आहेत. म्हणून इंग्रजी आणि फ्रेंच या भाषा या क्षेत्रात(तांत्रिक क्षेत्रात) इतर भाषापेक्षा खूप प्रबळ मानल्या जातात. अलीकडील काळात अरबी भाषेतील आवड बरीच वाढली आहे. जास्तीत जास्त लोकांना अरबी शिकण्याची इच्छा आहे. जवळजवळ प्रत्येक विद्यापीठात आणि पुष्कळ शाळामध्ये अरबी अभ्यासक्रम शिकविले जातात. अरबी लिखाण विशेष आकर्षक असते हे खूप लोकांना माहिती झाले आहे. अरबी उजव्या बाजूकडून डाव्या बाजूस लिहितात. अरबी उच्चार आणि व्याकरणही इतके सहज सोपे नसते. असे खूप स्वर आणि नियम आहेत जे इतर भाषांसाठी अज्ञात आहेत. जेव्हा व्यक्ती अरबी शिकत असतो तेव्हा त्यास एका विशिष्ट क्रमाचे अनुसरण करावे लागते. प्रथम उच्चार, मग व्याकरण आणि नंतर लिखाण.\nContact book2 मराठी - आफ्रिकान्स नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t10576/", "date_download": "2018-05-24T15:43:55Z", "digest": "sha1:5RCLRRXB6RLHEOWDCHRSTC3JEF477WE3", "length": 3659, "nlines": 118, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-कळत नाही कधी ........", "raw_content": "\nकळत नाही कधी ........\nकळत नाही कधी ........\nकळत नाही कधी ........\nमन कसं गुंतत जातं\nकसं गुरफटत जातं ....\nमन घेऊन फिरतं ....\nहृदय धकधक करतं ....\nस्वतःलाच विसरत असतं .\nसंजय एम निकुंभ , वसई\nदि . १९.०१.२०१३ वेळ : ८.१५ रा .\nकळत नाही कधी ........\nमंदार @@ मैत्रीच्या सहवासात\nRe: कळत नाही कधी ........\nRe: कळत नाही कधी ........\nRe: कळत नाही कधी ........\nRe: कळत नाही कधी ........\nRe: कळत नाही कधी ........\nकळत नाही कधी ........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/2-ringroad-pune-37258", "date_download": "2018-05-24T15:52:01Z", "digest": "sha1:BNTPOPHVMA4IDQZPLBO73KSGRMUOYUOJ", "length": 12287, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "2 ringroad in pune पुणे जिल्ह्यात दोन रिंगरोड होणार | eSakal", "raw_content": "\nपुणे जिल्ह्यात दोन रिंगरोड होणार\nमंगळवार, 28 मार्च 2017\nपुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) की महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) रिंगरोड होणार याबाबत असलेला संभ्रम मुख्यमंत्री देव्रेंद फडणवीस यांनी सोमवारी दूर केला. हे दोन्ही रिंगरोड मार्गी लावण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आवश्‍यक असेल, त्या ठिकाणी एमएसआरडीसीच्या मार्गात बदल करेल, असेही ते म्हणाले. त्यामुळे जिल्ह्यात दोन रिंगरोड होणार हे स्पष्ट झाले आहे.\nपुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्रादेशिक आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय \"पीएमआरडीए'ने घेतला आहे. तर \"एमएसआरडीसी'कडून नव्याने रिंगरोडची आखणी करण्यात आली आहे. \"एमएसआरडीसी'च्या रिंगरोडला सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंजुरी देण्यात आली आहे. तर \"पीएमआरडीए'च्या रिंगरोडला नगर विकास खात्याकडून परवानगी देण्यात आली आहे. हे दोन्ही रिंगरोड जिल्ह्यातील काही गावांतून काही ठराविक अंतरावरून जात आहेत. त्यासाठी एकाच गावात दोन्ही रिंगरोडसाठी भूसंपादन करावे लागणार आहे. त्यातून अडचण निर्माण झाली होती. यापैकी कोणता रिंगरोड अंतिम होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.\nमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज \"पीएमआरडीए'ची बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांनी या संदर्भात विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, \"\"दोन्ही रिंगरोड काही गावांमध्ये एकमेकांना \"ओव्हर लॅप' होतात. असा 26 किलोमीटरचा भाग आहे. त्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी \"एमएसआरडीसी', \"सार्वजनिक बांधकाम खाते', \"पीएमआरडीए'चे अधिकारी यांची एकत्रित समिती नेमली आहे. ही समिती दोन्ही रस्ते एकमेकांना \"ओव्हर लॅपिंग' होणार नाही याची काळजी घेणार आहे. \"ओव्हर लॅपिंग' होणाऱ्या ठिकाणी \"एमएसआरडीसी'च्या मार्गात काय बदल करता येतील, याबाबतच्या सूचनादेखील ही समिती देईल.''\nराज्य रस्ते विकास महामंडळ\nशेजारच्या वीजचोरीने घेतला 14 वर्षीय मुलाचा जीव\nआष्टी (जि. बीड) - शेतातील पिकांना पाणी देणा-या बोअरवेलसाठी शेजारी शेतकर्याने विद्युत वाहिनीवर आकडा टाकून आणलेल्या उघड्या वायरवर पाय पडून तरुणाचा...\n...अन सावली गायब झालीना राव\nअकोला - २४ मे हा गुरुवारचा दिवस तसा एरवीसारखाच सुरू झाला पण या गुरुवारची दुपार एरवीपेक्षा वेगळी होती. घड्याळाचा काटा जसजसा १२च्या पुढे सरकू...\nपाच वाहनांचा विचित्र अपघात ; एक जागीच ठार\nतळेगाव दिघे : संगमनेरमार्गे जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार...\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nपुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची दौंड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास भेट\nदौंड (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दौंड शहरातील प्राथमिक आरोग्य पथक आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/''-11940/", "date_download": "2018-05-24T15:36:15Z", "digest": "sha1:ZZQI4H6TGKPACYSQIKXRXQ5KA2CSVWRJ", "length": 4872, "nlines": 126, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika- \"भारतनिर्माण\"", "raw_content": "\nकवि - विजय सुर्यवंशी.\nसई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....\nअनं जागतिक बाजारी कल्लोळ झाला....\nपुन्हा डॉलर गेला वरती....\nअनं रुपया भारताचा पुन्हा घसरला....\nत्याच समस्या उरल्या सदो न सदी....\nमहान या भारताची प्रगती होणार कधी.... \nआदर्श असो की राजा....\nआता कोळसाही मागे नाही....\nपुन्हा जिडीपी वर पाही....\nकरुन घोटाळे विसरले कर्तव्य....\nनाही त्यांना देशाची जाण....\nमुलभुत समस्या ना सोडवल्या ज्यांनी....\nतेच म्हणती 'आम्ही केले भारत निर्माण'....\nया निर्माणाला काय अर्थ आहे....\nआता सारं काही व्यर्थ आहे....\nकवि - विजय सुर्यवंशी.\nकवि - विजय सुर्यवंशी.\nसई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....\nबरोबर आहे प्रशांत , प्रत्येकाला आपल्या नैतिक जबाबदाय्रा कळाल्या की सर्व काही सुकर होईल.....\nप्रेमा साठी जगणे माझे \nमुलभुत समस्या ना सोडवल्या ज्यांनी....\nतेच म्हणती 'आम्ही केले भारत निर्माण'....\nकवि - विजय सुर्यवंशी.\nसई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/naseem-khan/videos/", "date_download": "2018-05-24T15:16:41Z", "digest": "sha1:IG2HKWZFX22XATLXKCZLJBSCZ7T3XZEA", "length": 19541, "nlines": 325, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free Naseem Khan Videos| Latest Naseem Khan Videos Online | Popular & Viral Video Clips of नसीम खान | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nपुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनीचा प्रतिष्ठेच्या फाेर्ब्सच्या यादीत समावेश\nनालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई\nया कारणासाठी काढावा लागला पुणे मेट्रोचा खांब\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nमहाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/cricket/it-will-not-be-easy-sri-lanka-play-against-indian-spinners-ayaz-memon/", "date_download": "2018-05-24T15:14:01Z", "digest": "sha1:3R4ZV46X6R6AQIKHFNEA43EG7AZRQIT4", "length": 36627, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "It Will Not Be Easy For Sri Lanka To Play Against Indian Spinners - Ayaz Memon | पाचव्या दिवशी भारतीय स्पिनर्सविरोधात खेळणं श्रीलेकंला सोपं जाणार नाही - अयाझ मेमन | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nपाचव्या दिवशी भारतीय स्पिनर्सविरोधात खेळणं श्रीलेकंला सोपं जाणार नाही - अयाझ मेमन\nअयाझ मेमनक्रिकेटभारतीय क्रिकेट संघ\nदमदार फलंदाजीसह अंबाती रायुडूने दिली निवड समितीच्या दारावर थाप\nनियंत्रित गोलंदाजी हे मयांक मार्कंडेयच्या यशाचे रहस्य\nगौतम गंभीरने कर्णधारपद सोडण्यामागे 'कुछ तो गडबड है'\nआयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जची चांगली कामगिरी- अयाझ मेमन\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nIPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल\nविराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली\nदुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाची दमदार कामगिरी - अयाज मेमन\nऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव स्मिथ नेमका कसा आहे\nज्याला सारं जग दोष देतंय, तो माणूस एखाद्या सच्च्या लीडरसारखा उभा राहतो, हे धैर्य कुठून येतं\nकोहली माहिती आहे; आणि हरमनप्रीत कौर माहिती नाही\nक्रिकेटवर प्रेम असेल तर हरमनप्रीतच्या कर्तबगारीलाही सलाम ठोकावाच लागेल.\nसंघात जागा न मिळवणारा पेन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार- अयाझ मेमन\nएका वर्षापूर्वी टीम पेनला संघात स्थान मिळत नव्हते आणि त्याला आता कर्णधार बनवले आहे. या साऱ्या प्रकारानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का हसला आहे.\nआयसीसीचे नियम संभ्रमात टाकणारे- अयाझ मेमन\nआयसीसी कागिसो रबाडाला दोन सामन्यांसाठी निलंबित करते, पण त्यापेक्षा गंभीर कृत्य करणाऱ्या स्मिथला एका सामन्यासाठी, आयसीसीचे हे नियम संभ्रमात टाकणारे आहेत.\nयापुढे स्मिथला कर्णधारपद देऊ नये- अयाझ मेमन\nस्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांचाही यामध्ये सहभाग असेल.\nअहंकारामुळे स्मिथनं हे पाऊल उचललं- अयाझ मेमन\nस्टीव्हन स्मिथला हे सर्व माहिती होतं. हे त्यानं का केलं सामना वाचवण्यासाठी केलं का सामना वाचवण्यासाठी केलं का यावर आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया काय निर्णय घेते, ते पाहावे लागेल.\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनाशिक - नाशिकमधील आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये 19 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 500 नव सैनिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. आज नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये या सैनिकांचे दीक्षांत संचालन पार पडले. यावेळी पदवीदान सोहळाही पार पडला. लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी जवानांना शपथ दिली. (व्हिडिओ - प्रशांत खरोटे)\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nव्हिडीओ स्टोरी- सचिन मोहिते, नांदेड.\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसोलापूर - दरवाढी च्या विरोधात सोलापुरात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदेयांच्या नेत्तृवाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nनाशिक - गोदामाई विषयी कृतज्ञता व्यक्त करत हजारो भाविकांनी मंगळवारी दि.२२ चांगल्या पर्जन्यसाठी साकडे घातले. निमित्त होते रामकुंडावर आयोजित गंगा दशहरा उत्सवाचे. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी, गंगा दशहरा उत्सवानिमित्ताने रामकुंडावर गंगापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरु माउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत हजारो सेवेकरी पर्जन्य सुक्ताचे पाठ करून गोदावरीचे पूजन करून पर्जन्यराजास साकडे घातले.\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nमुंबई - आझाद मैदानात मंगळवारी हजारो धनगर समाजातील बांधवांनी एकवटून आंदोलन केले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यावेळी आंदोलकांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल गजी नृत्य सादर करत आरक्षणाची मागणी केली. ( व्हि़डीओ - चेतन ननावरे)\nनाशिक : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले. (व्हीडिओ- राजू ठाकरे )\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nखेळताना पडलेला बॉल आणण्यासाठी जेसीबी मशीनवर चढलेल्या मुलाला घाबरवून त्याची मजा बघत बसण्याचा अमानुष प्रकार पुण्यात घडला आहे.\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nमुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरण. याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाणी मिळावे म्हणून जीवघेणी पायपीट करावी लागते.\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nपुणे - पुणे शहराजवळीत पिरंगूट घाटातील म्हसोबा देवाच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यानुसार पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. रविवारी (20 मे) ओजी रात्री 2.45 ते 3.25 च्या सुमारास या मंदिरात चोरी झाली. यात देवाचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे.या घटनेबद्दल गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्याची मागणी करण्यात येत होती. तपास करताना ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. या फुटेजमध्ये सुरुवातीला खिडकीच्या मार्गाने एक चोर मंदिरात प्रवेश करताना दिसतो. त्याला बाहेरून दुसरा चोर मदत करताना दिसतो. मात्र काही काळाने ती व्यक्तीही मंदिरात प्रवेश करून दानपेटीची चाचपणी करताना दिसते. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\n- अझहर शेखनाशिक - शहरामधील गोदाकाठालगत वाढलेल्या निलगीरीच्या वृक्षराजीवर लांब अंतरापर्यंत भरारी घेणारा नैसर्गिक जैवविविधतेमधील एकमेव सस्तन प्राणी वटवाघळांची वस्ती चांगलीच वाढत आहे. मात्र त्यांच्या हा अधिवास पुढे किती दिवस अस्तित्वात असेल याबाबत शंकाच आहे; कारण या वृक्षराजीचे बुंधे जमिनीपासून जाळण्याचा प्रयत्नही काही दिवसांपुर्वी करण्यात आला. याकडे अद्याप महापालिका प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. हा गोदापार्कचा परिसर निसर्गप्रेमींना नेहमीच खुणावत आला आहे. दररोज संध्यााकळी या ठिकाणी फोटोसेशन करण्यासाठी तरुणाईची गर्दी होते. सुर्यास्तावेळी गोदापात्रात पडणारे सुर्यकिरणे आणि चमचम करणारे नदीपात्राचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकार या भागात येतात. तसेच हिरव्या वृक्षराजीच्या परिसरात दिवसभर छायाचित्रकार, पक्षी निरिक्षकांची वर्दळ सुरूच असते. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपला जावा आणि जैवविविधतेचे संवर्धन व्हावे, अशीच माफक अपेक्षा निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.\nउन्हाच्या दाहकतेमुळे नाशिकच्या सिद्धीविनायकाला चंदनाचा लेप\nनाशिक - नाशिकमधील रविवार कारंजा येथील श्री सिद्धिविनायक मंदिरमध्ये गणरायाला वाढत्या उष्णतेमुळे चक्क चंदनचा लेप करण्यात आला आहे. सकाळपासूनच सकाळपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती गणरायाच्या मूर्तीभोवती मोगरा फुलाची देखील करण्यात आली आहे एकूणच नाशिकचे वाढते तापमान आणि उन्हाची तीव्रता यामुळे सालाबादप्रमाणे रविवार कारंजा मित्र मंडळाच्या वतीने श्री गणराया चंदनाचा लेप लावण्यात आला आहे.\nElection : विधान परिषद निवडणुकीसाठी साहित्य रवाना\nनाशिक - विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी उद्या म्हणजे सोमवारी मतदान होणार असून त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. आज जिल्हा प्रशासनाने विविध मतदान केंद्रांवर साहित्य रवाना केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ऍड शिवाजी सहाणे, शिवसेनेच्या वतीनं नरेंद्र दराडे आणि अपक्ष परवेज कोकणी हे तीन उमेदवार रिंगणात असून पसंती क्रमानुसार मतदान होणार आहे. (व्हिडीओ- राजू ठाकरे )\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nउदगावात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगला मुकुट खेळ\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nपुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनीचा प्रतिष्ठेच्या फाेर्ब्सच्या यादीत समावेश\nनालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई\nया कारणासाठी काढावा लागला पुणे मेट्रोचा खांब\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nमहाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/dr-abhijeet-phadnis-write-article-editioral-113279", "date_download": "2018-05-24T16:07:56Z", "digest": "sha1:QHTSKDJ6EDKVEHDHN5FKELDGT6DDMV5S", "length": 24944, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr abhijeet phadnis write article in editioral महाराष्ट्रात औद्योगिक विकासाचा ‘संधी’काळ | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्रात औद्योगिक विकासाचा ‘संधी’काळ\nमंगळवार, 1 मे 2018\nउद्योगविकास आणि रोजगारनिर्मितीच्या बाबतीत बुद्धिवंतांना हाताशी धरून सर्वंकष संकल्पचित्र उभारण्याची आवश्‍यकता आहे. पर्यटन, शेतीचे अनोखे प्रयोग व पारंपरिक उद्योग यांची सांगड घातल्यास महाराष्ट्रात खूप चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.\nउद्योगविकास आणि रोजगारनिर्मितीच्या बाबतीत बुद्धिवंतांना हाताशी धरून सर्वंकष संकल्पचित्र उभारण्याची आवश्‍यकता आहे. पर्यटन, शेतीचे अनोखे प्रयोग व पारंपरिक उद्योग यांची सांगड घातल्यास महाराष्ट्रात खूप चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.\nउ द्योग म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो भलामोठा कारखाना, अजस्त्र यंत्रसामग्री, ऐकायला येणारे विविध आवाज, चिमणीतून येणारा धूर आणि विशिष्ट वेळेला होणारे भोंगे. मोठ्या शहरातून अर्थात हे दृश्‍य पडद्याआड गेले असले, तरी आपल्या मनःपटलावर अजूनही त्याचे गारुड आहे. आजही अर्थात त्यामुळे अशी मोठी गुंतवणूक आपल्या राज्यात आणण्याचे किंवा देशात असलेल्या उद्योगांनी आपल्या राज्यात नवीन मोठी गुंतवणूक आणावी म्हणून प्रयत्न करण्याची एक सकारात्मक चढाओढ देशात एखादे दशक चालू आहे आणि ती अतिशय चांगली गोष्ट आहे. प्रत्येक राज्य गुंतवणुकीविषयी मोठमोठी संमेलने भरवते आणि त्याच्या शेवटी मोठमोठे करारमदार केल्याचे घोषित होते. प्रत्यक्षात मात्र ही सगळीच गुंतवणूक होते, असे नाही. अर्थातच गुंतवणूकदारांना बदलत्या तंत्रज्ञानाचे भान ठेवावे लागते. धंद्यांची गणितेदेखील मूलभूतपणे बदलत आहेत. वानगीदाखल उदाहरण पाहू. कुठलीही वस्तू आपण खरेदी करतो, तेव्हा तिचा सुयोग्य व अधिकाधिक वापर व्हावा, ही आपली इच्छा असते. पण, जगभरातली एक गमतीदार वस्तुस्थिती ही की खासगी वाहन ही अशी गोष्ट आहे, की जिचा एक प्रकारची यंत्रसामगी असूनही सर्वाधिक कमी वापर होतो. जागतिक सरासरी हे दाखवते, की आपल्या एकूण आयुष्याच्या केवळ पाच ते दहा टक्के वेळ खासगी वाहन प्रत्यक्ष रस्त्यावर धावत असते आणि बाकी वेळ कुठे तरी वापराच्या प्रतीक्षेत उभे असते किंवा भारतात दिसते. कोणाही उद्योगातील माणसाला एखाद्या वस्तूचा एवढा कमी वापर होणे परवडणारे नसते. मोटारीच्या बाबतीत मात्र सर्व जण हे विसरतात. हवी तेव्हा आणि हवी ती गाडी सहज उपलब्ध होणार असेल, तर ती विकत घेऊन तिचा बोजा बाळगण्याची गरज काय, हा विचार हळूहळू रुजतो आहे. हे ओळखून जगातील मोठ्या कंपन्या कार हे ‘उत्पादन’ म्हणून विचार न करता ‘कार’ ही सेवा, हा विचार दृष्टीसमोर ठेवून एका नव्या युगाची तयारी करत आहेत. आतापर्यंत उत्पादन रचना अशी होती, की जे उत्पादन होणार आहे, त्यात प्रत्यक्ष समावेश होणाऱ्या मालापलीकडे काही माल प्रक्रियेत फुकट जाणार आहे, हे गृहीत धरले जाई. त्याला ‘सबट्रॅक्‍टिव्ह मॅन्युफॅक्‍चरिंग’ म्हटले जाते; पण आता जग ‘ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्‍चरिंग’कडे प्रवास करते आहे. यामुळे उत्पादनखर्च कमी होणार आहे. चीनमध्ये हे तंत्रज्ञान वापरून केवळ ४५० रु. प्रतिवर्ग फूट या दराने कनिष्ठ उत्पन्न गटासाठी घरांचे बांधकाम केले जात आहे. तेसुद्धा पडलेल्या घरांचा मलबा वापरून. दुसरे म्हणजे खनिजांची गरजदेखील हळूहळू कमी होऊन कॉम्पोझिट्‌सचा वापर केला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, रोबोटिक्‍स या सर्व बदलांना सामोरे जाताना म्हणूनच कंपन्या अधिक विचारपूर्वक पावले उचलत आहेत. पूर्णपणे नवीन कारखाना काढण्याऐवजी आहे तिथेच आवश्‍यक ते बदल करून, क्षमता वाढवून खर्च वाचवीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारलादेखील या सर्व बदलांचा विचार करून सर्वंकष धोरण ठरवावे लागेल. महाराष्ट्र नक्कीच औद्योगिकदृष्ट्या एक प्रगत राज्य समजले जाते. बऱ्याच वेळेला ते प्रथम क्रमांकाचे राज्य आहे, हादेखील दावा केला जातो. एकत्रित गुंतवणुकीचा क्रम लावला असता, महाराष्ट्र निश्‍चितच प्रथम क्रमांकाचे राज्य आहे, परंतु गुंतवणुकीचा तौलनिक विचार केला, तर मात्र ते कुठेच वरच्या क्रमांकावर दिसणार नाही, ही वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. उदाहरणार्थ जर झालेली गुंतवणूक राज्याचे उत्पन्न, क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांच्या तुलनेत बघितली, तर महाराष्ट्र इतर अनेक राज्यांच्या मागे आहे, याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. राज्यनिहाय गुंतवलेले भांडवल या तपशिलाचा विचार केला, तर२००४ -०५ ते -२०१४-१५ या दशकातील वाढ किती तरी इतर राज्यांनी महाराष्ट्रापेक्षा वेगाने दाखवली आहे.२०१४-१५नंतरच्या काळासाठी राज्यनिहाय तपशील उपलब्ध झाल्यानंतर विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील प्रगतीवर अधिक चांगले भाष्य करता येईल; पण अर्थातच सर्वच राज्ये आता जोमदार स्पर्धा करत असलेल्या या काळात राज्याने गाफील राहणे योग्य होणार नाही, हे मात्र वास्तव आहे.\nप्रबंधासाठीच्या माझ्या अभ्यासात हे निदर्शनाला आले होते, की समुद्रकिनारे नसूनसुद्धा केवळ बंदरांपर्यंत वेगाने पोहोचण्याचे मार्ग खुले झाल्याने अनेक राज्ये चांगली औद्योगिक प्रगती करत आहेत. आतातर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि पायाभूत साधने यातील प्रगती यामुळे इतर राज्यांना निर्यातीत अधिक दमदार सहभाग घेणे, हे शक्‍य होणार आहे. अर्थात, महाराष्ट्रामध्ये जे फायदे आहेत ते इतर राज्यांना सहजपणे उपलब्ध नाहीत. उत्तम औद्योगिक वारसा, प्रागतिक विचारसरणी, समुद्रकिनारा, मुंबईसारखी देशाची आर्थिक राजधानी, मुंबईत असलेली अनेक कंपन्यांची मुख्यालये, पुण्यासारखे शिक्षणाचे, वाहनउद्योगाचे आणि आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे माहेरघर, नागपूरसारखे देशाचा केंद्रबिंदू असलेले शहर, नाशिक-औरंगाबाद सारखी वाढण्याची खूप क्षमता असलेली शहरे, देशाच्या कानाकोपऱ्यातून वसलेले अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ, वेगाने निर्माण होणारी स्टार्टअप्स या सर्व फायद्यांचा राज्याला कसा वापर करता येईल आणि केवळ उत्पादन क्षेत्रापेक्षा उत्पादन आणि सेवा यांची गुंफण करून कशा नव्या आणि वेगळ्या संधी उपलब्ध करता येतील, याचा विचार करावा लागेल. हा विचार करताना अवजड उद्योग आले, तर उत्तमच; परंतु छोटे आणि मध्यम उद्योग यांच्यासाठी काय करता येईल, याचादेखील विचार करावा लागेल आणि त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या काही व्यवस्था सरकारला उभ्या करता येतील. संरक्षणविषयक उत्पादन आणि अडगळीत पडलेले विमानतळ यांची काही सांगड जोडता येते का, याचाही विचार करावा लागेल. महाराष्ट्रातील वैविध्य पाहता शेतीआधारित प्रक्रियाउद्योगांचे जाळे महाराष्ट्रात उभे करता येईल. त्याचबरोबर महाराष्ट्र पर्यटनासाठी खूप चांगले पर्याय देऊ शकतो. मात्र, त्यावर सर्वंकष विचार केल्याचे अद्याप दिसत नाही. पर्यटन, शेतीचे अनोखे प्रयोग आणि पारंपरिक उद्योग यांची सांगड घातल्यास महाराष्ट्रात खूप चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. गुजरातमध्ये पर्यटनानिमित्त प्रवास करताना अनेक पुरातन प्रेक्षणीय स्थळांचा परिसर अतिशय सुंदर ठेवलेला प्रकर्षाने जाणवला. महाराष्ट्रातील गडकिल्ले हे खूप वेगळेपण देऊ शकतात; पण त्यासाठी कल्पक नियोजन करावे लागेल. स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन काही रचना उभ्या कराव्या लागतील. महाराष्ट्राने अनेक क्षेत्रांत पथदर्शी काम केले आहे. उद्योगांच्या आणि रोजगारांच्या बाबतीत राज्यांतील बुद्धिवंतांना हाताशी धरून सर्वंकष संकल्पचित्र उभारण्याची आवश्‍यकता आहे. तरच इतर राज्यांपेक्षा काहीतरी वेगळे उद्योगचित्र आपण इथे उभे करू शकू. थोडा चाकोरीबाहेरचा विचार केला, वेगळेपण शोधले, तर प्रगतीच्या अनेक शक्‍यता खुल्या होतील.\nतेजस्विनी पंडितच्या बर्थडे पार्टीत सई, अंकुश, स्पृहा, श्रेयाने केली धमाल\nअभिनेत्री तेजस्विनी पंडितचा नुकताच 23 मेला वाढदिवस झाला. फिल्म इंडस्ट्रीत काम करायला लागल्यापासून बऱ्याच अवधीने तेजस्विनी यंदा वाढदिवसाच्या दिवशी काम...\n...अन सावली गायब झालीना राव\nअकोला - २४ मे हा गुरुवारचा दिवस तसा एरवीसारखाच सुरू झाला पण या गुरुवारची दुपार एरवीपेक्षा वेगळी होती. घड्याळाचा काटा जसजसा १२च्या पुढे सरकू...\n#FuelPriceHike नेटिझन्स म्हणतात, 'अब की बार कमल नहीं खिलेगा यार'\nगेले काही दिवस सतत इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल,डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा सामान्यांवर काय परिणाम होतो...\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nपुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची दौंड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास भेट\nदौंड (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दौंड शहरातील प्राथमिक आरोग्य पथक आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t14794/", "date_download": "2018-05-24T15:32:36Z", "digest": "sha1:5JJUU6O6XTBFRLHRRIMCPL2MEI5MR7L3", "length": 4705, "nlines": 129, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेमाचा अर्थ", "raw_content": "\nसकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा\nचेहरा पाहण्याची इच्छा होते\nमंदिरा मध्ये दर्शन करताना जी\nजवळ असल्याचा भास होतो\nभांडून सुधा जिचा राग येत नाही\nजिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण\nदिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते\nजिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन\nस्वताला कितीही त्रास झाला तरीही\nजिला लाख विसरण्याचा प्रयत्न\nकरा विसरता येत नाही\n... ते प्रेम आहे\nकुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत\nजिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते\nजिच्या चुकीना रागावतो आणि\nनंतर एकांतात हसू येते\nहि पोस्त वाचताना प्रत्येक\nओळीला जिची आठवण आली\nजर आवडलं तर नक्की लाईक करा व कमेंट करा\nका कळत नाही....आठवणी आठवल्या शिवाय माझा वेळ ही जात नाही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/business-news-reduced-fees-mutual-funds-106106", "date_download": "2018-05-24T15:57:11Z", "digest": "sha1:H4MISOV7OSUI53PXHPRSSMTN7JJV7RRB", "length": 13568, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "business news Reduced fees on mutual funds म्युच्युअल फंडांवरील शुल्क कमी | eSakal", "raw_content": "\nम्युच्युअल फंडांवरील शुल्क कमी\nगुरुवार, 29 मार्च 2018\nमुंबई - म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीवरील शुल्कात कपात करण्याचा निर्णय भांडवली बाजार नियंत्रक संस्था ‘सेबी’ने बुधवारी घेतला. ‘सेबी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत म्युच्युअल फंडांवरील शुल्क अर्धा टक्‍क्‍याने कमी करण्यास मंजुरी देण्यात आली. सध्या हे शुल्क दोन टक्के होते. किरकोळ गुंतवणूकदारांना याचा फायदा होणार असून, फंडांतील गुंतवणुकीचा ओघ वाढेल, असा विश्‍वास म्युच्युअल फंड कंपन्यांनी व्यक्त केला आहे. याच बैठकीत ‘सेबी’ने ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’संदर्भातील उदय कोटक समितीच्या निम्म्या शिफारशी लागू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.\nमुंबई - म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीवरील शुल्कात कपात करण्याचा निर्णय भांडवली बाजार नियंत्रक संस्था ‘सेबी’ने बुधवारी घेतला. ‘सेबी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत म्युच्युअल फंडांवरील शुल्क अर्धा टक्‍क्‍याने कमी करण्यास मंजुरी देण्यात आली. सध्या हे शुल्क दोन टक्के होते. किरकोळ गुंतवणूकदारांना याचा फायदा होणार असून, फंडांतील गुंतवणुकीचा ओघ वाढेल, असा विश्‍वास म्युच्युअल फंड कंपन्यांनी व्यक्त केला आहे. याच बैठकीत ‘सेबी’ने ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’संदर्भातील उदय कोटक समितीच्या निम्म्या शिफारशी लागू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.\nकंपन्यांमधील ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’बाबत उदय कोटक समितीने ‘सेबी’ला ८० शिफारशी केल्या होत्या. त्यातील ४० शिफारशी मान्य करण्यात आल्या आहेत. १५ शिफारशींमध्ये सुधारणा केली जाणार असून, १८ शिफारशी फेटाळण्यात आल्या आहेत. एप्रिल २०२० पूर्वी आघाडीच्या पाचशे कंपन्यांमधील मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदाचे विभाजन केले जाईल, असे ‘सेबी’ने म्हटले आहे. त्याचबरोबर वैयक्‍तिक संचालकांची संख्या ८ पर्यंत कमी केली आहे. या शिफारशींची लवकरच अंमलबजावणी केली जाणार असून, यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात सुसूत्रता येईल, अशी शक्‍यता आहे.\nशेअर बाजारातील एफ अँड ओ व्यवहारांबाबतच्या नियमावलीबाबत शिफारस स्वीकारण्यात आली आहे. शिवाय नियमांचा भंग करण्याऱ्या कंपन्यांच्या प्रवर्तकांचे समभाग गोठविण्याचे अधिकार शेअर बाजारांना देण्यात आले आहेत. स्टार्टअपमधील एँजेल इन्व्हेस्टरची गुंतवणूक मर्यादा दुपटीने वाढवून दहा कोटी करण्यात आली आहे. शिवाय गुंतवणूक कालावधी तीन वर्षांऐवजी पाच वर्षे करण्यात आला आहे.\nम्युच्युअल फंडांवरील शुल्क अर्धा टक्‍क्‍याने कमी करण्यास सेबीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.\n- अजय त्यागी, अध्यक्ष, सेबी\nताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..\nवालचंदनगर - ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलं.... उसाला दर नायं... दुधाचं दर कमी होत हाय...तेलाचं दर वाढवतयं....पेंडचे दर वाढवतयं....तुम्ही...\nराहुल गांधींचे मोदींना खुले आव्हान\nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी काल (बुधवार) स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर करत #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगखाली...\nडीएसके विरोधात सांगलीत फसवणुकीचा गुन्हा\nसांगली : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात सांगलीतही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसके कंपनीच्या योजनेत गुंतवलेले 8,95,...\nमोदीजी, माझेही आव्हान स्विकारा... - तेजस्वी यादव\nपाटणा (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज स्विकारल्यानंतर राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदींवर...\nकांद्याच्या दरात सव्वाशे रुपयांनी वाढ\nगणपूर (ता. चोपडा) : गेल्या आठवड्यात पुन्हा घसरणीवर आलेल्या कांद्याच्या भावात पुन्हा सुधारणा होऊ लागली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे 120...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/udit-narayan-usha-khanna-awarded-mohammad-rafi-trophy-22919", "date_download": "2018-05-24T15:54:42Z", "digest": "sha1:BVLFFYO45QSCNOPTVEELCSFNY7ASSOLM", "length": 11001, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Udit Narayan, Usha Khanna awarded with Mohammad Rafi trophy उदित नारायण, उषा खन्ना यांना महंमद रफी पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nउदित नारायण, उषा खन्ना यांना महंमद रफी पुरस्कार\nसोमवार, 26 डिसेंबर 2016\nखार रोड : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक महंमद रफी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त 'स्पंदन आर्ट संस्थे'तर्फे ज्येष्ठ गायक उदित नारायण आणि संगीतकार उषा खन्ना यांना 'महंमद रफी जीवनगौरव पुरस्कार 2016' देऊन गौरवण्यात आले. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी (ता.24) हा पुरस्कार सोहळा पार पडला.\nखार रोड : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक महंमद रफी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त 'स्पंदन आर्ट संस्थे'तर्फे ज्येष्ठ गायक उदित नारायण आणि संगीतकार उषा खन्ना यांना 'महंमद रफी जीवनगौरव पुरस्कार 2016' देऊन गौरवण्यात आले. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी (ता.24) हा पुरस्कार सोहळा पार पडला.\n'स्पंदन आर्ट संस्थे'तर्फे महंमद रफी यांच्या जयंतीनिमित्त गायक आणि संगीतकारांना 'जीवनगौरव' पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदा पुरस्काराचे 9 वे वर्ष आहे. रफी यांनी गायलेली गाणी कार्यक्रमात सादर करण्यात आली. रफी यांच्या चाहत्यांनी सभागृह भरून गेले होते. या सोहळ्याला पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस केंद्रीय राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान, मुंबई उपमहापौर अलका केरकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि रफी यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.\nविधान परिषदेच्या 4 जागांसाठी 25 जूनला होणार मतदान\nनाशिक ः केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्यातील विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये नाशिक, मुंबई शिक्षक अन्‌ मुंबई...\nइंधन दरवाढीने खाजगी बस व्यावसायांवर परिणाम\nपुणे : पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे जिल्ह्यातील बस व्यवसाय अडचणीत आला आहे. दररोज वाढत जाणाऱ्या इंधनाच्या दरांच्या तुलनेत तिकीट दर वाढत नाही,...\nअनुदानित वसतिगृह संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nमुरगुड - राज्यातील अनुदानित आश्रमशाळा, अपंग शाळा, शासकीय वसतिगृह अधिक्षक व कर्मचारी यांना वेतनश्रेणी प्रमाणे पगार देण्यात यावा अन्यथा 29 मे पासून...\nअपघातग्रस्त दीपालीला उपचारानंतर सोडले घरी\nपोलिस भरतीसाठी गेल्यानंतर मुंबईत झाला होता अपघात टाकळी हाजी (शिरूर, पुणे): \"अशा ठिकाणी माझा अपघात झाला, जिथे अपघातानंतर जिवंत सापडणे मुश्‍कील; पण...\nताडगाव येथे मोफत आरोग्य शिबीर, 82 रुग्णांनी घेतला लाभ\nपाली - सुधागड तालुक्यातील दुर्गम असलेल्या ताडगाव येथे गुड डुअर्स चॅरिटीज (घाटकोपर) मुंबई, ताडगांव खेमवाडी दुधणी कोटबेवाड़ी (टिकेडीके) परिसर विकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/udayanraje-bhosale-meet-actor-akshay-kumar-satara-109390", "date_download": "2018-05-24T15:55:03Z", "digest": "sha1:O77CDZGYBU7F4O6YOKSI3T7DE4SHJYHE", "length": 14506, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "udayanraje bhosale meet actor akshay kumar in satara उदयनराजेंनी घेतली अक्षय कुमारची सदिच्छा भेट | eSakal", "raw_content": "\nउदयनराजेंनी घेतली अक्षय कुमारची सदिच्छा भेट\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nसातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) दुपारी पिंपोडे बु॥ (ता. कोरेगाव) येथे सुरु असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवर भारतीय सिनेमासृष्टितील नावाजलेल्या सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार याची सदिच्छा भेट घेतली. एक राजकारणातील, तर दुसरा चित्रपटातील खिलाडी या भेटीमुळे पिंपोडे पंचक्रोशीतील नागरिकांना मात्र सुखद धक्का मिळाला.\nसातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) दुपारी पिंपोडे बु॥ (ता. कोरेगाव) येथे सुरु असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवर भारतीय सिनेमासृष्टितील नावाजलेल्या सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार याची सदिच्छा भेट घेतली. एक राजकारणातील, तर दुसरा चित्रपटातील खिलाडी या भेटीमुळे पिंपोडे पंचक्रोशीतील नागरिकांना मात्र सुखद धक्का मिळाला.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पिंपोडे बु॥ परिसरात सुरु असलेल्या जलयुक्त शिवार व वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने पिंपोडे बु॥ परिसराचा आज दौरा केला होता. त्यावेळी बाजूलाच अक्षय कुमार याच्या 'केसरी' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी आपला मोर्चा थेट चित्रीकरणस्थळी वळवला. उदयनराजेंच्या आगळ्यावेगळ्या आगमनामुळे चित्रपटाच्या सेटवर एकच खळबळ उडाली. जो-तो चित्रीकरण सोडून उदनराजेंच्या बरोबर सेल्फी घेवू लागला. दरम्यान, एका कर्मचार्‍याने उदयनराजे आल्याची माहिती अभिनेता अक्षय कुमारला दिली. अक्षय कुमारने उदयनराजे यांची भेट घेवून अलिंगन दिले. याबाबत दोघांचीही वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. यावेळी अक्षय कुमार म्हणाला, सातारा जिल्हा हा मला प्रथमपासूनच खूप आवडतो. यापूर्वी माझ्या खट्टा-मिठा या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण फलटण येथे झालेले आहे.\nसातारा जिल्ह्यामध्ये नेहमीच विविध हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. येथील निसर्ग भौगोलिक परिस्थिती चित्रीकरणासाठी अनुकूल आहे. त्यामुळे इथून पुढे माझ्या चित्रपटांच्या शुटिंगसाठी मी सातारा जिल्ह्यासाठी आग्रही असेन. यावेळी उदयनराजे यांनी अक्षय कुमारच्या सामाजिक कार्याबद्दल त्याचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच जिल्ह्यातील भूमीपुत्रांना या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिलेल्या रोजगाराबद्दलही त्याचे आभार मानले. उदयनराजे यांनी अक्षय कुमारला आपल्या जलमंदिर पॅलेस येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण अक्षय कुमारने आनंदाने स्विकारले. दरम्यान, आज दिवसभर उदयनराजे व अभिनेता अक्षय कुमारच्या भेटीचीच चर्चा सोशल मिडियावर पहावयास मिळत होती.\nतेजस्विनी पंडितच्या बर्थडे पार्टीत सई, अंकुश, स्पृहा, श्रेयाने केली धमाल\nअभिनेत्री तेजस्विनी पंडितचा नुकताच 23 मेला वाढदिवस झाला. फिल्म इंडस्ट्रीत काम करायला लागल्यापासून बऱ्याच अवधीने तेजस्विनी यंदा वाढदिवसाच्या दिवशी काम...\n...अन सावली गायब झालीना राव\nअकोला - २४ मे हा गुरुवारचा दिवस तसा एरवीसारखाच सुरू झाला पण या गुरुवारची दुपार एरवीपेक्षा वेगळी होती. घड्याळाचा काटा जसजसा १२च्या पुढे सरकू...\n#FuelPriceHike नेटिझन्स म्हणतात, 'अब की बार कमल नहीं खिलेगा यार'\nगेले काही दिवस सतत इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल,डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा सामान्यांवर काय परिणाम होतो...\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nपुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची दौंड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास भेट\nदौंड (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दौंड शहरातील प्राथमिक आरोग्य पथक आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://homesfy.co.in/mr/", "date_download": "2018-05-24T15:51:06Z", "digest": "sha1:VMA2LE6SOGEDTN3ZSXRXMT4JQPMPINNI", "length": 2562, "nlines": 16, "source_domain": "homesfy.co.in", "title": " पलावा कोडनेम रिवरसाइड - a project by Lodha Group", "raw_content": "\nसादर आहे कोडनेम रिवरसाइड - पलावातील सर्वाधिक प्रीमियम शेजार थोड्या अंतरावर आहे भारतातील सर्वोत्तम शाळा जिथे तुमचं मूल रोज सुरक्षितपणे चालत जाऊ शकत. लॅन्डस्कॅप बागा, १००-एकराची हिरवीगार जंगले आणि नेचर इंटरप्रिटेशन सेन्टर, यामुळे सेंट्रल पार्क येथे जागतिक दर्जाची शुद्ध हवा उपलब्ध आहे. येथे प्रत्येक वातानुकूलित घरात आहे मारबीटल फ्लोरिंग, जॅग्वार बाथ फिटींग्स आणि बागा किंवा झाडांच्या रांगांचे अप्रतिम सौंदर्य पाहण्याचे भाग्य. संपूर्ण जगात, बागांजवळील घरांच्या किमतीत सर्वाधिक वाढ होत असल्याचे दिसून आले आहे, आणि २०१७ च्या बजेटमध्ये दिलेला भव्य \"बजेट बोनान्झा\" मुले पलावा येथील अतिशय देखण्या वातावरणातील घर खरेदी करण्याची हीच उत्तम संधी आहे.\nसंपर्क साधा : ०२२ ६९९६९६९६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/vinda-karandikar/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-110031500025_1.htm", "date_download": "2018-05-24T15:35:29Z", "digest": "sha1:FXYITPYDJXCCQNROZDWG5WHSLM7D5LCG", "length": 6901, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विंदांची कविता | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअसं सहज लिहून जाणार्या विंदांची कविता ही जुन्याच्या आवरणात नव्याची सुनीते गाणारी अशी आहे. एकाचवेळी संवेदनशीलता, भावनोत्कटपणा आणि वैचारिक अधिष्ठान अशा तीन डगरींचा समतोल तीत सांभाळला गेला आहे. त्यात साधी भासणारी शब्दकळा, पण वैश्विक आशय घेऊन येते, कारण विंदांच्या जीवनात मार्क्सवाद आणि मानवतेला महत्वाचं स्थान होतं. त्यामुळेच,\nअसे परखड भाष्य त्यांच्या कवितेत आढळते.\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/08/blog-post_24.html", "date_download": "2018-05-24T16:01:34Z", "digest": "sha1:J77JMW6FAHJWQ4V5XTSNSKTDLMCLVDYJ", "length": 11486, "nlines": 285, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): \"खुदा\" (पूरे का पूरा आकाश..) - भावानुवाद - १", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\n\"खुदा\" (पूरे का पूरा आकाश..) - भावानुवाद - १\nविश्वाच्या पटावर तू माझा खेळ मांडलास\nकाळ्या घरात सूर्य झाकलास\nतुला वाटलं मी भरकटीन\nमी एका ज्योतीने आसमंत उजळवला\nहाताच्या रेट्याने एक महासागर लोटलास माझ्या अंगावर\nनखाएव्हढी माझी एक नांव त्यावर आरूढ झाली\nकोंडी केलीस माझी बिकट परिस्थितीत गाठून\nमी हसत हसत त्यातूनही मार्ग काढून दाखवला\nतू माझ्या बुद्धिमत्तेला आव्हान दिलंस\nतुझा चंद्र काबीज केला\nमृत्यूच्या रूपाने काटशह देताना तुला वाटलं की\nमी नश्वर शरीराची खोळ उतरवून ठेवली\nआणि आत्मा पवित्र ठेवला\nआता विश्वाच्या पटावर तू माझा खेळ बघ...\nमूळ कविता - \"खुदा\"\nमूळ कवी - गुलजार\nशब्दश: अनुवाद - ....रसप....\nपूरे का पूरा आकाश घुमा कर बाज़ी देखी मैने\nकाले घर में सूरज चलके,\nतुमने शायद सोचा था\nमेरे सब मोहरे पिट जायेंगे.\nमैने एक चराग जलाकर रोशनी कर ली,\nअपना रस्ता खोल लिया..\nतुमने एक समन्दर हाथ में लेकर मुझपे ढेल दिया,\nमैने नोह की कश्ति उस के ऊपर रख दी\nकाल चला तुमने और मेरी जानिब देखा,\nमैने काल को तोड़कर,\nलम्हा लम्हा जीना सीख लिया\nमेरी खुदी को मारना चाहा\nतुमने चन्द चमत्कारों से\nऔर मेरे एक प्यादे ने चलते चलते\nतेरा चांद का मोहरा मार लिया\nमौत की शह देकर तुमने समझा था अब\nमैने जिस्म का खोल उतारकर सौंप\nऔर रूह बचा ली\nपूरे का पूरा आकाश घुमा कर अब\n\"खुदा\" (पूरे का पूरा आकाश..) - भावानुवाद - २\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nएक पाऊस.. (पावसाळी नॉस्टॅलजिया - १५)\n\"खुदा\" (पूरे का पूरा आकाश..) - भावानुवाद - २\n\"खुदा\" (पूरे का पूरा आकाश..) - भावानुवाद - १\nएक दिन जब सवेरे सवेरे.... - भावानुवाद\nहे जीवन म्हणजे खेळ वेगळा....\n\"शायर उधारी\" (बस स्टॉप वरच्या कविता)\nइकतारा - १ (रूह का बंजारा..) - भावानुवाद\n\"S. N. S.\" (सोशल नेटवर्कींगचे श्लोक)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nकोषांतर : एका हिरकणीचा गझल प्रवास\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ravindra-jadeja-irked-by-fan-for-getting-his-name-wrong/", "date_download": "2018-05-24T15:45:04Z", "digest": "sha1:CECNKTT7OUAFOTC27DZEW63BUHPVGBZR", "length": 8177, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रवींद्र जडेजाला फॅनने म्हटले अजय जडेजा, जडेजाने दिले असे उत्तर ! - Maha Sports", "raw_content": "\nरवींद्र जडेजाला फॅनने म्हटले अजय जडेजा, जडेजाने दिले असे उत्तर \nरवींद्र जडेजाला फॅनने म्हटले अजय जडेजा, जडेजाने दिले असे उत्तर \n आयसीसी अष्टपैलू क्रमवारीत दुसऱ्या तर गोलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या रवींद्र जडेजाने एका फॅनवर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार आगपाखड केली आहे. त्याला एका फॅनने दिल्ली कसोटीवेळी अजय जडेजा म्हणून हाक मारल्यामुळे त्याने ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.\nभारताकडून ३४ कसोटी, १३६ वनडे आणि ४० टी२० सामने खेळणाऱ्या जडेजाला चुकीच्या नावाने हाक मारल्यामुळे तो चांगलाच संतापला. संतापाच्या भारत फॅनच्या त्या कृत्याला तो मूर्खपणा आणि गावठी असेही म्हटला.\nत्या फॅनने तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत रवींद्र जडेजाच्या कामगिरीचे जोरदार कौतुक केले. तसेच शेवटच्या सामन्यात तू चांगली गोलंदाजी केले असेही म्हटले. परंतु हे सांगताना त्याने वेल प्लेड अजय असे म्हटले.\nजडेजा आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ” एक चाहता मला भेटला आणि म्हटलं की मस्त खेळलास अजय. शेवटच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मी ९वर्ष देशासाठी खेळतोय आणि तरीही लोकांना माझे नाव लक्षात राहत नाही. 😡😡#मूर्खपणा #गावठी”\nजर आपणस माहित नसेल तर-\nअजय जडेजा हा माजी क्रिकेटपटू असून त्याने भारताकडून १५ कसोटी आणि १९६ वनडे सामने खेळले आहे. सध्या जडेजा समालोचक म्हणून बऱ्याच वेळा समालोचन कक्षात दिसतो. जेव्हा अजय जडेजा क्रिकेट खेळत होता तेव्हा त्याचा मोठा चाहता वर्ग भारतात होता. जडेजाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २००० साली खेळला आहे.\nसंघात सचिन, अझहर, सौरव गांगुली आणि राहुल द्राविड सारखे दिग्गज असतानाही अजय जडेजाचा खास चाहता वर्ग होता. गमतीचा भाग म्हणजे अजय जडेजा (२११) हा रवींद्र जडेजापेक्षा (२१०) भारतासाठी एक सामना जास्त खेळला आहे.\nतो विक्रम त्या एकाच खेळाडूने केला आहे, २९वर्षीय विराटला बरोबरी करण्याची संधी \nHWL 2017: अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आज भारत करणार अर्जेंटीनाशी दोन हात\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nचेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/30-thousand-9-lacs-outstanding-255-lakh-consumers-solapur-district-msedcls-campaign-against/", "date_download": "2018-05-24T15:38:46Z", "digest": "sha1:5YFY4R5I7QXQ455O6G2RG5MD6PR25LYW", "length": 32853, "nlines": 364, "source_domain": "www.lokmat.com", "title": "30 Thousand 9 Lacs Outstanding To 2.55 Lakh Consumers In Solapur District, Msedcl'S Campaign Against Electricity Bill Defaulters Soon | सोलापूर जिल्ह्यात २़१५ लाख ग्राहकांकडे ३०२९ लाख रूपयांची थकबाकी, वीजबिल थकबाकीदारांविरोधात महावितरणची धडक मोहीम लवकरच | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nसोलापूर जिल्ह्यात २़१५ लाख ग्राहकांकडे ३०२९ लाख रूपयांची थकबाकी, वीजबिल थकबाकीदारांविरोधात महावितरणची धडक मोहीम लवकरच\nया मोहिमेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ११०० अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी जुनी मिल कंपाउंडमधील 'बिजली भवन' येथे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला.\nठळक मुद्देसद्यस्थितीत वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे जिल्ह्यातील २ लाख १५ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदार वीजग्राहकांकडे ३० कोटी २९ लाख रुपयांची थकबाकीवीजबिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरू राहणार\nसोलापूर दि ९ : जिल्ह्यातील २ लाख १५ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदार वीजग्राहकांकडील ३० कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी पूर्णपणे वसूल करण्यासाठी महावितरणच्या वतीने पुन्हा एकदा धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.\nया मोहिमेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ११०० अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी जुनी मिल कंपाउंडमधील 'बिजली भवन' येथे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी प्रादेशिक संचालक ताकसांडे म्हणाले की, सद्यस्थितीत वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शून्य थकबाकी मोहिमेत गेल्या नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये तसे चांगले काम झाले. परंतु फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण थकबाकी वसूल करण्याच्या ध्येयानेच काम करणे आवश्यक आहे व थकबाकी असल्यास वीजपुरवठा खंडितच होणार असा संदेश या मोहिमेद्वारे थकबाकीदारांना द्यावा. ही मोहीम आक्रमकपणे राबविली गेली पाहिजे व थकबाकी पूर्णपणे या फेब्रुवारी महिन्यातच वसूल झाली पाहिजे, असे निर्देशही ताकसांडे यांनी यावेळी दिले. यासोबतच सर्व अधिकारी व जनमित्रांनी वीजबिलांचे अचूक रीडिंग घेऊन ग्राहकांना वीजवापराचे योग्य बिल मिळेल यासाठी उपाययोजना कराव्यात. यात हयगय करणाºया रीडिंग एजन्सीजविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी मनोगतामध्ये सोलापूर वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त करण्याचे आवाहन केले. थकबाकी वसुली मोहिमेवर निघालेल्या अभियंता, जनमित्रांनी प्रादेशिक संचालक ताकसांडे यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत थकबाकी वसुलीचा निर्धार केला.\nजिल्ह्यातील २ लाख १५ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदार वीजग्राहकांकडे ३० कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. आक्रमकपणे सुरू झालेल्या थकबाकी वसुली मोहिमेत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांचे प्रमुख अभियंते, लेखा अधिकारी तसेच हजारो जनमित्र सहभागी झाले आहेत.\nवीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थकीत वीजबिलांचा भरणा करणे, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, रिकनेक्शन चार्जेस भरून वीजपुरवठा सुरु करून घ्यावा लागणार आहे. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध तात्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.\nथकीत वीजबिलांचा संबंधित ग्राहकांनी तात्काळ भरणा करावा अन्यथा वीजपुरवठा खंडितच केला जाणार आहे. ही कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केंद्रे तसेच घरबसल्या 'आॅनलाईन' पेमेंटसाठी महावितरणची वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.\nवीजबिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरू राहणार\nथकबाकी व चालू वीजबिलांचा ग्राहकांना भरणा करता यावा म्हणून महावितरणची जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे दि.१०, ११ व १३ फेब्रुवारी रोजी सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. थकीत देयकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी शनिवारी (दि.१०), रविवारी (दि. ११) व मंगळवारी (दि. १३) सार्वजनिक सुटी असली तरी जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nथकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करा \nभाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे स्पष्टीकरण\nसांगोल्यात बेकायदेशीर गर्भपात, दोघां डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल, सोनोग्राफी सीलसह न्यु धनश्री हॉस्पीटल केले सील\nमहावितरण : आॅनलाइन वीज बिल भरण्यासाठी माफक सेवा शुल्क\nबचत गटांना कर्जपुरवठा करण्यासाठी दिलेल्या रकमेत ५२ लाख ६९ हजार रूपयांचा गैरव्यवहार, पाच महिला बचत गटाच्या सुपरवायझरविरोधात वैराग येथे गुन्हा दाखल\nसोलापूरात राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा, भाजप भगावो, रोजगार बचावो चा राष्ट्रवादीच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा\nसोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू तपासणीसाठी आरटीओचे पथक\nअभिनेता आमीर खानला सोलापूर महापालिका मानपत्र देणार\nलाच सोलापूर जिल्हा परिषदेतील सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अटकेत\nतीन हजाराची लाच स्वीकारताना पंढरपूरच्या पोलीस हवालदारास पकडले\nइंटरलॉकिंग कामामुळे लांब पल्ल्याच्या ८ रेल्वे गाड्या रद्द\nसोलापूर जिल्ह्यातील दलित वस्तीचे १८ कोटी ९० लाख अखर्चित\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://majesticprakashan.com/tracker?page=7", "date_download": "2018-05-24T15:37:57Z", "digest": "sha1:44573RL5JGCYCNXSUTJDPDJAN7WAQU2A", "length": 3685, "nlines": 67, "source_domain": "majesticprakashan.com", "title": "Recent posts | Majestic Prakashan", "raw_content": "\nअंतर्यामी सूर गवसला दत्ता मारुलकर 0 8 years 29 weeks ago\nसण वर्षाचे आणि त्याची पक्वान्ने वैजयंती केळकर 0 8 years 29 weeks ago\nमोटर ड्रायव्हिंग तंत्र आणि मंत्र दीपक हजारे 0 8 years 29 weeks ago\nउन्नती आपल्या हाती हि. मा. ओसवाल 0 8 years 46 weeks ago\nस्वरगंगेच्या तीरी जी. एन. जोशी 0 8 years 46 weeks ago\nशिवराय प्रा. नामदेवराव जाधव 0 8 years 46 weeks ago\nखरा संभाजी (मोठी साईज) प्रा. नामदेवराव जाधव 0 8 years 46 weeks ago\nखरा संभाजी (छोटी साईज) प्रा. नामदेवराव जाधव 0 8 years 46 weeks ago\nसुन जा दिल की दास्तां… जयंत विठ्ठल कुळकर्णी 0 8 years 46 weeks ago\nमी `बॅरिस्टरचं कार्टं’ बोलतोय\nकेशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ संपादकः विलास खोले 0 8 years 46 weeks ago\nग्रंथांच्या सहवासात संपादनः सारंग दर्शने 0 8 years 46 weeks ago\nवीणा’ज् वर्ल्ड कॅरिबिअन वीणा पाटील 0 8 years 46 weeks ago\nएका शहराचं शूटिंग अनंत सामंत 0 8 years 46 weeks ago\nघरचे मत्स्यालय एस. व्ही. जोशी 0 8 years 46 weeks ago\nबेस्ट ऑफ जयवंत दळवी संपादनः सुभाष भेण्डे 0 9 years 9 weeks ago\nगंगा आये कहाँ से विजय पाडळकर 0 9 years 9 weeks ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://badbadi-snehal.blogspot.com/2007/02/blog-post_19.html", "date_download": "2018-05-24T15:25:50Z", "digest": "sha1:HM2VCWZ4C76OZWI2TH5KGNWTBO52PC3Y", "length": 13911, "nlines": 109, "source_domain": "badbadi-snehal.blogspot.com", "title": "बडबडी स्नेहल: अमृततुल्य!!!", "raw_content": "\nमनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न\nतशी मी काहि चहाभक्त (किंवा चहाटळ ) नाही... पण दिवसातून दोन वेळा, सकाळी-दुपारी, चहा पिते. त्यातूनहि उगाच कुठलाहि, कसलाहि चहा नाहिच चालत बुवा...चहा कसा हवा अमृतासारखा ) नाही... पण दिवसातून दोन वेळा, सकाळी-दुपारी, चहा पिते. त्यातूनहि उगाच कुठलाहि, कसलाहि चहा नाहिच चालत बुवा...चहा कसा हवा अमृतासारखा आणि घर सोडून असा चहा मिळण्याचे ठिकाण म्हणजे खास पुण्यातील काहि अमृततुल्ये. पुणेकरांची एक खासियत आहे... एकदा एखादि गोष्ट कुठे चांगली मिळते म्हणलं कि आम्ही लावलीच तिथे रांग. उदाहरणार्थ - चितळे बंधू मिठाई वाले, श्री/ बेडेकर मिसळ, हॉटेल वैशाली, हिंदुस्थान बेकरी चे पॅटिस इ. कुठल्याहि पक्क्या पुणेकराला या स्थळांचं आणि तिथल्या चवीचं, वासाचं एक अनाम आकर्षण असतं.\nअसंच अजून एक ठिकाण म्हणजे हि अमृततुल्य... इथला चहा न पिलेला पुणेकर म्हणवून घ्यायला शोभत नाही. पूर्वीपासून जिथे मराठी लोकांची वर्दळ असते अशा सगळ्या भागात हि अमृततुल्ये आहेत. नाव हे बहुतेक वेळा xxxxxx अ+इश्वर भुवन असं काहिसं. (जबरेश्वर भुवन वगैरे). क्वचित कधी त्रिवेणी, तुलसी अशी जरा हटके नाव असेल. पण नावात काय आहे नाव काहिहि असो..साधारण रंगरूप ठरलेली. एक दहा बाय दहा ते दहा बाय पंधरा घन चौरसाची जागा, त्यात साधारण ३ ते ४ ऍल्युमिनियम चे पत्रे लावलेले टेबल्स आणि बसायला लाकडी बाक. चहा करणारा दुकानाच्या एकदम दाराशी उभा, त्याच्या मागे गणपती/ मारूती/ साईबाबा असा एक फोटो, एका मोठ्या पातेल्यात चहा चे आधण ठेवलेले, त्याहून लहान पातेल्यात जवळच दूध. बसल्या जागी हाताला येईल अशा बेताने ठेवलेले चहा पावडर, साखर आणि वेलदोडा पावडर चे डबे. चहा गाळण्यासाठी एक मऊ पंचा किंवा मोठे गाळणे, ऍल्युमिनियमची चहाची किटली (याला चहाचे किमान २-३ तरी ओघळ पाहिजेतच).\nतीन इंच उंचीचे जाड काचेचे पेले किंवा दोन इंच उंचीचे पांढरे कप नि बशी. रस्त्यावरून सहज दिसतील अशा पद्धतीने ३-४ बरण्या...त्यात बटर, नानकटाई, क्रिमरोल इ. गोष्टी. कुठल्याहि अमृततुल्यामध्ये यात फारसा फरक दिसणार नाही. एक कप चहाचा दर पण जवळ जवळ सारखाच... फ़क्कड चहा चा मात्र दर वेगळा आता हे फक्कड चहा म्हणजे काय तर स्पेशल चहा हो... दूध जरा जास्त, वेलची थोडी हात सोडून...असा customised चहा. फक्कड हा खास अमृततुल्य वाल्यांचा शब्द :)\nसकाळी सातला सुरू होणारी हि दुकाने दिवसभर चालू असतात... यांना ना दुपारची जेवणाची सुट्टी ना आराम (पुण्यातली इतर बहुतेक सर्व दुकाने दुपारी १ ते ४ बंद असतात हे जगविख्यात आहेच). सकाळी पहिला चहा करून अर्धा अर्धा कप दुकानाच्या दोन दिशेला ओतून हे दिवसाची सुरूवात करणार चहाच्या प्रत्येक घाण्याची हातावर एक थेंब घेऊन चव बघायची आणि मग च त्यात दूध घालायचे हा रिवाज.... कित्येक पिढ्या असा चहा करत असतील नी कित्येक त्याचा आस्वाद घेत असतील. भर गर्दीच्या रस्त्यांवर, आता जिथे महागडी आणि विदेशी कॉफी शॉप्स आहेत तिथेहि... गरीबाची, एका अस्सल चहाबाजाची तल्लफ पुरी करायला हि अमृततुल्ये आहेत. धो धो पावसात किंवा डोकेदुखीच्या वेळी तुम्हाला ती ७० रुपयाची कडू कॉफी आठवते कि चहा चहाच्या प्रत्येक घाण्याची हातावर एक थेंब घेऊन चव बघायची आणि मग च त्यात दूध घालायचे हा रिवाज.... कित्येक पिढ्या असा चहा करत असतील नी कित्येक त्याचा आस्वाद घेत असतील. भर गर्दीच्या रस्त्यांवर, आता जिथे महागडी आणि विदेशी कॉफी शॉप्स आहेत तिथेहि... गरीबाची, एका अस्सल चहाबाजाची तल्लफ पुरी करायला हि अमृततुल्ये आहेत. धो धो पावसात किंवा डोकेदुखीच्या वेळी तुम्हाला ती ७० रुपयाची कडू कॉफी आठवते कि चहा रस्त्यात दोन जुने मित्र भेटल्यावर ते \"चल, एक एक चहा मारू\" म्हणतील कि कॉफी\nमी या अमृततुल्य वाल्यांची ऋणी आहे... कॉलेज मधले इतक्या सुंदर दिवसांच्या आठवणी आहेत यात. दिवसभर कंटाळून दुपारी चार वाजता एक चहा पिऊन practical ला जायचं.. ग्रुप मधली कुठलीहि पैज या चहावर संपायची.... सायकलच्या हवेसाठी चे पैसे हवा भरावी लागली नाहि कि चहा आणि क्रिमरोल पार्टी करायची :)\nनंतर नोकरी सुरू झाल्यावर इराण्याचा चहा अनेकदा पिला... तो पण चहा असतो छान पण अमृततुल्य ला पर्याय नाही..\nकाल च्या TOI मध्ये एक बातमी वाचली(इंटरनेट वर ही बातमी सापडली नाही), अमृततुल्य वाल्यांचा धंदा लक्षणीय कमी झाला आहे.. वाढती महागाई, तरूण पिढीची बदललेली चव या सगळ्याचा त्यावर परिणाम झाला आहे. ते वाचलं आणि सगळ्या आठवणी दाटून आल्या..\nदेव करो नि हि अमृततुल्ये अशीच चालू राहोत.... बाजारात नवीन काहि येताना जुन्या गोष्टींचा बळी गेलाच (दिलाच) पाहिजे का\nएका पुणेरी चहावाल्याकडे अमिताभ बच्चन ४ रुपये आणि जया भादुरी २ रुपये अशी पाटी वाचली होती.\nअमिताभ म्हणजे मोठा पेला व जया म्हणजे लहान असं सांगितलं :p\nकुर्यात सदा टिंगलम नाटकामध्ये 'बसवेश्वर अमृततुल्य' नावाच्या हाटेलचा उल्लेख आला आहे. त्यावरून मला कल्पना होती साधारण. पण तुझ्या लेखामुळे फ़ंडा क्लिअर झाला. दहा बाय दहा..वगैरे. :-) चहाची तलफ़ आली..आलोच घेऊन.\n मस्तच लिहीलं आहेस बडे मला आठवतं, आम्ही जंगली महाराज रोडवर पांचाली, सुरभि मध्ये दोसा/उत्तपा खायला गेलो की शेवटी चहा मागवायचो. आणि या हॉटेलांमध्ये चहाच्या नावाखाली जो काही द्रवपदार्थ द्यायचे ना... चिडचिड व्हायची जाम मला आठवतं, आम्ही जंगली महाराज रोडवर पांचाली, सुरभि मध्ये दोसा/उत्तपा खायला गेलो की शेवटी चहा मागवायचो. आणि या हॉटेलांमध्ये चहाच्या नावाखाली जो काही द्रवपदार्थ द्यायचे ना... चिडचिड व्हायची जाम मग समोरच्या अमृततुल्य मध्ये जाऊन आणखी एक एक चहा प्यायचा, हा आमचा ठरलेला कार्यक्रम असे मग समोरच्या अमृततुल्य मध्ये जाऊन आणखी एक एक चहा प्यायचा, हा आमचा ठरलेला कार्यक्रम असे :) खरंच ’अमृततुल्य’ असतो हा चहा...\nमी पण इथे IIT कानपूर मधे खूप miss करतोय अमृत्तुल्य... जाने कँह गए वो दिन.......\nचहा गुलाबी चहा, उकाला चहा, मसाला चहा आदि प्रकारचे चहा येथे मिळतात. (अ. )\nएकदम आवडता विषयावर लेख वाचायला मिळाला जमेल तेव्हा माझा blog (www.atakmatak.blogspot.com) पहा. Latest post “चहा”वर आहे अभिप्राय पाठवलास तर स्वागतच आहे.\nएक साधी मुलगी... सरळ आहे कि नाही माहित नाही. पण मनमोकळी आहे.... खळखळून हसणे, मनापासून दाद देणे, चमचमीत खाणे हे सगळं मनापासून आवडतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/2G-data-rates.html", "date_download": "2018-05-24T15:54:49Z", "digest": "sha1:5PITH4Y4FPOV5NNNQSPARYDO3HHYTSLT", "length": 4101, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "2G data rates - Latest News on 2G data rates | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\n टू जी परवडत नाही मग, थ्री जी घ्या\nदिवसेंदिवस स्मार्ट फोनचा वाढता वापर पाहून स्वस्त होत जाणाऱ्या थ्री जी हँडसेटमुळे मोबाइल कंपन्यानी टू जी ऐवजी आता थ्री जी इंटरनेटचा आधार वाढत चालल्याचं दिसतंय. कारण, मोबाईल कंपन्यांनी ‘टू जी’चे रेट वाढवताना थ्रीजीचे दर मात्र कायम ठेवले आहेत. म्हणून महिनाभरासाठी टू जी पेक्षा थ्री जी मोबाइल इंटरनेट पॅक स्वस्त झाला आहे.\nनाशिकात भाजपला जोरदार धक्का, शिवसेनेचा विजय\nनिपाह व्हायरसची दहशत ; ही ३ फळे चुकूनही खावू नका\nएबी डिव्हिलियर्स...मिस्टर ३६०...आणि अफवांचं पीक\nकोकणात शिवसेनेला राणे-भाजपचा दे धक्का, तटकरे विजयी\nHPCL देशभरात उघडणार ५०० पेट्रोलपंप, अशी घ्या डिलरशीप\nतुमचं या बँकांत अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी अत्यंत काळजीची बातमी...\nबोल्ड आणि वादग्रस्त अभिनेत्रींनी सांगितली आयुष्यातील गुपित\nफेसबुकवर भलत्याच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, कारण...\nचेहरा धुताना चुकूनही करु नका या चूका\nराज ठाकरे यांच्या व्यंगचित्र पोस्टरमधून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/opening-ceremony-of-65th-senior-national-kabaddi-championship/", "date_download": "2018-05-24T16:02:36Z", "digest": "sha1:CGNH4MQC4HTWJYHFQFD55BWAWSG4BXSO", "length": 6566, "nlines": 111, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अल्बम: पहा ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपच्या उदघाटन सोहळ्याची छायाचित्रे - Maha Sports", "raw_content": "\nअल्बम: पहा ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपच्या उदघाटन सोहळ्याची छायाचित्रे\nअल्बम: पहा ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपच्या उदघाटन सोहळ्याची छायाचित्रे\nआज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये ५ वाजता राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचा उदघाटन सोहळा पार पडला. ५८ संघ एकूण ६ दिवस चालणाऱ्या भारताच्या कबड्डीच्या कुंभमेळ्यात भाग घेत आहे.\nया उदघाटन समारंभाला मान्यवरांबरोबर खेळाडू आणि संघांनी उपस्थिती लावली होती. अपेक्षेप्रमाणे आजचे ६ सामने ७ वाजता सुरु होणे अपेक्षित होते परंतु उदघाटन सोहळ्यामुळे याला उशीर झाला.\nआजचे सामने ७ वाजून ४५ मिनिटांनी सुरु होऊ शकतात.\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आज होणारे सामने\nResults: राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमधील पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतरचा हा आहे सविस्तर निकाल\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nमुंबई शहर कबड्डी कुमार गट निवड चाचणीत सिद्धी प्रभा, विजय बजरंग व्या.शाळा संघाची…\nआरके ब्लास्टर्स दसपटी संघ प्रो-लीग काळभैरव चषकाचा विजेता\nविराट कोहलीप्रमाणेच हे ३ प्रो-कबड्डी स्टार ५ हंगामात खेळले एकाच संघाकडून\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-common-wealth-games-inauguration-program-107624", "date_download": "2018-05-24T16:04:51Z", "digest": "sha1:FI5Q4L7HSN45VKF7VD45XNJVU2JBMIS2", "length": 13461, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news common wealth games inauguration program इतिहास आणि संस्कृतीचा मिलाफ | eSakal", "raw_content": "\nइतिहास आणि संस्कृतीचा मिलाफ\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\n२१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्‌घाटन सोहळा\nगोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) - कलाकारांच्या अदकारीबरोबरच मुसळधार पावसानेही २१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात अनोखे रंग भरले. उद्‌घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या कलाकारांनी सादर केलेल्या वंश आणि स्थानिक परंपरेच्या प्रदर्शनाने उपस्थितांना इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ बघायला मिळाला.\n२१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्‌घाटन सोहळा\nगोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) - कलाकारांच्या अदकारीबरोबरच मुसळधार पावसानेही २१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात अनोखे रंग भरले. उद्‌घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या कलाकारांनी सादर केलेल्या वंश आणि स्थानिक परंपरेच्या प्रदर्शनाने उपस्थितांना इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ बघायला मिळाला.\nऑस्ट्रेलियाच्या मूळनिवासांचे ठिकाण या मध्यावर्ती कल्पनेभोवती संपूर्ण उद्‌घाटन सोहळा आधारलेला होता. पावसापासून संयोजकांची सुटका झाली नाही. पाऊस कोसळत असतानाही कलाकारांनी आपल्या धमाल प्रदर्शनाने प्रेक्षकांना दोन तास खुर्चीला खिळवूनच ठेवले नाही, तर एक वेळ त्यांना संगीतावर तालही धरायला लावले. ‘हॅलो अर्थ’ असा संदेश देणाऱ्या गीताने निळ्या रंगात झालेल्या आतषबाजीने या उद्‌घाटन सोहळ्याची सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाची अभिनेत्री डेल्टा गुड्रेम हिने हे गीत सादर केले. त्यानंतर स्थानिक कलाकारांच्या अनिभय. नृत्य आणि संगीत आविष्काराने उद्‌घाटन सोहळा रंगत गेला.\nअनेक अडथळे पार करून बॅटन सर्वांत शेवटी अडथळ्याच्या शर्यतीची सम्राज्ञी सॅली पिअर्सन हिने स्वीकारले आणि प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर त्यांनी स्पर्धेचे उद्‌घाटन झाल्याचे जाहीर केले.\nप्रिन्स चार्ल्स आणि पत्नी कॅमिला पार्कर यांच्यासह ब्रिटिश राजघराण्यातील व्यक्तींची उपस्थित लक्षणीय.\nतब्बल ३५ हजार प्रेक्षक छत्र्या घेऊन अखेरपर्यंत उपस्थित\nभारतीय पथकाचे नेतृत्व पी. व्ही. सिंधूने केले\nसर्व भारतीय खेळाडूंचा प्रथमच ट्राऊझर्स आणि ब्लेझर्स असा पोषाख\nसंचलनात सर्वप्रथम गेल्या स्पर्धेचे यजमान स्कॉटलंडचे, तर शेवट यंदाच्या यजमान ऑस्ट्रेलियाचे संचलन\nसर्व ७१ राष्ट्रकुल समूहातील देशांचा सहभाग\nतेजस्विनी पंडितच्या बर्थडे पार्टीत सई, अंकुश, स्पृहा, श्रेयाने केली धमाल\nअभिनेत्री तेजस्विनी पंडितचा नुकताच 23 मेला वाढदिवस झाला. फिल्म इंडस्ट्रीत काम करायला लागल्यापासून बऱ्याच अवधीने तेजस्विनी यंदा वाढदिवसाच्या दिवशी काम...\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nउल्हासनगरात महाराष्ट्रातील पहिल्या वातानुकूलित अभ्यासिकेचे उद्घाटन\nआणि उल्हासनगर : महाराष्ट्रातील पहिलीच वातानुकूलित तीन मजल्याची प्रशस्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उल्हासनगरात उभी राहिली आहे, उद्या...\nनाशिकमध्ये दराडेंच्या यशात भुजबळांचा वाटा\nनाशिक : आपल्या यशामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतरांचा वाटा आहे, अशी उस्फूर्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी...\n‘सकाळ’वर शुभेच्छांचा एकच वर्षाव\nसावंतवाडी - ‘सकाळ’ सावंतवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाचक, हितचिंतक, विविध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-world-women-day-special-101780", "date_download": "2018-05-24T16:03:23Z", "digest": "sha1:Q3JFCEMLYRNDKDDUPEKR4QWES2OGXD3R", "length": 15050, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News world women day special इडली-वडा..संसाराचा गाडा.. | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 8 मार्च 2018\nकोल्हापूर - रोज पहाटे चार वाजता यांचा दिवस सुरू होतो. इडली, वड्याच्या पिठाचा गरगराट सुरू होतो. सकाळी बरोबर सात वाजता त्यांचा छोटा टेम्पो महावीर उद्यानाजवळ येतो आणि तेथून पुढे सकाळी दहा वाजेपर्यंत इडली, वडा खाणाऱ्या खवय्यांच्या गराड्यात त्यांचा हात एखाद्या यंत्रासारखा हलू लागतो.\nकोल्हापूर - रोज पहाटे चार वाजता यांचा दिवस सुरू होतो. इडली, वड्याच्या पिठाचा गरगराट सुरू होतो. सकाळी बरोबर सात वाजता त्यांचा छोटा टेम्पो महावीर उद्यानाजवळ येतो आणि तेथून पुढे सकाळी दहा वाजेपर्यंत इडली, वडा खाणाऱ्या खवय्यांच्या गराड्यात त्यांचा हात एखाद्या यंत्रासारखा हलू लागतो. गरम गरम इडली आणि वड्याची ऑर्डर घेता घेता यांना घाम फुटतो. पण जराही गडबड, गोंधळ न होता, त्यांचा व्यवसाय सहा तासांत किमान चारशे जणांना तृप्त करून त्या दिवसापुरता थांबतो.\nकोल्हापुरात महावीर उद्यानाजवळ रोज सकाळी सात ते दहा वेळेतच इडली, वड्यासाठी अक्षरश: रांग लागणाऱ्या कोमल विजय कमलाकर यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या जिद्दीची ही कथा आहे. महिलांच्या वाट्याला कष्ट जरूर असते; पण आसपासच्या परिस्थितीचा, बदलत्या गरजांचा अभ्यास करून महिला एखाद्या व्यवसायात उतरल्या तर त्या अक्षरश: क्रांती कशी करू शकतात, याचेही हे उदाहरण आहे.\nमहिलांनी थोडी मानसिकता बदलून परिस्थितीला सामोरे गेले, तर यश फार लांब नाही. आम्ही रस्त्याकडेला इडली, वडा विकतो म्हटल्यावर हे हलके काम समजून काहींनी नाके मुरडली; पण नाके मुरडणाऱ्यांकडे लक्ष द्यायचे नाही. जग काय म्हणेल असली चिंता तर अजिबात करायची नाही, अशी भूमिका घेतल्यामुळेच आज आमच्या इडलीला कोल्हापुरात मान आहे. आणि तो मान कष्टाचा आहे.\n- कोमल विजय कमलाकर\nमहावीर उद्यानाजवळ एका हॉलची देखरेख व सफाई काम करत विजय कमलाकर त्यांची आई, भाऊ तानाजी, पत्नी कोमल राहात होते. वॉचमन कम मुकादम अशा स्वरूपाच्या या नोकरीत तुटपुंजीच मिळकत होती. त्यामुळे विजयची आई व पत्नी कोमल यांनी काहीतरी उदरनिर्वाहाचे वेगळे साधन म्हणून हातगाडीवर इडली, वडा विक्री सुरू केली. पटणार नाही, सुरुवातीला कशाबशा पंधरा ते वीस इडल्या खपायच्या.\nपण महिलांच्या हातात चवीची एक अदृश्‍य ताकद असते. तशीच ताकद या दोघींच्या हातात होती व त्या ताकदीवर त्यांनी इडली व वड्याला एक छानशी चव मिळवून दिली आणि बघता बघता आज आठ वर्षांत त्यांच्या इडलीची चव कोल्हापूरकरांच्या जिभेवर जाऊन पोहोचली. आज महावीर उद्यानाजवळ जशी सकाळी फिरायला येणाऱ्यांची गर्दी असते, तेवढीच गर्दी इडली, वडा खाण्यासाठी असते. विजय, कोमल, सोनल, तानाजी, लक्ष्मी अशा पाचजणांना खवय्यांची गर्दी आवरावी लागते.\nयातल्या इडली, वड्याच्या चवीचा भाग वेगळा. पण महिलांची जिद्द किती परिणामकारक असू शकते, याचे हे उदाहरण आहे. या महिला रोज पहाटे चार वाजता त्यांच्या तयारीला लागतात. टेंपो घेऊन महावीर उद्यानाजवळ येतात. टिप्पीरा असणारी इडली व त्यासोबत खाईल तेवढी चटणी खवय्यांना देतात. एका वेळी दहा ते पंधराजण डिशसाठी हात पुढे पुढे करतात. पण दादा, मामा, भाऊ, काका एक मिनिट, एक मिनिट असे करत करत दहा वाजेपर्यंत स्वत:ला पूर्णत: वाहून घेतात. त्यानंतर आपल्या कुटुंबाच्या कामाला लागतात.\nपाच वाहनांचा विचित्र अपघात ; एक जागीच ठार\nतळेगाव दिघे : संगमनेरमार्गे जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार...\n#FuelPriceHike नेटिझन्स म्हणतात, 'अब की बार कमल नहीं खिलेगा यार'\nगेले काही दिवस सतत इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल,डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा सामान्यांवर काय परिणाम होतो...\nवीजपुरवठा खंडीत झाल्याने बारामतीकर हैराण\nबारामती (पुणे) : जवळपास सात तासांच्या खंडीत वीजपुरवठ्याने आज बारामतीकरांच्या अंगाची लाही लाही झाली. तांत्रिक कामासाठी आज शहराच्या बहुसंख्य...\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nविधान परिषदेच्या 4 जागांसाठी 25 जूनला होणार मतदान\nनाशिक ः केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्यातील विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये नाशिक, मुंबई शिक्षक अन्‌ मुंबई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/four-year-old-son-dies-after-shocking-mobile-chargers-wire-mouth/", "date_download": "2018-05-24T15:19:13Z", "digest": "sha1:RSHB5MNPH5JRW7RDZ4MDJLY7VQIIAK3U", "length": 27128, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "A Four-Year-Old Son Dies After Shocking The Mobile Charger'S Wire In The Mouth | मोबाइल चार्जरची वायर तोंडात चघळत असताना शॉक लागून चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nमोबाइल चार्जरची वायर तोंडात चघळत असताना शॉक लागून चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nमोबाइल फोनच्या चार्जरची पिन तोंडात घालून चघळत असताना वीजेचा शॉक लागून एका चारवर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.\nठळक मुद्देनुकताच आंघोळ करुन बाहेर आलेला अभिघनन ज्या खुर्चीवर उभा होता. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या अकाली मृत्यूमुळे इंद्रेश आणि लीला यांना प्रचंड धक्का बसला आहे.\nचिक्कमंगळुरु - मोबाइल फोनच्या चार्जरची पिन तोंडात घालून चघळत असताना वीजेचा शॉक लागून एका चारवर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. कर्नाटकात चिक्कमंगळुरुमध्ये गुरुवारी ही दुर्देवी घटना घडली. अभिघनन असे मृत मुलाचे नाव आहे. मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी चार्जरची वायर ज्या इलेक्ट्रीक सॉकेटला जोडण्यात आलेली होती. त्या सॉकेटचे बटण बंद केलेले नव्हते. त्यामुळे ही दुर्घटना घडली.\nअभिघननचे वडील सुतारकाम करतात. इलेक्ट्रीक सॉकेटला जोडलेली वायर लोबंकळत पडलेली होती. नुकताच आंघोळ करुन बाहेर आलेला अभिघनन ज्या खुर्चीवर उभा होता. त्याच्या बाजूलाच मोबाइल चार्जरची वायर लोंबकळत होती. अभिघननचे त्याकडे लक्ष गेले. त्याने ती वायर पकडली आणि तोंडात टाकली. विद्युत पुरवठा सुरु असल्यामुळे शॉक लागून तो जागीच कोसळला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्याची आई घरात एकटीच होती.\nअभिघननच्या तोंडाच्या आत किंवा शरीराच्या बाहय भागावर कोणतीही जखम दिसत नव्हती असे पोलिसांनी सांगितले. ह्दय किंवा लिव्हरमुळे अभिघननचा मृत्यू झाला असावा असे डॉक्टरांनी सांगितले. अभिघननला एमजी रुग्णालयात योग्य उपचार मिळाले नाहीत. उपचारांना उशीर झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे.\nआपल्या एकुलत्या एक मुलाच्या अकाली मृत्यूमुळे इंद्रेश आणि लीला यांना प्रचंड धक्का बसला आहे. मोबाइल वापरणा-यांसाठी ही डोळे उघडणारी घटना असल्याचे चिक्कमंगळुरु पोलिसांनी सांगितले. अनेकदा आपण आपल्या घरात फोन चार्ज झाल्यानंतर मोबाइल काढून घेतो पण चार्जरची पिन गुंडाळून ठेवायची तसदी घेत नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआत्महत्येपूर्वी मांडली मोबाईलमध्ये कैफियत, व्हिडीओने उडाली खळबळ\nअकोला जिल्हय़ात वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या चार अपघातात पाच जण ठार\nसिंदखेड राजा : नशीराबाद येथे विद्युत तारेचा स्पर्श होऊन शेतकर्‍याचा मृत्यू\nअकोला : उरळ येथे बसखाली आल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू\nफ्लिपकार्टवरुन मागविला 55 हजारांचा 'आयफोन', मिळाला 'साबण' \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nमहाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nLok Sabha Bypoll: वहिनी-भावोजींमधील मतभेद मिटले, भाजपाचे गणित विस्कटले\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nकुणाचं काय तर कुणाचं काय; 'निपाह व्हायरस'पासून वाचण्यासाठी मौलवीने सुचवला अजब उपाय\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nपुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनीचा प्रतिष्ठेच्या फाेर्ब्सच्या यादीत समावेश\nनालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई\nया कारणासाठी काढावा लागला पुणे मेट्रोचा खांब\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nमहाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%A80%E0%A5%A7%E0%A5%AA-114061500001_1.html", "date_download": "2018-05-24T15:42:25Z", "digest": "sha1:6DUZDE35TIU6GMCSB27TBITT5PH5YEUM", "length": 18985, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक भविष्यफल दि १५ ते २१ जून २0१४ | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक भविष्यफल दि १५ ते २१ जून २0१४\nमेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्र आघाडीवर राहील व व्यवसायिक वर्तुळातील प्रगतीचे पुढचे पाऊल पुढेच राहून व्यावसायिक समस्या जाणवणार नाहीत. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहू शकेल. अंतिम चरणात आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी घटना घडून येईल.\nवृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात महत्त्वपूर्ण स्वरूपाचा प्रवास योग घडून येईल. सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील व कोणत्याही बाबतीत पीछेहाट सहसा होणार नाही. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी सिध्द होईल. अंतिम चरणात नोकरीत बढतीजनक बदल घडून येईल व उद्योग क्षेत्रातील अंदाज अचूक ठरतील. अधिकारी वर्गाची मर्जी आपल्यावर पूर्णपणे राहू शकेल.\nमिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्वत्र अडचणी व समस्या वाढविणारी ग्रहस्थिती आहे व जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता ठेवणेच आवश्यक व उचित ठरेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी आहे. काळजीचे सावट काही प्रमाणात कमी होण्याचे संकेत मिळतील. सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. ग्रहस्थिती अनुकूल आहे व यश समोर दिसू लागेल.\nकर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून चांगल्या स्वरूपाचा लाभ घडेल व नवीन भागीदारी प्रस्ताव समोर येईल. तो जरूर जरूर स्वीकार करावा, लाभप्रद ठरेल. अपेक्षित घडामोडी व घटना घडून येतील व यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे भावी काळाच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकेल. योग्य ती काळजी घेणे चांगले.\nसिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात निरागस आरोग्याचा लाभ मिळू शकेल. विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील व कोणतेही काम सहसा अपूर्ण राहणार नाही व यशस्वितेकडे वाटचाल राहू शकेल. अंतिम चरणात भागीदारीत असणारा वाद मिटेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश दृष्टिक्षेपात राहील व काळजीचे सावट दूर होऊ शकेल.\nकन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळेल व संततीबाबत आनंद वार्ता हाती येईल. आर्थिक आवक समाधानकारक राहून आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. अंतिम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहील व वेळेवर सहकार्य मिळून उत्साह वाढेल.\nतूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक समस्या मिटतील व कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील. प्रिय व्यक्तीचे भेटीयोग जुळून येतील व मानसिक शांतता व समाधान टिकून राहील. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात राहू शकेल. अंतिम चरणात आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. परंतु कौटुंबिक सदस्य मंडळीच्या आग्रहाखातर सढळ हाताने पैसा खर्च करावा लागेल. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढेल.\nवृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारी वर्ग आवश्यक ते सहकार्य करतील व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. स्थगित व्यवहार सुरळीतपणाच्या मार्गी लागतील व सर्वत्र यश समोर दिसेल. अंतिम चरणात पारिवारिक सदस्य मंडळीबरोबर असणारे सर्व प्रकारचे मतभेद मिटतील. क्रीडा क्षेत्र बक्षीसपात्र स्थितीतच राहील व मनावरील काळजीचे सावट दूर होऊ शकेल.\nधनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व इतरांकडून येणारा पैसा या ना त्या कारणपरत्वे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावरच राहील. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करणे उचित ठरेल. अंतिम चरणात पराक्रम क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी ठरेल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिध्द होऊन मानसिक शांतता प्रस्थापित स्वरूपातच राहून यश मिळेल.\nमकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे सावट काही प्रमाणात मिटण्याच्या मार्गावर राहील. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल व यश मिळू शकेल. अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता काही प्रमाणात निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त एकणेपुरतेच र्मयादित ठेवणे उचित ठरेल.\nकुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुध्द खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक ठरेल व भावी काळात होणार मनस्ताप टळेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देईल व काही प्रमाणात काळजी व समस्या मिटेल. मनातील कार्य योजना प्रत्यक्ष कृतीत येतील. स्थगित व अपूर्ण योजना गतीने पूर्ण होतील.\nमीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनातील इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात येतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे भेटीयोग जुळून येतील व मानसिक सुख-शांती व समाधान लाभेल. यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे सावधानता ठेवूनच वाटचाल करणे आवश्यक ठरेल. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे चांगले ठरेल. त्यामुळे होणारे नुकसान टळेल.\nफेंगशुई प्रमाणे उंटाबद्दल काय मान्यता आहे\nसाप्ताहिक भविष्यफल दि. ८ ते १४ जून २0१४\nजून महिन्यातील तुमचे राशीभविष्य\nसाप्ताहिक भविष्यफल दि. १ ते ७ जून २0१४\nमोदी यांच्या शपथ सोहळ्यासाठी कोणती वेळ सर्वश्रेष्ठ\nयावर अधिक वाचा :\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nअसा झाला होता श्रीकृष्णाचा मृत्यू...\n'जर' नावाच्या पारध्याचा बाण लागल्याने श्रीकृष्णाचा मृत्यु झाला. जाणून घ्या काय झाले ...\nराम, लक्ष्मण आणि सीतेच्या देह त्यागाची कथा\nरामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...\nगंगादशहराच्या १० दिवसांच्या पर्वकाळात हे करावे:\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sindhudurga/sindhudurg-contrary-consequences-cultivation-mango-cultivator-feared/", "date_download": "2018-05-24T15:35:33Z", "digest": "sha1:PRIFUPCYT27JAFMXKBI47B27ONZBE6LG", "length": 29073, "nlines": 363, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sindhudurg: Contrary To The Consequences Of Cultivation Of Mango, The Cultivator Feared | सिंधुदुर्ग :आंबा पिकावर होणार विपरीत परिणाम, बागायतदार धास्तावले | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nसिंधुदुर्ग :आंबा पिकावर होणार विपरीत परिणाम, बागायतदार धास्तावले\nसिंधुदुर्ग जिल्ह्यासह देवगड तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी रिमझिम तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याने तुडतुडे व कीटकांचे प्रमाण वाढून आंबा पिकावर विपरीत परिणाम होणार असल्याचे मत आंबा बागायतदारांमधून व्यक्त केले जात आहे.\nठळक मुद्देआंबा पिकावर होणार विपरीत परिणाम, बागायतदार धास्तावले ढगाळ वातावरण, पाऊस पडल्याने तुडतुडे, कीटकांचे प्रमाण वाढणार\nसिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देवगड तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी रिमझिम तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याने तुडतुडे व कीटकांचे प्रमाण वाढून आंबा पिकावर विपरीत परिणाम होणार असल्याचे मत आंबा बागायतदारांमधून व्यक्त केले जात आहे.\nबुधवारी सकाळी देवगड तालुक्यातील काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडला. तर दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. याचा मोठा परिणाम आंबा पिकावरती होणार आहे.\nसध्या तालुक्यामधील शेवटच्या टप्प्यातील आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे. तर पहिल्या टप्प्यातील आलेल्या मोहोरावरती झालेली फळधारणा त्याच कलमांना पुन्हा आंबा मोहोर आल्याने त्या झाडांवरील फळांची घळ झाली होती.\nअशा चिंताजनक परिस्थितीत बुधवारी तालुक्यामधील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्याने आंबा पीक मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे.\nओखी चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे आंबा पिकावरती मोठा परिणाम झाला होता. यामुळे पहिल्या टप्प्यातील आंबा कलमांना मोहोर आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील डिसेंबर महिन्यातील आंबा कलमांना येणारा मोहोर लांबणीवरती जाऊन तो जानेवारी महिन्याच्या शेवटी व फेब्रुवारीमध्ये आला.\nआंबा कलमांना मोहोर उशिरा आल्यामुळे यावर्षी देवगड हापूसचा हंगाम एप्रिल व मे महिना अशा दोन महिन्यांमध्ये राहणार आहे. या ढगाळ वातावरणामुळे व तुरळक रिमझिम पडलेल्या पावसामुळे आंबा मोहोरावरती तुडतुड्यांचे, कीटकांचे, बुरशीचे व खारीचे प्रमाण वाढणार असल्याने कृषी सल्ल्यानुसारच फवारणी करण्यात यावी असे कृषीतज्ज्ञांचे मत आहे.\nउत्पादनाच्या बाबतीत चिंतेची बाब\nगतवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये काही प्रमाणात तर मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये असा साडेतीन महिने देवगड हापूसचा हंगाम राहिला होता. गेल्या सात ते आठ वर्षांमधील सातत्याने होत असलेली आंबा पिकाची घट गेल्यावर्षी रोखली होती व उत्कृष्ट नसलेतरी समाधानकारक असे देवगड हापूसचे उत्पादन मिळाले होते.\nयामुळे यावर्षीदेखील देवगड हापूसचे पीक समाधानकारक असणार असे दिसून येत असतानाच वातावरणामधील अचानक होत असलेला बदल ही उत्पादनाच्या बाबतीत फार मोठी चिंतेची बाब ठरणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसिंधुदुर्ग :आचऱ्यातील रामेश्वराची डाळपस्वारी जामडुल बेटावर रवाना\nसिंधुदुर्ग : माणगाव दत्त मंदिरात रुद्र दत्तयाग सोहळा, दिगंबरा, दिगंबराचा जयघोष\nपुणे : चाकण बाजारात मंदी, भाज्यांचे भाव गडगडल्यानं शेतकरी चिंतेत\nऔरंगाबादमध्ये पालेभाज्यांचे भाव मातीमोल; अतिरिक्त उत्पादनाचा शेतकर्‍यांना फटका\nमंत्रालयाचे 'आत्महत्यालय' झाले, हाच भाजपाच्या काळातील बदल- राज ठाकरे\nशेतकर्‍यांना १५ दिवसांत नुकसानभरपाई न मिळाल्यास मंत्र्यांना गावबंदी - तुपकर\nसिंधुदुर्ग : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आठ हजार निवेदन सादर\nसिंधुदुर्गनगरी : निरवडे येथे चोरट्यांनी पाच बंगले फोडले, रेल्वेस्थानक नजीक घटना\nनिरंजन डावखरेंची कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून शिफारस\nस्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी 'उजळली' केगदवाडी\nसिंधुदुर्ग : कॅनिंग कंपन्यांकडून आंबा बागायतदारांची पिळवणूक\nसिंधुदुर्ग : कुडाळातही स्टुडिओसह दुकान फोडले, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t7050/", "date_download": "2018-05-24T15:40:21Z", "digest": "sha1:4YAYFV3Y4GUOKJPPSX33KSHLTOHA7NQQ", "length": 4442, "nlines": 96, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-आता तरी देवा पाऊस पाड", "raw_content": "\nआता तरी देवा पाऊस पाड\nआता तरी देवा पाऊस पाड\nआता तरी देवा पाऊस पाड...\nअरे कोरड पडलय जमीनितल आड न आड\nवाळुन गेलय शेतातल काड न काड.......\nअन जळुन गेलय र रानातल झाड...न...झाड..\nआता तरी देवा पऊस पाड..................\nअरे मानसा साठी नकोरे बाबा जनावरा साठी पाड\nअन पुरव तुझ्या गुर ढोर लेकरान्चा लाड\nअर वाटल तर मला जमीनीत गाड..\nपण मया लेकरासाठी तर पानी धाड\nअन आता तरी देवा पाऊस पाड........\nअर सरड्या सारखे बसलेत रे हे ’लोक’ ढोन्ग करुन\nआणि गेलेत रे ते तुझ्या शक्तिला विसरुन\nअर भोन्गळे केले रे त्यान्नी...... अम्हाला लुटुन\nअनि खोटी पानी देन्याचि आश्वासने देवुन.......\nअर अता तरी तुझ्या जटातल्या गन्गा माईला जमीनीवर धाड\nअन मोडुन काढ यान्च्या जिभितल हाड........\nअन आता तरी देवा पाऊस पाड..........\nनटली होति ती, पन आज झालिया ऊजाड\nअन उघड पडलय तिच्यावरच पहाड न पहाड....\nजशी केशव बनुन तुच राखलिस द्रौपदि ची लाज\nतशिच देवा तुझि गरज आहे आज\nराम बनुन पाठिवरला धनुश्य काढ\nअन विशाल गर्जनारया ढ्गाना पाड\nअन आता तरी देवा पऊस पाड.................\nआता तरी देवा पाऊस पाड\nRe: आता तरी देवा पाऊस पाड\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: आता तरी देवा पाऊस पाड\nRe: आता तरी देवा पाऊस पाड\nआता तरी देवा पाऊस पाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://sra.gov.in/pagem/innerpage/grievance-status-marathi.php", "date_download": "2018-05-24T15:33:48Z", "digest": "sha1:KZTSJM4GFZZEVWW7Z2ULGLNABL26INCV", "length": 3685, "nlines": 73, "source_domain": "sra.gov.in", "title": "उद्दिष्टांची स्थिती : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)", "raw_content": "\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई\nमाहितीचा अधिकार कायदा २००५\nजनमाहिती आणि अपिल अधिकारी\nमाहितीचा अधिकार कायदा 4C\nमाहितीचा अधिकार कायदा २००५\nजनमाहिती आणि अपिल अधिकारी\nमाहितीचा अधिकार कायदा 4C\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\n© ही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण-मुंबईची अधिकृत संकेतस्थळ आहे. महाराष्ट्र सर्व हक्क राखीव\nअभ्यागत काऊंटर: 49235 अंतिम अद्यतनित तारीख: 24/05/2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://badbadi-snehal.blogspot.com/2006/11/blog-post.html", "date_download": "2018-05-24T15:36:09Z", "digest": "sha1:2UNE3JIXO6Q7DDVV4BGA3WNQMLZH2V4U", "length": 9631, "nlines": 104, "source_domain": "badbadi-snehal.blogspot.com", "title": "बडबडी स्नेहल: मी योगासने करते...", "raw_content": "\nमनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न\nमागच्या महिन्यापर्यंत मी व्यायाम वगैरे चा फारसा विचार हि केला नव्ह्ता.. हा आता नोकरीच्या आधी उन्हाळ्याच्या सुट्टित अधून मधून सकाळी फिरायला जायचे..पण त्यात व्यायाम हा हेतू कमी आणि मैत्रिणींबरोबर गप्पा च जास्त असायच्या...\nतर दिवाळीच्या दरम्यान आई बरीच रागावली म्हणून मी माझे कपाट आवरायला घेतले.. त्यात मला एक माझी १.५ वर्षापूर्वीची जीन्स सापडली... मी ती कशी विसरले होते कोण जाणे.. दुसर्या दिवशी ती घालून बघायच ठरवलं. पण कसलं काय..त्या जीन्स चा साईझ आणि मी यात केन्व्हाच तफावत आली होती... मी हादरलेच... वजन वाढलयं हे कळत होतं पण जीन्स न येण हे म्हणजे अती होतं. काय करावे कळेना... आता नोकरी मुळे सकाळी फिरायला जाणंहि जमणार नव्हतं. काय करावे... काहिहि केले तरी नकळत वाढलेले वजन कमी करणे अत्यावश्यक होतं.\nदरम्यान एक मेल आली.... इथे office मध्ये योगासन वर्ग चालू होणार होता.. मी खुष लगेच नाव नोंदवून मोकळी झाले. मनात आलं योगासने शाळेत असताना पी.टी. ला करतच होतो कि...जमेल आपल्याला..पण मी पूर्ण चुकिची होते.\nपहिल्या दिवशी ने सांगितले कि BP, heart problem इ. असलेल्या लोकांनी अमूक अमूक आसने करू नयेत. मला त्यातला काहिच त्रास नव्हता... म्हणजे मी सगळी आसने करू शकणार होते.. वा अद्न्यनात किती सुख असतं. योगासने सुरू झाली. पहिले २ दिवस हलक्या फुलक्या आसनांचे होते.. पण त्याने सुद्धा माझे अंग इतके दुखले कि विचारू नका.... बसलं कि उठायला नको वाटायचं आणि उठले बसणे नको अद्न्यनात किती सुख असतं. योगासने सुरू झाली. पहिले २ दिवस हलक्या फुलक्या आसनांचे होते.. पण त्याने सुद्धा माझे अंग इतके दुखले कि विचारू नका.... बसलं कि उठायला नको वाटायचं आणि उठले बसणे नको म्हणलं सुरूवात आहे...सवय झाली कि कमी होईल.. परत गैरसमज\nअसे करता करता २ आठवडे झाले... माझेच शरीर मला कि दुरापास्त झाले आहे हे मला एव्हाना कळून चुकलं होतं. शाळेतली पायाचे अंगठे धरण्याची शिक्शा इथे खरोखरच शिक्शा होती... पद्मासन घालताना तर देव आठवत होता. बाकि सगळं लांबच होतं... आमचा मास्तर प्रत्येक प्रकाराचे १५ counts घेतो... माझ्या पाठीला, पायाला ८-१० counts मध्येच अशी रग लागायची कि बास गेल्या २ वर्षात जे जे काहि खाल्लं, ऐश केली त्याच्या प्रत्येक घडिला पश्चात्ताप होत होता... माझी बेफिकिरी च मला नडली होती. आमचा मास्तर मात्र मस्त आहे... त्याच्या शरिरात तर हाड आहे कि नाही अशी शंका यावी इतपत लवचिकता आहे.. तो कुठल्याहि अवस्थेत दोन हात, पाय, नाक, डोक..कात वाट्टेल ते एकमेकाला टेकवू शकते. धन्य आहे...\nमी तर सध्या त्याच्या पुढे फक्त हात ठेकवू शकते. पण मी आशावाद टिकवून आहे. निदान ४-५ महिन्याने का होईना मला माझी \"पुरानी जीन्स\" परत व्यवस्थित घालता येइल याबाबत :)\nबडे... :) तू पण ब्लॉग लिहीतेस तर हं... आता ब्लॉगवरच भेटत जाऊ हं... आता ब्लॉगवरच भेटत जाऊ बाकी काय म्हणतेस, कशी आहेस बाकी काय म्हणतेस, कशी आहेस\nयोगायोगाने तू योगासने करारायला लागलीस हे योग्यच केलंस. असतात योग एकेक\nमला हे वाचतान पुनर्प्रत्ययाचं की काय म्हणतात तसलं दुःख होतंय. :)\nमग.. जीन्स व्हायला लागली का\nएक साधी मुलगी... सरळ आहे कि नाही माहित नाही. पण मनमोकळी आहे.... खळखळून हसणे, मनापासून दाद देणे, चमचमीत खाणे हे सगळं मनापासून आवडतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://vitacityindangerzone.blogspot.com/", "date_download": "2018-05-24T15:14:00Z", "digest": "sha1:LNNXH7ZAHBSJHZPVLQRECY3ISEL3F3CP", "length": 13888, "nlines": 105, "source_domain": "vitacityindangerzone.blogspot.com", "title": "विटा सिटी इन डेंजर झोन", "raw_content": "विटा सिटी इन डेंजर झोन\nविट्यातील ओढ्यांचे स्थान दर्शवणारा नकाशा.\nविट्यातील ओढ्यांचे स्थान दर्शवणारा नकाशा.\nWHITE PAPER OF TEMBHU: टेंभूचे पाणी अखेर विट्यात\nWHITE PAPER OF TEMBHU: टेंभूचे पाणी अखेर विट्यात: ३/११/२०१६ सांगली टेंभूचे पाणी अखेर विट्यात दाखल विटा : विजय लाळे अखेर टेंभू योजनेचे पाणी गुरुवारी विट्यात पोहोचले.दुपारी सव्व...\nBarmahi Manganga (AWARD WINNING BLOG): डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस: डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस डॉ . राजेंद्र सिंह राणा हा माणूस आंतर राष्ट्रीय जल तज्ञ , पाणी वाला बाबा किंवा नदी पुन...\nBarmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी बारमाही करण्याच्या प्रयत्नांचा घेतलेला ...\nBarmahi Manganga (AWARD WINNING BLOG): अग्रणी नदी बारमाही करण्याच्या प्रयत्नांचा घेतलेला ...: अग्रणी नदी बारमाही करण्याच्या प्रयत्नांचा घेतलेला आढावा\nविट्यातील चिरवळ ओढा आणि विटा पालिकेचा कारभार.\nविट्यातील चिरवळ ओढा आणि विटा पालिकेचा कारभार.\nLabels: विट्यातील चिरवळ ओढा आणि विटा पालिकेचा कारभार.\nएक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, \"बारमाही माणगंगा \" हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, या भागातून जाणारया माणगंगा, अग्रणी आणि येरळा या तीन नद्यांचं भवितव्य यात सामावलं आहे. बारमाही माणगंगा हि एक मोहीम आहे, नद्या जिवंत आणि बारमाही वाहत्या करण्यासाठी चालवलेली. यात कोणा एकट्या दुकट्याची मते नाहीत तर अनेक ज्ञात- अज्ञात जाणकार तसेच रूढ अर्थाने अज्ञानी सुद्धा माणसांनी माणदेशातील नद्यांच्या पुनरुज्जीवना संदर्भात केलेला अभ्यास, मांडलेली मते, केलेले प्रयत्न आणि झालेले काम यांचा समावेश आहे. आपणही या चळवळीचा हिस्सा व्हा. प्रत्येक माणदेशी माणसाने आणि पाणी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारयाने आवर्जून या व्यासपीठाचा वापर करावा. आपला, पत्रकार विजय लाळे, फेसबुक संपर्क - https://www.facebook.com/vijay.lale.5 मोबाईलवर - 8805008957. किंवा व्हाटस अप वर 7387296578. एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, \"बारमाही माणगंगा \" हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, या भागातून जाणारया माणगंगा, अग्रणी आणि येरळा या तीन नद्यांचं भवितव्य यात सामावलं आहे. बारमाही माणगंगा हि एक मोहीम आहे, नद्या जिवंत आणि बारमाही वाहत्या करण्यासाठी चालवलेली. यात कोणा एकट्या दुकट्याची मते नाहीत तर अनेक ज्ञात- अज्ञात जाणकार तसेच रूढ अर्थाने अज्ञानी सुद्धा माणसांनी माणदेशातील नद्यांच्या पुनरुज्जीवना संदर्भात केलेला अभ्यास, मांडलेली मते, केलेले प्रयत्न आणि झालेले काम यांचा समावेश आहे. आपणही या चळवळीचा हिस्सा व्हा. प्रत्येक माणदेशी माणसाने आणि पाणी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारयाने आवर्जून या व्यासपीठाचा वापर करावा. आपला, पत्रकार विजय लाळे, फेसबुक संपर्क - https://www.facebook.com/vijay.lale.5 मोबाईलवर - 8805008957. किंवा व्हाटस अप वर 7387296578. Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,\nBarmahi Manganga (AWARD WINNING BLOG): एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,: \"बारमाही माणगंगा \" हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसा...\nएक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,\n\"बारमाही माणगंगा \" हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही,\nहे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, या भागातून जाणारया माणगंगा, अग्रणी आणि येरळा या तीन\nनद्यांचं भवितव्य यात सामावलं आहे. बारमाही माणगंगा हि एक मोहीम आहे, नद्या जिवंत आणि बारमाही वाहत्या करण्यासाठी चालवलेली.\nयात कोणा एकट्या दुकट्याची मते नाहीत तर अनेक ज्ञात- अज्ञात जाणकार तसेच रूढ अर्थाने अज्ञानी सुद्धा माणसांनी\nनद्यांच्या पुनरुज्जीवना संदर्भात केलेला अभ्यास, मांडलेली मते, केलेले\nप्रयत्न आणि झालेले काम यांचा समावेश आहे. आपणही या चळवळीचा हिस्सा व्हा.\nप्रत्येक माणदेशी माणसाने आणि पाणी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारयाने\nआवर्जून या व्यासपीठाचा वापर करावा.\nमोबाईलवर - 8805008957. किंवा व्हाटस अप वर 7387296578.\nBarmahi Manganga (AWARD WINNING BLOG): हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखमध्येही दुष्काळ का ...\nBarmahi Manganga (AWARD WINNING BLOG): हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखमध्येही दुष्काळ का ...: आम्ही आहोत भगीरथाचे वारस = देशातला हा आणखी एका भगीरथाच्या वारसदाराची हि कहाणी … पहा आणि विचार करा… आपणही असे करू शकतो.… फक्त इच्छाशक्ती...\nकृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे\nमहाराष्ट्रात सध्य स्थितीत प्रकल्प निहाय पाणी वाटपाची बाब अडचणीची ठरत असल्याने राज्याने शोधलाय नवा पर्याय … …कृष्णा खोऱ्यातील आपल्या वाट्याचे पाणी वाचवण्यासाठी राज्य सरकार ते दुष्काळ प्रवण भीमा खोऱ्यात नेण्याची तयारी कृष्णा पाणी लवादासमोर दर्शविली आहे …\nमाणगंगा नदी ही भीमा नदीच्या खोऱ्यातीलच नदी आहे …. मग कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे … बारमाही माणगंगा पथकाची राज्य सरकारकडे मागणी\nLabels: कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे\nWHITE PAPER OF TEMBHU: टेंभूचे पाणी अखेर विट्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-05-24T15:48:35Z", "digest": "sha1:3EAQSKMSUTCDD5OT4BBC46FA6EKIY6LZ", "length": 4498, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप बॉनिफेस पहिला - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपोप बॉनिफेस पहिला ( - सप्टेंबर ४, इ.स. ४२२) हा डिसेंबर २८, इ.स. ४१८ पासून मृत्युपर्यंत पोप होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. ४२२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://badbadi-snehal.blogspot.com/2007/08/blog-post_27.html", "date_download": "2018-05-24T15:41:09Z", "digest": "sha1:P6SIGGVITAWLK22TQBPO4HBHT6QNZLSH", "length": 15785, "nlines": 163, "source_domain": "badbadi-snehal.blogspot.com", "title": "बडबडी स्नेहल: खवय्ये पुणेकर!!!!", "raw_content": "\nमनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न\nपुणेकर म्हणलं कि अ-पुणेकराच्या मनात अनेक विशेषणं घोळू लागतात.... जसे कि पेठी पुणेकर, शुद्ध भाषा बोलणारा पुणेकर, \"पाणी देऊ का\" असं विचारणारा पुणेकर, स्पष्टवक्ता पुणेकर वगैरे वगैरे(असो...माझ्याच शहराबद्दल मी किती लिहू\" असं विचारणारा पुणेकर, स्पष्टवक्ता पुणेकर वगैरे वगैरे(असो...माझ्याच शहराबद्दल मी किती लिहू) यात खरं किती आणि काय हे जाऊ दे. पु.ल. नी पुणेकर, मुंबईकर आणि नाग्पूरकर लिहिलं च आहे.\nमी तर अतिशय अभिमानाने सांगते कि मी पक्कि पुणेकर आहे. कित्येक जण विचारतात \"म्हणजे नक्कि काय\" यावर मी म्हणते..\n\"१. मला लोकांना अमक्या दिवशी अमक्या वेळी आमच्या घरी याच असं म्हणता येत नाही. कधीहि या असंच मी म्हणते.\n२. जागोजागी दुकानं असून सुद्धा लक्ष्मीरोड वर जाऊन आल्यशिवाय मला खरेदि केल्यासारखं वाटत नाही.\n३. गणपती हा मला दिवाळीपेक्षा मोठा सण वाटतो.\n४. दुपारी दुकाने बंद असण्यात मला काहि गैर वाटत नाही. दुकानदारांना पण वामकुक्षीची गरज असते म्हणलं\n५. कुठलंहि बिल मी शेवटच्या तारखेच्या आधीच १-२ दिवस भरते.\n६. बाहेर जायचं म्हणलं कि दुचाकिशिवाय पर्याय नाही असं माझं ठाम मत असतं\n७. मुलीनी गाडीवर स्कार्फ ने आपला चेहरा झाकणं अत्यंत गरजेचं आहे हे मला मान्य आहे.\n८. मला खायला प्रचंड आवडतं\"\nप्रसंगी यात अजून २-३ मुद्दे येत असतील पण इतके तर नक्किच :) यात शेवटचा खायचा मुद्दा जास्त कोणी लक्षात घे नाही. त्यावर कोणी बोलत पण नाही. पण खरं तर पुण्यासारखे खवय्ये लोक महाराष्ट्रात नाहीत\nमुंबईमध्ये लोक गरज म्हणून बाहेर खातात...इथे आम्ही ठरवून, खास थांबून बाहेर खातो :) म्हणूनच गेले कित्येक वर्ष इथे लोक ठराविक च पदार्थ विकून सुध्दा टिकून आहेत. दूधवाले चितळे सर्रास मिठाईवाले झाले. इतर कुठल्या शहरात हे इतक्या पटकन आणि सहज झालं नसतं. पुण्यात केवळ अमुक एक गोष्ट खाण्यासाठी दुकानांसमोर रांग लागलेली दिसते.\nचितळे ची बाकरवडी, आंबाबर्फी हे तर प्रसिद्धच आहे पण जनसेवा चे मसाला दूध, बेडेकर ची मिसळ, बुधानी चे वेफर्स, पुष्करणीची भेळ, आप्पाची खिचडी, संतोष बेकरी चे पॅटिस, क्रिमरोल, गणेश ची दाबेली, सुजाता ची मस्तानी, दवेंचा ढोकळा, वाडेश्वरची इडली, वैशाली ची SPDP, कल्पना ची पाणिपुरी, कयानीचा केक, ममता चे सामोसे (कॅफे नाज चे पण...पण आता ते पाडलं:()......लिहिता लिहिता तोंडाला पाणी सुटलंय. किती नावं लिहू माझ्या काकाचं तर लस्सीचं पण एक खास दुकान ठरलं आहे. वर दिलेल्या सगळ्यांची आपली अशी एक खासियत आहे आणि त्यांनी ती जपली आहे...खवय्ये पुणेकरांनी ती उचलून धरली आहे.\nसगळ्यात जास्त महाराष्ट्रियन डायनिंग हॉल पुण्यात असावेत.... पोळी भाजी पासून उकडीच्या मोदकापर्यंत इथे सगळं मिळणारी \"खास\" ठिकाणं आहेत. पण याचा अर्थ लोक घरी खात नाहेत का तर असं अजिबात नाही..... घरी खाऊन पिऊन निघून देखील ठराविक ठिकाणी पुणेकराला खास काहि खायचा मोह होतोच....आणि पुणेकर जिभेचे चोचले पूर्ण करतोच\nमुंबईमध्ये लोक गरज म्हणून बाहेर खातात...\nपुण्यात खवय्यै जास्त आहेत, हे खरे आहे. मात्र बऱ्याचदा हे खवय्यैपण खादाडपणाकडे झुकणारे असते, हेही खरे आहे. आणखी याबद्द्ल कोणी बोलत नाही, हेही खरे नाही. पुण्यातले लोक सर्वाधिक चर्चा कशाची करत असतील, तर ती खाण्याचे पदार्थ आणि खाण्याची ठिकाणे. कदाचित हा पेशवाईचा हॅंगऒव्हर असावा. मुंबईतले लोकं\nगरजेमुळे बाहेर खातात, हे ठिकच आहे. त्यामुळेच इतरत्र गेल्यावर तिथल्या पदार्थांना ते ‘तोंडभरून’ दाद देतात.\nपुण्यातील लोकं कुठेही गेले, तरी पोटभर खायचं आणि ढेकर द्यायची वेळ आली, की ‘आपल्या पुण्यासारखे खायला कुठेही मिळत नाही,’ असं म्हणायचं ही यांची पद्धत आहे.\n\"अनारसे\" सामोसे वाले माहित आहेत का\nजे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.\nअसा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .\nकी तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .\nएकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर (www.blogadda.com)\nवैशालीचा चीज म्हेसुर डोसा पण भन्नाट असतो. जोशींची मिसळ (तुलसी बाग )पन मस्त\nएक साधी मुलगी... सरळ आहे कि नाही माहित नाही. पण मनमोकळी आहे.... खळखळून हसणे, मनापासून दाद देणे, चमचमीत खाणे हे सगळं मनापासून आवडतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-2014%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-113122600010_1.htm", "date_download": "2018-05-24T15:28:55Z", "digest": "sha1:GMJZSOXOUOV5OT5QEJII4YJHROTMKOEZ", "length": 8775, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Yearly Rashifal of Markar | मकर राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमकर राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल\nराश्याधिपती शनीचे वर्षभर दशमस्थानातील वास्तव्य, मंगळाचे दीर्घकाळ भाग्य आणि दशमस्थानातील भ्रमण हे दोन्ही तुम्हाला चांगले आहे. आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवून आपले स्थान स्थिर करण्यास तुम्हाला कितीही कष्ट पडले तरी तुम्ही मागेपुढे पाहात नाही. हा तुमचा गुण वाखाणण्यासारखा आहे. यंदाच्या वर्षी गुरू तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे, तसेच इतरही महत्त्वाचे ग्रह साथ देणार आहेत. जूननंतर एखादी नवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरेल.\nपुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....\nहा आठवडा आणि तुमचे राशीफल\nमकर राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो\nऑक्टोबर (2013) महिन्याचे भविष्यफल\nधनु राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो\nयावर अधिक वाचा :\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nअसा झाला होता श्रीकृष्णाचा मृत्यू...\n'जर' नावाच्या पारध्याचा बाण लागल्याने श्रीकृष्णाचा मृत्यु झाला. जाणून घ्या काय झाले ...\nराम, लक्ष्मण आणि सीतेच्या देह त्यागाची कथा\nरामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...\nगंगादशहराच्या १० दिवसांच्या पर्वकाळात हे करावे:\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://badbadi-snehal.blogspot.com/2008/09/blog-post_04.html", "date_download": "2018-05-24T15:36:44Z", "digest": "sha1:K7JCBRDL2KLBDK4LV2WTCXYFUZ7RMPWQ", "length": 10918, "nlines": 98, "source_domain": "badbadi-snehal.blogspot.com", "title": "बडबडी स्नेहल: बाप्पा... हसू कि रडू?", "raw_content": "\nमनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न\nबाप्पा... हसू कि रडू\nबाप्पा...दरवर्षीप्रमाणे ठरल्या वेळेला तुम्ही आलात. फ़ार आनंद वाटला... आज-कालच्या दिवसात दिलेला शब्द आणि ठरलेली वेळ पाळणारे फ़ार थोडे. या पार्श्वभूमीवर नित्यनियमाने एक तुम्ही येता.. तुमसे बढकर कौन इथे देशात काहीच वेळेवर होईना झालंय.\nकॉलेजचा प्रवेश असो, घराचं बांधकाम असो, पाऊस असो कि निवडणूका असोत. सगळ्याचीच वेळ बदलली आहे. ऑगस्ट मध्ये कॉलेज सुरू कि लगेच ऑक्टोबर मध्ये submissions अधला-मधला वेळ असाच welcome party वगैरे मध्ये गेलेला.... पाऊस पण जून मध्ये दडी मारतो नि आता बघताच आहात कि तुम्ही यायची वेळ झाली तरी कसा बिनदिक्कत बदाबदा कोसळतोय. लोक तर निवडणूक या प्रकाराला इतके सरावले आहेत कि जणू शाळेतल्या वर्गात सेक्रेटरी निवडावा. :( सगळं आबादी आबाद आहे बाप्पा\nआंबेडकरांनी सांगितलं होतं कि सवलतींवर जगू नका, आज इथे सवलतीशिवाय कोणी जगायला नको म्हणतोय. माणसांच्या शरीराची जाडी वाढतेय नि मनं संकुचित होत चालली आहेत. शिक्षणाने लोक उदात्त कमी झाले नि कोते जास्त. पंचविशीतला मुलं सरळ सांगतात कि \"माझं आई-बाबांशी पटत नाही\", अरे पण हा विचार करायला याला समर्थ कोणी केला लहानपणी जास्त त्रास देतो म्हणून तुला सोडलं का आई-बाबांनी\nसगळं जीवनच व्यस्त झालंय... पैसे जास्त-वेळ कमी, घर मोठं-माणसं कमी, शरीर मोठं-कपडे कमी, देखावा जास्त-आपलेपणा कमी, झोप जास्त-स्वप्न कमी, नेते जास्त-आदर्श कमी, चोरी जास्त-निर्मिती कमी चेहरा खराब झाला तर निरनिराळे लेप लावून स्वच्छ करतात..पण आमच्या मनावरच्या जळमटांचं काय चेहरा खराब झाला तर निरनिराळे लेप लावून स्वच्छ करतात..पण आमच्या मनावरच्या जळमटांचं काय बाप्पा... मनासाठी एखादं parlour काढता येईल का बाप्पा... मनासाठी एखादं parlour काढता येईल का वयात येणार्या मुला-मुलींना आहार नियमांबरोबर विचार नियम किती जण समजावून देत असतील\nआजच वर्तमानपत्रात तुमचं अगदी वाजत-गाजत स्वागत झाल्याची सचित्र बातमी वाचली.... पण जरा शेजारी नजर जाते तर अमेरिकेने अणुकरारात केलेली दिशाभूल दिसली. विद्यमान सरकारने स्वत:ची तोंड लपवण्यासाठी केलेला विश्वासघात दिसला. एका आडरानात दरोडेखोरांनी महिलांवर केलेला अत्यचार दिसला. \"एक लाखात कार\" प्रकल्पाच्या अजून नवीन बातम्या वाचल्या. बिहार मधील लोकांचे हाल दिसले... विदर्भात पाणी नाही म्हणून माणूस मरतोय आणि बिहार मध्ये पाणी आलं म्हणून माणूस मरतोय पाणी म्हणजे जीवन ना रे... मग जीवन सुद्धा अति झालं कि त्रासच होतोय\nतू म्हणशील काय आज वर्षानी आलो तर मला काही माहित नसल्यासारखं सगळं सांगते आहेस. तुलाच सगळं माहित आहे रे... तूच कर्ता आणि करविता पण सगळंच इतकं दाहक नको ना करूस. माणूस चुकला...चुकतो आहे. पण तू त्याला योग्य त्या मार्गावर लवकरात लवकर आण.\nआता म्हणशील इतकं काही वाईत नाहीये ....ते पण खरंच आहे. वर सांगितलेल्या सगळ्या परिस्थीतीतच प्रकाश-मंदा आमटे आहेत, अभिनव बिंद्रा आहे, भारतीय त्रिदल सेना आहे. पण महाभारताप्रमाणेच सुष्ट आणि दुष्ट हे व्यस्त प्रमाणात आहेत. मान्य आहे रे हे सगळं आमच्यामुळेच... पण तू आला आहेस तोवर मन मोकळं करून घेतलं. दहा दिवसात तू बघशीलच सगळं.... मग पुढच्या वर्षी येताना हे कमी करण्याच्या योजना घेऊनच ये. यंदा जाता जाता शक्य तितक्या लोकांना सुष्ट व्हायच्या मार्गावर नेऊन सोड. आणि पुढच्या वर्षी मला \"बाप्पा... हसू कि रडू\" असं लिहावंसं न वाटता \"बाप्पा... हसूच हसू\" असं वाटायला पाहिजे.\nमोरया मोरया मी बाळ तान्हे\nतुझीच सेवा करू काय जाणे\nअन्याय माझे कोट्यान कोटी\nमोरेश्वरा बा तू घाल पोटी\nमाज़ा आणि शाबदांचे फारसे सख्य नाही....त्यामुळे असा काही लेखा पहिला की फार नवल वाटत....\nकिती छान लिहितेस...कस जमता तुला\nमी तर तुज़ा फॅन होईन बसलो आहे. पण एक तक्रार आहे...तू नियमीत लिहीत नाहीस...\nमाणसांच्या शरीराची जाडी वाढतेय नि मनं संकुचित होत चालली आहेत.... हे वाक्य खूपच मस्त आहे. गणपती बाप्पा आहे म्हणून तर देश व्यवस्थित आहे.\nबाप्पाच्या आरतीत शेवटी म्हटलंच आहे ना की,\nसंकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना...\nआपल्या मदतीला धावून येणारा तोच आहे. तोच संकटातून आपल्याला सोडवणारा आहे. तोच आपला तारणहार आहे. कारण तोच आहे सुखकर्ता आणि दुखहर्ता...\nबाप्पा... हसू कि रडू\nएक साधी मुलगी... सरळ आहे कि नाही माहित नाही. पण मनमोकळी आहे.... खळखळून हसणे, मनापासून दाद देणे, चमचमीत खाणे हे सगळं मनापासून आवडतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.stayonpowercapsule.com/marathi", "date_download": "2018-05-24T15:50:30Z", "digest": "sha1:R3EVRKCAVRPJJHTRWX6URMWO7KU2NBGW", "length": 11411, "nlines": 36, "source_domain": "www.stayonpowercapsule.com", "title": "स्टे-ऑनचा आजच वापर करा", "raw_content": "\nआजच तुमचे सुखी वैवाहीक जीवन पुनः जोमदार करा \nनवयुगाच्या आजच्या विश्वात आधुनिक विज्ञान सतत प्रगत होत आहे. अखिल मानवचे सुख समृध्द व्हावे या साठीच त्याची वाटचाल चालू आहे हे निःसंशय. परंतु विज्ञानाने घडवून आणलेल्या नव नव्या बदलांचा हा चौखूर उधळलेला घोडा याच सुखांना अतोनात ताणयुक्त करून सोडतो. काळा बरोबर धावता धावता विज्ञानाला काळाच्याही पुढे धावण्याची तहान लागली आहे. प्रगत विज्ञानाचे फायदे घेता घेता आपण त्यापासून होणारे तार्णतणाव़ धावपळीची जीवन शैली़ बरे वाईट खाण्याच्या सवयी़ वेळी अवेळी होत राहणारे कॉफीपाऩ तंबाखु-दारू़ नशेच्या गोळया इत्यादीच्या आधिन जात चाललो आहोत. या अगतिकतेचाच परिणाम म्हणजे शारिरीक व मानसिक अशा अत्यावस्थे मुळेे ओढवलेले खर्चिक जीवनमान. या चक्रात स्वतःला अडकवून घेण्या आधी आपण रॉयल कॉलेजच्या मानसरोग चिकित्सक विभातील तज्ञांनचा अहवाल समजून घेऊया. जगा पुढे मांडलेल्या या अहवालानुसार दर सहा पैकी एक जण कायमस्वरूपी गांजलेला़ निद्रा नाशेचा बळी झालेला असतो हे जाणून आश्चर्य वाटू नये. कामवासनेचा अभाव़ अकाली शैथिल्य लिंगाच्या ताठरतेचे वैगुण्य जनन शुक्राणुंची कमतरता या सारखे वैवाहिक संबध बिघडवण्यास हमखास कारणीभूत होणार्या कुरबुरी वरचेवर दिसून येतात असे हा अहवाल सांगतो.\nआपले वैवाहिक जीवन तणावमुक्त ठेवण्याची आणि त्याच बरोबर व्यवसाय टिकवण्याची धडपड या दुहेरी झटापटीत त्वरीत इलाज दाखवणारी अॅलोपेथी औषधे घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसून येते. परंतु या धडपडीत दूरगामी परिणामांनी शरिराचे महत्वाचे अवयव कायमस्वरूपी निकामी होण्याची शक्यता तेव्हढी हाती लागते.\nतथापि आपल्याला निराश होण्याचे काहिच कारण नाही. आयुर्वेदाकडे दुज्या भावाने पाहण्याचा आपला दृष्टीकोन मात्र अगोदर बदलूया. आयुर्वेदाच्या बहुगुणी आणि अत्यंत सुरक्षित अशा फायदेमंद गुणांना नीट पारखण्याचा दृष्टी कोन आपण स्वीकारूया. 100 टक्के नवनिर्मित आयुर्वेदिक औषधे म्हणजेच स्टे-ऑन उत्पादने़ या नव्या समीकरणामुळे तर असा दृष्टी कोन बदलणे भागच पडते. स्टे-ऑनकडे वळल्यावर वरील अनेक समस्यांनी बेजार झालेल्यांना त्यावर आता ताबा मिळवण्याची ताकद वाढून सुख मिळणे शक्य होत आहे. स्टे-ऑनपॉवर कॅप्सूलचा गेली 10 वर्षे वापर करणारे अनेकजण आज आत्यंतिक सुखाचा अनुभव घेत आपले जीवन जगत आहेत. हरवलेले नातेसंबंध बळकट करण्याचा मंत्रच जणू त्यांच्या हाती लागला आहे. त्यांच्या नैराश्याच्या-अकाली शैथिल्याच्या़ ताठरपणाच्या वैगुण्याच्या़ कामवासनेच्या कमतरतेच्या़ वगैरे काळयाकुट्ट आठवणी आता धूसर होत विस्मृतित जात आहेत.\nतुमचे शरीर आणि मन पुनः जोमदार करा.. स्टे-ऑनचा आजच वापर करा\nमती कुंठीत झाल्या प्रमाणे नुसते संमोहित होऊ नका. स्टे-ऑन अद्वितिय असेच आहे. 100 टक्के वनस्पतीजन्य घटक असणारे स्टे-ऑन एक उच्च प्रतिचे टॉनिक आहे.\nपुनः जोम वाढविणारे घटक म्हणजे केशर आणि जिनसिंग हे स्टे-ऑनचे घटक तुम्हाला औषधाच्या आश्वासनांच्या पूर्तीचा अनुभव देतात. स्टे-ऑन मधिल अश्वगंध़ सालम़ शिलाजित आणि सफेद मुसली हे घटक तुमच्यातिल अकाली शैथिल्य ताठरपणाचे वैगुण्य आणि ताकद व जोम यांचा अभाव यावर आश्चर्यकारक पणे मात करते. यामधिल जग प्रसिध्द जिनसिंगचे अस्तित्व तर नव चैतन्य वाढवून कामुकता निर्माण करणारे असेच आहे.\nसर्वच स्टे-ऑन उत्पादने 100 टक्के वनस्पतीजन्य असून त्या औषधांचे दुष्परिणाम नाहित. या शिवाय सिल्डेनफिल नामक घातकी घटकाचे दुष्परिणाम सुध्दा थोपवण्याची किमया स्टे-ऑन मध्ये सामावलेली आहे. इतकेच काय परंतु आमचे चाहते आम्हाला कळवतात की त्यांना डोकेदुखी पासून आराम़़ बध्दकोष्ठा पासून चिंता मुक्ती आणि हृदय विकाराची काळजी सुध्दा आटोक्यात आणणे शक्य होत आहे. वेदना शमवून पचनशक्तीशी जुळवून घेऊ शकणार्या शतावरीचा स्टे-ऑन मधे केलेला अंतरभाव यातच खरी गोम दडलेली आहे.\nसुलभतेचे आंतरराष्ट्ीय ॠचझ च्या प्रमाण पत्रा प्रमाणे उत्पादित केलेली आमची स्टे-ऑनची उत्पादने आता जगभर पोहोचली असून त्यात प्रामुख्याने अमेरिका़ कॅनडा आणि यूरोप यांचा देखिल समावेश आहे. स्टे-ऑनची उत्पादने कॅशलेस व्यवहाराने म्हणजे के्रडिट, डेबिट कार्डस् पेपल आणि तुमच्या बँके मार्फत सुध्दा वितरीत होत आहेत.\nआता़ क्षणाचाही विलंब न करता स्टे-ऑनची संगत जडवायची एव्हढेच तुम्हाला करायचे आहे. स्वतःशीच एक निर्धार करायचा आहे आणि पुढील 28 दिवस दररोज दोन कॅप्सूल्स-दूधा बरोबर अथवा तुमच्या आवडत्या ज्युस बरोबर दोन वेळा घेऊन अमलात आणयचा आहे आणि नंतर फक्त तुमच्या मनातील चैतन्य ताकद़ उत्साह यांचा अमर्याद अनुभव प्रत्यक्ष घ्यायचा आहे तुमच्या नित्य जगण्यातील प्रत्येक क्षेत्रातिल अमुलाग्र बदल तुमचे जगच बदलून टाकेल. अशा विलक्षण अनुभवाने तुम्ही नखशिखांत न्हाऊन निघाल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.\n॥ तुमच्या मनाला आणि देहाला एक नवा जोम द्या आजपासूनच वापरून पहा र्स्टेऑन ॥\n॥ मुखि गातो सदा गुणगान अनुभवून पुनःपुनः र्स्टेऑन ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4,_%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-05-24T15:49:48Z", "digest": "sha1:YPN6R7TYFNIPEDM4IHADPM2QHWTUKKVS", "length": 3814, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बारासात - विकिपीडिया", "raw_content": "\n(बारासात, पश्चिम बंगाल या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबरसात याच्याशी गल्लत करू नका.\nबारासात भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर उत्तर २४ परगणा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,७८,८८२ होती.\nउत्तर २४ परगणा जिल्हा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०१७ रोजी ००:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com/2011/08/marathi-kavita_4926.html", "date_download": "2018-05-24T15:50:41Z", "digest": "sha1:6WXXXPOYSF6TRUUHS6ND3XKD4ETFD5K6", "length": 12735, "nlines": 205, "source_domain": "kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com", "title": "काव्यतरंग - मराठी कविता kavyatarang marathi kavita: { Marathi kavita } बायको माझी हरवली ..........", "raw_content": "\nबायको माझी हरवली ..........\nमाझ ही एक स्वप्न आहे की, माझी ही एक सुंदर बयाको असावी,\nम्हणून फावल्या वेळात, टाइम पास म्हणून,\nमाझ्या स्वप्नातील बायकोच चित्र काढल, नी घराच्या भिंतीवर टागल,\nपण त्याच रात्री अशक्य अस शक्य झाल |\nचित्रातिल त्या बायकोशी, माझ स्वप्नात लग्न झाल ||\nस्वप्नातील या संसाराची, तुम्हा पुढे मांडतो व्यथा |\nपहिली बायको हरवल्याची, तुम्हा सांगतो कथा ||\nलग्ना पासून सुरु होती, माझी साडेसाती |\nखडूस बायको या देवाने, मारली माझ्या माथी ||\nघरातील सर्व मेम्बर वर, तीचा वचक असे फार |\nजणू कर्ता धर्ती होती, हीच घराची सूत्र धार ||\nतिच्या मनाच्या विरुद्ध, जर का गोष्ट कुठली झाली\nकधी बने ती चंडिका, तर कधी महाकाली ||\nछोट्या छोट्या गोष्टी वरुण, उगाच भांडत बसायची |\nरागाच्या भरात मुलाना, मसाल्या सारखी कुठायची ||\nव्रत वैफल्य उपवासा वर, तिची फार मदार असे |\nदैव् निवैद दाखवत म्हणे, देवा हे तुझ्यावर उदार असे ||\nदेवाच्या डोक्यावर Zero चा बल्प, लावून ठेवी २४ तास |\nपण घरो घरी सागत फिरे, भक्ती माझी आहे खास ||\nअशा या बायको मुले जगण्याची, मजला नव्हती कसली आस |\nमाझ्याच घरात , माझ्याच बायकोच, मला होता सासुरवास ||\nA K दिवशी थकून भागुन, कामावरून घरी आलो मी |\nअन बायकोच नव रूप पाहून, अगदीच थक्क झालो मी || कारण..\nचरणावर तिने नमस्कार केला | नी हाती पाण्याचा ग्लास दिला ||\nबायकोच अस वागण पाहून, ब़र वाटल मनाला |\nबायको माझी कशी बदलली, विचारू म्हटल कुणाला ||\nआज पर्यंत रागा रागात, माझ्या पुढे जी मिरवली |\nमनात म्हणालो खडूस बायको , नेमकी कुठे हरवली ||\nजादू तिच्या वर केली कुणी, वाटल शोध घेवुया |\nबायको जाते जिथे जिथे, तिच्या मागे जावुया || A K दिवशी लपत छपत, पाठलाग तिचा केला मी |\nसत्संगाला ती जावून बसली, तिथला नजारा पाहीला मी ||\nसदगुरूच्या त्या दरबारी, माता-भगीनी जमल्या होत्या |\nकाया वाच्या नी मनाने त्या, हरी कीर्तनात रमल्या होत्या ||\nतिथ प्रभुच ज्ञान होत, सद भक्तीच वाण होत |\nजगी प्रेमाने राहण्याच, सदगुरूच वरदान होत ||\nआज पर्यंत खडूस, तापट, बायको म्हणून मी मिरवली |\nमला समजल तीच बायको, या सत्संगात हरवली ||\nपण नतरची नवी बायको, स्वभावाने होती छान |\nकारण तिला सदगुरू कडून, मिळाले होते ब्रम्ह्यज्ञान ||\nयाच स्वप्नातील बायकोमुले, तुम्हा समोर आलो मी |\nखर सागतो तिच्यामुले , स्वप्नात ही ब्रम्ह्ज्ञानी झालो मी ||\nकवी:- प्रसाद सकट 9867092484\n{ Marathi kavita } तुम्हाला वर्गात पहिलं यायचंय\nRe: { Marathi kavita } उन्हात खूप खूप तापून रस्ता ...\n{ Marathi kavita } एक प्रेमळ विनोदी सत्य…=लव्ह का ...\n{ Marathi kavita } अण्णांचे लग्न झाले असते तर........\n{ Marathi kavita } का वागतात या मुली अशा\n{ Marathi kavita } आजकालच्या ह्या मुली\n{ Marathi kavita } .एका झाडाखाली....दोन मुली\n{ Marathi kavita } सुंदर मुली भाव खातात...\n{ Marathi kavita } आजची पोरं म्हणे प्रेम करतात\n{ Marathi kavita } *** परीक्षा सभागृहातील सर्वात ...\n{ Marathi kavita } *** परीक्षा सभागृहातील सर्वात ...\n{ Marathi kavita } सॉफ्टवेअर इंजीनियर सदू\n{ Marathi kavita } तु हो म्हणाली असतीस तर\nMarathi kavita काव्यतरंग - मराठी कविता )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2011/11/blog-post_24.html", "date_download": "2018-05-24T15:53:44Z", "digest": "sha1:SUA4TJV6UMQN6GHABQ33PW5CHV6FSMQR", "length": 13459, "nlines": 173, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: मुंबई कोलाज: गव्हर्मेंट कॉलनी (भाग १)", "raw_content": "\nमुंबई कोलाज: गव्हर्मेंट कॉलनी (भाग १)\nएका पोराच्या बाबांना हार्ट-अ‍ॅटॅक आला आणि डोम्बिवलीवरून खूप दगदग व्हायची म्हणून ते वांद्रे कॉलनीत शिफ्ट झाले.\nतो पोरगा तेव्हा डोंबिवलीच्या आठवणीने खूप रडायचा...त्याचे मित्र, त्याचं घर आणि मिलिंद बोकिलांच्या 'शाळा' पुस्तकातल्यासारखी ती \"गोड\" डोंबिवली.\nपण मग त्याने हळूच आजूबाजूला बघितलं आणि त्याला दिसलं प्रत्येक चौकातल मोठ्ठ मैदान, नवीन अफलातून मित्र, रिक्षाने पाच मिन्टांत समुद्रावर जाण्यातली गम्मत.\nचौकातली छान छान झाडं, जग्याची पेरूची बाग, हर्शलच्या बागेतली जांभळी आणि जास्वंदीच्या झाडाचा टांगा.\nत्याला कॉलनी खूप वेगात आवडायला लागली होती:\n२६ जानेवारीची पूजा, त्याच्या आधीच्या पूजेच्या मिटींगा आणि त्यातली ती टाईमपास भांडणं.\n७ नंबरच्या पोरांच्या कबड्डी मॅचेस,\nज्ञानेश्वर मंदीर आणि समोरच्या पुजारी पानवाल्याकडच्या जीरा गोळ्या.\nकॉलनीमागची सुंदर खाडी आणि तिच्यात खोल घुसणारी फुटक्या पाईपची पाऊलवाट,\nखाडीत घुसून होळीसाठी तोडलेली झाडं आणि ढोपरापर्यंत चिखल माखून आल्यावर आईचा खाल्लेला मार.\nकॉलनीतल्या चौका-चौकातली चिंचेसारखी पानं असलेली झाडं...(http://en.wikipedia.org/wiki/Peltophorum_pterocarpum)\nही एप्रिल महिन्यात ऐन परीक्षेत मंद सुवासाच्या पिवळ्या फुलांचा भरभरून सडा टाकायची म्हणून यांचं नाव परीक्षा झाड\nपतंग, भोवरा, गोट्या, भूत भूत, डबा ऐसपैस, शीग रूपवा रुपवी असे एक लाख खेळ\nसुट्टीतली घराबाहेर दोर्या बांधून आणि त्यांच्यावर पुस्तकं लटकावून केलेली लायब्ररी..आपलं कलेक्शन वाढवायला पोरं बिनधास्त हिरा पेपर मार्ट मधून कॉमिक्स ढापून आणायची\nजाधवकडच्या भाड्याच्या सायकली...आणि पंक्चर करून आणल्यावर त्याच्या खाल्लेल्या अस्खलीत शिव्या.\nपावसाळ्यात शाळेत जाताना गटारात पकडलेले सप्तरंगी मासे आणि चतुर ...काही माश्यांना चक्क २ दिवसांनी हात पाय फुटायचे आणि मग कळायचं की ते बेडूक होते ;)\nघरात इकडे तिकडे आरामात फिरणारे एक अब्ज पायवाले गोंडस 'पैसा' किडे.\nदही हंडी आणि चिखलातला फुटबॉल.\nवरच्या थरातल्या कोणीतरी खालच्यांच्या अंगावर केलेली सू सू\nगणपतीतल्या घराघरात जाऊन म्हटलेल्या मनसोक्त आरत्या आणि निश्चलकडच्या गौरीच्या ३२ प्रकारच्या भाज्या.\nजय अंबे क्रीडा मंडळाचा दांडिया आणि चुकीच्या टिपर्या मारत शेकून घेतलेली बोटे.\nरात्री जागून केलेले अवाढव्य कंदील.\nपहिल्या अंघोळीच्या पहाटे चौकात हळू हळू वितळणारा आनंदी अंधार...कोरे कपडे ...एका हातात फटाक्यांची पिशवी आणि दुसर्या हातात उदबत्ती.\nखडूस लोकांच्या घरात टाकलेले उदबत्तीला बांधलेले टाईम बॉम्ब..\nपीठ बॉम्ब..आणि तो फुटल्यावर पिक्चर मध्ये दाखवतात तसा आगीचा लोळ.\nभाऊबीजेच्या रात्री सगळे फटाके संपवून टाकल्यावर लागणारी हूरहूर.\nखजुराहोच्या वरताण काढलेली चित्र,\nवर्गणी काढून सहा जणांत प्यायलेली एक बीअरची बाटली. (मुळू मुळू रडणारा तो पोरगा थोडा मोठा झाला होता\nचोरटी मेकआउट सेशन्स..आणि खास मित्रांनी दिलेला पहारा\nसमोरच्या चौकातल्या पोरांबरोबरची खुन्नस...एक लाख मारामार्या.\nडोक्यात खळकन फुटलेली ट्यूब लाईट आणि भळाभळा ओघळणारं रासबेरी.\nकॉलनीतल्या मारामारीची पण एक खास स्टाइल आहे..\nगुडघ्यात किंचित बसून दोन्ही हातांच्या मुठी वळून अंधाधुंद हात फिरवणारा पोरगा दिसला की समजून जावं.. हा कॉलनीत मारामारी शिकलाय.\nउसळ, नारळ, सुबल्या, टेम्पा, मडक्या, कांद्या, पोन्क्ष्या, कॅडी, हड्या, नल्या अशी पोरांची अफलातून नावं.\nसही मे दही: एकदम मस्त\nसुमडीत: हळूचकन, कोणाला न समजता\nटेपा लावणे: थापा मारणे.\n'गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा': टेपा लावणाऱ्याला थांबवण्यासाठी हा गजर केला जातो.\nआमी काय बॉल गिळला: खोट्या आरोपांना उत्तर देण्यासाठी.\n'नेवला न्यू आयटम फाईट': विशेष काही अर्थ नाही ..मूड आल्यास कधीही हे वाक्य ओरडावे.\n'वर बघ' ..'हात बदल': रस्त्यांनी जाणार्या मुलाला त्रास देण्यासाठी.\nडबा टाकणे: 'शी' ला जाणे.\nकिक येणे: 'शी' ला येणे.\nआडी गुडी कुट्टी गुड्डी हेय्यो हेय्यो ..सोडी गुडी कुट्टी गुड्डी हेय्यो हेय्यो: मॅच जिंकून आल्यावर ओरडायचे विजयगीत.\nखालील शब्द थोडे जास्त सेन्सॉर्ड आहेत:\nजिज्ञासूंनी विचारणा केल्यास पर्सनल ई मेल वर अर्थ पाठविण्यात येईल:\nलवकरच..गव्हर्मेंट कॉलनी (भाग २)\nमला नेहमी खंत वाटायची एवढया मोठ्या कॉलनीत असा एकही माइका लाल कसा पैदा नाही झाला जो कॉलनीचे हे म्याडपण शब्दात मांडू शकेल....आज ती खंत तू दूर केलीस.\nएकदम लहानपनात डुबकी मारून पवित्र झाल्यासारखं वाटलं.\nएक एक शब्द वाचून त्यात लपलेले हजारो किस्से पुन्हा जिवंत झाले... आता ते छळ छळ छळणाररे....\nचौक ते शाळा, बसस्टोप, बीकेसी, bandstand, उडीपी....ते चेतना कॉलेज असे एक नां अनेक विषय आता पुन्हा कॉलनीत शिरू देत.\nदुसऱ्या भागावर थांबू नकोस असेच अनेक भाग येत राहूनदेत आपण त्यांचे एक पुस्तकच पब्लिश करू....\nमजा आणलीस मित्रा...प्रत्येकाचे बालपण थोडेफार बदल करून असेच असते\nभें** हे वाचून इतका नॉस्टॅल्जिक झालो की बालपण शोधू लागलोय. आणि काहीच आठवत नाहीये... खपली माझी झोप. :(\nमुंबई कोलाज: गव्हर्मेंट कॉलनी (भाग १)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/felicitating-shivabhakt-who-carry-shivjyot-laal-killa-raigad-110371", "date_download": "2018-05-24T16:07:03Z", "digest": "sha1:AA4LPKO3YCNNR4NPS6VQUOOW52GQ6CC5", "length": 14225, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "felicitating shivabhakt who carry shivjyot from laal killa to raigad लाल किल्ला ते रायगड शिवज्योत आणणाऱ्या शिवभक्तांचा सत्कार | eSakal", "raw_content": "\nलाल किल्ला ते रायगड शिवज्योत आणणाऱ्या शिवभक्तांचा सत्कार\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nजुनी सांगवी (पुणे) : इच्छा शक्तीला कर्तुत्वाची जोड असेल तर जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. एखादी गोष्ट आपण ठरवली आणि त्याप्रमाणे कष्ट केले तर जीवनात कुठलीही गोष्ट असाध्य नाही. असेच काम सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील धर्मवीर संभाजी मंडळाच्या बारा शिवभक्तांनी करून दाखवले आहे. त्यांनी नवी दिल्ली लाल किल्ल्यावरून सायकलवरून शिव ज्योत घेऊन दोनहजार किलो मीटरचा प्रवास केला आहे.\nजुनी सांगवी (पुणे) : इच्छा शक्तीला कर्तुत्वाची जोड असेल तर जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. एखादी गोष्ट आपण ठरवली आणि त्याप्रमाणे कष्ट केले तर जीवनात कुठलीही गोष्ट असाध्य नाही. असेच काम सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील धर्मवीर संभाजी मंडळाच्या बारा शिवभक्तांनी करून दाखवले आहे. त्यांनी नवी दिल्ली लाल किल्ल्यावरून सायकलवरून शिव ज्योत घेऊन दोनहजार किलो मीटरचा प्रवास केला आहे.\nराजस्थान मध्यप्रदेश, दिल्लीच्या तापमानाचा सामना करत ही शिवज्योत पुण्यात सांगवीत पोचल्यावर येथील सातारा मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवाजी माने व मंडळाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सातारा मित्र मंडळ सांगवी व कोपर्डे हवेली युवा मंच पुणेच्या वतीने त्यांचे पुण्यात जंगी स्वागत व सत्कार करण्यात आले.\nनोकरी, शेती करणाऱ्या या शिवभक्त सायकलस्वारांनी प्रवासातील आपले अनुभव कथन केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महारांच्या स्वराज्य स्थापनेची प्रेरणा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य डोळ्यासमोर ठेवुन दिल्ली लाल किल्ला ते रायगड असा एकुण दोनहजार किमीचे अंतर पार करताना विविध भाषिक आम्हाला रस्त्यात भेटले, जगात कुठेही फिरा छत्रपती व छत्रपतींचा भगवा सोबत असल्यास माणसं भगव्याला नमन करतात. यावेळी धर्मवीर संभाजी मंडळाचे अध्यक्ष सिध्दनाथ चव्हाण, सदस्य अभिजित चव्हाण, लक्ष्मण साळवे, गोरख चव्हाण, अंकुश शिंदे, सचिन उदुगडे, गणेश साळवे, गणेश चव्हाण, नितीन तुपे, विक्रम चव्हाण, श्रीकृष्ण भोसले, अनिकेत गोसावी या बारा मावळ्यांचा जाहीर सत्कार करण्यांत आला.\nयावेळी पश्चिम महाराष्ट युवा मंच पुणे अध्यक्ष रमेश चव्हाण व उद्योजक अशोक पाटील, सातारा मित्र मंडळाचे संजय उर्फ आबा चव्हाण, प्रकाश पाटील, सोमनाथ कोरे, विजय यादव, जावेद फरास, प्रकाश घोरपडे, सूर्यकांत ढाणे, लहू शिंदे धनाजी जाधव सर्व सातारा मित्र मंडळाचे सदस्य व कोपर्डे हवेली युवा मंचाचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.संतोष नवले यांनी केले. प्रस्ताविक सोमनाथ कोरे यांनी केले, तर आभार विजय यादव यांनी मानले.\nशेजारच्या वीजचोरीने घेतला 14 वर्षीय मुलाचा जीव\nआष्टी (जि. बीड) - शेतातील पिकांना पाणी देणा-या बोअरवेलसाठी शेजारी शेतकर्याने विद्युत वाहिनीवर आकडा टाकून आणलेल्या उघड्या वायरवर पाय पडून तरुणाचा...\nपाच वाहनांचा विचित्र अपघात ; एक जागीच ठार\nतळेगाव दिघे : संगमनेरमार्गे जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार...\nपाली खोपोली मार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात\nपाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात झाल्याचा फोन गुरुवारी (ता.२४) दुपारी पाली पोलीस स्थानकासह,...\nपुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची दौंड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास भेट\nदौंड (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दौंड शहरातील प्राथमिक आरोग्य पथक आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारातील...\nशाश्‍वत शहरी विकासासाठी सोलापूर-मर्शियाचा करार\nसोलापूर - शाश्‍वत शहरी विकास योजनेतंर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान आज (ता. 24) गुरुवारी सामंजस्य करार झाला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/rape-husband-crime-111246", "date_download": "2018-05-24T16:11:45Z", "digest": "sha1:WXVYB6UY7QIYYPIGS3ZC5PFI6YAQ4DWT", "length": 10778, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "rape by husband crime बलात्कारप्रकरणी पतीला अटक | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nमुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.\nमुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.\nपीडित महिला ही वांद्रे परिसरात राहते. 13 वर्षांपूर्वी त्या दोघांचा विवाह झाला होता. त्यांचा मुलगा पुण्यात शिक्षण घेतो. पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यावरून रोजच भांडणे होत असत. गतवर्षी पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. मार्चमध्ये घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी पतीने तिला वांद्रे न्यायालय परिसरात आणले. तिने न्यायालयात जाण्यास नकार देताच तिला विरार येथे घेऊन जात मारहाण करून तिच्याकडून जबरदस्तीने घटस्फोटांच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. त्यानंतर पतीने तिच्यावर बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराची तिने वांद्रे पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून गुरुवारी (ता. 19) वांद्रे पोलिसांनी अटक केली. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.\nपणजी आरोग्य संचालनालयात हाणामारी\nपणजी - आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. संजीव दळवी आणि काणकोणमधील डॉ. व्यकंटेश आर यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर झालेल्या झटापटीत एकमेकांना मारहाण...\nमाजी सरपंचाच्या खूनप्रकरणी दोघांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा\nलातूर - किरकोळ कारणावरून पळशी येथील माजी सरपंच सतीश हणमंत जाधव यांचा खुन केल्याप्रकरणी दोघांना प्रत्येकी दहा वर्षांच्या सक्तमजुरीची आणि दोन हजार...\nराष्ट्रवादीच्या 41 कार्यकर्त्यांचीन्यायालयीन कोठडी रवानगी: दुहेरी हत्याकांड\nनगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना सात एप्रिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी...\nफुलांच्या व्यवसायातून गुंफा ‘पैशाची’ माळ\nअकोला - ‘तुम्ही दहावी उत्तीर्ण नाही, भांडवलाची अडचण, स्वतःची जागा नाही, नोकरी मिळणे अशक्य’, आता करायचे तरी काय घाबरू नका; फुलांच्या माळा गुंफुनही...\nमी विजयी होणार, हे भाकीत केले होते ते खरे ठरले : नरेंद्र दराडे\nयेवला : सहा महिन्यात भेठीगाठी घेतल्याने माझा मतदारांशी सलोखा तयार झाला होता. मला ३५० ते ४०० च्या दरम्यान मते मिळून मी विजयी होणार आहे हे भाकीत केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-cycle-rally-nagpur-100298", "date_download": "2018-05-24T16:10:55Z", "digest": "sha1:SNDTTYPXAHFB6JNHKRL354C4ZO4W2ECB", "length": 14991, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news cycle rally in nagpur नाशिकच्या जवानांची सायकल मोहीम नागपुरात दाखल | eSakal", "raw_content": "\nनाशिकच्या जवानांची सायकल मोहीम नागपुरात दाखल\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nनाशिक : \"वाहतूक सुरक्षितता आणि आरोग्या'चा संदेश देण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आणि हवाई दलाच्या जवानांची सायकल मोहीम पाच दिवसांच्या प्रवासानंतर नागपूरात दाखल झाली.\nनागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशन, पोलीस अधिक्षक शैलेश बालवडकर, हवाईदलाचे एअर व्हाईस मार्शल मानवेंद्र सिंग यांनी जवानांचे स्वागत केले. प्रवासादरम्यान, जवानांनी शाळा-महाविद्यालयांत वाहतूक सुरक्षितता आणि हवाईदलातील संधी याविषयी मार्गदर्शन करीत नागपूर गाठले. 12 जणांचा चमू उद्या (ता.28) सकाळी नाशिकला परतीच्या वाटेवर निघणार आहे.\nनाशिक : \"वाहतूक सुरक्षितता आणि आरोग्या'चा संदेश देण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आणि हवाई दलाच्या जवानांची सायकल मोहीम पाच दिवसांच्या प्रवासानंतर नागपूरात दाखल झाली.\nनागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशन, पोलीस अधिक्षक शैलेश बालवडकर, हवाईदलाचे एअर व्हाईस मार्शल मानवेंद्र सिंग यांनी जवानांचे स्वागत केले. प्रवासादरम्यान, जवानांनी शाळा-महाविद्यालयांत वाहतूक सुरक्षितता आणि हवाईदलातील संधी याविषयी मार्गदर्शन करीत नागपूर गाठले. 12 जणांचा चमू उद्या (ता.28) सकाळी नाशिकला परतीच्या वाटेवर निघणार आहे.\nनाशिक पोलीस आयुक्तालयातून गेल्या गुरुवारी (ता.22) सकाळी सहा पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि हवाईदलाचे सहा जवान सायकलीवरून नागपूरच्या दिशेने निघाले होते. पाच दिवसांमध्ये या 12 जवानांच्या चमूने 780 कि.मी. अंतर सायकलने कापत नागपूर गाठले. वाटेमध्ये चांदवड येथील नेमीनाथ जैन शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षिततेचा संदेश दिला तसेच, वायुदलातील संधीविषयी मार्गदर्शन केले. धुळ्यात पहिला मुक्काम केल्यानंतर पहाटे धुळ्याचे पोलीस अधीक्षक रामकुमार यांनीही 25 कि.मी.अंतरापर्यंत जवानासंगे सायकल रॅली केली. भुसावळमार्गे शेगावात मुक्काम केला असता, त्यावेळी तेथे जमलेल्या भाविकांनाही मार्गदर्शन केले. पुढे अमरावतीमध्ये गेल्यानंतर तेथील एसआरपीएफला भेट देऊन तेथील जवानांनाही मार्गदर्शन केले. अकोल्यात मुक्काम केल्यानंतर जवानांनी सोमवारी (ता.26) सायंकाळी नागपूर गाठले.\nजवानांनी नागपूरातील वायुदलाच्या मुख्यालयास भेट दिली असता, हवाईदलाचे एअर व्हाईल मार्शल मानवेंद्र सिंग यांनी स्वागत केले. त्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशन्‌, पोलीस अधीक्षक शैलेश बालवडकर यांनीही जवानांचे स्वागत करीत कौतूक केले. हा चमू उद्या (ता.28) सकाळी सहाला यवतमाळच्या दिशेने नाशिककडे परतीच्या मार्गावर मार्गस्थ होणार आहेत. या संघात नाशिक पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, हवालदार नंदू उगले, बाळकृष्ण वेताळ, सुदाम सांगळे, दिनेश माळी, किरण वडजे, हर्षल बोरसे, एम.के. धुम, फुलचंद पवार तर वायु दलाचे स्कॉड्रन लिडर संतोष दुबे, फ्लाईंग लेफ्टनंट सुमीत, ज्युनिअर वॉरंट अधिकारी नितीन पाटील, सार्जंट संजय, कॉर्पोरल समीउल्ला, एस.ए. जाधव, रवींदर, धीरज, सुमीत, मनजीत यांचा समावेश आहे.\nपणजी आरोग्य संचालनालयात हाणामारी\nपणजी - आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. संजीव दळवी आणि काणकोणमधील डॉ. व्यकंटेश आर यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर झालेल्या झटापटीत एकमेकांना मारहाण...\nतेजस्विनी पंडितच्या बर्थडे पार्टीत सई, अंकुश, स्पृहा, श्रेयाने केली धमाल\nअभिनेत्री तेजस्विनी पंडितचा नुकताच 23 मेला वाढदिवस झाला. फिल्म इंडस्ट्रीत काम करायला लागल्यापासून बऱ्याच अवधीने तेजस्विनी यंदा वाढदिवसाच्या दिवशी काम...\nपाच वाहनांचा विचित्र अपघात ; एक जागीच ठार\nतळेगाव दिघे : संगमनेरमार्गे जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार...\nसव्वा कोटी रुपयांचा अपहार : पतसंस्थेचे व्यवस्थापकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल\nसातारा : भवानी पेठेतील महेश नागरी पतसंस्थेत खोटी कागदपत्रे तयार करून सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल जयसिंग...\n#FuelPriceHike नेटिझन्स म्हणतात, 'अब की बार कमल नहीं खिलेगा यार'\nगेले काही दिवस सतत इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल,डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा सामान्यांवर काय परिणाम होतो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/jamshedji-tata-gratitude-33093", "date_download": "2018-05-24T16:11:20Z", "digest": "sha1:JOJJFIXKRTWL7L6IJXT7TWEGMDBBEAVB", "length": 13574, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "jamshedji tata gratitude जमशेदजी टाटांबद्दल अशीही कृतज्ञता ! | eSakal", "raw_content": "\nजमशेदजी टाटांबद्दल अशीही कृतज्ञता \nगुरुवार, 2 मार्च 2017\nनागपूर - उद्योगपती जमशेदजी टाटा यांचे अस्तित्व आज भव्यदिव्य पॅलेस आणि मोठमोठ्या कंपन्यांच्या निमित्ताने टिकून आहेच. मात्र, गिरण्यांच्या माध्यमातून ज्या हातांना त्यांनी रोजगार दिला तेदेखील आजपर्यंत त्यांना विसरलेले नाहीत. चंद्रकांत अंभईकर या निवृत्त गिरणी कामगाराने स्वतः साकारलेली जमशेदजी टाटांची अर्धप्रतिमा सांभाळून ठेवत कृतज्ञता कायम ठेवली आहे.\nनागपूर - उद्योगपती जमशेदजी टाटा यांचे अस्तित्व आज भव्यदिव्य पॅलेस आणि मोठमोठ्या कंपन्यांच्या निमित्ताने टिकून आहेच. मात्र, गिरण्यांच्या माध्यमातून ज्या हातांना त्यांनी रोजगार दिला तेदेखील आजपर्यंत त्यांना विसरलेले नाहीत. चंद्रकांत अंभईकर या निवृत्त गिरणी कामगाराने स्वतः साकारलेली जमशेदजी टाटांची अर्धप्रतिमा सांभाळून ठेवत कृतज्ञता कायम ठेवली आहे.\nस्वावलंबीनगर येथील रहिवासी चंद्रकांत प्रल्हादराव अंभईकर आज 75 वर्षांचे आहेत. पण, ऍल्युमिनिअमच्या धातूने साकारलेली जमशेदजी टाटा यांची भारदस्त अर्धप्रतिमा छातीशी कवटाळून ते आठवणींना उजाळा देत आहेत. 3 मार्चला जमशेदजी टाटा यांच्या जन्मदिनानिमित्त पुन्हा एकदा उजळणी मिळाली. चंद्रकांत अंभईकर 1961 साली नागपूरच्या एम्प्रेस मिलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले. दोन वर्षे काम केल्यावर ते आयटीआयला नोकरीला लागले. पण, काही वर्षांनी परत एम्प्रेस मिलमध्ये आले आणि तेथूनच निवृत्त झाले. \"माझ्या करिअरला खऱ्या अर्थाने एम्प्रेस मिलमधून सुरुवात झाली आणि त्यामुळेच आयुष्यात स्वतःच्या पायावर उभा होऊ शकलो,' असे ते म्हणतात. एम्प्रेस मिलला 120 वर्षे पूर्ण झाली म्हणून मिलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अंभईकर यांना जमशेदजी टाटा यांचा पुतळा तयार करायला सांगितले. पण, पुतळा करणे शक्‍य नसल्याने ऍल्युमिनिअम धातूच्या दोन अर्धप्रतिमा त्यांनी तयार केल्या. यातील एक प्रतिमा आज टाटांच्या कुठल्यातरी महालात स्थिरावली आहे. पण, दुसरी मात्र चंद्रकांत अंभईकर यांनी आपल्याजवळ जपून ठेवली आहे. आता माजी राष्ट्रपती स्व. डॉ. अब्दुल कलाम यांची अर्धप्रतिमा साकारायची आहे, अशी इच्छा वयाच्या पंचाहत्तरीतही ते व्यक्त करतात.\nजमशेदजी टाटा यांची अर्धप्रतिमा माझ्याजवळ ठेवण्यापेक्षा ती टाटा कुटुंबीयांकडे सुरक्षित राहील, असे मला वाटते. एम्प्रेस मिलच्या आठवणी सांगणारी ही प्रतिमा मला रतन टाटा यांना सोपवायची आहे. त्यासाठी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेन, असेही ते सांगतात.\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nफुलांच्या व्यवसायातून गुंफा ‘पैशाची’ माळ\nअकोला - ‘तुम्ही दहावी उत्तीर्ण नाही, भांडवलाची अडचण, स्वतःची जागा नाही, नोकरी मिळणे अशक्य’, आता करायचे तरी काय घाबरू नका; फुलांच्या माळा गुंफुनही...\nमी विजयी होणार, हे भाकीत केले होते ते खरे ठरले : नरेंद्र दराडे\nयेवला : सहा महिन्यात भेठीगाठी घेतल्याने माझा मतदारांशी सलोखा तयार झाला होता. मला ३५० ते ४०० च्या दरम्यान मते मिळून मी विजयी होणार आहे हे भाकीत केले...\nउल्हासनगरात महाराष्ट्रातील पहिल्या वातानुकूलित अभ्यासिकेचे उद्घाटन\nआणि उल्हासनगर : महाराष्ट्रातील पहिलीच वातानुकूलित तीन मजल्याची प्रशस्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उल्हासनगरात उभी राहिली आहे, उद्या...\nलाच घेताना सहायक शिक्षण उपनिरीक्षक जाळ्यात\nसोलापूर - शिक्षण संस्थेचे एचएससी सांकेतिक क्रमांक नूतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव एचएससी बोर्डाकडे पाठविण्यासाठी सहायक शिक्षण उपनिरीक्षक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2018/03/blog-post_30.html", "date_download": "2018-05-24T15:39:03Z", "digest": "sha1:VLOBRKXVYSKZ6TC5KYYDFDY54W3IWO2X", "length": 18871, "nlines": 227, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: गाणी आणि वर्तमान (भाग २)", "raw_content": "\nगाणी आणि वर्तमान (भाग २)\nभाग १ | भाग २ भाग ३ \nजेव्हा भाजप समर्थक विजयानंदाच्या पोस्ट्स टाकत होते त्याचवेळी कित्येक मित्रांना ईशान्येकडच्या राज्यांनी चूक केली असे वाटल्याचे त्यांच्या पोस्टवरून जाणवत होते. त्रिपुराच्या लोकांनी लोकशाहीतील मतदानाचा हक्क सुयोग्यरित्या बजावला असं काही पोस्टकर्त्यांचं मत होतं तर संभाव्य हुकूमशाहीच्या वावटळीत आपण तग धरायची तयारी केली पाहिजे असं इतर मित्रांचं मत होतं. भाजपचे समर्थक वाचाळ आहेत. मेनस्ट्रीम मीडिया भाजपने विकत घेतलेला आहे अश्या अर्थाच्या पोस्ट्स देखील वाचायला मिळाल्या.\nआणि मग काही मित्रांनी बीफ जनता पार्टीची We choose to stand with the defeated ही पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमधील संयत भाषा, त्यावरचे भाजप समर्थकांचे आणि विरोधकांचे तीव्र प्रतिसाद वाचले. त्या प्रतिसादांमधील तीव्र विरोध वाचून डोकं बधीर होत चाललं होतं. म्हणून तिथून बाहेर पडलो. मग भाजपचे नेते फेकू आहेत, त्यांनी गोबेल्सनीती आत्मसात केलेली आहे आणि ईशान्येकडची राज्ये या भूलथापांना बळी पडली आहेत अश्या अर्थाची एक पोस्ट वाचली. या सगळ्या गदारोळामुळे गोबेल्स, हिटलर, पितृभूमी, एकचालकानुवर्तित्व, हुकूमशाही, फॅसिस्ट या शब्दांनी डोक्यात फेर धरला. आणि एकदम ‘कॅब्रे’ या हॉलीवूडच्या चित्रपटातील एक गाणं आठवलं.\nक्रिस्तोफर इशरवूड (Christopher Isherwood) या लेखकाचं ‘द बर्लिन स्टोरीज’ (The Berlin ‘stories) नावाचं एक पुस्तक १९३९ साली प्रसिद्ध झालं होतं. १९६६ साली जॉन कँडर (John Kander) आणि फ्रेड एब्ब (Fred Ebb) या ज्यू जोडगोळीने त्याची कॅब्रे (Cabret) या नावाने एक संगीतिका बनवून ब्रॉडवेवर आणली. आणि मग १९७२ ला त्यावर आधारित त्याच नावाचा एक चित्रपट निघाला.\nया चित्रपटात १९३१ च्या जर्मनीचा काळ रंगवलेला आहे. तेव्हा जर्मनीत वायमार प्रजासत्ताक होते. आणि नाझी लोकांचा जोर वाढू लागलेला होता. या पोस्टसाठी चित्रपटाची कथा महत्त्वाची नसल्याने ती इथे सांगत बसत नाही. पण चित्रपटात एक बीअर गार्डनचा सीन आहे. सकाळची प्रसन्न वेळ आहे. कोवळं ऊन आहे. गावातील एक बाग आहे. गावातील आबालवृद्ध बागेत जमले आहेत. सगळीकडे उत्साहाचं प्रसन्न वातावरण आहे. आणि मिसरूडही न फुटलेला सोनेरी केसांचा आणि निळ्या डोळ्यांचा एक तरुण मुलगा उभा राहतो. कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर रोखलेला असतो. आणि तो गाणं म्हणायला सुरवात करतो. संथ लयीत पण स्पष्ट सुरात.\nआणि या तिसऱ्या कडव्याच्या शेवटी एक छोटी मुलगी उभी राहून त्या तरुणाच्या आवाजात स्वतःचा आवाज मिसळून गाऊ लागते. एव्हाना कॅमेरा झूम आऊट होऊन पूर्ण मुलगा दिसू लागलेला असतो. त्याने स्काऊटसारखे कपडे घातलेले असतात. पण त्याच्या दंडावर नाझी स्वस्तिकाचे चिन्ह असलेली पट्टी असते. तो हिटलर यूथ या संस्थेचा सदस्य असतो हे स्पष्ट होते. आता चौथे कडवे सुरु होते. बीअर गार्डन मधील इतर लोकही एकेक करून उठून उभे राहू लागतात आणि गाण्यात भाग घेतात.\nआता गाण्याची लय वाढते. वाद्यमेळ वाढतो. मुख्य गायक आणि कोरसचा स्वर टिपेला पोहोचतो. चौथे कडवे पुन्हा पुन्हा म्हटले जाते. बसलेले लोक उभे राहत जातात. काही स्वेच्छेने काही अनिच्छेने. एक म्हातारा मात्र बसलेलाच राहतो. शेजारची व्यक्ती उभी राहिल्यावर तिच्याकडे काहीश्या विमनस्कपणे आणि हताशेने पाहतो. किंचित नकारात्मक मान हलवतो. बीअर गार्डन गाण्याच्या सुराने दुमदुमून जाते. गाणे सुरु करणारा युवक काखेत धरून ठेवलेली टोपी डोक्यावर घालतो आणि आता कुप्रसिद्ध झालेला हात उंचावण्याचा नाझी सॅल्यूट करतो.\nमला हे गाणं आठवलं म्हणजे सध्याच्या भारतीय प्रजासत्ताकाची स्थिती १९३१ च्या वायमार प्रजासत्ताकासारखी आहे असं माझं मत नाही. पण समाजमाध्यमांवर उसळणाऱ्या लाटा आणि त्यातील भाजप समर्थकांचा जल्लोष व विरोधकांची हतबलता पाहून, कर्नाटक मधील निवडणुकांसाठीचा भाजपचा वाढलेला विश्वास आणि शेवटी केरळलाही जिंकून घेण्याच्या त्यांच्या पोस्ट्स वाचून हे गाणं मला आठवलं खरं.\nखरंतर हे गाणं (fatherland चा उल्लेख जसा हवा तसा बदलून) सर्वपक्षांच्या समर्थकांनी म्हणायला हवं पण सध्या तरी भाजपचे समाजमाध्यमांवरील समर्थक Tomorrow belongs to me म्हणत आहेत असं मला वाटतं.\nLabels: पद्य, मुक्तचिंतन, समाजविचार\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nगाणी आणि वर्तमान (भाग ३.५)\nगाणी आणि वर्तमान (भाग ३)\nगाणी आणि वर्तमान (भाग २)\nगाणी आणि वर्तमान (भाग १)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग ३)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग २)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-109011000003_1.htm", "date_download": "2018-05-24T15:49:29Z", "digest": "sha1:D56CH4YCW6XSBLTOTTDV3FSGXG7ATJCZ", "length": 5535, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "असा कसा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडॉ. सौ. उषा गडकरी\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bcci-announces-prize-money-for-victorious-india-u19-team/", "date_download": "2018-05-24T16:01:35Z", "digest": "sha1:JS4DOUHH3UCFAQFVIGHP3CZRMHRWR7CO", "length": 6592, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहिल्यांदाच प्रशिक्षकाला मिळणार खेळाडूंपेक्षा जास्त बक्षीस - Maha Sports", "raw_content": "\nपहिल्यांदाच प्रशिक्षकाला मिळणार खेळाडूंपेक्षा जास्त बक्षीस\nपहिल्यांदाच प्रशिक्षकाला मिळणार खेळाडूंपेक्षा जास्त बक्षीस\nभारताने ऑस्ट्रेलियावर १९वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ८ विकेट्सने विजय मिळवला. भारताने विक्रमी चौथ्यांदा हा विश्वचषक जिंकत विक्रम केला आहे. याचमुळे भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला बक्षीस जाहीर केले आहे.\nयात प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ५० लाख रुपये, खेळाडूंना प्रत्येकी ३० लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात येणार आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने ही बक्षिसांची घोषणा केली असून या समितीचे प्रमुख विनोद राय यांनी संघाचे कौतुक केले आहे.\n“मी भारतीय संघाचं अभिनंदन करतो. राहुल द्रविडने या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. ते एक चांगले खेळाडू असून ते खेळाचे एक चांगले राजदूत आहे. मला खात्री आहे की हे खेळाडू कठोर मेहनत घेऊन वरिष्ठांच्या संघात स्थान मिळवतील. ” असे ते म्हणाले.\nनेहमी खेळाडूंना बक्षीस म्हणून जी रक्कम मिळते त्यापेक्षा कमी रक्कम ही प्रशिक्षकाला आजपर्यंत देण्यात असे . परंतु यावेळी प्रथमच प्रशिक्षकाला जास्त बक्षीस देऊन बीसीसीआयने एक चांगला पायंडा पाडला आहे.\nविश्वचषक एक, विक्रम अनेक\nविश्वचषक टीम इंडियाचा पण चर्चा फक्त द्रविडची\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nचेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com/2011/07/marathi-kavita_22.html", "date_download": "2018-05-24T15:17:19Z", "digest": "sha1:DZVW7HPLTJ4RJOW6GSYGFWMMGIJOODEZ", "length": 12208, "nlines": 183, "source_domain": "kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com", "title": "काव्यतरंग - मराठी कविता kavyatarang marathi kavita: { Marathi kavita } मलमली तारुण्य माझे…", "raw_content": "\n{ Marathi kavita } मलमली तारुण्य माझे…\nमलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे\nमोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे..\nलागुनि थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी ही\nराजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे..\nकापर्‍या माझ्या तनूची तार झंकारुन जावी\nरेशमी संगीत स्पर्शाचे, पुन्हा तू पेटवावे..\nरे तुला बाहुत माझ्या, रुपगंधा जाग यावी\nमी तुला जागे करावे, तू मला बिलगून जावे…\nअशीच यावी वेळ एकदा अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना असे घडावे अवचीत् काही ...\nमग माझा जीव तुझ्या दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र ...\nभलती मागणी गोड स्वप्नांची कहाणी माझ्या ओठांशी खेळती शब्द शब्दांतून गाणी झुंजु मुंजु माझे हसू सदाफ़ुलीची ...\nपुन्हा ढग दाटून येतात पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात तिचे माझे सारेच ...\nजा जा जा दिले दिले मन तुला जा जा जा दिले दिले मन तुला कर त्याचे तू काही..काही... ...\nतरुण आहे रात्र अजूनि… तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे एवढयातच त्या कुशीवर, ...\nअशी गोड तू… एक महाग़ज़ल फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू...निशेने नव्या मंद ...\nते ओठ तेव्हा माझे नसतील… जेव्हा कधी कोणावर प्रेम करशीलतुला माझी आठवण होईलतुझ्याही डोळयांत तेव्हामाझ्यासोबतच्या ...\nकीतीक हळवे कीतीक सुंदर कीतीक हळवे कीतीक सुंदर कीती शहाणे आपले अंतर त्याच जागी येऊन जाशी माझ्यासाठी ...\nखुलासा [slider title=\"खुलासा - Click Here\"] [ad#co-1] [ad] खिडकीतुनी दिसावा मुखडा तुझा जरासा तसबीर देत ...\nTags: सुरेश भट —\n{ Marathi kavita } प्रेम म्हणजे नक्की काय असत...\n{ Marathi kavita } युरोप आणि भारतीय आंदोलनकर्त्यां...\n{ Marathi kavita } मलमली तारुण्य माझे…\n{ Marathi kavita } गुगलला मराठीचे वावडे \n{ Marathi kavita } गुगल ने केलेल्या मराठीवरच्या अन...\n{ Marathi kavita } मराठी SMS सर्वाना पाठवा\n{ Marathi kavita } पोपट मराठी विनोद\n{ Marathi kavita } दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढू...\n{ Marathi kavita } हात होतो पुढे भिकार्यांnचा\n{ Marathi kavita } सॉफ्टवेअर इंजीनियर सदू\n{ Marathi kavita } राहुल गांधीच्या थोबाडाची सुंता ...\n{ Marathi kavita } इस्लामी दहशतवाद मुंबईच्या छाताड...\n{ Marathi kavita } तेरा दुणे सव्वीस\n{ Marathi kavita } एक होता विदुषक ( लक्ष्मीकांत बे...\n{ Marathi kavita } गोऱ्या देहावरती कांति, नागीणीची...\n{ Marathi kavita } श्रावणाची कविता\n{ Marathi kavita } हम आंसु तक को तरस जाते है..\n{ Marathi kavita } हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरच...\n{ Marathi kavita } तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसह...\n{ Marathi kavita } मी किनारे सरकताना पाहीले,\n{ Marathi kavita } प्रेम कर भिल्लासारखं\n{ Marathi kavita } पहिला पाऊस पहिली आठवण\n{ Marathi kavita } रिमझिम धून, आभाळ भरुन\n{ Marathi kavita } ♥ तुझ्या नंतर मी आता दुसरी मुलग...\n{ Marathi kavita } आता आत बाहेर जळत रहातो पाऊस\n{ Marathi kavita } प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्...\n{ Marathi kavita } ३५ टक्के बायकांना नव-याची मारहा...\nRe: { Marathi kavita } रामदेवबाबांचे ‘पंचतारांकित’...\nफक्त लढ म्हणा ...... नवीन मराठी चित्रपट\n{ Marathi kavita } भारतातील वॉटरगेट\nMarathi kavita काव्यतरंग - मराठी कविता )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com/2011/08/marathi-kavita_4102.html", "date_download": "2018-05-24T15:42:16Z", "digest": "sha1:ZDJOJE3YSMP6GU2QJGG2VJWDSSY4U7UY", "length": 17242, "nlines": 228, "source_domain": "kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com", "title": "काव्यतरंग - मराठी कविता kavyatarang marathi kavita: { Marathi kavita } ???????? ???? ???? ?????", "raw_content": "\nस्थळ - अर्थातच ऑफिस\nवेळ - चंद्र जांभया देत सूर्याला वर बोलावत झोपायच्या तयारीत आहे.\nपार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून\nदट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय.\nबॉस - काय हा मूर्खपणा\nतुम्ही - क क क काय झालं सर...\nबॉस - काय झालं म्हणून काय विचारतोस डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ\nतुम्ही -माझं काही चुकलं का\nबॉस - नाही, तुला नोकरी दिली हेच चुकलं माझं. अरे हे हे असं प्रेझेंटेशन\nकुणी लिहिलं होतं का\nतुम्ही - मी लिहिलं की सर...\nबॉस - अरे गाढवा, ह्यात किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला दाखवायला\nकाय धाड भरली होती\nतुम्ही -(तुम्हाला घाम फुटायला सुरुवात होते) सर हे तयार करता करता फार\nउशीर झाला, तुम्ही तोवर निघाला होतात.\nबॉस - मग सकाळी दाखवायचं...\nतुम्ही -सर ते कालच पाठवायचं होतं म्हणून पाठवलं. आय एम सॉरी...\nबॉस - तुझ्या सॉरीचं काय लोणचं घालू\n(तुम्हाला थोडं भिरभिरल्यासारखं होतं)\nबॉस - ही तुझ्या हातून झालेली शेवटची चूक. ह्यापुढे अजून एक जरी चूक झाली\nतरी तो तुझा ह्या कंपनीतला शेवटचा दिवस असेल.\nबॉस असा ताणताणताणताण बोलत असताना इथे तुमच्या डोक्यात भुंगा सुरू होतो.\nनोकरी जाणार ह्या विचारासोबत डोळ्यासमोर होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते,\nट्रिपची तयारी, मुलांच्या फिया, सिगारेटचे सतत वाढणारे दर ह्या गोष्टी\nफेर धरून नाचू लागतात आणि तुम्हाला अंधारी येते. चक्कर येऊन तुम्ही\nबॉस - नॉनसेन्स, ह्या किबोर्डचा खर्च तुझ्या पगारातून कापला जाईल.\nघटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन\nस्थळ - अर्थातच ऑफिस\nवेळ - ऑर्कूट, फेसबूक, ट्विटर, सॉलिटेअर हे सगळे सोबत असताना किती वाजले\nह्याकडे कोण लक्ष देतो २० मिनिटांपूर्वी पिझ्झा आलाय. ती शेवटची ऑर्डर\nहोती. म्हणजे साधारण १२ वाजले असावेत.\nपार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून\nदट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय. तुम्ही Alt\n+ Tab वापरून ०.००००००००१ सेकंदात कामाची विंडो उघडता.\nबॉस - काय हा मूर्खपणा\nतुम्ही - हो ना... च्यायला ही काय वेळ आहे कामं करायची. चांगलं ए. सी.\nफुल स्पीड वर टाकून दुलई ओढून झोपण्याऐवजी आम्ही बसलोय इथे आकडे खाजवत.\nबरं, तुम्हाला काय झालं\nबॉस - काय झालं म्हणून काय विचारताय... डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ\nतुम्ही - तुम्ही जो पगार देता त्या पगारात गुंतवळच सापडणार डोक्यात...\nमेंदू हवा असेल तर जरा कंपनीला सांगा पगार वाढवायला. (गायतोंडे साब) इतने\nपगार में घर नहीं चलता, दिमाग क्या चलेगा.\nबॉस - तुला नोकरी दिली हीच माझी चूक झाली...\nतुम्ही - अजून एक चूक झाली. मला काम दिलंत. हॅ हॅ हॅ....\nबॉस - हॅ हॅ हॅ करून हसतोयस काय निर्लज्जासारखा. ह्या प्रेझेंटेशन मधे\nकिती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला का नाही दाखवलं\nतुम्ही - त्यासाठी ऑफिस मधे असावं लागतं. तुम्ही डिनरला उशीर होईल म्हणून\n८ ला पळता घरी आणि आमची टीम मरतेय इथे रात्री २-२ वाजेपर्यंत. हे फार\nहोतंय. मी मॅटर एस्कलेट करेन.\n(बॉसला घाम फुटायला सुरूवात होते )\nबॉस - आज थांबलोय ना मी\nतुम्ही - आज कशाला थांबलात दांडिया खेळायला काम काल होतं, काल थांबायचंत.\nबॉस - रात्री नाही तर निदान सकाळी तरी दाखवायचं\nतुम्ही - रात्री ३ च्या पुढे घरी गेल्यावर मी पुन्हा सकाळी लवकर ऑफिसला\n जमणार नाही. तुमच्या अपेक्षा आम्हाला मिळणार्‍या पगाराइतक्याच\nठेवल्यात तर बरं होईल...\n(बॉसला थोडं भिरभिरल्यासारखं होतं. बॉस फारच भेदरला असेल तर आडलीच्या\nभाषेत \"ज्यादा बोलियाचं काम नाय\" असंही बोलून घ्या.)\nतुम्ही - हे बघा, आज असं बोललात, पुन्हा बोलू नका. तुम्हाला माहिती आहे\nकी माझी टीम निश प्रोजेक्टवर काम करते. ३ महिन्यानी रिलीज आहे. सगळ्या\nकोड फाईल्स आणि सोर्स कोड्स आमच्याकडे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे\nआम्हाला 'क्ष' कंपनीकडून दुप्पट पगाराची ओपन ऑफर आहे. एकाच वेळी ८ च्या ८\nजणं सोडून जाऊ आणि जाताना क्लायंट पण घेऊन जाऊ. तुम्हाला काय वाटलं बॉस\nआहात म्हणून काय गुलाम झालो आम्ही तुमचे\nतुम्हाला असे निर्लज्जपणे ताणताणताणताण बोलताना पाहून इथे बॉसच्या\nडोक्यात भुंगा सुरू. अख्खीच्या अख्खी टीम सोडून जाणार आणि सोबत क्लायंटपण\nनेणार ह्या विचारासोबत बॉसच्या डोळ्यासमोर परफॉर्मन्स रिव्ह्यू, ऑफशोअरचा\nचान्स, रिटेन्शन बोनस, त्याच्या होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते ह्या\nगोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि त्याला अंधारी येते. चक्कर येऊन तो\nतुम्ही - मोडलास किबोर्ड. मोड तिज्यायला... माझ्या बापाचं काय जातंय.\n(तुम्ही लगेच मोबाईलवरून फेसबूकचं स्टेटस अपडेट करता \"बॉसला झीट आणली\".\nतुम्हाला दुसर्‍या क्षणी कंपनीतल्या लोकांकडून अभिनंदनाचे १७६० मेसेजेस\n आपला दॄष्टीकोन थोडासा बदलल्याने आपण कसे सुखात आणि निश्चिंतपणे\nजगू शकतो. निर्लज्जपणाच्या एक दगडात तुम्ही किती पक्षी मारलेत\nगप्प केलंत, लवकर निघायची सोय केलीत, पगार वाढवायची सोय केलीत, स्वतःच\nमहत्त्व वाढवलं. म्हणून म्हणतो \"निर्लज्ज व्हा. सुखी व्हा\".\n{ Marathi kavita } तुम्हाला वर्गात पहिलं यायचंय\nRe: { Marathi kavita } उन्हात खूप खूप तापून रस्ता ...\n{ Marathi kavita } एक प्रेमळ विनोदी सत्य…=लव्ह का ...\n{ Marathi kavita } अण्णांचे लग्न झाले असते तर........\n{ Marathi kavita } का वागतात या मुली अशा\n{ Marathi kavita } आजकालच्या ह्या मुली\n{ Marathi kavita } .एका झाडाखाली....दोन मुली\n{ Marathi kavita } सुंदर मुली भाव खातात...\n{ Marathi kavita } आजची पोरं म्हणे प्रेम करतात\n{ Marathi kavita } *** परीक्षा सभागृहातील सर्वात ...\n{ Marathi kavita } *** परीक्षा सभागृहातील सर्वात ...\n{ Marathi kavita } सॉफ्टवेअर इंजीनियर सदू\n{ Marathi kavita } तु हो म्हणाली असतीस तर\nMarathi kavita काव्यतरंग - मराठी कविता )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8", "date_download": "2018-05-24T16:06:45Z", "digest": "sha1:63EJYA43JTZD6KILCO7CG7I4M6BMYKCY", "length": 7449, "nlines": 107, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "व्हाल-दे-मार्न", "raw_content": "\nव्हाल-दे-मार्नचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २४५ चौ. किमी (९५ चौ. मैल)\nघनता ५,८०९ /चौ. किमी (१५,०५० /चौ. मैल)\nव्हाल-दे-मार्न (फ्रेंच: Val-de-Marne) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणार्‍या मार्न नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या आग्नेयेस स्थित असून तो पॅरिस महानगराचा भाग आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अ‍ॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अ‍ॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/despite-rohit-century-india-failed-make-big-score/", "date_download": "2018-05-24T15:43:55Z", "digest": "sha1:GLDWRYZJFGZ52U4IMNFGZA2T5Q3BLFX5", "length": 27800, "nlines": 356, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Despite The Rohit Century, India Failed To Make A Big Score | रोहितच्या शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेसमोर मोठे आव्हान उभे करण्यात भारताला अपयश | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nरोहितच्या शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेसमोर मोठे आव्हान उभे करण्यात भारताला अपयश\nरोहित शर्माने फटकावलेल्या शतकाच्या जोरावर पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २७५ धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर रोहित शर्माने फटकावलेल्या शतकाचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्याने भारतीय संघाला मोठी मजल गाठता आली नाही.\nपोर्ट एलिझाबेथ - सूर गवसलेल्या रोहित शर्माने फटकावलेल्या शतकाच्या जोरावर पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २७५ धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर रोहित शर्माने फटकावलेल्या शतकाचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्याने भारतीय संघाला मोठी मजल गाठता आली नाही. दक्षिण आप्रिकेकडून एन्डिगीने ४ बळी घेत भारताच्या डावाला हादरे दिले.\nमालिकेत पिछाडीवर पडलेल्या दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान, रबाडाने धवनची विकेट काढत भारताला पहिला धक्का दिला. धवनने २३ चेंडूत ३४ धावा तडकावल्या. त्यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला. बऱ्याच दिवसांनी फॉर्ममध्ये परतलेल्या रोहितने आज दमदार खेळाचे प्रदर्शन केले. रोहित आणि विराटने दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करत भारताला दीडशेपार पोहोचवले. मात्र याच वेळी रोहितच्या चुकीमुळे विराट कोहली (३६) धावचीत झाला. त्यानंतर रोहितने धाव घेताना पुन्हा एकदा चूक केल्याने अजिंक्य रहाणेला माघारी परतावे लागले.\nमात्र रोहितने एक बाजू लावून धरत आपले शतक पूर्ण केले. रोहितचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे सतरावे शतक ठरले. यादरम्यान, रोहितने श्रेयस अय्यरसोबत ६० धावांची भागीदारी रचली. पण एन्डिगीने रोहित शर्मा (११५), हार्दिक पांड्या (०) आणि श्रेयस अय्यरला (३०) झटपट बाद करत भारताला अडचणीत आणले. अखेर महेंद्रसिंग धोनी (१३) आणि भुवनेश्वर कुमार ( नाबाद १९) यांच्या सावध खेळाच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ७ बाद २७४ धावा कुटल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एन्डिगीने चार आणि रबाडाने एक गडी बाद केला. भारताचे दोन फलंदाज धावबाद झाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nCricketIndia Vs South Africa 2018Indian Cricket TeamRohit Sharmaक्रिकेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८भारतीय क्रिकेट संघरोहित शर्मा\nभारतीय चाहत्याने केली वर्णद्वेषी शेरेबाजी, इम्रान ताहीरचा आरोप\nदोन कसोटी, चार वनडेमध्ये 'सुपर फ्लॉप' ठरलेल्या रोहित शर्माला अखेर सूर गवसला\nराहुल द्रविड का म्हणतोय, लर्निंग टू फेल वेल इज इम्पॉर्टण्ट\nक्रिकेटच्या मैदानावरील अगदी दुर्मिळ योगायोग, क्रिकेटफॅन्स म्हणाले हे तर अशक्य \n‘नो-बॉल’ कुठल्याही अपराधाच्या तुलनेत कमी नाही; या चुकीतून भारताने बोध घ्यावा\nभारतीय संघ इतिहास नोंदविण्यास प्रयत्नशील; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचवी लढत आज\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nभारताला 'विराट' धक्का; इंग्लंड दौऱ्यातून कोहलीची माघार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी विराट कोहलीला म्हणाले, 'Challenge Accepted'\nKKR vs RR, IPL 2018 Eliminator : राजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nडॅरेन लेहमनच्या जागी माईक हेसन यांची वर्णी\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t6897/", "date_download": "2018-05-24T15:29:54Z", "digest": "sha1:V3L573LRHJN6OPO77KNFDAN55AEJF2HS", "length": 2798, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुझ्या शब्दांचा वेडा..", "raw_content": "\nका ग मन माझं तुझ्याभोवतीच घुटमळतंय\nझाले गेले शब्द मधून पुन्हा पुन्हा आठवतंय\nमाझ्या आनंदाचे मला काहीच न देणे घेणे\nतुझ्या केवळ स्मितासाठी माझं जग खळखळतंय\nआणि सगळं माहित असून\nआणि एवढं सगळं माहित असून\nतुझे दुरून डोंगर साजरे गं\nअसलं कसलं जगणं माझं.. तुझ्यावरचं मरणं\nआणि तुला त्याचं काहीच न घेणं देणं\nएक क्षण.. फक्त एक क्षण पुरा तुला\nआणि तो मलाही पुरा होईल\nतुझ्या माझ्या भेटीतल्या शब्दांचा मी वेडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AB-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-110011200026_1.htm", "date_download": "2018-05-24T15:49:11Z", "digest": "sha1:HB5W6BF3WYNVKT4VFRUFYJRL7HO44GCR", "length": 6425, "nlines": 104, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लहान मुलांना कफ सुटत नसल्यास | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलहान मुलांना कफ सुटत नसल्यास\nलहान मुलांना कफ सुटत नसल्यास पांढरा कात २० ग्रॅम, दालचिनी १० ग्रॅम, खडीसाखर २० ग्रॅम यांची एकत्र पूड करून ठेवावी. दिवसातून ४-५ वेळा चिमूटभर तोंडात टाकावी.\nलहान मुलांना जंक फूडपासून दूर ठेवा\nबाळाचे लसीकरण वेळोवेळी करा\nशृंग भस्म बरोबर बाल रक्षक गुटिका रोज द्यावी\nशिक्षकांना भेटून मुलांच्या विकासाबद्दल माहिती घ्यावी\nयावर अधिक वाचा :\nलहान मुलांना कफ सुटत नसल्यास\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/uddhav-was-angry-raj-visits-supporters-bhujbal/", "date_download": "2018-05-24T15:20:39Z", "digest": "sha1:S7IUS4YWVXFDQZKFKDNXCKR5RR3VBRAP", "length": 30175, "nlines": 359, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Uddhav Was Angry With The 'Raj' Visits Of Supporters Of Bhujbal | भुजबळ समर्थकांच्या ‘राज’ भेटीने उद्धव नाराज | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nभुजबळ समर्थकांच्या ‘राज’ भेटीने उद्धव नाराज\nनाशिक : महाराष्टÑ सदन बांधकाम प्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा दोष नसल्याचे सांगत भुजबळ ‘क्लीन चिट’ असल्याचे पत्र देणाºया शिवसेनेला टाळून भुजबळ समर्थकांनी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने शिवसेनेत अस्वस्थता व तितकाच संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच भुजबळ समर्थकांनी ‘अन्याय पे चर्चा’ करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मागितलेली वेळ देण्यास टाळटाळ केली जात असल्याची चर्चा होऊ लागली आहे.\nठळक मुद्देवेळ देण्यास टाळाटाळ खडसेंच्या भेटीनेही भर\nनाशिक : महाराष्टÑ सदन बांधकाम प्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा दोष नसल्याचे सांगत भुजबळ ‘क्लीन चिट’ असल्याचे पत्र देणाºया शिवसेनेला टाळून भुजबळ समर्थकांनी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने शिवसेनेत अस्वस्थता व तितकाच संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच भुजबळ समर्थकांनी ‘अन्याय पे चर्चा’ करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मागितलेली वेळ देण्यास टाळटाळ केली जात असल्याची चर्चा होऊ लागली आहे.\nमहाराष्टÑ सदन बांधकाम घोटाळा व बेनामी संपत्ती प्रकरणावरून माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या तुरुंगात असून, त्यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यातील कलम ४५ रद्द ठरविल्यामुळे भुजबळ यांना जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज विशेष न्यायालयाने मध्यंतरी रद्द केला. भुजबळ यांच्या विरोधात सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याची तक्रार भुजबळ समर्थक करीत असल्याने त्यांनी ‘अन्याय पे चर्चा’ हा उपक्रम हाती घेत एकप्रकारे सरकार व न्यायालय दोघांनाही आरोपीच्या पिंजºयात उभे केले आहे. दोन दिवसांपूर्वीच भुजबळ समर्थकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. ठाकरे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून ऐनवेळी भूमिका जाहीर करण्याचे आश्वासन देतानाच भुजबळ समर्थकांना खडे बोल सुनावले हा भाग अलाहिदा. परंतु ज्या भुजबळांवर नाशिक महापालिका व विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रछन्न आरोप करून राळ उठवून दिली होती त्या राज ठाकरे यांच्या दरबारात भुजबळ यांच्यासाठी समर्थकांनी हजेरी लावण्याची बाब शिवसेनेला खटकली आहे. मुळात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्टÑ सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी भाजपाने छगन भुजबळ यांना घेरण्यास सुरुवात केल्यानंतर सर्वात अगोदर शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्टÑ सदन बांधकामाचा विषय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून, त्यात एकट्या भुजबळ यांचा दोष नसल्याचे सांगत भुजबळ यांना क्लीन चिट दिली होती व भुजबळ यांची चौकशी करायची असेल तर संपूर्ण उपसमितीचीही चौकशी करावी लागेल. (पान ७ वर)\nत्यामुळे भुजबळ यांना न्याय द्यावा, अशी विनंती पत्रात केली होती.\nभेटही खटकलीशिवसेनेचे भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विषयी असलेला पराकोटीचा राग लक्षात घेऊन भुजबळ समर्थकांनी एकनाथ खडसे यांच्या दरबारात ‘अन्याय पे चर्चा’ केल्याची बाबही सेनेला सर्वाधिक खटकली आहे. खडसे यांना भुजबळ समर्थकांनी दिलेले अधिकचे महत्त्व सेनेला पटलेले नाही. खडसे यांनीच सेना व भाजपाची युती तुटल्याचे जाहीर केले असल्यामुळे सेनेचे भाजपाइतकेच खडसेंविषयीही शत्रुत्व तयार झाले. अशा स्थितीत भुजबळ समर्थकांनी त्यांची घेतलेली भेट उद्धव यांच्या नाराजीचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n; छगन भुजबळांच्या सुटकेसाठी राज ठाकरेंचं बळ, आंदोलनाचा आदेश\nगावागावांत ‘अन्याय पे चर्चा’\nभुजबळांच्या संस्थेला दिलेला भूखंड रद्द, सिडकोचा निर्णय\n‘भुजबळ समर्थक जोडो’ अभियानात कॉँग्रेसही सहभागी\nराज्य सरकारने भुजबळांवर केलेल्या अटकेच्या विरोधात समर्थकांचा न्यायालयीन लढा\nभुजबळांच्या समर्थनासाठी ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्रम\nत्र्यंबकेश्वरला जैव विविधता दिन\nहम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है\nबीएलओ मानधन घोटाळ्याची चौकशी सुरू\nशिवाजी सहाणे की नरेंद्र दराडे\n‘निपाह’: शहरात विशेष दक्षता\nकथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nपुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनीचा प्रतिष्ठेच्या फाेर्ब्सच्या यादीत समावेश\nनालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई\nया कारणासाठी काढावा लागला पुणे मेट्रोचा खांब\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nमहाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/gautam-gambhir-will-sponsor-education-of-children-of-crpf-men-killed-by-maoists/", "date_download": "2018-05-24T16:00:22Z", "digest": "sha1:G5FEVBG3SC5ETCNEQRI2QZU7M3X7K6RQ", "length": 6043, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "गौतम गंभीरने दाखवली आपली हळवी बाजू - Maha Sports", "raw_content": "\nगौतम गंभीरने दाखवली आपली हळवी बाजू\nगौतम गंभीरने दाखवली आपली हळवी बाजू\n२६ एप्रिलला छत्तीसगढमध्ये झालेल्या सुकमा माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले. गौतम गंभीरने आपल्या ट्वीटरवर लिहीत म्हणाला, अश्या बातम्या वाचाव्या लागणं हे अतिशय दु: खद आहे.\nया बरोबरच नुसतं बोलूनच नाही तर कृती करून करून गंभीर म्हणाला या सर्व मुलांच्या शिक्षणाचा खर्च गौतम गंभीर फाऊंडेशन करेल. आणि त्याची तयारी देखील सुरु झाली आहे असेही तो म्हणाला. २६ तारखेला झालेल्या पुणे वि. कोलकाता सामन्यात कोलकाता संघाने काळी फीत लावून या गोष्टीची निंदा केली. अश्या घटना घडल्यावर सामना खेळणं अवघड आहे. एकूणच गंभीरची हळवी बाजू आपल्या समोर आली आणि आपले देशावर किती प्रेम आणि गर्व आहे हे त्याने त्याच्या कृतीतून दाखवून दिले.\nदिल्ली क्रिकेट बोर्डाचा टीव्ही चोरीमधील आरोपी कर्मचाऱ्याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू…\nकेकेआरसाठी १०० सामने खेळणारा युसूफ पठाण गंभीरनंतरचा दुसराच खेळाडू…\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nपुण्याचा शुभम काजळे जगातील सर्वात कमी वयाचा अल्ट्रा मॅन\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/06/blog-post_19.html", "date_download": "2018-05-24T15:13:45Z", "digest": "sha1:ZM77DUJJFUN7CSNVPWFRDXYY7QK5VXYU", "length": 40379, "nlines": 189, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: पाकची पोकळ पोपटपंची", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nकॉग्रेसचे एक राष्ट्रीय प्रवक्ता संदीप दिक्षीत यांनी भारताच्या भूदलाचे सेनापती जनरल बिपीन रावत यांना ‘सडक छाप गुंडा’ असे संबोधून, कॉग्रेस किंवा पुरोगामी भूमिकेची साक्ष दिली आहे. गेल्या दोन वर्षात आपल्या देशात राष्ट्रवाद व राष्ट्रप्रेम हे शब्दही आक्षेपार्ह बनलेले आहेत. अन्य कोणी आम्हाला राष्ट्रप्रेम शिकवू नये, असा प्रत्येक पुरोगाम्याचा दावा आहे. कारण राष्ट्राची चिंता सर्वाधिक अशा पुरोगाम्यांनाच असून, सामान्य माणसाच्या भाषा वा व्याख्येत त्यांचा राष्ट्रवाद किंवा राष्ट्रप्रेम बसेनासे झाले आहे. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने देशाशी वा देशाच्या परंपरांशी संबंधित असेल, त्याला राष्ट्रवाद वा राष्ट्रप्रेम मानले जाते. पण पुरोगामी भाषेत जे म्हणून काही राष्ट्रीय परंपरेतील असेल त्याची शरम वाटणे, किंवा त्याची निर्भत्सना करणे, म्हणजे राष्ट्रप्रेम असते. सहाजिकच संदीप दिक्षीत यांनी त्याच परिभाषेमध्ये आपले राष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. ज्या सेनापतीने काश्मिरात उच्छाद मांडलेल्या दंगेखोर वा घातपात्यांना धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे, त्याच्याविषयी तिरस्काराची भाषा वा भावना, हा आता पुरोगामी राष्ट्रवाद झाला आहे. अर्थात त्यात नवे असे काहीही नाही. आपल्याला आठवत असेल, तर वर्षभरापुर्वी दिल्लीच्या नेहरू विद्यापीठात एका विद्यार्थी जमावाने भारताचे तुकडे होतील, अशा डरकाळ्या फ़ोडल्या होत्या. तेव्हा प्रत्येक पुरोगामी त्या घोषणांचे अविष्कार स्वातंत्र्य असे वर्नन करायला पुढे सरसावला होता. मग आज त्यांनी त्याच भारताच्या एकात्मतेसाठी आपले प्राण पणाला लावणार्‍या सेनेची वा तिच्या म्होरक्याची निर्भत्सना करण्याचा प्रयत्न केला तर नवल कुठले ही देखील एक जुनी परंपराच आहे. पृथ्वीराज चौहानचा पराकोटीचा द्वेष करताना जयचंद राठोडाने, महंमद घोरीला दिल्लीच्या तख्तावर आणुन बसवल्याचीही थोर परंपरा याच देशातली नाही काय\nद्वेष ही अशी गोष्ट असते, की ती माणसाला विवेकबुद्धीपासून पारखी करीत असते. आजकाल त्याच जयचंदाच्या भूमिकेत देशातील पुरोगामीत्व पोहोचलेले आहे. त्या मानसिकतेमध्ये आपल्या भल्याचा वा सुरक्षिततेचाही विचार मागे पडत असतो. स्वत:ला पुरोगामी समजणार्‍यांकडे आता कुठलाही सारासार विचार वा विवेक उरलेला नाही. त्यांना भाजपा विरोध व मोदीद्वेषाची इतकी कावीळ झाली आहे, की देश वा समाजाच्या हिताचा त्यांना पुरता विसर पडला आहेच. पण त्याहीपलिकडे आपल्याच पक्षाचे वा राजकारणाच्या हिताचेही भान उरलेले नाही. अर्थात भारतातलेच पुरोगामी असे असतात, असेही मानण्याची गरज नाही. जगाच्या पाठीवर सर्वच देशात पुरोगामी जमात ही अशीच अतिशहाणी असते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे बाजूच्या इराणमधले आहे. १९७९ सालात इराणमध्ये शहाच्या हुकूमशाही विरोधात प्रथम कम्युनिस्टांनी आंदोलन सुरू केले होते. तिथल्या डाव्या पक्ष व विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या त्या लढ्याला चालना मिळावी, म्हणून त्यापैकी काही शहाण्यांनी दूर फ़्रान्समध्ये लपून बसलेल्या आयातुल्ला खोमेनी या धर्मगुरूचा चेहरा पुढे केला. शहाने त्याला इराणमधून पळून जाण्याची पाळी आणलेली होती. तो फ़्रान्समध्ये आश्रय घेऊन राहिलेला होता. पण इराणच्या शिया लोकसंख्येवर त्याचा प्रभाव होता. सहाजिकच ती बहुसंख्या आपल्या क्रांतीच्या पाठीशी उभी रहावी, म्हणून इराणी कम्युनिस्ट नेत्यांनी आयातुल्लाचा चेहरा पुढे केला. परिणामी क्रांतीची सुत्रे धर्मवेड्यांच्या हाती गेली आणि खरेच इराण पेटून उठला. पण जेव्हा उद्र्क झाला आणि शहाला पलायन करावे लागले; तेव्हा राजकीय सत्तेची सुत्रे धर्ममार्तंडांच्या हाती गेली होती. क्रांती यशस्वी झाली, तेव्हा त्याला इस्लामिक क्रांती मानले गेले आणि त्याचा सर्वेसर्वा म्हणून खोमेनी हा धर्मगुरू सत्तेत येऊन बसला. त्याने सत्ता हाती घेतल्यावर प्रथम कम्युनिस्टांची कत्तल करून टाकली होती.\nयातला मुद्दा असा, की कम्युनिस्टांनी क्रांतीची ज्योत पेटवली नसती, तर खोमेनीसारखा पळपुटा धर्मगुरू इराणची क्रांती घडवून आणु शकला नसता. कम्युनिस्टांनी खोमेनीला पुढे केला नसता तर इतक्या वेगाने शहाची सत्ता ढासळली नसती. त्या घाईनेच कम्युनिस्टांनी आत्मघात करून घेतला. सोपा मार्ग शोधताना त्यांनी आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली होती. भारतातल्या पुरोगाम्यांची कहाणी वेगळी कशाला असणार बहुतांश पुरोगामी हे ग्रंथप्रामाण्यवादी असतात. थोडक्यात भारतामध्ये ज्याला पोथीनिष्ठा म्हणतात, तसे बडबड करणारे अनुभवशून्य लोक डाव्या चळवळीचे हल्ली नेतृत्व करीत असतात. निदान एकविसाव्या शतकातली भारतातील पुरोगामी चळवळ पढतमुर्खांच्या हाती गेलेली आहे. त्यामुळेच जनमानस वा लोकभावनेशी त्यांना कुठलेही कर्तव्य उरलेले नाही. म्हणूनच त्यांना नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता सहज पराभूत करू शकला. आपल्या विरोधात उठलेला प्रत्येक आवाज मोदींनी कुशलतेने आपल्या राजकीय लाभासाठी वापरून घेतला आणि पुरोगाम्यांना आपल्याच मुर्खपणाची शिकार व्हावे लागलेले आहे. आताही देशातील कोट्यवधी लोकांची राष्ट्र नावाची कल्पना किंवा राष्ट्रभावना याच्याशी पुरोगाम्यांना काडीमात्र कर्तव्य नसेल, तर लोकांचा पाठींबा त्यांना कसा मिळू शकेल बहुतांश पुरोगामी हे ग्रंथप्रामाण्यवादी असतात. थोडक्यात भारतामध्ये ज्याला पोथीनिष्ठा म्हणतात, तसे बडबड करणारे अनुभवशून्य लोक डाव्या चळवळीचे हल्ली नेतृत्व करीत असतात. निदान एकविसाव्या शतकातली भारतातील पुरोगामी चळवळ पढतमुर्खांच्या हाती गेलेली आहे. त्यामुळेच जनमानस वा लोकभावनेशी त्यांना कुठलेही कर्तव्य उरलेले नाही. म्हणूनच त्यांना नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता सहज पराभूत करू शकला. आपल्या विरोधात उठलेला प्रत्येक आवाज मोदींनी कुशलतेने आपल्या राजकीय लाभासाठी वापरून घेतला आणि पुरोगाम्यांना आपल्याच मुर्खपणाची शिकार व्हावे लागलेले आहे. आताही देशातील कोट्यवधी लोकांची राष्ट्र नावाची कल्पना किंवा राष्ट्रभावना याच्याशी पुरोगाम्यांना काडीमात्र कर्तव्य नसेल, तर लोकांचा पाठींबा त्यांना कसा मिळू शकेल मोदींनी सत्तेत येण्यासाठी व सत्तेत आल्यावर या मुर्खपणाचा चतुराईने उपयोग करून घेतला आहे. कालपर्यंत अशा लोकांच्या द्वेषभावनेचा लाभ देशाचे शत्रू करून घेत होते. आता उलट्या पद्धतीने मोदी त्याचा राजकीय लाभ घेत आहेत. नेहरू विद्यापीठातून उमटलेल्या देशविरोधी घोषणा वा कालपरवा संदीप दिक्षीत यांनी सेनाप्रमुखाची केलेली निर्भत्सना; यांच्यातले साधर्म्य म्हणूनच समजून घेतले पाहिजे. ह्या सर्व गोष्टी सुरू होण्यापुर्वी वेदप्रकाश वैदिक नावाचा एक गृहस्थ दोन वर्षापुर्वी खुप वादग्रस्त झालेला होता.\nपाकिस्तानच्या गुप्तचर विभागाच्या कृपेने स्थापन झालेल्या एका संस्थेच्या आमंत्रणावरून अनेक भारतीय पत्रकार बुद्धीमंत पाकिस्तानात गेलेले होते. त्यांच्या समवेत तिथे गेलेल्या वेदप्रकाश वैदिकने थेट तोयबाचा म्होरक्या हफ़ीज सईद याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतल्याचे फ़ोटो झळकले व गदारोळ झाला होता. तेव्हा वैदिक याला तिकडे घेऊन गेलेल्यांची नावे उघडकीस आली. त्यात दिलीप पाडगावकर, सुधींद्र कुलकर्णी, सलमान खुर्शीद, बरखा दत्त, मणिशंकर अय्यर असेही लोक होते. तिथे एका समारंभात मुशर्रफ़ यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेल्या अय्यर यांनी मोदींना हटवा, असे आवाहन पाकिस्तानला केलेले होते. तरीही कॉग्रेसने या नेत्याला पक्षातून हाकललेले नाही. आताही काश्मिरात रोज हिंसाचार माजला असताना हे गृहस्थ तिथे फ़ुटीरवाद्यांना जाऊन अगत्याने भेटतात आणि त्यांच्याकडून भारतीय सेनादलावर होणारा शिव्यांचा वर्षाव ऐकत असतात. त्यातून अशा पाकप्रेमी भारतीयांची कहाणी लक्षात येऊ शकते. गेल्या दहा वर्षात भारतामध्ये जे पुरोगामी सरकार सत्तेत असल्याचे सांगितले जात होते, त्याचा पाकिस्तान विषयक दृष्टीकोन किती जवळीकेचा होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याच सरकारने पाकिस्तानची हस्तक म्हणून चकमकीत मारल्या गेलेल्या इशरत जहानचे उदात्तीकरण करताना भारतीय हेरखात्याच्या वरीष्ठ अधिकार्‍याला आरोपीच्या पिंजर्‍यात आणुन उभे केले. तिच्यासाठी गुजरातच्या अर्धा डझन वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांना आयुष्यातून उठवले. हे सर्व कागदोपत्री अफ़रातफ़री करून चाललेले होते. इतक्या पाकिस्तानी कलाने युपीए सरकार चालत असेल, तर त्यात सहभागी असलेल्यांना भारतीय सेनादल वा त्याच्या राष्ट्रनिष्ठ सेनापतीवर राग असणे स्वाभाविक आहे. तो राग आजच्या लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यापुरता मर्यदित नाही. तशीच निर्भत्सना तेव्हाही कडवा राष्ट्रनिष्ठ असलेल्या जनरल व्ही के सिंग यांच्याही वाट्याला आलेली होती.\nजनरल सिंग काश्मिरात दहशतवाद व हिंसाचार आटोपण्यासाठी विविध कठोर उपाय योजत होते आणि त्यातून लोकसंख्येत लपलेल्या गद्दारांना शोधून त्यांचा बंदोबस्त करीत होते. तर त्या लष्करप्रमुखाच्या विरोधात किती अफ़वा किंवा खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या होत्या त्यांनी मेरठच्या छावणीतून लष्कराच्या तुकड्यांना थेट दिल्लीकडे कुच करण्याचे आदेश दिले आणि दिल्लीची सत्ता काबीज करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप आपण विसरून गेलो काय त्यांनी मेरठच्या छावणीतून लष्कराच्या तुकड्यांना थेट दिल्लीकडे कुच करण्याचे आदेश दिले आणि दिल्लीची सत्ता काबीज करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप आपण विसरून गेलो काय सिंग सेनेच्या माध्यमातून काश्मिर राजकारणात हस्तक्षेप करतात, असाही आक्षेप घेतला गेला होता. त्यांनी सुरू केलेल्या काश्मिरी गुप्तवार्ता विभागाची गठडी वळण्यात आली होती. जेणे करून पाकला त्रास होईल अशा कुठल्याही कृती वा मोहिमेला अडथळा आणण्याचेच काम पुरोगामी युपीए सरकारने चालविले होते. त्यामुळे प्रथमच कुणा कॉग्रेसवाल्याने एका लष्करप्रमुखाचा अवमान केला, असे मानायचे अजिबात कारण नाही. अशाच गुप्तचर कामात गुंतलेल्या कर्नल पुरोहितला हिंदू दहशतवादी म्हणून आरोपांच्या जंजाळात दिर्घकाळ गुंतवून ठेवले गेले. अजून त्याच्या विरोधात कुठलाही सिद्ध होणारा पुरावा सापडू शकलेला नाही. सहाजिकच देशविरोधी कारवाया म्हणजेच देशप्रेम, अशी एक नवी परिभाषाच गेल्या दोन दशकात निर्माण करण्यात आली. त्याच काळात डॉ. झाकीर नाईकसारखा माणूस जिहाद व ओसामा बिन लादेन याचे उदात्तीकरण करीत देशभर फ़िरत होता, तर त्याचे कौतुक राहुलचे निकटवर्तिय दिग्वीजयसिंग करीत होते. त्याच्या कारवायांकडे गृहखात्याने पाठ फ़िरवली होती आणि तेव्हाच देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे मात्र, संघाच्या शाखेवर दहशत माजवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या जाहिर थापा मारत होते. नंतर त्यांनी आपले शब्द मागे घेऊन माफ़ीही मागितली. पण अशा घटनाक्रमातून देशाला धोका निर्माण करील तो देशप्रेमी, अशी एक नवीच व्याख्या निर्माण करण्यात आली, हे लक्षात येऊ शकेल.\nह्या सगळ्या गोष्टी अकस्मात घडत नसतात. त्यामागे एक पद्धतशीर योजना असते. घरातल्या गृहिणीने, बहिणीने वा कुणा महिलेनेच घरच्या कर्त्या पुरूषावर नामर्द असल्याचा हल्ला चढवण्यासारखा घातक हल्ला दुसरा असू शकत नाही. ज्याने कर्ता वा रखवालदार म्हणून जीवावर उदार होऊन सुरक्षा द्यायची असते, त्याच्याच शक्ती वा ताकदीवर घरातून शंका घेतली गेली; मग त्याच्यातली लढण्याची इच्छाच खच्ची होऊन जाते. मग त्याच्या हातात कुठले कितीही भेदक हत्यार असून काहीही उपयोग नसतो. त्या हत्याराची भेदकता दुय्यम असते आणि हत्यार उचलणार्‍या मनगटातील शक्ती निर्णायक असते. घराचा कर्तापुरूष व देश समाजाचे सुरक्षा दल समानधर्मी असतात. त्यांच्यातली लढायची इच्छाच खच्ची करून टाकली, तर त्यांना फ़ुसका शत्रूही नामोहरम करू शकतो. पाकिस्तानचे निवृत्त ब्रिगेडीयर एस के मलिक म्हणून आहेत. त्यांनी कुराणातील युद्धशास्त्राचे निकष आपल्या एका पुस्तकात नोंदलेले आहेत. त्यानुसार शस्त्र दुय्यम असते. शस्त्राने युद्ध जिंकता येत नाही. शत्रूची लढायची इच्छा व हिंमतच खच्ची केली; तर त्याला हरवण्याची गरज नसते. त्याची देश, राष्ट्र वा धर्म अशी जी काही निष्ठा असेल, ती ढासळून टाकली, तर त्याला विनासायास पराभूत करता येते. एका बाजूला आपल्या श्रद्धा मजबूत करायच्या आणि दुसरीकडे शत्रूच्या निष्ठा ढासळून टाकायच्या; मग युद्ध म्हणजे लुटुपुटुच्या खेळ असल्यासारखा विजय संपादन करता येतो, असे मलिक सांगतात. भारतातले पुरोगामी विविध प्रकारे भारतीय सेना व त्यांच्या लढण्याच्या इर्षेवर जे हल्ले करतात, ते कोणासाठी असू शकतात संदीप दिक्षीत वा त्यांच्याबरोबरचे कॉग्रेसवाले किंवा अन्य पुरोगामी कोणासाठी भारतीय सेनेला सदोदित खच्ची करण्यात गुंतलेले असतात संदीप दिक्षीत वा त्यांच्याबरोबरचे कॉग्रेसवाले किंवा अन्य पुरोगामी कोणासाठी भारतीय सेनेला सदोदित खच्ची करण्यात गुंतलेले असतात पाकिस्तानला आज आपले सैन्य सज्ज ठेवण्याची गरज उरली आहे काय पाकिस्तानला आज आपले सैन्य सज्ज ठेवण्याची गरज उरली आहे काय त्यांचे खरे सैनिक तर भारतातच कार्यरत नाहीत काय\nशत्रू गोटातील एक हस्तक शंभर सैनिकांपेक्षा अधिक भेदक असतो. पाकिस्तानचे आज भारतातील हस्तक त्यांचे खरे सैन्य झालेले आहे. ते काश्मिरातील भारतीय सेनेच्या कारवाईची निर्भत्सना करताना दिसतील. असे लोक भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राईक केल्यावरही शंका घेऊन पाकिस्तानची वाहव्वा मिळवताना दिसतील. त्यांच्या नेहमीच्या बोलण्यात भारताच्या राष्ट्राभिमान वा राष्ट्रीय परंपरांची अवहेलना होताना अनुभवास येईल. पण असेच लोक पाकिस्तानच्या बाजूने बोलणार्‍या कुणाचे कौतुक करताना दिसतील. इशरतचे कौतुक करण्यातून ते अशा जिहादी पाकवादी धारणांवरची श्रद्धा मजबूत करण्याला हातभार लावताना दिसतील. पण इशरतच्या घातपाती कृत्याला पायबंद घालण्याच्या कुठल्याही कृतीचा निषेध करताना दिसतील. अरुंधती रॉयसारखी महिला काश्मिर पाकला देऊन टाकण्याची भाषा बोलत असते. तर कन्हैयासारखा पुरोगामी युवक नेता काश्मिरात भारतीय सेना बलात्कार करते, असा आरोप बेधडक करताना ऐकायला मिळेल. त्याचे वकीलपत्र घ्यायला कॉग्रेसनेते कपील सिब्बल धाव घेताना दिसतील. ह्यातल्या प्रत्येकाला पाकिस्तानने आपला हस्तक बनवलेले नसते. त्यातल्या ठराविक लोकांना पाकने हाताशी धरलेले असते. तर बाकीचे पुरोगामी मुर्खासारखे आपल्या विचारांचे लोक म्हणून त्या देशविघातक कृत्ये करणार्‍यांच्या समर्थनाला पुढे आलेले दिसतील. यातला संदीप दिक्षीत पाकचा कोणी हस्तक असेल असे नाही. पण ज्या माहोलमध्ये त्याचा वावर असतो, तिथे भाजपा द्वेषाने वातावरण इतके भारावलेले असते, की आपण काय करीत आहोत, त्याचे भान उरत नाही. कसाब निर्बुद्ध धर्मश्रद्ध घातपाती असतो. तर पुरोगामी शहाणे बहुतांश सुबुद्ध आत्मघाती असतात. कारण कुठल्याही उदात्त भावनेच्या आहारी गेलेला माणूस सारासार विवेकाला पारखा होतो आणि आत्मघाताला प्रवृत्त होत असतो. भारतात आज बुद्धीवादाच्या आहारी गेलेले असे शेकड्यांनी पुरोगामी मुर्ख आपण बघू शकतो. यातला मणिशंकर अय्यर चतूर हस्तक असतो आणि तो धुर्तपणे बाकीच्या मुर्खांना आपल्या कारस्थानात वापरून घेत असतो.\nलोकसत्ता सारखी वृत्तपत्रे तर रोज मोदीजी नी राष्ट्रवादाचे पोकळ नशा लोकांना लावलीय असे लिहित असतात.fb वर पन असे खुप लोक आहेत जे इतर विषय घेवुन राष्ट्रवादाला बदनाम करतात लोकांना अस वाटाव की आपनच चुकतोय.अशांना काहीजन फाॅलो का करतात कळत नाही\nखूपच सुंदर विश्लेषण भाऊ\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\nबेटी: लालूकी आणि बिहारकी\nचळवळ अणि राजकीय पक्ष\nकोण हा मिरवैज फ़ारुख\nपप्पू पास हो गया\nत्या अणुयुद्धाचे पुढे काय झाले\nमानवी कवच म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2263/", "date_download": "2018-05-24T15:40:41Z", "digest": "sha1:FWOQUSEGKAICUT2SWWESNAEOKXJA4ZOW", "length": 4700, "nlines": 122, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मी प्रेमामधे तर पडलो नाही?", "raw_content": "\nमी प्रेमामधे तर पडलो नाही\nAuthor Topic: मी प्रेमामधे तर पडलो नाही\nमी प्रेमामधे तर पडलो नाही\nमी प्रेमामधे तर पडलो नाही\nएकदा ती माझ्याकडे आली\n'हो' म्हणायच्या आतंच ती\nदेऊन हात, घेऊन गेली\nहोतो सोबत आम्ही चालत\nकधी शांत कधी बोलत,\nपायवाट निळसर नव्हती संपत\nगोड गप्पा नव्हत्या थांबत\nसुरेल आवाज जणू कोकिळेगत\nमौनामधे भासे दिव्य एक रंगत\nअनवट सूर, बासरीचे उमलत\nहसताना ती बाहुली दिसायची\nबारीक डोळे अलगद लाजायची,\nगालांवर खळी नाजुक पडायची\nनयन शिंपल्यात, जपावी वाटायची\nतरूतळी एका आम्ही बसलो\nमनीचे सारे तिला मी वदलो,\nहात थरथरता तिच्या हातात\nपरि नजर थेट डोळ्यात\nकाय झालं पूढे सांगत नाही\nस्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,\nझालो जागा तरी उठलो नाही\nकरत विचार पडलो मी,\nप्रेमामधे तर पडलो नाही \nमी प्रेमामधे तर पडलो नाही\nRe: मी प्रेमामधे तर पडलो नाही\nRe: मी प्रेमामधे तर पडलो नाही\nस्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,\nझालो जागा तरी उठलो नाही\nकरत विचार पडलो मी,\nप्रेमामधे तर पडलो नाही \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: मी प्रेमामधे तर पडलो नाही\nRe: मी प्रेमामधे तर पडलो नाही\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: मी प्रेमामधे तर पडलो नाही\nमी प्रेमामधे तर पडलो नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%93%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2018-05-24T15:58:27Z", "digest": "sha1:TBB4FYWUPQKQP36SW63GSXG2SE55NF2W", "length": 3389, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिन ओकी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nरिन ओकी (जपानी:青木りん; २८ फेब्रुवारी, इ.स. १९८५ - ) ही एक रतिअभिनेत्री आहे.\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nइ.स. १९८५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०१८ रोजी २१:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sanskritsubhashite.blogspot.com/2008/11/blog-post_26.html", "date_download": "2018-05-24T15:37:16Z", "digest": "sha1:UT4CD26S2NW5FMK7W7FB6U4QUQZJFR2Y", "length": 5954, "nlines": 183, "source_domain": "sanskritsubhashite.blogspot.com", "title": "संस्कृतानुभव", "raw_content": "\nसंस्कृत श्लोकांचा अर्थासह संग्रह.\nविधिरेव विशेष गर्हणीय: करट त्वं रट कस्तवापराध:|\nसहकारतरौ चकार यस्ते सहवासं सरलेन कोकिलेन||\n- हे कावळ्या,आंब्याच्या झाडावर एका गोड आवाजाच्या कोकीळ पक्ष्याबरोबर राहूनही तू वाईट आवाजातच ओरडतोस यात तुझा काहीच अपराध नाही...ह्यात दोष नियतीचा आहे.(कारण कावळ्याचा आवाज मुळातच चांगला नसतो) म्हणजेच जी गोष्ट तुमच्याजवळ मुळातच नाही,ती गोष्ट फक्त ज्यांच्या जवळ ती आहे त्यांच्या बरोबर राहून मिळवता येत नाही.\nद्वारा पोस्ट केलेले आश्लेषा येथे बुधवार, नोव्हेंबर २६, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nदिसामाजी काहीतरी ते लिहावे...\nमित्र आणि शत्रु (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nविधिरेव विशेष गर्हणीय: करट त्वं रट कस्तवापराध:| सह...\nसुखं वा यदि वा दु:खं, प्रियं वा यदि वा अप्रियम्‌ \nजातस्य हि धृवो मृत्यू: धृवं जन्म मृतस्य च \nतावत्‌ प्रीतिर्भवेत्‌‌‍ लोके यावद्‌ दानं प्रदीयते ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/see-how-kuldeep-yadav-reached-his-milestone-hat-trick-against-australia-in-second-odi/", "date_download": "2018-05-24T15:59:53Z", "digest": "sha1:TUZQ5UTU4RAFQZFJUECNDV2FRGF2XBNZ", "length": 8111, "nlines": 108, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा कुलदीप यादवची हॅट्रिक ! - Maha Sports", "raw_content": "\nपहा कुलदीप यादवची हॅट्रिक \nपहा कुलदीप यादवची हॅट्रिक \n येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ५० धावांनी विजय मिळवला. यात कर्णधार विराट कोहलीच्या ९२ धावांचा आणि चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या हॅट्रिकचा सिहांचा वाटा होता. भारतने हा सामना जिंकून ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी बढत मिळवली आहे.\nवनडे मध्ये हॅट्रिक घेणारा कुलदीप यादव हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कपिल देव आणि चेतन शर्मा यांनी हॅट्रिक घेतली आहे. कुलदीपची ही आंतरराष्ट्रीय वनडेमधील पहिली हॅट्रिक नाही, त्याने २०१४ साली स्कॉटलँड विरुद्ध अंडर-१९ वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट घेतली होती.\nअशी घेतली कुलदीपने हॅट्रिक:\nकुलदीपला या सामन्यात ३३व्या षटकाच्या आधी पर्यंत एकही विकेट मिळाली नव्हती. कुलदीपने ७ षटकात ३९ धावा दिल्या होत्या. कर्णधार कोहलीने जेव्हा त्याला गोलंदाजीला आणले तेव्हा ऑस्ट्रेलियाची स्तिथी १४८-५ अशी होती.\n३३.२ कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाच्या यष्टीरक्षक फलंदाज वेडला त्रिफळाचित केले शरीराजवळचा चेंडू कट मारण्याच्या नादात वेडच्या बॅटच्या तळाचा कड लागून चेंडू यष्टीजवळ टप्पा खाऊन बेल्सला लागला आणि वेड ८ चेंडूत २ धावा करून बाद झाला.\n३३.३ विराट कोहलीने आक्रमक क्षेत्ररक्षण लावले कारण फलंदाजीला, गोलंदाज एगार आलेला होता. एगार पायचीत बाद सरळ चेंडू खेळताना एगारच्या मागील पायाला चेंडू लागला आणि तो शून्य धावा करून तंबूत परतला. एगारने रिव्हियू घेण्याचा प्रयत्न केला पण स्टोइनीसने त्याला साफ नकार दिला.\n वनडे मध्ये भारताकडून हॅट्रिक घेणारा तिसरा भारतीय बनला हा चायनामॅन गोलंदाज. गुगली चेंडू कमिन्सला कळलाच नाही आणि त्याच्या बॅटचा कड लागून धोनीने उत्कृष्ट झेल घेत कमिन्सला शून्य धावात बाद केले.\nइंडियन सुपर लीगच्या नवीन मोसमाची घोषणा\nपुण्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ४ वेगेवेगळ्या खेळांच्या ४ मोठ्या स्पर्धा\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nचेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3085/", "date_download": "2018-05-24T15:33:14Z", "digest": "sha1:4JE3MGADSSKQTRXA2MFA2BGTECFDA3FH", "length": 2952, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेमाला प्रतिसाद दे", "raw_content": "\nभाव आहे नयनी ह्या अन्तरीची साद दे\nजुळली मने आपुली प्रेमाला प्रतिसाद दे\nगुम्फल्या ह्या शब्दमाला गीत तुझे गाण्यासाठी\nआगळ्या या कवितेला सप्तसूरान्चा साज दे\nजुळली मने आपुली प्रेमाला प्रतिसाद दे\nविरही मन हे आतुर झाले तुझ्या दर्शनासाठी\nतप्त ह्रुदयास ह्या चान्दण्याची बरसात दे\nजुळली मने आपुली प्रेमाला प्रतिसाद दे\nआयुश्याचे मार्ग सारे चालले मी तुझ्याचसाठी\nदोन शरीरे एकच आत्मा साहचर्याचे वचन दे\nजुळली मने आपुली प्रेमाला प्रतिसाद दे\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: प्रेमाला प्रतिसाद दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t9223/", "date_download": "2018-05-24T15:26:06Z", "digest": "sha1:5ZIVXGDL6QP2VCFB74THZPTBUKT2VQRJ", "length": 6756, "nlines": 130, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-भेट पहिल्या कराराची", "raw_content": "\nहो बोलल्या नंतरची ती आमची पहिली भेट\nआज ठरवलं बोलू एकदम थेट\nसंपूर्ण कपाटाची केला गोंधळ\nएक शर्ट निवडायला किती हि धांदल\nतिच्यासमोर नको फिक्का पडायला\nमाझ्यासमोर तिन सर्व जग विसरायला\nलाल शर्ट नको, गुलाबी हि नको बर\nआता तर डोक्याची दहीच झाली खर\nतेव्हा आईनेच शर्ट काढून दिला\nहसून म्हणे लिंबू रंग खूप खुलतो माझ्या बाळाला\nहृदयात आता धडधडू लागले\n आईला काय बर कळाले\nझाली तयारी तिला भेटायची\nआता उमंग मनात तिच्या सोबत रहायची\nपण ती दिसत होती खूपच गोंधळलेली\nजराशी चिंतीत जराशी घाबरलेली\nहातात हात घेऊन तिला विचारल\n तुला अचानक काय झालं\nम्हणाली आईबाबांचा विचार येतो मनात\nनि तुझी हि सोबत हवी जीवनात\nदेवा नको रे आला कधी पेचात पाडूस\nप्रश्न आई बाबा नि प्रेमाचा माझ्यासमोर मांडूस\nदिला तिला दिलासा मी असा\nतू मला नको समजूस असा तसा\nकधीही नाही माझ्यामुळे होणार त्रास तुला\nतुझ्या आईबाबांसमोर हव तर विसर मला\nमी प्रेम तुझ्या आधी हि दुरूनच केल\nनि नेहमीप्रमाणे करतच राहीन\nसोबत कधीच नाही सोडू आपण\nआईबाबांना हि करू राजी आपण\nविश्वास ठेव माझ्यावर, माझ्या प्रेमावर\nआयुष्यभर राहीन माझ प्रेम तुझ्यावर\nतस आमच्या पहिल्या भेटीत\nनाही झालं काही खास\nपण पूर्वीपेक्षा आम्ही आलो\nमनाने हृदयाने अजून जवळ पास\nऐकताना मिठीत माझ्या ठोके हृदयाचे\nती पाहत होती स्वप्न उद्याचे\nआता विश्व इतके सुंदर भासू लागले\nतेच तिच्या डोळ्यांतील मोती होऊन वाहू लागले\nअश्रू तिचे सर्व सांगून गेले\nडोळ्यांनी माझ्या तिला वचन दिले\nकोणीही नाही मागे सरायचं\nपण प्रेमासाठी आई बाबांना नाही विसरायचं\nRe: भेट पहिल्या कराराची\nRe: भेट पहिल्या कराराची\nRe: भेट पहिल्या कराराची\nRe: भेट पहिल्या कराराची\nसायली वाचून झाली कि सांग मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t8827/", "date_download": "2018-05-24T15:25:15Z", "digest": "sha1:FLRZBU2RIACTK55JKJNHBKH5DSMQ7FSL", "length": 7948, "nlines": 112, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...", "raw_content": "\nआता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...\nAuthor Topic: आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे... (Read 5842 times)\n'यारो इतना शक ना करो, इश्क के दौर से गुजर रहे है \nआता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...\nआता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...\nबाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...\nमागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे\nमागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...\nपुसत जावेत ढगांचे आकार\nआणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ\nत्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,\nभरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग\nआणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे\nआता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...\nबंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले\nअन् क्षितिजावर रंग नवे अवतरले\nघन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....\nविसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात\nविसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,\nवा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट\nती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी\nसरोवर मात्र अजूनही तिथेच...\nपण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली\nआता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित\nपण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे...\nआता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...\nक्षण दरवळत्या भेटींचे, अन् हातातील हातांचे\nते खरेच होते सारे..वा मृगजळ हे भासांचे\nसुटलेच हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले...तुटले...\nतुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता...मीही हट्टी...\nमाझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी\nचाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे...अजूनही...\nथोडेसे शब्द, बरंचसं मौन...अजूनही...\nबाकी अनोळखी होऊन गेलो आहोत...\nतुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू...\nआणि आपले स्पर्श झालेले हे सगळे...\nआता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...\nमज वाटायाचे तेव्हा हे क्षितिजच आले हाती\nनव्हताच दिशांचा दोष, अंतरेच फसवी होती...\nफसवेच ध्यास फसवे प्रयास आकाश कुणा सापडले...तुटले...\nउत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही...\nपावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत...\nवाळूवरची अक्षरं पुसट होत जातात..\nडोळ्यांचे रंग फिकट होत जातात..\nतीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात..\nशेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात..\nविसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला..\nया कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना...\nविसरत चालल्या आहेत..पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा..\nविसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ..\nअन् विसरत चालले आहे...\nआभाळही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे\nआता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...\nमी स्मरणाच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो\nसुकलेली वेचीत सुमने, भिजणारे डोळे पुसतो...\nसरताच स्वप्न अंतास सत्य हे आसवांत ओघळले...तुटले...\nआता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...\n(हि कविता सर्च करून टाकली, तरी पुन्हा दुय्यम होऊ नये असी आशा आहे. )\nआता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...\nआता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-108101600009_1.htm", "date_download": "2018-05-24T15:36:29Z", "digest": "sha1:J6XPXIKTQEWRQKQNGYWD5DIHQ63NU7WB", "length": 6235, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "निरोप | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडॉ. सौ. उषा गडकरी\nआकांतानं धावले त्याच्या पाठी\nबेनझीर यांना शोकाकूल वातावरणात निरोप\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=543&cat=VideoNews", "date_download": "2018-05-24T15:31:31Z", "digest": "sha1:EFE3RAWQZG2VS3AFPZC35WPA65EV6BOP", "length": 8239, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | शौचालय रस्त्यावर, तक्रारकर्ता रुग्णालयात, होळीचा प्रकार", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\nशौचालय रस्त्यावर, तक्रारकर्ता रुग्णालयात, होळीचा प्रकार\nरस्त्यावरच्या शौचालयामुळे गावाची अडचण, अनेकांकडे तक्रार करुनही दखल घेईनात\nलातूर: औसा तालुक्यातील होळी या गावी एका ग्रामपंचायत सदस्याने आपल्या घरासमोर रस्त्यावरच शौचालय बांधल्याने गावकर्‍यांची अडचण होत आहे. याबाबत तक्रार करुनही उपयोग होत नसल्याने हरिश्चंद्र पाटील यांनी गावातच उपोषण सुरु केले. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर लातुरच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. छबुबाई यादव असे या ग्रामपंचायत सदस्याचे नाव असून त्या कुणालाही दाद देत नाहीत. पाटील यांनी आतापर्यंत सरपंच, ग्रामसेवक, बीडीओ, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना विनंती अर्ज दिले आहेत. याचा कसलाच उपयोग होत नसल्याचे पाटील सांगतात. पाटील यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार केले जात आहेत.\nनगरसेवकांची टूर शैक्षणिक नव्हती, शहर जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यावरुन\nपिवळ्या पाण्याची शिक्षा देऊन सहलीवर, नगरसेवक परतले ...\nनरसिंह घोणे पत्रकार संघाचे अध्यक्ष, मिटकरी सचिव ...\nपत्रकारांच्या निवडणुकीसाठी, खासदारांचं मतदान ...\nव्हीएस पॅंथर्सकडून गोर गरिबांना आधार ...\nUncut Nana Patekar... बघा नानांचं संपूर्ण भाषण ...\nगोलाईतल्या शौचालयाला व्यापार्‍यांचा विरोध ...\n‘कचरा महोत्सवाचे’ नगरसेवक गोजमगुंडे यांनी केले उदघाटन ...\nध्वजारोहण, दिमाखदार संचलन, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार ...\n एकदा सर्वे कराच- असदुद्दीन ओवेसी ...\nबसव जयंतीच्या मोटारसायकल रॅलीला उत्तम प्रतिसाद ...\nमागण्यांसाठी होमगार्ड्सही झाले आक्रमक, काढला मोर्चा ...\nशेकडो ऑटो रिक्षा धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ...\nतीन दिवस लातुरच्या रेल्वे स्थानकावर चालला लेजर शो ...\nअसिफाच्या मारेकर्‍यांना फाशी द्या- मुस्लीम सेवा संघ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/business-news-gdp-103085", "date_download": "2018-05-24T16:10:30Z", "digest": "sha1:OTCMIRAQEXEWLTCBCXIRD27E7IZ6E3OR", "length": 10578, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "business news GDP पुढील आर्थिक वर्षात ‘जीडीपी’ ७.३ टक्के | eSakal", "raw_content": "\nपुढील आर्थिक वर्षात ‘जीडीपी’ ७.३ टक्के\nगुरुवार, 15 मार्च 2018\nनवी दिल्ली - भारताचे एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) पुढील आर्थिक वर्षात ७.३ टक्‍क्‍यांवर जाईल आणि त्यापुढील आर्थिक वर्षात २०१९-२० मध्ये ते ७.५ टक्‍क्‍यांवर पोचेल, असा अंदाज जागतिक बॅंकेने बुधवारी व्यक्त केला.\nनवी दिल्ली - भारताचे एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) पुढील आर्थिक वर्षात ७.३ टक्‍क्‍यांवर जाईल आणि त्यापुढील आर्थिक वर्षात २०१९-२० मध्ये ते ७.५ टक्‍क्‍यांवर पोचेल, असा अंदाज जागतिक बॅंकेने बुधवारी व्यक्त केला.\nजागतिक बॅंकेने ‘इंडिया डेव्हलपमेंट अपडेट : इंडियाज ग्रोथ स्टोरी’ हा द्वैवार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ६.७ टक्के राहील. भारताने ८ टक्के विकास दर गाठावयाचा झाल्यास सुधारणांमध्ये सातत्य आणि त्यांचे प्रमाण वाढवणे आवश्‍यक आहे. याचवेळी कर्ज आणि गुंतवणुकीशी निगडित प्रश्‍न सोडवून निर्यातीसाठी स्पर्धात्मकता वाढविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. नोटाबंदी आणि वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) परिणामांतून भारतीय अर्थव्यवस्था सावरली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची वाढ स्थिर गतीने होईल.\nसव्वा कोटी रुपयांचा अपहार : पतसंस्थेचे व्यवस्थापकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल\nसातारा : भवानी पेठेतील महेश नागरी पतसंस्थेत खोटी कागदपत्रे तयार करून सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल जयसिंग...\nशाश्‍वत शहरी विकासासाठी सोलापूर-मर्शियाचा करार\nसोलापूर - शाश्‍वत शहरी विकास योजनेतंर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान आज (ता. 24) गुरुवारी सामंजस्य करार झाला....\nरखडलेल्या रस्त्याचे काम होणार पूर्ण: प्राधिकरणाकडुन नागरिकांना नोटिस\nवाल्हेकरवाडी (पुणे) - चिंचवड-रावेत या 34.5 मीटर रस्त्याच्या अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा ताबा घेण्याकरिता...\nगुंज आश्रमशाळेची नवीन इमारत रखडली\nवाडा - तालुक्यातील गुंज येथे आदिवासी विकास विभागाकडून शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. सदर शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे सुरक्षितता...\nराजारामबापू बॅंकेत आता वाचनालयही\nइस्लामपूर - ठेवी, व्याज, कर्ज आणि एकूण वित्तीय व्यवहारांच्या पलीकडे जात काही बौद्धिक आणि वैचारिक गरज पेरणारी बँक अशी कल्पना आपण कधी केली आहे का\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0-113052400007_1.htm", "date_download": "2018-05-24T15:32:31Z", "digest": "sha1:Y4CN4GERFSOOLFSYZMI2DE4EDAVDAWYW", "length": 16060, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Ipl 6, Kolkatta, Mumbai Indian | दुसरा क्वॉलिफायर सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदुसरा क्वॉलिफायर सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर\nराहुल द्रविडचा राजस्थान रॉयल्स आणि रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स, या दोन संघात शुक्रवार 24 मे रोजी येथील ईडन गार्डन्सवर सहाव्या आपीएल क्रिकेट स्पर्धेतील दुसरा क्वॉलिफायर ट्वेंटी-20 सामना खेळला जात आहे.\nदुसर्‍या भाषेत सांगावायचे झाल्यास हा दुसरा उपान्त्य सामना आहे. यातील विजेता संघ 26 मे रोजी चेन्नईबरोबर खेळणार आहे. पहिल क्वॉलिफायर सामन्यात चेन्नई संघाने मुंबईचा 48 धावा राखून पराभव केला होता. या सामन्यातील पराभूत संघाला नियमाप्रमाणे पुन्हा खेळण्याची संधी मिळते. त्याप्रमाणे मुंबईला ही संधी मिळाली आहे. पहिल्या इलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनराझर्स हैदराबाद संघाचा 4 गडी राखून पराभव केला. त्यामुळे, हे दोन्ही संघ दुसर्‍या क्वॉलिफायर सामन्यात समोरासमोर आले आहेत.\nमुंबईने साखळी गुणत्क्यात 22 गुणांसह दुसरे स्थान मिळविले होते. राजस्थानने 20 गुणांसह तिसरे स्थान घेतले होते. बुधवारी रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाज व फलंदाजांनी संतुलित कामगिरी केली आहे. हैदराबाद संघाला कमी धावसंख्येत रोखल्यानंतरही विजयासाठी त्यांना संघर्ष करावा लागला.\nराजस्थान संघावर मानसिक दडपण आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी त्यांच्या संघातील तीन प्रमुख खेळाडूंना अटक झाली. त्यामुळे, हा संघ अडचणीत आला आहे. याउलट, मुंबईचा संघ प्रबळ दिसून येत आहे. तरीही शेवटच्या साखळी सामन्यात पंजाबने मुंबईला 50 धावांनी नमविले. तर चेन्नईकडून हा संघ पराभूत झाला. तरीही कर्णधार रोहित शर्माने आमचा संघ चोकर नाही, असे सांगितले. प्रमुख फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे, त्याच्या खेळणबाबत साशंकता आहे.\nमुंबई संघाने 2010 साली स्पर्धेचे उपविजेतेपद घेतले होते. 2011 साली मुंबईने चॅम्पिन्स लीग स्पर्धाही जिंकली होती. परंतु, चेन्नईविरुद्ध खेळताना मुंबई संघ दडपणाखाली खेळला. 17 सामने खेळूनही मुंबई संघात शिस्तबद्ध गोलंदाज नाहीत व त्यांचे संतुलन बिघडलेले आहे. ड्वेन स्मिथ हा फॉर्मात आहे. कार्तिक आणि रोहित शर्मा हे दबावाखाली खेळू शकले नाहीत. पोलार्डही दबावाखाली खेळू शकत नाही, हेच दिसून आले आहे. सहाव्या आयपीएल साखळी सामन्यात 17 एप्रिल रोजी राजस्थानने मुंबईवर 87 धावांनी मात केली होती. तर 15 मे रोजी मुंबईने राजस्थानला 14 धावांनी नमविले होते. त्यामुळे, या दोन्ही संघात तुल्बळ लढत अपेक्षित आहे.\n38 वर्र्षाचा व्हिक्टोरियाचा ब्रॉड हॉज हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे व त्याने ट्वेंटी-20 मध्ये 195 सामन्यात 5,548 धावा केल्या आहेत. त्यानेच राजस्थानला हैदराबादविरुद्ध एकहाती विजय मिळवून दिला. याचा अर्थ राजस्थानकडे कर्णधार द्रविड, अजिंक्य राहणे, शेन वॅटसन, संजू सॅमसन, ब्रॉड हॉज असे एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. मुंबई संघही फलंदाजीत मजबूत आहे.\nप्रतिस्पर्धी संघ : राजस्थान रॉल्स- राहुल द्रविड (कर्णधार), अजिंक्य राहणे, अशोक मनेरिया, ब्रॉड हॉग, केवॉन कूपर, सचिन बेबी, स्टुअर्ट बिन्नी, ब्रॉड हॉज, दिशांत याज्ञिक, मिडेल एडवर्डस, हरमित सिंग, जेम्स फॉल्कनेर, कुमार बोरेसा, कुशल जनित परेरा, ओवेश शहा, प्रवीण तांबे, राहुल शुक्ला, सॅमुएल बद्री, संजू सॅमसन, शॉन टेट, श्रीवस्त गोस्वामी, सिध्दार्थ त्रिवेदी, विक्रमजीत मलिक.\nमुंबई इंडियन्स- रिकी पोन्टिंग (कर्णधार), अबू नेचीम अहमद, अक्षर पटेल, आदित्यतारे, अंबाटी राडू, अमितोझे सिंग, धवल कुलकुर्णी, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, ग्लेन, जेकब ओरम, जलाज सक्सेना, जेम्स फॅकलिन, केरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिशेल जॉन्सन, नथन कोल्टेर-निले, फिल ह्युजेस, पवन सुल, प्रगन ओझा, रिशी धवन, सचिन तेंडुलकर, र्सूकुमार यादव, सुशांत मराठे, जुवेंद्रसिंग चहाल, हरभजन सिंग.\nचेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार\nबेंगळुरू चार गड्यांनी पराभूत\nमंद गतीने षटके टाकल्याने धोनीला दंड\nमुंबई इंडियन्सला ‘रॉयल चॅलेंज’\nजखमी कालीसमुळे गोलंदाजी कमी पडली\nयावर अधिक वाचा :\nदुसरा क्वॉलिफायर सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nएअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक\nएअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://shrisaptakotishwar.com/index.php/about-us/15-copyright/3-legaldisclaimer", "date_download": "2018-05-24T15:17:39Z", "digest": "sha1:PJ2GZY7PV7FBGNONQCS3NCAZ5VMF7EQY", "length": 2407, "nlines": 39, "source_domain": "shrisaptakotishwar.com", "title": "legaldisclaimer", "raw_content": "\nगोमांतकात ज्ञानेश्वरांच्‍या काळपर्यंत कदंब घराण्‍याचे राज्‍य होते. अनेक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी, त्‍यातून खळाळणा-या...\nफिरंगाण अन् छत्रपती शिवाजीराजे येत्‍या शुक्रवारी महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन. दीव, दमण, गोवा येथील ऐतिहासिक...\nसप्‍तकोटीश्‍वर शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले गोव्‍यातील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिर पर्यटनाचा दिमाख मिरविणा-या गोव्‍यात अजूनही दुर्लक्षितच आहे....\nफार पूर्व काळापासून बहुतेक सारस्वत ज्ञातीची मंडळी ही गोमंतकात म्हणजेच गोव्यात होती. इतरही जातीधर्माचे बांधव तेथे वास्तव्य करून होते. त्याकाळातील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-onion-farmer-109196", "date_download": "2018-05-24T16:13:40Z", "digest": "sha1:N7563SBKJIJGHRJF4D5TJE4KIMRO44XL", "length": 14709, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news onion farmer कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा! | eSakal", "raw_content": "\nकांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nबिजवडी - गेल्या वर्षापासून कांदा उत्पादनात \"कही खुशी कही गम'चे वातावरण आहे. उन्हाळी हंगामातील कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. दराअभावी शेतकऱ्यांनी विक्रीऐवजी कांदा ऐरणीत साठवण्यावर भर दिला आहे.\nजिल्ह्यात माण, खटाव व कोरेगाव तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारे हे पीक आहे.\nबिजवडी - गेल्या वर्षापासून कांदा उत्पादनात \"कही खुशी कही गम'चे वातावरण आहे. उन्हाळी हंगामातील कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. दराअभावी शेतकऱ्यांनी विक्रीऐवजी कांदा ऐरणीत साठवण्यावर भर दिला आहे.\nजिल्ह्यात माण, खटाव व कोरेगाव तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारे हे पीक आहे.\nजून महिन्यात केलेल्या हळव्या कांद्याला चांगले दर मिळाल्याने बहुतांश उत्पादकांना चांगला फायदा झाला होता. कांद्याचे दर भरमसाट वाढल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागण केली. जून महिन्यापासून लागवड केलेल्या कांद्याला चांगला दर मिळाल्याने अनेकांनी पुन्हा हळवा कांद्याची लागण केली होती, तर काहींनी उन्हाळी कांद्याची लागवड केली. त्याही कांद्याला चांगला दर मिळाला. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांद्याचे दर टिकून होते. मात्र, उशिरा लागण केलेले व बाजारपेठेत एकाच वेळी आवक वाढल्याने कांद्याचे दर गडगडले. किमान दोन हजार रुपयांपर्यंत चाललेले दर आता 500 ते 600 रुपये क्विंटलवर येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. अनेकांनी दर गडगडल्याने कांदे थैल्यात भरून निवाऱ्याला ठेवले आहेत. काहींनी कांद्याच्या ऐरणी लावल्या आहेत.\nकांदा भरताना मजुरी, थैली, प्रवासभाडे, काही प्रमाणात हमाली असे एकूण क्विंटलला 200 रुपयांवर खर्च येतो. त्या व्यतिरिक्त कांद्याला बियाणे, खते, शेतीची मशागत, भांगलण, काढणी, काटणी, पाणी यासाठी केलेला खर्च वेगळाच आहे. कांद्यावर होणारा खर्च व सध्याच्या दराचे गणित जुळत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 500 ते 600 रुपये दर दिल्यानंतर कमी प्रतीच्या कांद्याचे दर व्यापारी त्यांच्या मनाप्रमाणे ठरवत आहेत.\nकांद्याचे एकूण क्षेत्र (हेक्‍टर) (रब्बी हंगाम) - 9242 हेक्‍टर\nएकूण अपेक्षित उत्पादन (हेक्‍टर) - 175 ते 250 क्विंटल\nसध्याचा घाऊक दर (क्विंटल) - 800 ते 900\nकिरकोळ बाजारातील दर (क्‍विंटल) - 1200 ते 1500\nशासनाकडून कांद्याला किमान दीड हजार रुपयांवर हमीभाव मिळणे गरजेचे आहे. तरच शेतकरी वर्गाला कांदा पीक परवडेल. आता कांद्याचे दर गडगडल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.\n- संतोष भोसले, कांदा उत्पादक, बिजवडी\nकांद्याचे दर पडल्याने आम्ही 350 थैल्या कांद्याची ऐरण तयार करून ठेवल्या आहेत. 15 ऑगस्टच्या दरम्यान चांगले दर आला की ती ऐरण फोडून कांदे बाजारपेठेत पाठवू. - डॉ. विजयकुमार पाठक, कांदा उत्पादक, वारूगड\nआधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार\nजुन्नर (पुणे) : कृषी विभागाच्या 'उन्नत शेती-समृद्ध शेतकरी' पंधरवड्यास आज गुरुवार (ता.24) पासून प्रारंभ होत असून या कालावधीत सर्व सामान्य...\nवर्धा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी मंत्र्यांना निवेदन\nआर्वी (वर्धा) - तीपूरक उद्योग करावे असा सल्ला नेहमीच शासनाकडून शेतकऱ्यांना दिला जातो. त्या अनुषंगाने दुग्धव्यवसाय हा अतिशय महत्वपूर्ण शेतीपूरक उद्योग...\nमोहोळमध्ये स्टील लेटरबीन बसवेिणार\nमोहोळ : 'स्वच्छ मोहोळ, सुंदर मोहोळ' ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी मोहोळ नगरपरिषदेने शहरातील प्रत्येक चौकात मुंबईच्या धर्तीवर नवीन...\nअकोला : लागवडीला सहज, सोपे अन् सर्वात वेगाने वाढणारे ‘बांबू’चे झाड, शेतकऱ्यांसाठी पैशाचे झाडच बनले आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण, कृषी,...\nप्रयोगशील कांदाशेतीत अोळख मिळवलेले निमोण\nनाही नदी, नाही नाला, नाही खळाळत पाणी माझ्या गावच्या पाण्याची, आहे रीतच अडाणी... प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील या अोळी जणू निमोण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/big-electricity-bill-paid-installment-115273", "date_download": "2018-05-24T16:13:03Z", "digest": "sha1:Y24XHYKG7ZDAQQ6534KWPPEJPHGNCWXA", "length": 14601, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Big electricity bill paid by the installment मोठे वीजबिल आल्यास हप्त्याने भरण्याची सोय | eSakal", "raw_content": "\nमोठे वीजबिल आल्यास हप्त्याने भरण्याची सोय\nगुरुवार, 10 मे 2018\nपुणे - महावितरणने थकीत वीजबिलाबाबत 2009 मध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणीच होत नसल्याचे समोर आले आहे. या परिपत्रकानुसार ग्राहकाला दीर्घकाळ बिल दिले गेले नसेल, तर ते मोठ्या रकमेचे बिल हप्त्याने भरण्याची सवलत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मात्र अशी सवलत ग्राहकाला न देता एकरकमी बिल भरण्यास सांगितले जाते.\nपुणे - महावितरणने थकीत वीजबिलाबाबत 2009 मध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणीच होत नसल्याचे समोर आले आहे. या परिपत्रकानुसार ग्राहकाला दीर्घकाळ बिल दिले गेले नसेल, तर ते मोठ्या रकमेचे बिल हप्त्याने भरण्याची सवलत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मात्र अशी सवलत ग्राहकाला न देता एकरकमी बिल भरण्यास सांगितले जाते.\nतुमचे दोन वर्षांचे वीजबिल आलेले नसेल आणि एकदम मोठ्या रकमेचे बिल आले, तर घाबरून जाण्याची गरज नाही. महावितरणकडून अशी चूक झाली असेल, तर वीज पुरवठा खंडित करण्याऐवजी संबंधित ग्राहकाला जितक्‍या महिन्यांचे बिल थकले आहे, तेवढ्या महिन्यांचे हप्ते बांधून द्यावे. तसेच, त्यावर दंड अथवा व्याज आकारू नये, अशी तरतूद या परिपत्रकात आहे. एवढेच नव्हे, तर ग्राहकांना वेळेत बिल दिले नाही म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची तरतूददेखील या परिपत्रकात आहे.\nमहावितरण कार्यालयाकडून 2009 मध्ये हे परिपत्रक काढण्यात आले आहे. परंतु, त्यांची अंमलबजावणी होत नसल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर हे परिपत्रक महावितरणकडूनच दडवून ठेवण्यात आले असल्याचेही दिसून आले आहे. असे असताना वीजबिलाची थकबाकी असल्याचे कारण दाखवून ग्राहकांना नोटिसा बजावून दंड किंवा व्याजासकट रक्कम महावितरणकडून आकारली जात असल्याचेही उघड झाले आहे. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीवरून हे समोर आले आहे.\nअशा प्रकरणात ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या गलथानपणामुळे ग्राहकाला हप्त्याने बिल भरण्याची सवलत मिळाली नाही, तसेच दंड आणि व्याजाच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आली, त्यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे. दुर्दैवाने या पत्रकानुसार महावितरणचे कामकाज होत नाही. अनेक महिन्यांचे बिल एकदम देऊनसुद्धा ग्राहकांना ते बिल तत्काळ भरण्यास सांगितले जाते. अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी दिली जाते, असे वेलणकर यांनी सांगितले. अशा अनेक तक्रारी आमच्या संस्थेकडे आल्या आहेत. त्यामुळे जर कोणाला असा अनुभव यापुढे आला, तर त्यांनी तत्काळ आमच्या संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहनही वेलणकर यांनी केले आहे.\nमहावितरणच्या चुकीमुळे मोठे बिल आल्यास ते हप्त्याने भरता येईल\nया थकीत बिलासाठी वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही\nया बिलावर व्याज अथवा दंड नाही\nचुकीसाठी अधिकाऱ्याला जबाबदार धरणार\nवारणेवरील चावरे-घुणकी दरम्यानचा बंधारा धोकादायक स्थितीत\nघुणकी - चांदोली धरण ते सांगलीपर्यंत वारणा नदीवर कोल्हापूर पध्दतीचे नऊही बंधारे धोकादायक स्थितीत आहेत. सुमारे पन्नास वर्षापूर्वी हे बंधारे बांधण्यात...\nडीएसके विरोधात सांगलीत फसवणुकीचा गुन्हा\nसांगली : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात सांगलीतही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसके कंपनीच्या योजनेत गुंतवलेले 8,95,...\nराष्ट्रवादी कॅांग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्याऐवजी त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड...\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना घेणार अण्णा हजारेंची भेट\nअकोला ः महाराष्‍ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेची राळेगावसिध्दी येथे आज (ता.२४) ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांना आपल्या समस्यां...\nप्रयोगशील कांदाशेतीत अोळख मिळवलेले निमोण\nनाही नदी, नाही नाला, नाही खळाळत पाणी माझ्या गावच्या पाण्याची, आहे रीतच अडाणी... प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील या अोळी जणू निमोण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A5%A7%E0%A5%A8_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97_%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%B6_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97", "date_download": "2018-05-24T15:56:14Z", "digest": "sha1:L7NWFG7UQOGP7EKOK2NZJSW7TWFFX3LZ", "length": 6482, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०११-१२ बिग बॅश लीग - विकिपीडिया", "raw_content": "२०११-१२ बिग बॅश लीग\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२०११-१२ बिग बॅश लीग\nसाखळी सामने व बाद फेरी\nसिडनी सिक्सर्स (१ वेळा)\n५,५०,२६२ (१७,७५० प्रति सामना)\nडेव्हिड हसी, मेलबॉर्न स्टार्स\nट्रेवस बर्ट (३०९), हॉबर्ट हरिकेन्स\nराणा नवेद उल-हसन (१५), हॉबर्ट हरिकेन्स\n२०११-१२ बिग बॅश लीग हंगाम बिग बॅश लीग स्पर्धेचा पहिला हंगाम होता.\nहि स्पर्धा सिडनी सिक्सर्स संघाने, अंतिम सामन्यात पर्थ स्कॉर्चर्स संघाला हारवून २८ जानेवारी २०१२ रोजी जिंकली\n३ संदर्भ आणि नोंदी\nपर्थ स्कॉर्चर्स‎ ७ ५ २ ० १० +०.६२६\nहोबार्ट हरिकेन्स‎ ७ ५ २ ० १० +०.५६९\nसिडनी सिक्सर्स‎‎ ७ ५ २ ० १० +०.२६२\nमेलबॉर्न स्टार्स‎‎ ७ ४ ३ ० ८ +०.२५४\nब्रिस्बेन हिट ७ ३ ४ ० ६ +०.३२४\nऍडलेड स्ट्राईकर्स‎ ७ २ ५ ० ४ −०.३३८\nमेलबॉर्न रेनेगाड्स‎‎ ७ २ ५ ० ४ −०.५८२\nसिडनी थंडर्स‎ ७ २ ५ ० ४ −१.२५०\n1 पर्थ स्कॉर्चर्स‎ ३/१७४ (२०)\n4 मेलबॉर्न स्टार्स‎‎ ८/१६३ (२०)\n1 पर्थ स्कॉर्चर्स‎ ५/१५६ (२०)\n3 सिडनी सिक्सर्स‎‎ ३/१५८ (१८.५ षटके)\n2 होबार्ट हरिकेन्स ७/१४६ (२०)\n3 सिडनी सिक्सर्स‎‎ ६/१५३ (२०)\nऍडलेड स्ट्राईकर्स • ब्रिस्बेन हीट • होबार्ट हरिकेन्स • मेलबॉर्न रेनेगेड्स • मेलबॉर्न स्टार्स • पर्थ स्कॉर्चर्स • सिडनी सिक्सर्स • सिडनी थंडर्स\n२०-२० चँपियन्स लीग • आयकॉन खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ११:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=545&cat=VideoNews", "date_download": "2018-05-24T15:23:47Z", "digest": "sha1:6T3KCAFERPUNRG65CFFFKR3AQ2OV6GQJ", "length": 9030, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | नगरसेवक मस्केंना सीएचे ऑडीट अमान्य, दोन दिवसात पितळ उघडे पडेल", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\nनगरसेवक मस्केंना सीएचे ऑडीट अमान्य, दोन दिवसात पितळ उघडे पडेल\n‘जनाधार’ने टेंडरसोबत भरलेल्या ऑडीट रिपोर्टसाठी स्वच्छता विभागाला घातले होते कुलूप\nलातूर: लातूर शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम जनाधार या संस्थेला निविदा प्रक्रियेतून देण्यात आले आहे. या निविदेसोबत जनाधारने ऑडीट रिपोर्ट दिलाच नाही असे नगरसेवक सचिन मस्के यांचे म्हणणे आहे. या रिपोर्टच्या मागणीसाठी मस्के यांनी तीन दिवसांपूर्वी स्वच्छता प्रमुखांच्या दालनाला कुलूप घातले होते. सध्या स्वच्छतेशी संबंधित कामे वेगाने चालू असल्याने या कुलुपाने अडचण केली होती. आज सकाळी मनपाच्या कर्मचार्‍यांनी हे कुलूप तोडून कामकाज सुरु केले. याची माहिती मिळताच मस्के धावत आले. त्यांनी दुसरं कुलूप घालण्याची तयारी केली. पण प्रशासनाने त्यांना ऑडीट रिपोर्टची प्रत दिली. हा रिपोर्ट सीएचा असल्याने त्याला हरकत घेतली. धर्मादाय आयुक्तांना दाखल केली जाणारी टेंडरसोबत दिली जाणारी ऑडीट रिपोर्टची प्रत हवी आहे असा आग्रह मस्के यांनी धरला. मात्र ती मिळाली नाही. मस्के यांनी आणखी काही कागदपत्रे मागवली आहेत. आणखी दोन दिवस प्रतिक्षा आहे, पितळ उघडं पडेल असा इशारा मस्के यांनी दिला.\nनगरसेवकांची टूर शैक्षणिक नव्हती, शहर जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यावरुन\nपिवळ्या पाण्याची शिक्षा देऊन सहलीवर, नगरसेवक परतले ...\nनरसिंह घोणे पत्रकार संघाचे अध्यक्ष, मिटकरी सचिव ...\nपत्रकारांच्या निवडणुकीसाठी, खासदारांचं मतदान ...\nव्हीएस पॅंथर्सकडून गोर गरिबांना आधार ...\nUncut Nana Patekar... बघा नानांचं संपूर्ण भाषण ...\nगोलाईतल्या शौचालयाला व्यापार्‍यांचा विरोध ...\n‘कचरा महोत्सवाचे’ नगरसेवक गोजमगुंडे यांनी केले उदघाटन ...\nध्वजारोहण, दिमाखदार संचलन, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार ...\n एकदा सर्वे कराच- असदुद्दीन ओवेसी ...\nबसव जयंतीच्या मोटारसायकल रॅलीला उत्तम प्रतिसाद ...\nमागण्यांसाठी होमगार्ड्सही झाले आक्रमक, काढला मोर्चा ...\nशेकडो ऑटो रिक्षा धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ...\nतीन दिवस लातुरच्या रेल्वे स्थानकावर चालला लेजर शो ...\nअसिफाच्या मारेकर्‍यांना फाशी द्या- मुस्लीम सेवा संघ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2018-05-24T16:03:30Z", "digest": "sha1:WW5CN3UHXFYXKMAJIOGPVFYEBORYG46Z", "length": 7913, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सी. विद्यासागर राव - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइ.स. १९९८ – इ.स. २००४\n४ फेब्रुवारी, १९४२ (1942-02-04) (वय: ७६)\nनगरम, करीमनगर जिल्हा, तेलंगणा\nचेन्नामनेनी विद्यासागर राव (तेलुगू: చెన్నమనేని విద్యాసాగర్ రావు; जन्म: ४ फेब्रुवारी १९४२) हे भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. १९८५ ते १९९८ दरम्यान आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये राहिलेले राव १९९८ साली करीमनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते.\nऑगस्ट २०१४ पासून विद्यासागर राव महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर आहेत.\nकॉलव्हिल · सिंग · बाजपाई · महताब · प्रकाश · सुब्बरायण · पंडित · चेरियन · जंग · अली · मेहरा · लतीफ · प्रभाकर राव · शर्मा · का. रेड्डी · सुब्रमण्यम · अलेक्झांडर · फझल · कृष्णा · जमीर · शंकरनारायण · विद्यासागर राव\nभारतामधील राज्यांचे विद्यमान राज्यपाल\nआंध्र प्रदेश: ई.एस.एल. नरसिंहन\nअरुणाचल प्रदेश: निर्भय शर्मा\nआसाम: जानकी बल्लभ पटनाईक\nबिहार: ज्ञानदेव यशवंतराव पाटील\nछत्तीसगड: बलराम दास टंडन\nगुजरात: ओम प्रकाश कोहली\nहरयाणा: कप्तान सिंह सोळंकी\nहिमाचल प्रदेश: उर्मिला सिंह\nजम्मू आणि काश्मीर: नरिंदर नाथ व्होरा\nमध्य प्रदेश: राम नरेश यादव\nमहाराष्ट्र: सी. विद्यासागर राव\nमणिपूर: विनोद कुमार दुग्गल\nमिझोरम: विनोद कुमार दुग्गल (अतिरिक्त भार)\nपंजाब: कप्तान सिंह सोळंकी\nसिक्किम: श्रीनिवास दादासाहेब पाटील\nतामिळ नाडू: कोनिजेटी रोसैय्या\nत्रिपुरा: पद्मनाभ आचार्य (अतिरिक्त भार)\nउत्तर प्रदेश: राम नाईक\nपश्चिम बंगाल: केशरी नाथ त्रिपाठी\nइ.स. १९४२ मधील जन्म\nभारतीय जनता पक्षातील राजकारणी\n१२ वी लोकसभा सदस्य\n१३ वी लोकसभा सदस्य\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://badbadi-snehal.blogspot.com/2007/03/blog-post_26.html", "date_download": "2018-05-24T15:39:37Z", "digest": "sha1:CDFHRZEZUN4BIISFO4DUPEQWSJY7RJQK", "length": 9891, "nlines": 85, "source_domain": "badbadi-snehal.blogspot.com", "title": "बडबडी स्नेहल: कौसल्या", "raw_content": "\nमनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न\nआज रामनवमी... पुरूषोत्तम रामाचा जन्म पुराणकाळात आजच्या दिवशी झाला. दशरथ राजाचा राम हा पहिला पुत्र. असं म्हणतात कि रामजन्मानंतर संपूर्ण अयोध्यानगरी आनंदून गेली होती. राजाला पुत्र झाला, राज्याला वारस मिळाला... पुढे हा दशरथपुत्र खरोखर एक आदर्श राजा झाला. इतका कि \"रामराज्य\" हि एक संकल्पना झाली.\nपण मला नेहमी वाटतं कि या सगळ्यात रामाची आई, राणी कौसल्या, कुठेतरी हरवून गेली. एक आदर्श पुरूष घडायला एका आईचे योगदान, संस्कार सगळ्यात महत्त्वाचे असतात. कौसल्या हि दशरथाची पहिली राणी. त्यानंतर अजून २ राण्या झाल्या. सगळ्यात धाकटी कैकेयी. कैकेयी हि आवडती राणी पण राणी कौसल्येने कधी सवतीमत्सर केल्याचा उल्लेख नाही. पुत्रप्राप्तीसाठी ओटि मिळालेला प्रसाद देखील हिने वाटून घेतला. याच प्रसाद भक्षणाचे फलित म्हणजे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चार दशरथ पुत्र\nकृष्णाच्या बाललीलांप्रमाणे रामाच्या बाललीला फारशा नसाव्यात. निदान त्याचा उल्लेख तरी कमी आढळतो. पण त्याच कोवळ्या संस्कारक्षम वयात कौसल्येने रामाला घडवण्यासाठी केलेले प्रयत्न पण दुर्लक्षितच राहिले. हा काळ असा असतो कि मूल सगळ्यात जास्त आईजवळ असते. आई हेच विश्व पण रामाने चंद्राचा हट्ट केला आणि कौसल्येने तो प्रतिबिंब दाखवून पुरा केला याउपर आई-मुलगा यांच्या नात्याचा विशेष उल्लेख नाही. कैकेयीने भरताला राजगादीवर बसवण्यासाठी रामाला वनवासात जायला सांगितले. कैकेयीच्या अशा वागण्याने दशरथ कोसळला होता. ज्याला जन्म दिला तो आता वनवासात जाणार आणि ज्याच्याबरोबर जन्म काढला तो दु:खाने विव्हळ होतोय, हे सगळं कसं सहन केलं असेल कौसल्येने पण रामाने चंद्राचा हट्ट केला आणि कौसल्येने तो प्रतिबिंब दाखवून पुरा केला याउपर आई-मुलगा यांच्या नात्याचा विशेष उल्लेख नाही. कैकेयीने भरताला राजगादीवर बसवण्यासाठी रामाला वनवासात जायला सांगितले. कैकेयीच्या अशा वागण्याने दशरथ कोसळला होता. ज्याला जन्म दिला तो आता वनवासात जाणार आणि ज्याच्याबरोबर जन्म काढला तो दु:खाने विव्हळ होतोय, हे सगळं कसं सहन केलं असेल कौसल्येने वनवासात जा असं सांगणाऱ्या आईबद्दल मनात कटूता न ठेवता विनम्र भाव ठेवणे याचं बाळकडू रामाला याच कौसल्येने दिलं असेल ना वनवासात जा असं सांगणाऱ्या आईबद्दल मनात कटूता न ठेवता विनम्र भाव ठेवणे याचं बाळकडू रामाला याच कौसल्येने दिलं असेल ना लेखकांनी उर्मिलेचं (लक्ष्मणाची बायको) दु:ख मांडलं, पण पुत्रवियोग सहन करणारी कौसल्या दिसलीच नाही का\nअजाणतेपणे कर्णाला जन्म देणारी कुंती, शंभरपुत्रांची आई गांधारी, कृष्णाला जन्म देणारी देवकी आणि संगोपन करणारी यशोदा सगळ्यांचा पुराणकाळात स्वतंत्र उल्लेख, अस्तित्व दिसून येतं. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई, सानेगुरूजींची आई यांनी मुलांवर लहानपणी केलेले संस्कारांचे महत्त्व सगळेच जाणतात. मग नेमकी कौसल्याच का दुर्लक्षित राहिली सर्वश्रेष्ठ पुरूष जिच्या पोटी जन्माला आला ती आई तितकीच महान नसणार का सर्वश्रेष्ठ पुरूष जिच्या पोटी जन्माला आला ती आई तितकीच महान नसणार का शंकरासारखा नवरा मिळावा म्हणून बायका व्रत करतात मग रामासारखा मुलग व्हावा अशी इच्छा होत नाही का यांना शंकरासारखा नवरा मिळावा म्हणून बायका व्रत करतात मग रामासारखा मुलग व्हावा अशी इच्छा होत नाही का यांना कि पतिसुख, पतिप्रेम हे पुत्रसुख आणि पुत्रप्रेमाहून जास्त प्रिय आहे बायकांना\nकलियुगात यशोदा, देवकी, जानकी, उर्मिला अशा नावाच्या मुली सहज दिसतील पण कोणी मुलीचे नाव कौसल्या ठेवलेलं ऐकलं आहे\nकोणी काहिहि म्हणो, माझ्यामते राम जितका श्रेष्ठ, नरोत्तम आहे तितकीच त्याची आई कौसल्या महान आहे. आज या रामनवमीदिवशी माझा कौसल्येला शतश: प्रणाम असे पुत्र जन्माला घालण्याचे आणि घडवण्याचे सामर्थ्य कलियुगात अधिकाधिक स्त्रियांना लाभो.\nकोणी काहिहि म्हणो, माझ्यामते राम जितका श्रेष्ठ, नरोत्तम आहे तितकीच त्याची आई कौसल्या महान आहे.\"\nहे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि कोणी ते मान्य करण्याचा प्रांजळपणा नसेल दाखवत तर ती त्याचा संकुचितपणा आहे. खरंच कौसल्येचा इतिहास पडद्याआडच राहीला.\nखरंच कौसल्येबद्दल फार कमी लिहीले गेले आहे. ह्या विषयावर लिहील्याबद्दल धन्यवाद\nकौसल्या फक्त \"कौसल्येचा राम ग बाई कौसल्येचा राम\" ह्या गाण्यात फक्त राम नमवी ला भेटते.\nएक साधी मुलगी... सरळ आहे कि नाही माहित नाही. पण मनमोकळी आहे.... खळखळून हसणे, मनापासून दाद देणे, चमचमीत खाणे हे सगळं मनापासून आवडतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=547&cat=LaturNews", "date_download": "2018-05-24T15:26:27Z", "digest": "sha1:AN3UKEITG2QB3MLTWUFYKBHSQDSDBESO", "length": 7801, "nlines": 51, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | गारपीट, पावसाची शक्यता, सर्वांनी दक्ष राहण्याचे आदेश", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\nगारपीट, पावसाची शक्यता, सर्वांनी दक्ष राहण्याचे आदेश\nलातूर: १२ फेब्रुवारीपासून पुढच्या २४ तासात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात गारपीट आणि पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. सर्व तालुक्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे कक्ष २४ तास कार्यरत ठेवावेत, काही हानी झाल्यास त्याची माहिती तातडीने द्यावी, य अकआळात विजा पडण्याची शक्यता असल्याने नागरिक आणि शेतकर्‍यांनी योग्य ती काळजी घ्यावी, दुपारी तीन ते सात या काळात विजा पडण्याची शक्यता असल्याने या काळात शेतीची कामे करु नयेत, जनावरे आणि धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, विजेच्या तारांपासून दूर रहावे अशा आशयाचे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना देण्यात आले आहेत.\nइंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या स्वावलंबन यात्रेचा आज शुभारंभ ...\nजिल्हा पत्रकार संघाची राजकुमार मुनाळे यांना श्रध्दांजली ...\nभाजपा हारु शकते, अखेर सत्य जिंकले\nमनपाकडून अशुध्द, गढूळ, रंगी बेरंगी पाणीपुरवठा ...\nरवींद्र जगताप प्रकरणी आ. अमित देशमुख यांनी केला निषेध ...\nमहावितरणच्या सौरऊर्जा वीज खरेदीला मिळाला ०२.७१ रुपयांचा दर ...\nखासदार गायकवाड यांच्यामुळे मिळाली ७० रुग्णांना ०१ कोटीची मदत ...\n’अमृत’च्या कंत्राटदाराला दंडासह मुदतवाढ ...\nपराभूत १३५ उमेदवार निवडणूक लढविण्यास ३ वर्षासाठी अपात्र ...\nमुंबई व लातुरातील प्रभाग ०५ मध्‍ये प्‍लास्‍टीक प्रक्रिया प्रकल्प ...\nग्रामीण भागातही होणार कचर्‍यापासून खतनिर्मिती ...\nलातूर शहर विधानसभा आपची कार्यकारिणी जाहीर ...\nबारदान्या अभावी तूर खरेदी संथ, औशात आज रास्ता रोको ...\nलातुरचं रोपटं नाना पाटेकर लावणार स्वत:च्या शेतात\nनागपूर व लातूरच्या साथीने बीडचा विजय निश्चित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-05-24T16:01:56Z", "digest": "sha1:WAQK4NCG6BMY3RU4IEJAJNOENHSNMZ2G", "length": 8208, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाडा तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपंचायत समिती वाडा तालुका\nवाडा, पुणे जिल्हा, वाडा, पालघर जिल्हा, किंवा वाडा (इमारत) याच्याशी गल्लत करू नका.\nवाडा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n(1)हा तालुका पालघर जिल्ह्याचे भाताचे कोठार गणला जातो. (2)तालुक्यात पिकणारा वाडाकोलम 'हा तांदूळ महाराष्ट्रभर आपला दर्जा टिकवून आहे. (3)येथे भात कापणीनंतर वाफशावर' काशाळ' नावाच्या तिळाची लागवड केली जाते. (4)येथील शेतकरी उडीद, तूर, मूग, वाल, पावटा, राई, करडई, हरभरा इ. कडधान्य मोठ्या प्रमाणात घेतात. (5)वाडा तालुक्याच्या बाजूने तानसा, भातसा, मोडकसागर अप्पर वैतरणा ही मुंबई, ठाणे यांसाठी पाणीपुरवठा करणारी महत्वपूर्ण धरणं आहेत. (6)या तालुक्याच्या जवळील पिंजाळ नदीवर गारगाई धरणांचं काम प्रगतीपथावर आहे. (7)महाराष्ट्रातील फटाक्यांसाठी सवाॅतमोठी घाऊक बाजारपेठ वाडा येथे आहे. (8)तालुक्यातील कूडूस येथे 100वषाॅची परंपरा असणारा (ऊरूस) वाषाॅक बाजार दरवर्षी भरतो. (9)या तालुक्यात इ. स. 5 व 6 व्या शतकात 60 फूट - 27 फूट लांबीरूदीचे कोरीवकाम असलेले खंडेश्वर मंदीराचे पुरातन अवशेष होते. तसा असणारा शिलालेख मुंबईतील म्यूझीयम मध्ये आहे. (10)तालूक्यातील मांगरूळ गावी बिटीशकालीन सैनिकी तळाचे अवशेष मिळाले आहेत. (11)'साखरशेत 'हे तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. (12)कोलीम सरोवर या गावाजवळ डोंगरावर तलाव आहे. (13)'घोडमाळ 'या गावी घोडे बांधण्याचा तळ (माळ) होता. ज्याचे अवषेश आजही शेतकऱ्यांना मिळतात. (14)तालुक्यातील कोहोज किल्ला, तिळसेश्वर मंदीर, परशुराम मंदीर - गुंज, हातोबा देवस्थान यांचा प्रेक्षणीय स्थळांमध्ये उल्लेख करता येतो. (15)तालुक्याच्या बाजूला तानसा धरण व अभयारण्य, वजेश्र्वरी माता मंदिर व गणेशपुरी - श्री. नित्यानंद महाराज आश्रम, गरम पाणी कुंड ही ठाणे जिल्ह्यात येणारी पयॅटन स्थळे आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवसई | वाडा | जव्हार | मोखाडा | पालघर | डहाणू | तलासरी | विक्रमगड\nवाडा शहर नगरपंचायत आहे.\nमहाराष्ट्रतील जागा ज्यांना गुणकची गरज आहे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१७ रोजी २१:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHI/MRHI040.HTM", "date_download": "2018-05-24T16:04:35Z", "digest": "sha1:XAQSS3CNJTQ3T6SQC32A4X774PJFUOSD", "length": 9176, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - हिंदी नवशिक्यांसाठी | टॅक्सीमध्ये = टैक्सी में |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > हिंदी > अनुक्रमणिका\nकृपया एक टॅक्सी बोलवा.\nकृपया एक टैक्सी बुलाइए\nस्टेशनपर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार\nस्टेशन तक कितना लगेगा\nविमानतळापर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार\nहवाई अड्डे तक कितना लगेगा\nकृपया सरळ पुढे चला.\nकृपया सीधे आगे चलिए\nकृपया इकडून उजवीकडे वळा.\nकृपया यहाँ से दाहिने\nकृपया त्या कोप-याकडून डावीकडे वळा.\nकृपया उस नुक्कड पर बाऐं\nमैं जल्दी में हूँ\nआत्ता मला सवंड आहे.\nमेरे पास समय है\nकृपया यहाँ रुक जाइए\nकृपया एक सैकन्ड ठहरिए\nमी लगेच परत येतो. / येते.\nमैं तुरन्त वापस आता / आती हूँ\nकृपया मला पावती द्या.\nकृपया मुझे रसीद दीजिए\nमाझ्याजवळ सुट्टे पैसे नाहीत.\nमेरे पास छुट्टे पैसे नहीं हैं\nठीक आहे, राहिलेले पैसे ठेवा तुम्ही.\nठीक है बाकी आप के लिए है\nमला ह्या पत्त्यावर घेऊन चला.\nमुझे इस पते पर ले चलिए\nमला माझ्या हॉटेलवर घेऊन चला.\nमुझे मेरे होटल ले चलिए\nमला समुद्रकिना-यावर घेऊन चला.\nमुझे किनारे पर ले चलिए\nबहुतेक लोक जेव्हा ते एक परदेशी भाषा बोलू शकतात तेव्हा खूप खुश असतात. परंतु काही लोक देखील 70 भाषांपेक्षा जास्त भाषांमध्ये कुशल आहेत. ते या सर्व भाषा अस्खलिखितपणे बोलू आणि अचूकपणे लिहू शकतात. ते नंतर असेही म्हटले जाऊ शकते कि काही लोक कमालीचे - बहुभाषिक आहेत. बहुभाषिकता शतकानुशतके आहे. अशा प्रकारच्या प्रतिभेच्या अनेक लोकांचे अहवाल आहेत. ही क्षमता कोठून येते हे अद्याप संशोधित झालेले नाही. यावर विविध वैज्ञानिक सिद्धांत आहेत. काहींचा बहुभाषिक व्यक्तींच्या मेंदूंच्या रचना वेगळ्या असल्याचा विश्वास आहे. हा फरक विशेषतः ब्रोका [Broca] केंद्रात दृश्यमान असतो. उच्चार मेंदूच्या या भागात उत्पन्न होतात. या विभागाच्या पेशी बहुभाषिक लोकांमध्ये वेगळ्या पद्धतीने बनलेल्या असतात. त्यांच्याकडून एक चांगला परिणाम म्हणून माहितीची प्रक्रिया करणे शक्य आहे. तथापि, या सिद्धांतांची पुष्टी करण्यासाठी पुढील अभ्यासात कमतरता आहेत. कदाचित काय निर्णायक आहे ही फक्त एक अपवादात्मक प्रेरणा आहे. मुले इतर मुलांकडून फार पटकन परदेशी भाषा शिकतात. कारण खेळताना ते भाषेचे मिश्रण करू इच्छिण्याच्या वस्तुस्थितीमुळे असे घडते. त्यांना समूहाचा एक भाग व्हायचे असते आणि इतरांशी संवाद साधायचा असतो. त्या म्हणण्यासह, त्यांचे शिकण्याचे यश त्यांनी अंतर्भूत केलेल्या त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते. दुसरा सिद्धांत हे सूचित करतो कि, मेंदूसंबंधीची बाब शिकण्याचा माध्यमातूनविकसित होत असते. अशा प्रकारे, आपण अधिक शिकतो, त्याप्रमाणे शिकणे सोपे बनते. ज्या भाषा एकमेकांसमानच असतात त्या शिकण्यासाठी देखील सोप्या असतात. म्हणून जी व्यक्ती डॅनिश बोलते ती व्यक्ती स्वीडिश किंवा नॉर्वेजियन भाषा लवकर बोलू शकते. अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. तथापि, काय खात्री आहे कि, बुद्धीमत्ता एक भूमिका बजावत नसते. काही लोक कमी बुद्धिमत्ता असूनही अनेक भाषा बोलतात. पण अगदी महान भाषिक अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीस भरपूर नियमांचेपालन करणे आवश्यक आहे. हे थोडे दिलासा देणारे आहे, बरोबर ना\nContact book2 मराठी - हिंदी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://badbadi-snehal.blogspot.com/2007/12/blog-post.html", "date_download": "2018-05-24T15:37:35Z", "digest": "sha1:3KXE2TA7QA2KKKLSJITZ5C4L7DLEGAEF", "length": 13274, "nlines": 125, "source_domain": "badbadi-snehal.blogspot.com", "title": "बडबडी स्नेहल: नको तो गाण्याचा कार्यक्रम!", "raw_content": "\nमनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न\nनको तो गाण्याचा कार्यक्रम\nगाणं हा माझा जिव्हाळ्याचा विषय मग ते कुठलंही गाणं असो....नवीन, जुनी अशा बंदिस्त आवडी नाहीत.... जे कानाला आवडेल, ज्याचे शब्द स्पष्ट ऐकू येतात असं कुठलही गाणं मला आवडतं. स्वत: गाणं शिकलेले असल्याने काहि काही गोष्टी (बहुतेक) जास्त कळतात (असं मला वाटतं) आणि मग ऐकताना साधं वाटणारं गाणं, विशेष काहि समजल्याने जास्त आनंद देऊन जाते.\nपण हल्ली या गाण्याच्या stage shows ने अगदी उत आणला आहे. \"अमुक-तमुक\" कि \"सुनहरी यादें\", \"अमुक-तमुक\" ना \"श्रद्धांजली\"... वगैरे साच्यातले कार्यक्रम अगदी नकोसे झाले आहेत. जुनी गाणी आणि गायक-वाद्यवृंद नवीन मग त्या जुन्या गाण्याच्या गीतकार, संगीतकाराची वारेमाप स्तुती करणारे निवेदन मग त्या जुन्या गाण्याच्या गीतकार, संगीतकाराची वारेमाप स्तुती करणारे निवेदन \"क्या बात है\" टाईप च्या त्याच त्या प्रतिक्रिया...अगदी शक्यच असेल तर \"त्यां\"च्या बरोबर त्या काळी काम केलेल्या लोकांच्या काही आठवणी, \"ते\" महान कसे होते वगैरे वगैरे \"क्या बात है\" टाईप च्या त्याच त्या प्रतिक्रिया...अगदी शक्यच असेल तर \"त्यां\"च्या बरोबर त्या काळी काम केलेल्या लोकांच्या काही आठवणी, \"ते\" महान कसे होते वगैरे वगैरे जुनी गाणी अलौकिक सुंदर आहेत, जुने गीतकार, संगीतकाराची अत्यंत प्रतिभाशाली होते...एकदम मान्य जुनी गाणी अलौकिक सुंदर आहेत, जुने गीतकार, संगीतकाराची अत्यंत प्रतिभाशाली होते...एकदम मान्य याविषयी माझं दुमत नाहीच आहे. पण किती वेळा तेच ते ऐकायचं याविषयी माझं दुमत नाहीच आहे. पण किती वेळा तेच ते ऐकायचं नवीन गायक आहात ना नवीन गायक आहात ना मग नवीन गाणी म्हणा ना... लाखो लोकांनी हजारो वेळा ऐकलेलं लठ्ठ तिकिट देउन परत यांच्या तोंडून काय ऐकावं मग नवीन गाणी म्हणा ना... लाखो लोकांनी हजारो वेळा ऐकलेलं लठ्ठ तिकिट देउन परत यांच्या तोंडून काय ऐकावं बरं आजकाल music systems इतक्या सुंदर आहेत कि original track मिळवा आणि गाण्याचा आनंद घ्या बरं आजकाल music systems इतक्या सुंदर आहेत कि original track मिळवा आणि गाण्याचा आनंद घ्या गाण्यातला छोट्यातला छोटा आवाज स्पष्ट ऐकू येतो गाण्यातला छोट्यातला छोटा आवाज स्पष्ट ऐकू येतो नवीन लोकांनी नवीन काही करून प्रसिद्धी मिळवावी यासारखा आनंद नाही. Live performance ची मजा काही और च असते. पण शक्यतो तेव्हा जेव्हा मूळ गायक तो स्वतः देत असतो.\nबरं, जुनेच गायचे तर मग ठरविक चार लोकांभोवतीच का फ़िरतात हे लोक मराठीत बाबूजी, गदिमा, खळे, हृदयनाथ (क्वचितच) तर हिंदित आर.डी, कि.कु. वगैरे मराठीत बाबूजी, गदिमा, खळे, हृदयनाथ (क्वचितच) तर हिंदित आर.डी, कि.कु. वगैरे बाबूजी तर जिवंत असताना जितके प्रसिद्ध होते तितकेच किंबहुना जास्तच प्रसिद्धी त्यांना नि त्यांच्या गाण्यांना मरणोत्तर मिळाली. परत एकदा, त्यांच्या प्रतिभेबद्दल मला अजिबात शंका घ्यायची नाही, पण तेच ते ऐकून कंटाळा येतो बाबूजी तर जिवंत असताना जितके प्रसिद्ध होते तितकेच किंबहुना जास्तच प्रसिद्धी त्यांना नि त्यांच्या गाण्यांना मरणोत्तर मिळाली. परत एकदा, त्यांच्या प्रतिभेबद्दल मला अजिबात शंका घ्यायची नाही, पण तेच ते ऐकून कंटाळा येतो \"सा रे ग म प\" च्या पहिल्या पर्वात \"खळें\"च्या गाण्याचा एक भाग झाला. त्या संपूर्ण भागात स्पर्धक हा जणू गौण भाग होते. संपूर्ण कार्यक्रम \"खळे गौरव\" होता \"सा रे ग म प\" च्या पहिल्या पर्वात \"खळें\"च्या गाण्याचा एक भाग झाला. त्या संपूर्ण भागात स्पर्धक हा जणू गौण भाग होते. संपूर्ण कार्यक्रम \"खळे गौरव\" होता देवकी पंडीत ला तर \"खळे\" म्हणलं कि किल्लीच बसते. कमीतकमी ५-६ वाक्य बोलल्याशिवाय बाई काही थांबत नाही.\nबरं, जुनी गाणी म्हणताय ना....मग लता ची तार सप्तकातली गाणी म्हणा, मन्ना डे ची जमताहेत का बघा. तर नाही... एक जण कोणी \"तेरे मेरे बीच में\", \"लग जा गले\", \"लागा चुनरी में दाग\" म्हणायचं धाडस करत नाही. नवीन लोकांना जमणार नाही असं मला challenge नाही करायचं आहे, पण ते का करत नाहीत हे जाणून घ्यायचं आहे\nजुन्या चांगल्या गोष्टी जपल्याच पाहिजेत, त्या नवीन पिढीपर्यंत पोचल्या पाहिजेत, हे खरं आहे. पण त्याच बरोबर, नवीन निर्मिती देखील व्हायला हवी. कुठल्याही सुसंस्क्रुत, अभिरूचीपूर्ण समाजाचे ते लक्षण आहे. जुन्या गोष्टी वारसा आहे, तो जपायचा, पुढे न्यायचा. पण तोच उगाळत बसायचा का\nमला तर या \"जुन्या\" गाण्यांच्या कार्यक्रमाचा मनस्वी कंटाळा आला आहे. \"अति झालं नि हसू आलं\" असं झालंय बहुतेक. गाणी ऐकायला प्रचंड आवडणारी मी म्हणूनच हल्ली अशा कार्यक्रमाला जायचं टाळते. वाटतं नकोच तो गाण्याचा कार्यक्रम\n\"देवकी पंडीत ला तर \"खळे\" म्हणलं कि किल्लीच बसते. कमीतकमी ५-६ वाक्य बोलल्याशिवाय बाई काही थांबत नाही.\"\nएक किस्सा आठवला. कुमार गंधर्वांसमोर कोणीतरी सारखं जुन्याचे कौतुक करत होता, कुमारजी त्याला म्हणाले \"जुनं आवडतं तर बैलावर का बसत नाही, बैलगाडीतच बसता ना\nअर्थात हा किस्सा मी सारेगम मध्येच ऐकला हा भाग वेगळा ..\nछान लिहिल आहेस, पटल अगदी\nछान आहे लिहिलं आहे. छान आहे तुमचा ब्लॊग\nआज अचानक माझ्या चाळण्यात आला\nलेख छान झालाय. नवीन चांगलं काही पहायचं / ऐकायचं असेल तर \"आयुष्यावर बोलू काही\" नक्की पहा, अर्थात अजून पाहिलं नसशील तर :) योगायोगाने मी कालच \"आयुष्यावर...\"चा review माझ्या blog वर पोस्टला आहे. www.atakmatak.blogspot.com\nखुप छान लिहितेस्. आसेच लिहित रहा...\nएका नव्या ’स्पिन द यार्न’ मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले जात आहे. लेखनात भाग घेण्यासाठी, फ़क्त वाचायला नाही काही. :)\nनको तो गाण्याचा कार्यक्रम\nएक साधी मुलगी... सरळ आहे कि नाही माहित नाही. पण मनमोकळी आहे.... खळखळून हसणे, मनापासून दाद देणे, चमचमीत खाणे हे सगळं मनापासून आवडतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/shooter-manu-bhaker-wins-gold-heena-sidhu-silver-womens-10m-air-pistol-cwg-108316", "date_download": "2018-05-24T16:06:23Z", "digest": "sha1:2DEWIVTDI5VLMBEKCRW5WEBQYXSRE4LK", "length": 10251, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shooter Manu Bhaker wins gold Heena Sidhu silver in womens 10m air pistol in CWG नेमबाजीत 16 वर्षीय मनू भाकेरचा सुवर्णवेध; हिनाला रौप्य | eSakal", "raw_content": "\nनेमबाजीत 16 वर्षीय मनू भाकेरचा सुवर्णवेध; हिनाला रौप्य\nरविवार, 8 एप्रिल 2018\nसोळा वर्षीय मनूने पात्रता फेरीतच विक्रम मोडीत काढत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिने 400 पैकी 388 गुण मिळविले होते. यापूर्वीचा विक्रम 379 गुणांचा होता.\nगोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या मनू भाकेरने सुवर्णपदक पटकाविले तर हिना सिद्धू हिने रौप्यपदकावर आपले नाव कोरले.\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आज चौथ्या दिवशी भारताला दुसरे सुवर्ण मिळाले. यामुळे भारताच्या खात्यात सहा सुवर्ण झाली आहेत. मनूने 240.9 गुण मिळवीत सुवर्णपदक मिळविले. हिनाने 234 गुण मिळवीत रौप्य पदक पटकाविले. तर, ऑस्ट्रेलियाच्या एलेना गालियाबोविच 214.9 गुण मिळवीत ब्राँझपदक मिळविले.\nसोळा वर्षीय मनूने पात्रता फेरीतच विक्रम मोडीत काढत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिने 400 पैकी 388 गुण मिळविले होते. यापूर्वीचा विक्रम 379 गुणांचा होता.\n\"स्पायडरमॅन' थकला... डिव्हिलियर्सची निवृत्ती\nजोहान्सबर्ग - आयपीएलमध्ये काहीच दिवसांपूर्वी अद्‌भुत झेल पडकल्यामुळे स्पायडरमॅनची उपमा मिळालेल्या एबी डिव्हिलियर्सने \"आता आपण थकलो आहोत', असे सांगत...\nआयुष्यात शेवटच्या टप्प्यात आयुष्यातील जुन्या चांगल्या आठवणीच मनाला उभारणी देतात. त्याच्या आधारे आयुष्य जगावे लागते. स्मृतीच्या मुक्‍या सावल्या...\nपिंपरी - आयआयटी, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची संधी हमखास मिळते. मात्र, आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) व्यावसायिक...\nभारताची अपयशी सलामी एच. एस. प्रणॉयला ब्रेक; तर साईना नेहवालचा पराभव\nमुंबई - पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांतची विश्रांती; तसेच एच. एस. प्रणॉयला दिलेला ब्रेक यामुळे भारताच्या दोन्ही संघांना थॉमस उबेर बॅडमिंटन स्पर्धेत...\nगाणं हे पाण्यासारखं प्रवाही पाहिजे... (विनोद डिग्रजकर)\nगाणारा कलाकार जेव्हा मैफलीत गायला बसतो, तेव्हा तो अनेक कारणांनी रुपयाचा (सोळा आणे) बारा आणे झालेला असतो याच वेळी गाणं ऐकायला आलेले रसिक-श्रोते मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/toll-naka-blog-santosh-dhaybar-27409", "date_download": "2018-05-24T15:51:03Z", "digest": "sha1:Z4Z6IV5D6ZIVTSYS2L2IHORO3BWFRYEN", "length": 21670, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Toll naka: blog by santosh dhaybar 'टोल'धाड : नाक्यावरील मुजोरी..! | eSakal", "raw_content": "\n'टोल'धाड : नाक्यावरील मुजोरी..\nमंगळवार, 24 जानेवारी 2017\n1) मोटारीत पत्रकार नसते तर या प्रकरणाचे पुढे काय झाले असते\n2) पत्रकारांनाच सवलत का (आम्ही पत्रकार असल्याचे सांगितलेच नव्हते.)\n3) टोलबाबतचे नियम सर्वांना समान नकोत का\n4) टोल नाक्यावर नियमांचा फलक नको का\n5) टोल नाक्यावरील कर्मचाऱयांना वाहन चालकांशी कसे बोलावे याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे का\nआतापर्यंत देशभरातील विविध महामार्गांवर टोलनाके सुरू करण्यात आले असून, सरकार प्रवाशांची विशेष 'काळजी' घेत असल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरून प्रवास करताना तो सुखकर व्हावा म्हणून चांगल्या रस्त्यांची आवश्यकता असून टोल भरणे हे आपले काम आहे. पण, त्याचबरोबर टोलनाक्यावरील कर्मचाऱयांना विशेष प्रशिक्षणाचीही गरज आहे, हे सुद्धा जाणवू लागले आहे.\nकोल्हापुर-पुणे महार्गावरील खेड-शिवापूर येथील टोलनाका. वेळ रात्री अकराची... मोटार टोलच्या खिडकीपाशी येऊन थांबली. मोटार चालविणार मित्र स्थानिक असल्यामुळे त्याने वाहन परवाना दाखविला. टोलधारकाने त्याच्यावरून नजर फिरवून तो संगणकापुढे टाकला अन् टोलचे पैसे देण्याची मागणी केली. मित्राने स्थानिक असल्याचे सांगून या महामार्गावरून अनेकदा प्रवास केला आहे. शिवाय, प्रत्येकवेळी वाहन परवाना दाखविल्यानंतर वाहन सोडण्यात येत असल्याचेही सांगताच त्याचा पारा चढला. जास्त काही बोलू नका.... पैसे दिले तरच वाहन सोडले जाईल... मित्र पुढे सांगण्याचा प्रयत्न करू लागला.... परंतु, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तुम्ही स्वतःला समजता कोण पन्नास लाखांची गाडी वापरता अन् ऐंशी रुपये देता येत नाहीत का पन्नास लाखांची गाडी वापरता अन् ऐंशी रुपये देता येत नाहीत का\nतुम्ही कोणालाही बोलवा अथवा कुठेही जा... आम्ही कोणाला घाबरत नाही... काय करायचे ते करा... टोल वरील कर्मचाऱयाची वरील वाक्य ऐकल्यानंतर मोटारीत बसलेलो आम्ही पाच जण थक्कच झालो. सर्वांनी मिळून त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता. आमच्यापेक्षा लहान असूनही आम्ही त्याला आदराने बोलत होतो. तो मात्र एकेरी व अर्वाच्च भाषेत बोलत होता. अखेर, आम्ही मोटार बंद करून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. खाली उतरल्यानंतर त्याने आमच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न सोडला नाही. त्याने त्याच्या इनचार्जला बोलवले. वरिष्ठ अधिकाऱयाची भाषा तर अधिकच 'कडक' होती. आम्ही स्थानिक आहोत. तुमच्यासारखे अनेकजण पाहिले आहेत. उगाच आमच्या नादी लागू नका. पैसे भरा अन् चला पुढे...\nमित्राने नियमांवर बोट ठेवले होते. दोन वेळेचे पैसे देतो, पण सर्वांना नियम सारखे नकोत का तुमच्या मनात येईल तसे तुम्ही नियम फिरवता का तुमच्या मनात येईल तसे तुम्ही नियम फिरवता का नियम दाखवा पैसे देतो...\nपैसे दिल्याशिवाय गाडी सोडणार नाही... क्रेन मागवून गाडी उचलून नेतो... तुमच्यावर पोलिसांकडे गुन्हा दाखल करतो, असे टोल नाक्यावरील वरिष्ठ अधिकारी बोलू लागला.\nशब्दाने शब्द वाढत चालले होते. प्रकरण हाताबाहेर चालल्यामुळे आम्ही पोलिसांशी संपर्क साधला. काही वेळातच सायरन वाजत पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. गाडीतून साध्या वेशातील पोलिस खाली उतरला. तोंडामध्ये गुटखा होताच. टोलवरील अधिकारी पोलिसांच्या दिशेने पुढे गेला. बहुदा दोघांची पुर्वीपासून ओळख असणारच.... यामुळे तो उतरल्या उतरल्या आमच्याशी गुन्हेगार असल्याप्रमाणे बोलू लागला. आम्ही सर्वांनी मिळून नियमावर बोट ठेवलेले. पोलिसाने 'अपेक्षे'प्रमाणे टोलचालकाचीच बाजू घेतली. यामुळे प्रकरण काही पुढे हालेना. वेळ पुढे-पुढे जात होती. अखेर आम्ही वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांशी चर्चा करण्याचे ठरविले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांशी मोबाईलवरून चर्चा झाली. प्रकरण वरपर्यंत पोचले. काही वेळातच वरिष्ठांचा दूरध्वनी त्या पोलिसाला आला. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर पोलिसाची एकदम भाषाच बदलली. तुम्ही सर्वजण पत्रकार असल्याचे अगोदरच सांगितले असते तर कधीच सोडले असते. पोलिसाच्या बोलण्यातून आम्ही सर्वजण पत्रकार असल्याचे शब्द बाहेर पडल्यानंतर टोलनाक्यावरील अधिकाऱयाची धमकीची भाषाही एकदम बदलली.\nपत्रकारांची गाडी असल्याचे अगदोरच सांगितले असते तर एवढा कशाला वेळ गेला असता. तुमची मोटार कधीच सोडून दिली असती, असे टोलनाक्यावरील कर्मचारी बोलू लागला. पोलिस व टोलनाक्यावरील कर्मचाऱयाने मोटार पैसे न घेता सोडून देण्याचा निर्णय घेतला खरा. परंतु, यामधून काही प्रश्न उपस्थित झाले....\n1) मोटारीत पत्रकार नसते तर या प्रकरणाचे पुढे काय झाले असते\n2) पत्रकारांनाच सवलत का (आम्ही पत्रकार असल्याचे सांगितलेच नव्हते.)\n3) टोलबाबतचे नियम सर्वांना समान नकोत का\n4) टोल नाक्यावर नियमांचा फलक नको का\n5) टोल नाक्यावरील कर्मचाऱयांना वाहन चालकांशी कसे बोलावे याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे का\nआमची मोटार टोल नाक्यावरून सोडून देण्यात आली. पत्रकार असल्यामुळे वरिष्ठ स्तरातून अनेकांचे दुरध्वनी सुरू झाले. प्रकरण मिटविण्याचा सल्लाही देण्यात आला. दुसऱया दिवशी दैनिकामध्ये बातमीही छापून आली. पुढे त्याचा 'फोलोअप'ही आला. परंतु, आमच्या जागेवर सर्वसामान्य नागरिक असता तर त्याचे काय झाले असते किंवा दररोज असे प्रकार होतही असतील. परंतु, उगाच कटकट नको म्हणून अनेकजण कानाडोळा करून पुढे निघून जात असतील. पण, यामुळे टोलनाक्यावरील मुजोरी वाढत चालली आहे का किंवा दररोज असे प्रकार होतही असतील. परंतु, उगाच कटकट नको म्हणून अनेकजण कानाडोळा करून पुढे निघून जात असतील. पण, यामुळे टोलनाक्यावरील मुजोरी वाढत चालली आहे का हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनाही पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर त्याच दिवशी असाच एक अनुभव आला. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून, अनेक नेटिझन्सनी टोलनाक्यावरील अनुभवांविरोधात प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. खरंतर प्रवासादरम्यान प्रत्येकाला चांगले-वाईट अनुभव येत असणारच. सुखकर प्रवास करायचा असेल तर रस्ता चांगला असावा, ही प्रत्येकाची माफक अपेक्षा. प्रत्येकाने टोलही द्यायलाही हवा. परंतु, टोलनाक्यावरील कर्मचाऱयांना विशेष प्रशिक्षण द्यायला हवे. वाहनातून प्रवास करणारे हे गुन्हेगार नव्हे तर ग्राहक आहेत, या दृष्टीकोनातून पहायला हवे. खासगीकरणातील विविध क्षेत्रांमध्ये ग्राहकांची आपुलकीने काळजी घेतली जाते. मात्र, याठिकाणी दुय्यम दर्जाची वागणूक का दिली जाते यामागे नेमके काय कारण असावे यामागे नेमके काय कारण असावे याचा शोध घेणे जरुरीचे ठरेल.\nपणजी आरोग्य संचालनालयात हाणामारी\nपणजी - आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. संजीव दळवी आणि काणकोणमधील डॉ. व्यकंटेश आर यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर झालेल्या झटापटीत एकमेकांना मारहाण...\nशेजारच्या वीजचोरीने घेतला 14 वर्षीय मुलाचा जीव\nआष्टी (जि. बीड) - शेतातील पिकांना पाणी देणा-या बोअरवेलसाठी शेजारी शेतकर्याने विद्युत वाहिनीवर आकडा टाकून आणलेल्या उघड्या वायरवर पाय पडून तरुणाचा...\nपाच वाहनांचा विचित्र अपघात ; एक जागीच ठार\nतळेगाव दिघे : संगमनेरमार्गे जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार...\nमाजी सरपंचाच्या खूनप्रकरणी दोघांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा\nलातूर - किरकोळ कारणावरून पळशी येथील माजी सरपंच सतीश हणमंत जाधव यांचा खुन केल्याप्रकरणी दोघांना प्रत्येकी दहा वर्षांच्या सक्तमजुरीची आणि दोन हजार...\nपाली खोपोली मार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात\nपाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात झाल्याचा फोन गुरुवारी (ता.२४) दुपारी पाली पोलीस स्थानकासह,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chalisa.co.in/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-05-24T15:51:20Z", "digest": "sha1:DXMDTAWILFQD3OU5WY53TR4JS4U3KCAE", "length": 9221, "nlines": 152, "source_domain": "chalisa.co.in", "title": "आरतीनंतर म्हणायचे मराठी श्लोक Archives - Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection - आरती संग्रह | Aarti Sangrah | चालीसा संग्रह | Powerful Mantras | Sanskrit Prayer Stotras - Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection", "raw_content": "\nPosts tagged \"आरतीनंतर म्हणायचे मराठी श्लोक\"\nगणपती बाप्पांच्या आरतीनंतर after Ganpati aarti\nआरतीनंतर म्हणायचे मराठी श्लोक\nसदा सर्वदा योग तुझा घडावा \nतुझे कारणी देह माझा पडावा \nउपेक्षु नको गुणवंता अनंता \nफणीद्रं माथा मुकुटीं झळाळी \nलंकेशी जाऊनी चमत्कार केला (lankeshi jauni vichar kela)\nनमस्कार माझा त्या मारूतीला (Namaskar maza tya Marutila)\nज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे\nत्या त्या ठिकाणी निजरूप तुझे॥ (tya tya thikani nijarup tuze)\nमी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी\nतेथें तुझे सदगुरू पाय दोन्ही॥ (tethe tuze satguru pay donhi)\nमोरया मोरया मी बाळ तान्हे \nअपराध माझे कोट्यानु कोटी \nमोरेश्र्वरा बा तू घाल पोटी ॥ (Moreshwara ba tu ghal poti)\nअलंकापुरी पुण्यभुमी पवित्र, (Alankapuri punyabhumi pavitra)\nतिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, (Tithe nandato dnyanraja supatra)\nनमस्कार माझा ज्ञानेश्वरासी. (Namaskar majha dnyaneshwarasi)\nशुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे,(Shukasarikhe purn vairagya jyache)\nवसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. (Vasisthapari dnyan yogeshwarache)\nसमर्थाचिया सेवका वक्र पाहे\nअसा सर्व भूमंडळीं कोण आहे\nजयाची लिला वर्णिती लोक तीन्ही\nतेथें तुझे सदगुरू पाय दोन्ही॥\nवक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:\nनिर्विध्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके \nशरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥\nसंकटनाशन महागणपति स्तोत्रम (मराठी)\nसाष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका\nभक्तीने स्मरतां नित्य आयुः कामार्थ साधती ॥१॥\nप्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत तेँ |\nतिसरे कृष्णापिगांक्ष, चवथे गजवक्र तेँ ॥२॥\nपांचवे श्रीलंबोदर, सहावे विकट नांव तेँ |\nसातव विघ्नराजेन्द्र, आठवे धुम्रवर्ण तेँ ॥३॥\nनववें श्री भालचंद्र, दहावें श्रीविनायक|\nअकरावे गणपती, बारावें श्रीगजानन ॥४॥\nदेवनावें अशी बारा तीन संध्या म्हणे नर|\nविघ्नभीती नसे त्याला, प्रभो तू सर्वसिध्दि दे ॥५॥\nविद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन |\nपुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गति ॥६॥\nजपता गणपतीस्तोत्र, सहा मासांत हे फळ |\nएक वर्ष पूर्ण होता, मिळे सिध्दि न संशय ॥७॥\nनारदांनी रचिलेले, झाले संपुर्ण स्तोत्र हें |\nश्रीधराने मराठीत, पठण्या अनवादिलें ॥८॥\nयानंतर आरती पात्र सगळ्यांकडे घेऊन जावे, आणि हाताने आरती घेण्यास सांगावे. त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटावा.\nCategories: Aarati Tags: आरतीनंतर म्हणायचे मराठी श्लोक, मराठी श्लोक\nकिस माह में हुआ है आपके बच्चे का जन्म, इससे जानिए उसके बारे में रोचक बातें\nजानिए क्या है माथे पर तिलक धारण करने का सही नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://mazzacenema.weebly.com/dambis.html", "date_download": "2018-05-24T15:50:11Z", "digest": "sha1:PTO3SF2HCRMP64ZPPIEPYAERKGZBBIFX", "length": 6202, "nlines": 66, "source_domain": "mazzacenema.weebly.com", "title": "Dambis - Mazzacinema.com \"Marathi Films & Marathi Songs\"", "raw_content": "\n__ मकरंद अनासपुरे आणि माधुरी दीक्षितचा सिन पहा \" डॅंबिस\" सिनेमा मधे.\nम्हणून या सिनेमाचे नाव डॅंबिस आहे.\nदि. ९ डिसेम्बर २०११ पासून जवळच्या चित्रपट गृहात.\nखूप मोठं घर, खूप भव्य शॉपिंग मॉल, चकचकीत गाड्या. सिनेमात नाही आता या गोष्टी प्रत्यक्षातही सहज बघायला मिळतात.\nपण नाही बघायला मिळत तो आनंद, समाधान... धावणारे यंत्रवत चेहरे जिकडे तिकडे दिसतात आणि त्यांच्या धावण्याला कुणाचा आक्षेपअसण्याचं कारण नाही. पण ते एकटेच धावत असतात का प्रत्येक माणसाला जन्मजात एक घर.. एक कुटुंब चिकटलेल असतं आणि ते ही नकळत त्याच्या मागे धावत असतं, कारण नसतांना प्रत्येक माणसाला जन्मजात एक घर.. एक कुटुंब चिकटलेल असतं आणि ते ही नकळत त्याच्या मागे धावत असतं, कारण नसतांना\nआपल्या या धावपळीत आपल्या वेगाने मुलं नाही धावू शकणार हेही विसरून जातो आपण... खिडकीत जसा मनी प्लांट असतो ठेवलेला, भविष्याच्या आशेने किंवा बरा दिसतो म्हणून... तशीच मग मुलही डोकावताना दिसतात खिडकीत. फार फरक वाटत नाही मनी प्लांट च्या रोपात आणि मुलांमध्ये.\nहे चित्र कुठे तरी घट्ट रुतून बसलं मनात.\nजगात शांतता नांदावी आणि समृद्धी असावी, असं काहीबाही वाचताना आपल्या घरात डोकावण्याची सवड का काढत नाहीत लोकं, हासाधा प्रश्न अस्वस्थ करायचा. घरात लहान मुलाच्या रूपाने एक अस्वस्थ पिढी वाढतेय. आई बाबांचा वेळ मिळत नसल्याने हिंसक video गेम खेळण्यात रमलेली मुलं निरखून बघताना निरागसपण हरवत असल्याची जाणीव मन पोखरू लागली.\nदलाई लामा म्हणतात तसं आजकाल फक्त घर मोठं होऊ लागलय आणि कुटुंब छोट. औषधी खूप आहेत, पण आरोग्य हरवत चाललंय. किती सहज त्यांचे शब्द बरेचं काही सांगून गेले.\nमग हे विचार चित्रासारखे डोळ्यांसमोर तरळू लागले. अवतीभवती भर गर्दीतही एकाकी माणसांचे चेहरे अस्वस्थ करायला लागेल. काही क्षण अंगणात गोंधळ घालणारी चिमणीही आपल्या पावलांची सुंदर नक्षी मांडून जाते. आणि हे विचार तर डोक्यात कल्लोळ माजवत आहेत... गेले काही वर्ष ह्यांचा एक वेडा वाकडा कोलार्जही छळतो कधी. मग ह्याला एक रूप देऊन बघायला काय हरकत आहे\nया पिढीला गर्दीतही छळणारा हा एकांत आणि ही पोकळी चित्रात जिवंत होऊ लागली... जगाच्या स्पर्धेत आपण मागे पडू नये म्हणून सतत धावणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये लपलेलं डॅंबिस मुल हळू हळू धावू लागल डोळ्यासमोर... आणि हि सगळी चित्र चौकट साकारायला मी ओढलागेलो....माझ्या ही नकळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/cleanliness-india-host-challenge-africas-reputation/amp/", "date_download": "2018-05-24T15:30:56Z", "digest": "sha1:YELWCAMEARVIMBFJ3ERFMIAMUWOM6JIN", "length": 9349, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Cleanliness of India; Host Challenge of Africa's reputation | भारताचा क्लीनस्विपचा निर्धार; यजमान द. आफ्रिकेपुढे प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान | Lokmat.com", "raw_content": "\nभारताचा क्लीनस्विपचा निर्धार; यजमान द. आफ्रिकेपुढे प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान\nसलग २ एकदिवसीय सामने जिंकून विजयी आघाडी घेतल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघ अखेरच्या सामन्यातही बाजी मारून, यजमान दक्षिण आफ्रिकेला क्लीनस्विप देण्याच्या प्रयत्नात शनिवारी खेळेल. द.आफ्रिकेच्या महिलांपुढे अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान असेल.\nपोशेफ्स्ट्रम : सलग २ एकदिवसीय सामने जिंकून विजयी आघाडी घेतल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघ अखेरच्या सामन्यातही बाजी मारून, यजमान दक्षिण आफ्रिकेला क्लीनस्विप देण्याच्या प्रयत्नात शनिवारी खेळेल. द.आफ्रिकेच्या महिलांपुढे अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान असेल. गतवर्षी महिला विश्वचषक स्पर्धेत द. आफ्रिकेने भारताला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, आता घरच्या मैदानावर भारताचा सामना करणे त्यांना अवघड जात आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीयांनी यजमानांना अनुक्रमे १२५ आणि १२४ धावांत गुंडाळले होते. तसेच फलंदाजांनी द. आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. गोलंदाजांमध्ये अनुभवी आणि दिग्गज झूलन गोस्वामीने पहिल्या लढतीत यजमानांना जखडवून ठेवल्यानंतर, दुसºया लढतीत लेगस्पिनर पूनम यादवने यजमानांची फिरकी घेतली होती. (वृत्तसंस्था) फलंदाजी फॉममध्ये फलंदाजीमध्ये सलामीवीर स्मृती मानधनाने पहिल्या दोन्ही सामन्यांत शानदार फलंदाजी करत, द.आफ्रिका गोलंदाजांवर वर्चस्व राखले. दरम्यान, मानधनाची साथीदार पूनम राऊतला अद्याप आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयश आले असले, तरी अखेरच्या सामन्यात तिची बॅट तळपली, तर यजमानांची अवस्था आणखी बिकट होईल. पहिल्या दोन सामन्यांतील चुका टाळून आपली छाप पाडण्यास ती उत्सुक असेल. त्याच वेळी हा सामना केवळ औपचारिकता म्हणून शिल्लक राहिला असल्याने, युवा फलंदाज जेमिमा रोड्रिग्ज हिला अंतिम संघात स्थान मिळणार की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. धडाकेबाज हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्ती यांनी पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर, दुसºया लढतीत आक्रमक फलंदाजी करताना आपला हिसका दाखविला होता. त्यामुळे भारताची फलंदाजी फॉर्ममध्ये आहे. यजमान द. आफ्रिका संघ अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडण्यास उत्सुक आहेत. सलामीवीर लिजेले ली हिचा अपवाद वगळता, अन्य कोणत्याही फलंदाजाला भारताविरुद्ध चमकदार कामगिरी करण्यात यश आलेले नाही. त्याचबरोबर, गोलंदाजही सपशेल अपयशी ठरले असून, आतापर्यंत त्यांनी मालिकेत धावांची खैरात केली आहे. प्रतिस्पर्धी संघ दक्षिण आफ्रिका महिला : डेन वॉन नीकर्क (कर्णधार), मेरिजेन काप, तृषा चेट्टी, शबनम इस्माइल, अयाबोंगा खाका, मसाबाता क्लास, सुन लूस, लॉरा डब्ल्यू, मिगनोन डु प्रीज, लिजेले ली, सी. ट्रायोन, अँड्री स्टेन, रेइसिबे एन. आणि जिंटल माली. भारत महिला : मिताली राज (कर्णधार), तान्या भाटिया, एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, झूलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मानधना, मोना मेशराम, शिखा पांडे, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, सुषमा वर्मा आणि पूनम यादव.\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nभारताला 'विराट' धक्का; इंग्लंड दौऱ्यातून कोहलीची माघार\nक्रिकेट जगतामध्ये ‘ या ‘ गोष्टी फक्त डी’ व्हिलियर्सने केल्या आहेत... तुम्हाला माहिती आहे का...\nएबी डिविलियर्सचे वादळी विक्रम, यादी पाहून अवाक व्हाल\nडॅरेन लेहमनच्या जागी माईक हेसन यांची वर्णी\nचेन्नईच्या झुंजार खेळीला दाद द्यावी लागेल\nक्रिकेट जगतामध्ये ‘ या ‘ गोष्टी फक्त डी’ व्हिलियर्सने केल्या आहेत... तुम्हाला माहिती आहे का...\nएबी डिविलियर्सचे वादळी विक्रम, यादी पाहून अवाक व्हाल\nBIG BREAKING... एबी डी'व्हिलियर्सचा क्रिकेटला अलविदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/here-is-the-maharashtra-women-team-for-the-upcoming-federation-cup-to-be-held-at-mumbai/", "date_download": "2018-05-24T15:53:38Z", "digest": "sha1:4XM24HVTUAHNEJNLUPLXCCRUMBWYMSKA", "length": 6328, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी असा आहे महाराष्ट्राच्या महिलांचा संघ - Maha Sports", "raw_content": "\nफेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी असा आहे महाराष्ट्राच्या महिलांचा संघ\nफेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी असा आहे महाराष्ट्राच्या महिलांचा संघ\n ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघाची आज घोषणा झाली. या संघाचे नेतृत्व मुंबई उपनगरची सायली जाधवकडे कायम ठेवण्यात आले आहे.\n१२ खेळाडूंच्या संघात अभिलाषा म्हात्रे, सुवर्णा बारटक्के, कोमल देवकर, स्नेहल शिंदे, सायली केरिपाले, ललिता घरात, पूजा शेलार, चैताली बोऱ्हाडे, सायली जाधव (कर्णधार), तेजस्वी पाटेकर, श्रद्धा पवार आणि आम्रपाली गलांडे यांचा समावेश आहे.\nसंघ व्यवस्थापक म्हणून हिमाली धोलम तर प्रशिक्षक सुहास जोशी यांची निवड करण्यात आली आहे.\nसायली जाधवच्या नेतृत्वाखाली महिलांच्या संघाने ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.\nअभिलाषा म्हात्रेआम्रपाली गलांडेकोमल देवकरचैताली बोऱ्हाडेतेजस्वी पाटेकरनेतृत्व मुंबई उपनगरपूजा शेलारप्रशिक्षक\nBreaking: फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा\nदक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nमुंबई शहर कबड्डी कुमार गट निवड चाचणीत सिद्धी प्रभा, विजय बजरंग व्या.शाळा संघाची…\nआरके ब्लास्टर्स दसपटी संघ प्रो-लीग काळभैरव चषकाचा विजेता\nविराट कोहलीप्रमाणेच हे ३ प्रो-कबड्डी स्टार ५ हंगामात खेळले एकाच संघाकडून\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/(-)-8112/", "date_download": "2018-05-24T15:46:49Z", "digest": "sha1:WKO5VIDRM5VOUGRVWAONKDMPWPVAFQ6X", "length": 3381, "nlines": 78, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-(जावेद अख्तर यांच्या कवितेच भाषांतर)", "raw_content": "\n(जावेद अख्तर यांच्या कवितेच भाषांतर)\nAuthor Topic: (जावेद अख्तर यांच्या कवितेच भाषांतर) (Read 1828 times)\nकवितेतून स्वतःला समजायला लागलो..\n(जावेद अख्तर यांच्या कवितेच भाषांतर)\n(जावेद अख्तर यांच्या कवितेच भाषांतर)\nविरघळलेल्या नीलमचा वाहता हा क्षण\nनिळं निळं असं शांत मन\nना कुठे जमीन ना आसमंत कुठे\nना सळसळणारी फांद्या पाने\nम्हणत आहे फक्त तू आहेस इथे\nमाझी स्पंदने आणि माझा श्वास\nझाला मला माझ्या अस्तित्वावर विश्वास\n(जावेद अख्तर यांच्या कवितेच भाषांतर)\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: (जावेद अख्तर यांच्या कवितेच भाषांतर)\nकवितेतून स्वतःला समजायला लागलो..\nRe: (जावेद अख्तर यांच्या कवितेच भाषांतर)\n(जावेद अख्तर यांच्या कवितेच भाषांतर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://vah.biblesindia.in/vah/%E0%A4%B5%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%8F%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A1%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%B2", "date_download": "2018-05-24T15:42:32Z", "digest": "sha1:VGS6OQJBG5XUG2IAIT7QXEEMTRMR7P7A", "length": 1960, "nlines": 38, "source_domain": "vah.biblesindia.in", "title": "| वऱ्हाडी एँड्रोयड बायबल", "raw_content": "\nया मिडिया प्लेयर साठी जावास्किस्ट स्थापित करण्याची गरज हाय\nडाऊनलोड अ पी के\nआमाले अजून आपल्या काई माईत्या अन् प्रश्न पाठवा\nखाली देलेल्या संपर्ग फार्म चा पासून तुमी आमाले संदेश पाठवू शकता अन् आपले नाव अन् ईमेल पत्ता ध्या अन् तुमाले काई प्रश्न विच्यार्याचा अशीन तर अन् त्याचं उत्तर प्राप्त करण्याचं अशीन तर\nइंटर कोड टाका : *\nकोपी राईट अन् संपर्ग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z91123021645/view", "date_download": "2018-05-24T15:51:07Z", "digest": "sha1:N2LX2E24DICOAOHB5ZLUVYWMLQKLM5KD", "length": 3323, "nlines": 29, "source_domain": "m.transliteral.org", "title": "चतुःश्लोकी भागवत - वैकुंठमहिमा", "raw_content": "\nचतुःश्लोकी भागवत - वैकुंठमहिमा\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nतें वैकुंठ जाण साचार सर्व लोकां वरिष्ठवर त्याहून परतें नाही पर यालागीं परात्पर ह्नणती त्यातें ॥६०॥\nजेथें परमात्मा नांदे स्वयंज्योती त्या वैकुंठाची वैभवस्थिती वर्णितां खुंटली परेची गती यालागी ह्नणती वैकुंठ लोक ॥६१॥\n कोणी स्वप्नीही नदेखती ॥६२॥\nनित्य देखतां हरीचे पाय क्षुधातृषा जिरोनी जाय तेथें मोहक्लेश कैचा राहे आनंदे नांदताहे वैकुंठलोक ॥६३॥\nज्या वैकुंठाचें नांव घेतां काळ पळे मागुता तेथें कैची भयाची वार्ता जननिर्भयता नांदे पैं ॥६४॥\n हे जन कोणी जाणेचिना ॥६५॥\n वैकुंठाचे गुण स्वयें वदती ॥६६॥\n ऐके त्यक्तोदक परीक्षिती ॥६८॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/aurangabad/aurangabad-zilla-parishads-arbitrariness-orders-senior-officials-have-been-sworn/", "date_download": "2018-05-24T15:45:44Z", "digest": "sha1:YUN3DICEFENA26EH4PAXPBANAXPUPVYK", "length": 29606, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Aurangabad Zilla Parishad'S Arbitrariness; The Orders For Senior Officials Have Been Sworn In | औरंगाबाद जिल्हा परिषदेत मनमानी राज; वरिष्ठ अधिकार्‍यांचे आदेश झुगारले | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nऔरंगाबाद जिल्हा परिषदेत मनमानी राज; वरिष्ठ अधिकार्‍यांचे आदेश झुगारले\nचालू आर्थिक वर्षामध्ये प्रामुख्याने समाजकल्याण विभागाला ग्रहण लागले आहे. या विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला नाही. आतापर्यंत तीन-चार अधिकारी आले आणि गेले\nऔरंगाबाद : मार्च एण्ड अवघ्या ४५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी खर्चाविना पडून आहे. दलित सुधार योजनेच्या ४२ प्रस्तावांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी महिनाभरापूर्वीच एकत्रित प्रशासकीय मान्यता दिली; पण प्रभारी समाजकल्याण अधिकारी आणि पदाधिकार्‍यांना एकत्रित प्रशासकीय मान्यता मान्य नाही. नवीन ५७२ प्रस्ताव छाननीमध्ये उतरले; पण त्यास अद्यापही मान्यता देण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेत सध्या सर्वच विभागांमध्ये मनमानी राज सुरू असल्यामुळे चालू आर्थिक वर्षात निधी खर्च होईलच, असे कोणीही ठामपणे सांगायला तयार नाही.\nचालू आर्थिक वर्षामध्ये प्रामुख्याने समाजकल्याण विभागाला ग्रहण लागले आहे. या विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला नाही. आतापर्यंत तीन-चार अधिकारी आले आणि गेले. सध्या खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मोकाटे यांच्याकडे समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. मात्र, ते या कार्यालयात कधी बसलेच नाहीत. यासंदर्भात आठ दिवसांपूर्वीच सभापती धनराज बेडवाल, अविनाश गलांडे, किशोर बलांडे, रमेश गायकवाड या सदस्यांनी मोकाटे यांच्याकडील समाजकल्याण अधिकार्‍यांचा कार्यभार काढून तो दुसर्‍या अधिकार्‍यांकडे सोपविण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्याकडे केली. अद्याप कोणाकडेही पदभार सोपविण्यात आलेला नाही. कार्यालयात प्रभारी अधिकारी बसायलाच तयार नसल्यामुळे या विभागाच्या अनेक योजना रखडल्या आहेत.\nगेल्या वर्षात मंजूर झालेल्या २४१ प्रस्तावांपैकी ४२ प्रस्ताव असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता होती. त्यामुळे ते प्रस्ताव बाजूला ठेवून उर्वरित प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. दरम्यानच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांची मसुरीला प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. त्यामुळे ते महिनाभराच्या सुटीवर होते. त्या काळात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी या ४२ प्रस्तावांना एकत्रित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. असे असताना वैयक्तिक प्रशासकीय मान्यतेचा आग्रह समाजकल्याण अधिकार्‍यांबरोबर पदाधिकारी- सदस्यांनी धरला आहे.\nतोंडी नको, लेखी आदेश द्या\nसमाजकल्याण विभागात सध्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पदाधिकारी- सदस्य आणि अधिकार्‍यांनी प्रस्तावनिहाय वैयक्तिक मान्यतेबद्दल कर्मचार्‍यांना धारेवर धरले आहे. मात्र, कर्मचार्‍यांनी यासंदर्भात तोंडी नको, लेखी आदेश द्या, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे काही सदस्यांनी कर्मचार्‍यांवर आर्थिक व्यवहाराचे आरोप केल्यामुळे समाजकल्याण विभागात वातावरण तापले आहे. यासंदर्भात आता कर्मचारी स्वत:च ‘सीईओ’ व विभागीय आयुक्तांकडे तक्रारीच्या तथ्य शोधनासाठी चौकशीची मागणी करणार आहेत. हतबल कर्मचार्‍यांनी दीर्घ रजेवर जाण्याचाही निर्णय घेतला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nऔरंगाबाद शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाची ‘श्रीमंती’ रयाला\nऔरंगाबादमध्ये प्राध्यापकाचे बंद घर फोडून सहा लाखाचा ऐवज लंपास\nऔरंगाबादमध्ये ‘जीपीएफ’साठी शिक्षकांची अधिकार्‍यांकडूनच अडवणूक\nऔरंगाबाद मनपाची करवसुली समाधानकारक नसल्याने विकासकामांना ‘ब्रेक’\nबारावीच्या परीक्षा व्यवस्थापनात झाले मोठे फेरबदल\nकेंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून मराठवाड्याचा अपेक्षाभंग\nऔरंगाबादेत टपाल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप\nमराठवाड्याचे पाणी ठाण्याकडे वळविण्यास मंजुरी\nतीन दिवसांत औरंगाबाद शहराला देणार नवीन पोलीस आयुक्त\nऔरंगाबादच्या पाणीटंचाईबद्दल आक्रोश, संताप\nऔरंगाबाद हिंसाचाराची होणार उच्चस्तरीय चौकशी, 2 जणांचा झाला होता मृत्यू\nऔरंगाबादेत वाळूचा ६० कोटींचा बुडाला महसूल\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/09/blog-post_24.html", "date_download": "2018-05-24T15:40:34Z", "digest": "sha1:CAUFXHZ4QXGBN7AMATOOQ462I75RNLZA", "length": 46068, "nlines": 238, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: बुलेट ट्रेन (भाग ५)", "raw_content": "\nबुलेट ट्रेन (भाग ५)\nअठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात मुक्त व्यापाराचे वारे वाहात होते. अॅडम स्मिथने सांगितलेल्या अर्थविषयक अनेक तत्वांपैकी काही काही तत्वे युरोपातील देशांनी स्वीकारायला सुरुवात केली होती. 'देशाची संपत्ती म्हणजे तिथे तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा' हे तत्व मान्य झालेले होते. सरकारने बाजारात पडू नये, केवळ कायदे करावेत आणि राजनैतिक संबंध सांभाळावेत हे तत्व अर्धेमुर्धे पटलेले होते. अर्धेमुर्धे म्हटलं कारण सरकारने बाजारात उतरू नये हे तत्व युरोपातील बहुतेक सरकारे पळत होती पण अॅडम स्मिथचा ज्याला तीव्र विरोध होता टी मक्तेदारी मात्र सरकारी आशीर्वादाने फोफावत होती. ईस्ट इंडिया कंपनी ही त्या सरकार पुरस्कृत मक्तेदारीचं एक दांडगं उदाहरण होती. 'मागणी आणि पुरवठ्याचे बाजाराचे अदृश्य हात' युरोपला पटलेले होते. कोणी काय विकावे आणि कोणी काय विकत घेऊ नये यात सरकारला नाक खुपसावेसे वाटत नव्हते. नफा हे उद्योगाचे उद्दिष्ट तर स्वार्थ व खाजगी मालमत्ता ह्या उद्योगाच्या प्रेरणा म्हणून मान्य झाल्या होत्या. धर्माचे नीतिशास्त्र पाळावे अशी अपेक्षा अर्थशास्त्राकडून केली जात नव्हती.\nसमुद्रावर युरोपियन गलबतांचे राज्य होते. त्यातही ब्रिटिशांच्या आरमाराचे वर्चस्व वाढलेले होते. सुवेझ कालवा बनायचा बाकी होता. केप ऑफ गुड होपला वळसा घालून युरोपियन जहाजे भारतंच काय पण अगदी पार मलेशिया चीन पर्यंत जाऊन पोहोचली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूरची वखार लुटल्यानंतर महाराष्ट्रात प्रभावहीन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीने शेवटी पेशवाई बुडवली पण तिथे पश्चिमेस अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्या युद्धात ब्रिटनचा खजिना रिकामा झाला. वर युद्ध हरल्यामुळे अमेरिकन वसाहतीकडून ब्रिटनला मिळणारा महसूल बुडाला. भारतात जिथे कापूस पिकवून इंग्लंडसाठी कच्चा माल तयार होणार होता त्या माळवा प्रांतापेक्षा इजिप्त आणि अमेरिकेतला कापूस अधिक चांगल्या दर्जाचा आणि आणि स्वस्त झाला होता.\nअमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात महत्वाची घटना होती बोस्टन टी पार्टी. चहा म्हणजे जणू ब्रिटनचे राष्ट्रीय पेय होते. आता उच्च प्रतीचा Black Tea चीनमध्ये मिळत होता . आणि चीनमधल्या पोर्सेलीन व सिल्कची मागणी ब्रिटन व युरोपात प्रचंड वाढली होती. पण चीनचे राजे अॅडम स्मिथचे अर्थशास्त्र न मानता कन्फ्यूशियन तत्वज्ञानावर आधारित अर्थशास्त्र मानत होते. त्यांच्या दृष्टीने लोकांनी काय विकत घ्यावे आणि कोणी कुठे काय विकावे यात राजाने ढवळाढवळ करणे समाजधारणेसाठी आवश्यक होते. त्यात पुन्हा ताजमहाल बांधणाऱ्या शहाजहानप्रमाणे संपत्ती म्हणजे सोने चांदी असा त्यांचाही समज होता. चीनच्या मालाची मागणी युरोपात वाढली होती, पण चीनला युरोपचा माल नको होता. मग चीनने दादागिरी सुरु केली, की आमचा माल हवा असेल तर त्याची किंमत केवळ चांदीच्या रूपात भरायची. त्यात पुन्हा चीनने आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कँटोन व्यवस्था आणली. म्हणजे ज्या परदेशी व्यक्तीला चीनशी व्यापार करायचा असेल त्यांनी तो फक्त कँटोन (आताचे गुआंगझौ) या बंदरातूनच करायचा. इतर कुठूननही चीनमध्ये माल शिरवायला परवानगी नव्हती. कँटोनमध्ये देखील परदेशी व्यापाऱ्यांनी त्यांचा माल 'हाँग' नावाच्या चिनी व्यापाऱ्यांच्या संस्थेतील सभासदाच्या मदतीनेच चीनमध्ये विकायचा. आणि सर्व परदेशी व्यापाऱ्यांनी कँटोनच्या बंदरात चीनी सरकारने परवानगी दिलेल्या १३ वखारीतच राहायचे.\nम्हणजे चीनच्या वस्तूंचा मोबदला युरोपने द्यायचा चांदीच्या रूपात. युरोपियन व्यापाऱ्यांनी वस्तू विकायच्या त्यापण चीनच्या हाँग व्यापाऱ्यांना. ते कुठल्या वस्तू विकत घेऊ शकतील हे ठरवणार चीनचा राजदरबार. ह्यामुळे युरोपची चांदी चीनकडे जाऊ लागली.\nही टक्कर फक्त चीनचे व्यापारी आणि युरोपचे व्यापारी यांच्यात नव्हती. तर ही टक्कर अॅडम स्मिथच्या मुक्त बाजारपेठेच्या विचाराची आणि कन्फ्यूशियन अर्थशास्त्राच्या राजा नियंत्रित बाजारपेठेच्या विचाराची. याचा सगळ्यात मोठा फटका बसला ब्रिटनला आणि ईस्ट इंडिया कंपनीला. कारण भारतात चाललेल्या लढायांसाठी त्यांना खजिना हवा होता, अमेरिकन वसाहत हातची गेलेली होती आणि ब्रिटिश लोकांचे चहाचे, चायनीज पोर्सेलीनचे व सिल्कचे वेड पराकोटीला पोहोचले होते. ईस्ट इंडिया कंपनीला आता अशी एखादी वस्तू हवी होती की जिच्यासाठी चीनमधून प्रचंड मागणी येईल आणि मग ती पुरवण्यासाठी ते चीनकडून चांदी मागू शकतील.\nशेवटी ती वस्तू सापडली. ती वस्तू होती ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील माळवा प्रांतात पिकणारी अफू. ब्रिटनप्रमाणे चीनमध्येदेखील अफूच्या वापरावर बंदी होती. पण चोरट्या मार्गाने अफूची खरेदी विक्री संपूर्ण जगात चालू होती. माळवा प्रांतात पिकणारी अफू चीनमधल्या अफूपेक्षा उच्च प्रतीची होती. तिची मागणी चीनच्या अनधिकृत बाजारात वाढली. चीनच्या भूमीवर ईस्ट इंडिया कंपनीला कायदा मोडून चालणार नव्हते म्हणून त्यांनी कलकत्त्याच्या बंदरात अफूची विक्री सुरु केली. ब्रिटिश तस्कर मग ही अफू घेऊन चीनच्या कँटोनला जायचे, तिथे अनधिकृत बाजारात अफू विकून तिकडून चांदी आणायचे. संपूर्ण चीनमध्ये अफूचे व्यसन पसरले. शेवटी चीनी सम्राटाने अफूचा बंदोबस्त करण्यास अधिकारी नेमले. त्या अधिकाऱ्यांनी कँटोनमधल्या इंग्रज वखारींची कोंडी करून जप्त केलेल्या अफूची तत्कालीन किंमत होती सहा मिलियन डॉलर्स. जी ब्रिटनच्या तत्कालीन संरक्षण बजेटच्या १/६ (एक षष्ठांश) होती. २१,००० पेट्यातली ही अफू इतकी होती की ती जाळून आणि कँटोन बंदराच्या समुद्रात बुडवून संपवायला चीनी अधिकाऱ्यांना तेवीस दिवस लागले. बोस्टनमध्ये अमेरिकनांनी ब्रिटनचा चहा बुडवून बोस्टन टी पार्टी केली होतीये. आता चीनमध्ये कँटोन अफू पार्टी झाली.\nचीनी बंदरात अफूचा बुडवून नाश\nयातून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मग अफूवरून सुरु झालेले पहिले युद्ध ब्रिटन आणि चीनमध्ये झाले. यात चीन हरला आणि हॉंगकॉंगचा प्रदेश ब्रिटिश साम्राज्याचा कायमचा भाग झाला. अजून काही वर्षांनी अफूवरून सुरु झालेले दुसरे युद्ध घडले. यातही चीन हरला आणि कॉवलून प्रदेश ब्रिटिश साम्राज्याचा कायमचा भाग झाला. या दोन्ही युद्धानंतरच्या तहांना चीनमध्ये असमान तह (Unequal Treaties) म्हणून ओळखले जाते. सन १८४२नंतरच्या १०० वर्षांना चीनमध्ये मानखंडणेचे शतक (Century of Humiliation) म्हणून ओळखले जाते. नंतरही अनेक चकमकी होत गेल्या. चीन हरत गेला. ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या सहाय्याने अॅडम स्मिथचा आर्थिक विचार कन्फ्यूशियन आर्थिक विचारांना जिंकत चालला होता. दक्षिण चीनमधला नवनवीन प्रदेश ब्रिटनच्या अधिपत्याखाली येत गेला. फक्त कोणत्या तरी अगम्य कारणांनी हा नवीन प्रदेश ब्रिटिशांनी चीनकडून ९९ वर्षांच्या कराराने घेतला.\nगुलाबी रंगात हॉंगकॉंग, निळ्या रंगात कॉवलून, पिवळ्या रंगात नवीन भूप्रदेश आणि काळ्या रंगात चीनची मुख्य भूमी\nनंतर ब्रिटिशांनी हॉंगकॉंगमध्ये मुक्त अर्थव्यवस्था राबवली. ते जागतिक महत्वाचे बंदर बनवले. चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. अनेक मुक्त विचारांचे चीनी नागरिक कम्युनिस्ट सरकारला कंटाळून हॉंगकॉंगमध्ये स्थायिक झाले. १९५० मध्ये युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलचे स्थायी सदस्यत्व मिळालेल्या चीनने त्यानंतर वसाहतींच्या स्वातंत्र्याबाबत जेव्हा नवीन ठराव पास केले जात होते तेव्हा हॉंगकॉंग आणि मकाव हे चीनचे अंतर्गत भाग आहेत त्या वसाहती नाहीत असा मुद्दा त्यात घुसवला. त्या काळात दुसऱ्या महायुद्धात होरपळलेल्या आणि आशिया आफ्रिकेतल्या वसाहतींना स्वातंत्र्य देताना चहू बाजूंनी कोंडीत सापडलेल्या ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी वसाहतींच्या बाबतीतील या ठरावातील चीनने हॉंगकॉंग आणि मकावच्या बाबतीत केलेली चलाखी का लक्षात आली नाही हे कळायला काही मार्ग नाही. कदाचित नवीन प्रदेश जरी ९९ वर्षाच्या करारावर घेतला असला तरी हॉंगकॉंग आणि कॉवलून हे ब्रिटिश साम्राज्याचे अविभाज्य घटक आहेत हे गृहीत धरल्याने त्याकडे ब्रिटिशांचे दुर्लक्ष झाले असावे.\nदुसऱ्या महायुद्धात काही काळ जपानी अंमलाखाली असलेले हॉंगकॉंग नंतर पुन्हा ब्रिटीश अधिपत्याखाली गेले आणि जगातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र बनले. १९७१ मध्ये अॅडम स्मिथच्या ग्लासगो मधला एक स्कॉटिश उमराव हॉंगकाँगचा गव्हर्नर म्हणून रुजू झाला. त्याचं नाव सर मरे मॅक्लेहोस.\nहा अॅडम स्मिथचा गाववाला आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता होता. त्याने हॉंगकॉंगला अॅडम स्मिथच्या विचारांनुसार संपूर्णपणे मुक्त अर्थव्यवस्था करण्यात पुढाकार घेतला. सध्याच्या मोदी सरकारचा “minimum government maximum governance’ हा मूलमंत्र त्याने प्रत्यक्षात आणून दाखवला. त्याच्या काळात हॉंगकाँगची इतकी भरभराट झाली की हॉंगकॉंगचे दरडोई ब्रिटनच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त झाले.\n१९७६ मध्ये चीनचा लोकप्रिय कम्युनिस्ट नेता माओ त्से तुंगचे निधन झाले. सर मरे मॅक्लेहोस चीनच्या मुख्य भूमीवर चीनच्या नेत्यांना भेटायला गेले. त्यांची भेट झाली डेंग झिया ओ पिंगशी.\nसर मारे मॅक्लेहोस आणि डेंग झिया ओ पिंग भेट\nमुद्दा होता ९९ वर्षांच्या कराराच्या मुदतवाढीचा. परंतु ब्रिटिशांना इथे आश्चर्याचा पहिला धक्का बसला. कराराची मुदत वाढणार नाही १ जुलै १९९७ ला करार संपल्यावर तो प्रदेश चीनला परत हवा आहे असे डेंगनी स्पष्ट केले. मग ब्रिटनला दुसरा धक्का बसला. ९९ वर्षाच्या करारावर दिलेली भूमीतर चीनला परत हवी होतीच पण त्याबरोबर असमान तहान्वये ब्रिटनने लाटलेली हॉंगकॉंग आणि कॉवलूनची भूमीही परत हवी होती.\nमग सुरु झाला राजकीय डावपेचांचा खेळ.\n९९ वर्षांच्या करारावरचा प्रदेश गेला तरी ठीक पण हॉंगकॉंग आणि कॉवलून हातून जाऊ नये म्हणून ब्रिटनने अनेक प्रयत्न केले. पण चीन बधला नाही. राजेशाही उलथवून चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आल्याने राजाने केलेल्या करारांना पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे कम्युनिस्ट सरकार बांधील नाही, असा युक्तिवाद करत चीनने हॉंगकॉंग आणि कॉवलून बंदरावर आपला हक्क सांगितला. जेव्हा ब्रिटनने या प्रदेशांना स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. तर चीनने १९५० च्या युनायटेड नेशन्सच्या ठरावात हॉंगकॉंग आणि मकाव हे चीनचे अंतर्गत प्रदेश आहेत याला ब्रिटनसहित जगाने मान्यता दिल्याचे दाखवले. चीनच्या अंतर्गत भागाला ब्रिटन स्वातंत्र्य कसे देणार असा पेच सुरु झाला. इतके करूनही जर ब्रिटनने हॉंगकॉंगला स्वातंत्र्य दिलेच तर सैन्य घुसवून हॉंगकॉंग ताब्यात घेतले जाईल अशी धमकी चीनने दिली. आणि जर १ जुलै १९९७ नंतर हॉंगकॉंग परत केले नाही तर त्याचे पाणी तोडू अशीही धमकी दिली.\nजेव्हा सर्व राजकीय डावपेच थकले, तेव्हा ब्रिटनने आर्थिक बाबींचा विचार करायला सुरवात केली. हॉंगकाँगची भूमी परत केल्यावरही तिथे भांडवली अर्थव्यवस्था रहावी हे कम्युनिस्ट चीनकडून मान्य करून घेतले. चीनने एक देश दोन व्यवस्था अशी नीती आखली. आणि त्याद्वारे ब्रिटिश गेल्यावरही ५० वर्षांसाठी हॉंगकॉंगमध्ये भांडवली व्यवस्था असेल असे मान्य केले. चीनमध्ये Special Economic Zone (SEZ) या संकल्पनेला १९७९ मध्ये डेंगनेच सुरुवात करून दिली होती. त्यामुळे एक देश दोन व्यवस्था ही नीती चीनसाठी नवीन नव्हती.\nब्रिटिश अधिपत्याखाली हॉंगकॉंग श्रीमंत झाले होते. मग हॉंगकॉंगच्या खजिन्याचा लाभ ब्रिटनला मिळावा यासाठी प्रयत्न केला जाऊ लागला. पण ते करायचं कसं त्यातून उभा राहिला रोज गार्डन प्रकल्प म्हणजेच जगप्रसिद्ध चेक लॅप कोक चा हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ. कॉवलून भागात हॉंगकाँगचा जुना विमानतळ होता. पण तो खरं तर ब्रिटिशांच्या फ्लाईंग क्लबसाठी बांधलेला होता. वाढलेल्या हॉंगकाँगसाठी तो अपुरा पडत होता. म्हणून ७०च्या दशकात विस्तारीत विमानतळासाठी ब्रिटिश सरकारकडून फिजिबिलिटी स्टडी केला गेला होता. पण प्रकल्पाचा अवाढव्य खर्च पाहून शेवटी प्रकल्प बासनात गुंडाळला गेला होता.\nयाआधी जेव्हा हॉंगकॉंगमध्ये खाजगी गाड्यांसाठी वाहनतळ हवा होता तेव्हा ब्रिटिश गव्हर्नरने सरकारी खजिन्यातून खाजगी वाहनांसाठी वाहनतळ उभा करण्यास नकार दिला होता. ‘जर खाजगी वाहनांना वाहनतळ हवा असेल तर तो खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीतून बांधला गेला पाहिजे’ असे उत्तर देऊन आपण अॅडम स्मिथचे लेझे फेयरचे तत्व आचरणात आणतो आहोत हे दाखवून दिले होते. पण आता गोष्ट वेगळी होती. आता खजिना वाचवायचा नव्हता तर तो संपवायचा होता. पण तो भुरट्या चोरासारखा डल्ला मरून नव्हे तर राजरोसपणे आणि कायदेशीरपणे. कुठल्याही परिस्थितीत चीन हॉंगकाँगचा खजिना ब्रिटनच्या हाती लागू देणार नव्हता.\nइतक्यात १९८९ मध्ये तिआनमेन स्केवरचे प्रकरण झाले. आणि ब्रिटिश सरकारला कारण मिळाले.\nतिआनमेन स्केवरवरचा सरकारविरोधी निदर्शने करणांरा चीनी विद्यार्थ्यांचा प्रचंड जमाव\nतिआनमेन स्केवरचा जगप्रसिद्ध टॅंक मॅन\nतिआनमेन स्केवरच्या प्रकरणामुळे हॉंगकॉंगमधील श्रीमंत वर्गाला चीनबद्दल खात्री वाटू लागेनाशी झाली. १९९७ नंतर आपलीही इथे गळचेपी होईल असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हॉंगकॉंगमधील नागरिक स्थलांतर करू लागले. हॉंगकॉंगमधून जनता आणि जनतेचा पैसा बाहेर जाऊ लागला. जनतेचा हॉंगकॉंगच्या आर्थिक व्यवस्थेवरचा ती १९९७ नंतर चीनच्या हुकूमशाहीसमोर टिकू शकेल यावरचा विश्वास उडाला. त्यावेळी जॉन मेनार्ड केन्सच्या तत्वांची मोडतोड करत ब्रिटिश सरकारने रोज गार्डन प्रकल्पाची घोषणा केली. जेव्हा जनतेचा बाजारावरील विश्वास उठतो तेव्हा बाजार स्थिर करण्यासाठी सरकारने गुंतवणूक करणे आवश्यक असते असे सांगत हॉंगकॉंगच्या समुद्रात कृत्रिम बेट उभारून तिथे जागतिक दर्जाचा प्रवासी आणि सामान वाहतूक विमानतळ बांधायचा प्रकल्प मांडला गेला. जे सरकार वाहनतळ उभा करण्यासाठी पैसे खर्च करायला तयार नव्हतं ते विमानतळ बांधण्यासाठी त्यासाठी कृत्रिम बेट तयार करण्यासाठी तयार झालं.\nहॉंगकॉंगच्या नवीन आंतरराष्ट्रीय बंदरासाठी बनवलेले चेक लॅप कोकचे कृत्रिम बेट\nचीनला हॉंगकॉंगचा खजिना उडून जाईल अशी भीती वाटू लागली. ब्रिटिश जातील. खजिना जाईल आणि आपल्या हातात खिळखिळी झालेली हॉंगकाँगची अर्थव्यवस्था आणि विमानतळाच्या रूपाने एक निरुपयोगी पांढरा हत्ती राहील अशी भीती वाटत असलेल्या चीनने आदळआपट सुरु केली. ब्रिटिश गेल्यानंतर प्रकल्पाच्या कुठल्याही देयकासाठी चीनचे सरकार जबाबदार राहणार नाही असे चीनच्या सरकारने जाहीर केले. त्यामुळे प्रकल्पाला कुणी कर्ज देईना. शेवटी असंख्य वाटाघाटींनंतर, प्रकल्पाला चीनने हिरवा कंदील दाखवला. प्रकल्पात हॉंगकॉंग सरकार सगळ्यात मोठी गुंतवणूक करणार होते. जवळपास ६०.३ बिलियन हॉंगकॉंग डॉलर्स. त्याशिवाय प्रकल्पाला भांडवली बाजारातून कर्जरोखे उभारण्यास परवानगी मिळाली.\nप्रकल्पात एकूण ५८ काँट्रॅक्ट्स होती. त्यातली बहुतेक सगळी काँट्रॅक्ट्स ब्रिटिश कंपन्यांना किंवा ब्रिटिश चायनीज आणि जपानी जॉईंट व्हेंचर कंपन्यांना मिळाली. काही अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन कंपन्यांना मिळाली. त्यात कंपन्यातही ब्रिटिश लोकांचे भांडवल असणारंच. म्हणजे १०० वर्षात हॉंगकॉंगच्या सरकारी खजिन्यात ब्रिटिशांमुळे जी भर पडली होती त्यातली बरीचशी ब्रिटिश कंपन्यांच्या द्वारे ब्रिटनला परत मिळाली. पुढील पन्नास वर्षांची हॉंगकॉंगमधील व्यवस्था लावून तिथे आपल्या व्यापारी गुंतवणुकीला स्थैर्य देता आले आणि ती व्यापारी गुंतवणूक ब्रिटिशांनी जर विकायची ठरवली तर तिला विकण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला.\n१ जुलै १९९७ ला हॉंगकॉंग चीनला परत केले गेले. १९९८ ला विमानतळ चालू झाला. चालू झाल्यावर पहिले काही त्यात असंख्य अडचणी आल्या. पण नंतर मात्र तो जगातील सगळ्यात गजबजलेला विमानतळ म्हणून नावारूपाला आला. ३५मिलियन लोकांची गरज भागविण्यासाठी केलेला प्रकल्प नंतर तीन वर्षात विस्तारून ४५मिलियन प्रवाश्यांना सेवा पुरवू लागला. २००४ मध्ये सार्स रोगाची लागण झाल्याने हॉंगकॉंमधले प्रवासी घटले. विमानतळ आर्थिक अडचणीत आला. पण लगेच विमानतळाने स्वतःला सावरले. आता विमानतळाचे खाजगीकरण करण्याचा विचार चालू आहे. स्वतःचे कर्ज फेडत असताना आता विमानतळाच्या विस्ताराचे काम चालू आहे.\nअसंख्य राजकीय आणि आर्थिक गुंतागुंतीतून मार्ग काढत तयार झालेला हा विमानतळ प्रकल्प आजही मोठ्या दिमाखाने हॉंगकाँगचे नाव जगभरात चमकवतो आहे. बंदिस्त चिनी अर्थव्यवस्थेला मुक्त बाजाराच्या कल्पनेने धक्का मारून आणि अफूचे युद्ध करून कोलमडविणाऱ्या ब्रिटनने १९९७ मध्ये हॉंगकॉंगचचा खजिना राजरोसपणे हॉंगकॉंगबाहेर नेला. चीनी सरकारने हॉंगकॉंगला पांढरा हत्ती भेट म्हणून न मिळता दुभत्या गाईची भेट मिळावी म्हणून आपले राजकीय आणि आर्थिक कौशल्य वापरले. आणि चेक लॅप कोकच्या विमानतळाचे रोज गार्डन हे नाव सार्थ ठरत, सगळ्यात मोठा असूनही स्वावलंबी असलेला विमानतळ, संपूर्ण जगाला वापरायला मिळाला.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nबुलेट ट्रेन (भाग ६)\nबुलेट ट्रेन (भाग ५)\nबुलेट ट्रेन (भाग ४)\nबुलेट ट्रेन (भाग ३)\nबुलेट ट्रेन (भाग २)\nबुलेट ट्रेन (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRIT/MRIT029.HTM", "date_download": "2018-05-24T16:11:24Z", "digest": "sha1:NAHGWH225TXBHMTIFJOHWMOVDKRBNPEI", "length": 7541, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इटालियन नवशिक्यांसाठी | हाटेलमध्ये – आगमन = In Hotel – Arrivo |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इटालियन > अनुक्रमणिका\nआपल्याकडे खोली रिकामी आहे का\nमी एक खोली आरक्षित केली आहे.\nमाझे नाव म्युलर आहे.\nमला एक बेड असलेली खोली हवी आहे.\nमला एक डबल-बेड असलेली खोली हवी आहे.\nएका रात्रीसाठी खोलीचे भाडे किती\nमला टबबाथची सोय असलेली खोली हवी आहे.\nमला शॉवरची सोय असलेली खोली हवी आहे.\nमी खोली पाहू शकतो / शकते का\nइथे गॅरेज आहे का\nइथे तिजोरी आहे का\nइथे फॅक्स मशीन आहे का\nठीक आहे. मी खोली घेतो. / घेते.\nआपण न्याहारी किती वाजता देता\nआपण दुपारचे जेवण किती वाजता देता\nआपण रात्रीचे जेवण किती वाजता देता\nयश मिळविण्यासाठी विश्रांती आवश्यक आहे\nज्यांना यशस्वीपणे शिकायचे आहे त्यांनी सतत विश्रांती घ्यावी. नवीन वैज्ञानिक अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. संशोधक शिकण्याबाबतच्या प्रत्येक टप्प्यांचे विश्लेषण करत आहेत. असे करताना, वेगवेगळ्या शिकण्याच्या टप्प्यांची अनुकृति केली आहे. आपण माहिती लहान भागांमध्ये उत्कृष्टरीत्या ग्रहण करतो. म्हणजेच, एका वेळी आपण खूप सारे शिकू नये. आपण नेहमी शिकताना विश्रांती घ्यावी. आपले शिकण्याचे यश हे जीवरासायनिक प्रक्रियेवर देखील अवलंबून असते. ही प्रक्रिया मेंदूमध्ये घडत असते. ते आपल्या शिकण्याची गती निर्धारित करतात. आपण जेव्हा नवीन काहीतरी शिकतो, तेव्हा आपला मेंदू विशिष्ट पदार्थ सोडत असतो. हे पदार्थ आपल्या मेंदूच्या पेशी क्रियाशीलतेवर परिणाम करतात. दोन विविध प्रकारचे विकरे या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतात. एखादी नवी संकल्पना शिकली की ते स्त्रवले जातात. परंतु, ते एकत्र स्त्रवले जात नाहीत. जसजसा वेळ पुढे जातो तसतसा त्यांचा परिणाम दिसून येतो. आपण तेव्हाच उत्कृष्ट शिकतो जेव्हा दोन्हीही विकरे एकाच वेळी उपस्थित असतात. आणि आपण जितकी अधिक विश्रांती घेऊ तितके आपले यश वाढत जाते. त्यामुळे वैयक्तिक शिकण्याच्या टप्प्यांमध्ये बदल करून त्यास अर्थ प्राप्त होऊ शकतो. विश्रांतीचे अंतर देखील बदलावयास हवे. सुरुवातीला 10 मिनिटांची दोनदा विश्रांती घेणे फायद्याचे ठरेल. त्यानंतर 5 मिनिटाची एक विश्रांती. त्यानंतर तुम्ही 30 मिनिटांची विश्रांती घेतली पाहिजे. विश्रांती दरम्यान, आपला मेंदू नवीन बाबी अधिक चांगल्या पद्धतीने आठवू शकतो. तुम्ही विश्रांती दरम्यान तुमच्या कामाची जागा सोडली पाहिजे. विश्रांती दरम्यान आजूबाजूला फिरणे ही देखील चांगली कल्पना आहे. म्हणून अभ्यास दरम्यान थोडे फिरून या. आणि वाईट वाटून घेऊ नका - तुम्ही ते करताना शिकत आहात\nContact book2 मराठी - इटालियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t4673/", "date_download": "2018-05-24T15:49:42Z", "digest": "sha1:HUFA75R6D2WTZ4J7DYJL33NOEEYAAJHS", "length": 2420, "nlines": 59, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-पाण्याला कधी नाही म्हणू नये.", "raw_content": "\nपाण्याला कधी नाही म्हणू नये.\nपाण्याला कधी नाही म्हणू नये.\nएकदा एक माणूस समुद्रा काठी उभा असतो.\nएक प्रचंड मोठी लाट येते आणि त्या माणसाला म्हणते - चल माझ्या बरोबर....आणि तो जातो.......का \nकारण....पाण्याला कधी नाही म्हणू नये.\nपाण्याला कधी नाही म्हणू नये.\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: पाण्याला कधी नाही म्हणू नये.\nपाण्याला कधी नाही म्हणू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/05/blog-post_03.html", "date_download": "2018-05-24T15:55:30Z", "digest": "sha1:3JONQW7QZELU644YHI6RF26I43XKK2O4", "length": 9378, "nlines": 256, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): रस्ता खराब आहे..", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nआता इथून पुढचा रस्ता खराब आहे\nजावे जपून पुढचा रस्ता खराब आहे\nआतापर्यंत माझा खडतर प्रवास नव्हता\nवळणावरून पुढचा रस्ता खराब आहे\nमुक्काम दूर आहे, हातात हात दे तू\nमित्रा, अजून पुढचा रस्ता खराब आहे\nयंदाहि पीक माझे पाण्याविना जळाले\nजातो मरून पुढचा रस्ता खराब आहे\nलग्नाकडून केली होती किती अपेक्षा\nआले कळून पुढचा रस्ता खराब आहे\nआयुष्य वेचले मी करण्या सुखी 'उद्या'ला\nगेलो थकून पुढचा रस्ता खराब आहे\nनिवडून आणले ह्या 'कोल्ह्या'स मी खुशीने\nम्हणतो हसून, \"पुढचा रस्ता खराब आहे\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nमी तर माझा मजेत आहे\nनभाच्या कडांना छटा केशराच्या..\n'कून फाया कून..' - स्वैर भावानुवाद/ प्रेरणा\nमृत्युला चकवून काही क्षण जगावे..\nएक होता कवी गचाळ \nमाझी 'प्रायोरिटी' - माझी जन्मठेप..\nसुखाच्या मल्मली वेषात... (उधारीचं हसू आणून....)\nप्रगल्भ विषयाची प्रगल्भ मांडणी - 'काकस्पर्श' Kaksp...\nम्हणूनच ही जिंकण्याची जिद्द आहे..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nकोषांतर : एका हिरकणीचा गझल प्रवास\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-05-24T15:57:33Z", "digest": "sha1:4LHME4RL64TSOKTX25D6CBC46Y3IFCXD", "length": 16952, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "येवला - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेवला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याचे गाव आहे. येथे हातमागावरील पैठणी विणण्याचा व्यवसाय आहे. काही ठिकाणी यंत्रमाग वापरले जायला लागले आहेत. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरीसाठी येवला प्रसिद्ध आहे. या नक्षीमध्ये मोराची प्रतिमा अधिक लोकप्रिय आहे. येथील पैठण्या निर्यातही होतात.\nइ.स. १८५७ च्या भारतीय उठावातील सेनानी तात्या टोपे यांचा जन्म येवल्यात झाला [ संदर्भ हवा ].\nहिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ साली येवला येथे प्रथम केली.\nयेवला उर्फ येवले हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. येथे नगरपालिका असुन तिची स्थापना इ.स १८५३ साली झालेली आहे. मनमाडच्या दक्षिणेस २९ किमी तसेच शिर्डी पासुन उत्तरेकडे ३३ किमी अंतरावर नगर-मनमाड व नाशिक औरंगाबाद महामार्गच्या चौफुलीवर वसलेले आहे. जागतिक नकाशात अक्षांश २० .० ३ व रेखांश ७४.४३. या वर आहे. तसेच समुद्र सपाटीवरुन ५६० मी उंचीवर आहे. येवला तालुक्यात अंजीठा पर्वत रांगातील डोंगरे असुन अनकाई व टनकाई किल्ले आहेत.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nयेवला पैठणी पैठणी हा शब्द खास करून अस्सल सोन्या-चांदीच्या जरीमध्ये व विशिष्ठ नक्षीदार विणलेल्या पदराच्या गर्भरेशमी साडीशी निगडीत आहे. पैठणी खास करून औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे पूर्वी तयार होत असल्याने अशा या विशिष्ठ साडीस पैठणी हे नाव पडले आहे. पैठणीचे उत्पादन स्वातंत्रपूर्व कालापर्यंत राजाश्रयाने चालत आले. राजाश्रय संपल्यानंतर याचे खास कारागीरांना रोजगार नाहीसा झाल्याने तेथून ते विस्कळीत झाले व जुन्या विणकामामध्ये काम मिळेल तेथे समावेश होत गेले. बनारसी पद्धतीचा शालू, साडी व फेटे करू लागले. त्यातील काही कसबी कामगार किंवा कारागीर निजामशाहीच्या हद्दीबाहेरचे गाव येवला येथे येऊन स्थायिक झाले. महाराष्ट्रातील येवला व पैठण येथे तयार होणारी पैठणी जगात प्रसिद्ध असून तिला परदेशातून मागणी आहे. पैठणी तयार करणे ही पैठण व येवला येथील पारंपारीक कला आहे. सन १९७३ मध्ये हिमरु पैठणी मश्रूम प्रदर्शनात मांडली गेली व त्यास चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ७५-७६ मध्ये येवल्यातील कारागीरांनी पैठणी प्रदर्शनात ठेवली व त्यावेळेस येवल्यात असलेल्या कारागीरांना सुमारे ५ वर्ष पुरेल असे काम मिळाले व ७४-७५ पासुन येवला पैठणी अस्तित्वात आली. १९७७ मध्ये पहिले हातमाग प्रदर्शनामध्ये येवला पैठणीने प्रसिद्धी मिळविली. त्यावेळी अवघे १० ० माग येवला येथे होते. आज येवला, नागडे, वडगांव, बल्लेगांव, सुकी १ध्४गणेशपूर१ध्२ या गावामध्ये एकूण ८५० कुटुंबे २२० ० मागावर आपला व्यवसाय करीत आहेत. यातील काही कारागिरांनी राष्ट्रपती पुरस्कार, राज्य पुरस्कार व इतरही काही पुरस्कार मिळविले आहेत. येवला आणि उपरोक्त परिसरातील कारागीर हे क्षत्रिय खत्री, साळी, कोष्टी, मराठा, नागपूरी समाजातील आहेत. आर्थिक दश्ष्टया उपरोक्त कारागीरांची प्रामुख्याने वर्गीकरण करता येईल.\n१. कोणतेही भांडवल उपलब्ध नसलेले उधारीवर कच्चा माल आणून पैठणी तयार करून देणारे\n२. कच्चा माल खरेदी करून पैठणी तयार करून देणारे\n३. कच्चा माल देऊन पैठणी तयार करवून घेणारे व्यापारी\nइ.डी.पी. अंतर्गत २५ कारागिरांचे सेंट्रल सिल्क बोर्ड यांचे सहकार्याने १ महिन्याचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यापैकी २ प्रशिक्षणार्थंींनी आपली प्रगती केली आहे. पैठणीमध्ये प्रामुख्याने सेमी पैठणी, सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर आणि रिच पदर असे पाच प्रकार दिसून येतात. याशिवाय पदराच्या व काठ यांच्या विशिष्ठ नक्षीकामानुसार मुनिया ब्रॉकेट व ब्रॉकेट असे वर्गीकरण करता येते. तसेच विणकाम पद्धतीनुसार एकधोटी व तीन धोटी असेही प्रकार दिसून येतात. सिंगल पदरमध्ये काठ नारळाच्या नक्षीचा काठ व पदरामध्ये तीन मोर जोडीचे नक्षीकाम केलेले असते, डबल पदरामध्ये नारळ काठ व सात मोर जोडीचे नक्षीकाम केलेले असते. यासाठी रेशीम धागा वापरला जातो. टिशू पदरामध्ये जर शक्यतो त्रिम वापरली जाते व पदरामध्ये बारा मोर अगर कोयरी तीन ओळीत नक्षीकाम केलेले असते. रिच पदरमध्ये ग्राहकाच्या पसंतीनुसार पदराच्या नक्षीकामाची निवड केली जाते. सिंगल पदर १८-२१ इंचाचा तर डबल पदर २८-३२ इंचाचा असतो. सिंगल पदर पैठणीस ४ ते ५ दिवस, डबल पदर पैठणीस ७ ते ८ दिवस, टिशू पदर १ ते दीड महिना व रिच पदर पैठणीस ४-६ महिने विणकामास लागतात. पदराच्या नंतर एक मीटर पर्यंत बुटी ३ इंच अंतरावरती व त्यानंतरच्या ६ इंच अंतरावर असतात. यामुळे ३ इंच अंतरावर असलेल्या दाट बुटयांचा भाग हा पदरानंतर दर्शनी भागावर येतो तर विरळ बुटयांचा भाग हा निऱ्यांमध्ये जातो त्यामुळे पैठणी उठावदार दिसते.\nमुनिया ब्रॉकेट पैठणीचे वैशिष्ठय म्हणजे काठ लहान व पोपटाची चोच लांब असते यामध्ये सिंगल पदर, डबल पदर आणि रिच पदर येऊ शकतात. ब्रॉकेट पैठणीमध्ये राजहंस, मोर, पोपट, आसावली व कमळ यांचे नक्षीकाम पदरामध्ये ग्राहकांच्या पसंतीने केले जाते. एक धोटीमध्ये सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर, रिच पदर हे प्रकार येतात. तीन धोटीमध्येही सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर, रिच पदर हे प्रकार येतात. यास कडियल किंवा परती असेही म्हणतात. पैठणी साडीची किंमत साधारणपणे रु.२५० ० पासुन ३ लाख रुपयापर्यंत असते. मध्यम व उच्चवर्गीय ग्राहक ५ ते १० हजारापर्यंतची पैठणी पसंत करतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१८ रोजी २१:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=392", "date_download": "2018-05-24T15:17:21Z", "digest": "sha1:67QGWP5NIXZSCBFN6BLBJFCXLIN2ZLA7", "length": 11782, "nlines": 57, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातूर-बेंगलोर रेल्वे ०४ तारखेपासून, आठवड्यातून तीनदा", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ तारखेपासून, आठवड्यातून तीनदा\nआरक्षणही झाले सुरु, लातूर भाजपाने दिले पालकमंत्र्यांना श्रेय\nलातूर: लातूर बेंगलोर-यशवंतपूर ही र्लेवेसेवा येत्या चार फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ही गाडी आठवड्यातून तीनदा धावणार आहे. या गाडीचे आरक्षणही सुरु झाले आहे. या गाडीची खूप दिवसांपासून मागणी होती. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला, त्याला यश आले असे भाजपच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. असाच पाठपुरावा लातूर-मुंबई पूर्ववत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी करावा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.\nमनपा निवडणुकीच्या दरम्यान लातूरला नवीन रेल्वे सुरु करण्यात येतील असा विश्‍वास भाजपा नेत्यांनी लातुरकरांना दिलेला होता. या विश्‍वासाला तडा जाऊ नये याकरिता पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेवून लातूरला नवीन रेल्वे सुरु करुन बेंगलोर-लातूर या रेल्वेचा यामध्ये समावेश असावा अशी विशेष विनंती केली होती. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी त्यास तत्वतः मान्यताही दिली होती. मात्र मधल्या काळात रेल्वेमंत्रालयाचा पदभार सुरेश प्रभू यांच्याकडून पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आलेला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या रेल्वेच्या मागणीची आठवण पालकमंत्री निलंगेकर यांनी रेल्वेमंत्री गोयल यांना करुन दिली होती. पालकमंत्री निलंगेकर यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आता आठवडयातून तीन दिवस लातूर-बेंगलोर ही रेल्वे ०४ फेब्रुवारीपासून लातूरकरांच्या सेवेत रुजू होत आहे. रेल्वे क्रमांक १६५८४ ही लातूर-यशवंतपूर (बेंगलोर) गाडी गुरुवार, शनिवार आणि रविवार दुपारी ०३ वाजता लातूर रेल्वे स्थानकावरुन बेंगलोरकडे रवाना होणार आहे. ही रेल्वे दुसर्‍या दिवशी म्हणजेच शुक्रवार, रविवार आणि सोमवार या दिवशी सकाळी ७.४० वाजता बेंगलोर स्थानकावर पोहचणार आहे. रेल्वे क्रमांक १६५८३ ही गाडी बुधवार शुक्रवार आणि शनिवारी सायंकाळी ०७ वाजता बेंगलोर स्थानकावरुन लातूरकडे प्रवासासाठी निघणार आहे.\nही रेल्वे लातूरकरांच्या सेवेत रुजू होत असल्याने लातूरकरांना दक्षिण भारताकडे जाण्याची विशेष सोय होणार आहे. ही रेल्वे सुरु झाल्याने मनपा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केल्याबद्दल पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष आभार मानले\nइंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या स्वावलंबन यात्रेचा आज शुभारंभ ...\nजिल्हा पत्रकार संघाची राजकुमार मुनाळे यांना श्रध्दांजली ...\nभाजपा हारु शकते, अखेर सत्य जिंकले\nमनपाकडून अशुध्द, गढूळ, रंगी बेरंगी पाणीपुरवठा ...\nरवींद्र जगताप प्रकरणी आ. अमित देशमुख यांनी केला निषेध ...\nमहावितरणच्या सौरऊर्जा वीज खरेदीला मिळाला ०२.७१ रुपयांचा दर ...\nखासदार गायकवाड यांच्यामुळे मिळाली ७० रुग्णांना ०१ कोटीची मदत ...\n’अमृत’च्या कंत्राटदाराला दंडासह मुदतवाढ ...\nपराभूत १३५ उमेदवार निवडणूक लढविण्यास ३ वर्षासाठी अपात्र ...\nमुंबई व लातुरातील प्रभाग ०५ मध्‍ये प्‍लास्‍टीक प्रक्रिया प्रकल्प ...\nग्रामीण भागातही होणार कचर्‍यापासून खतनिर्मिती ...\nलातूर शहर विधानसभा आपची कार्यकारिणी जाहीर ...\nबारदान्या अभावी तूर खरेदी संथ, औशात आज रास्ता रोको ...\nलातुरचं रोपटं नाना पाटेकर लावणार स्वत:च्या शेतात\nनागपूर व लातूरच्या साथीने बीडचा विजय निश्चित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/04/blog-post_4488.html", "date_download": "2018-05-24T16:00:51Z", "digest": "sha1:HXULJ25SVVEAS3FPWYF557PFPYEDQKXZ", "length": 10599, "nlines": 273, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): \"पंचम\" (भावानुवाद - २)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\n\"पंचम\" (भावानुवाद - २)\nन्हाऊन चिंब होता गंधाळल्या सरींनी\nशोधीत वाट येती ऐसे धुक्यामधूनी\nडोकावती, पहाती ते रूळ आपल्याला\nओल्या दिसांस तूही स्मरतोस का अजूनी\nबसलास पास माझ्या उधळून सूर काही\nअर्धीच धून प्यारी घुमली दिशांत दाही\nधुंदीत त्या धुक्याच्या बसलो विचारमग्न\nहिरव्या सभोवताली हिरवेच तू नि मीही\nका शब्द येइना ते झाला उशीर आता\nपाहून वाट बसलो दोघे रुळांवरी त्या\nयेतील का कधी ते, रुचतील का सुरांना\nदोन्ही मनांत अपुल्या तेव्हा विचार होता\nअन तेव्हढ्यात का रे गेलास तू उठूनी\nवाटेवरी धुक्याच्या शब्दांस पाखडूनी\nझाले नकोनकोसे तुजवीण एकट्याने\nआयुष्य आज माझे मोडीत काढले मी\nयाद हैं बारिशों का दिन पंचम\nजब पहाड़ी के नीचे वादी में,\nधुंद से झाँक कर निकलती हुई,\nरेल की पटरियां गुजरती थी..\nधुंद में ऐसे लग रहे थे हम,\nजैसे दो पौधे पास बैठे हो..\nहम बहुत देर तक वहाँ बैठे,\nउस मुसाफ़िर का जिक्र करते रहे,\nजिसको आना था पिछली शब, लेकिन\nउसकी आमद का वक़्त टलता रहा\nदेर तक पटरियों पे बैठे हुए\nट्रेन का इंतज़ार करतें रहे\nट्रेन आयी, न उसका वक़्त हुआ,\nऔर तुम यूं ही दो कदम चल कर\nधुंद पर पाँव रख के चल भी दिए\nमैं अकेला हूँ धुंद में पंचम\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nशुक्रिया ज़िन्दगी - भावानुवाद\nकोणी काय झाकले आहे\nशिक्षा ह्या अपराधाला आजन्म मारणे होते\nमी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते\nभूल जाऊँ अब यही मुनासिब है - भावानुवाद\n\"पंचम\" (भावानुवाद - ३)\n\"पंचम\" (भावानुवाद - २)\n\"पंचम\" (भावानुवाद - १)\nजो जीता वोही सिकंदर\nमी कधीच झालो नाही\nनज़्म बहौत आसान थी पहले...(भावानुवाद)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nकोषांतर : एका हिरकणीचा गझल प्रवास\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/()-(-)/", "date_download": "2018-05-24T15:34:13Z", "digest": "sha1:6OMKBPUNPUQCCJJ4UEKNPQOABPSFNVOC", "length": 3783, "nlines": 96, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-फक्त तिच्या(आई)मुळे (कल्पेश देवरे)", "raw_content": "\nफक्त तिच्या(आई)मुळे (कल्पेश देवरे)\nAuthor Topic: फक्त तिच्या(आई)मुळे (कल्पेश देवरे) (Read 998 times)\nफक्त तिच्या(आई)मुळे (कल्पेश देवरे)\nती उठवूनी रोज सकाळी\nप्रेमाने करत असे पोळी\nमिसळीत अमृत रस गोळी\nती चिंता करी करारी\nमग शाळेची होत तयारी\nती माझं संगे घेत भरारी\nमी नाचत जाई रानातून\nती पाहत उभी दारातून\nतिला न कळे अभ्यास\nबसवे पुस्तकांभावती दोन तास\nठेवा नजरेवर नजर खास\nमी भांडणाची हो काठी\nमिळे सांडशीचे वळ पाठी\nमग मजला घेई कुशीत\nती बोलता बोलता भरे ताट\nटाके घासाचे तुकडे तोंडात\nहसे खळखळून मजकडे पाहत\nमग मी हि हसे \nती कसली होती शिस्त \nमी घुमतो आज निर्धास्त\nमज वाटे खुपच मस्त\nकवी - कल्पेश देवरे\nफक्त तिच्या(आई)मुळे (कल्पेश देवरे)\nRe: फक्त तिच्या(आई)मुळे (कल्पेश देवरे)\nRe: फक्त तिच्या(आई)मुळे (कल्पेश देवरे)\nखूप खूप धन्यवाद ....\nफक्त तिच्या(आई)मुळे (कल्पेश देवरे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-05-24T15:58:56Z", "digest": "sha1:HZL7UIYBSY57S6OOWLRU7FXJAZXPLCTW", "length": 9181, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रिकेट बर्म्युडा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआय.सी.सी. सदस्यत्व सुरवात १९६६\nआय.सी.सी. सदस्यत्व असोसिएट सदस्य (एकदिवसीय-फक्त)\nविश्व क्रिकेट लीग विभाग प्रथम\nआय.सी.सी. अमेरिकाझ चँपियनशिप विभाग One\nपहिला सामना मार्च इ.स. १८९१ फिलाडेल्फिया झिंगारी वि.\nस्पर्धा ८ (सर्वप्रथम १९७९ )\nसर्वोत्तम निकाल उपविजेता, १९८२\nएकदिवसीय सामने वि.हा. ५/१७\nप्रथम श्रेणी सामने ९\nप्रथम श्रेणी सामने वि.हा. २/३\nलिस्ट - अ सामने\nलिस्ट अ सामने ५१\nलिस्ट अ सामने वि.हा. ९/३८\nAs of मे १ इ.स. २००७\nक्रिकेट बर्म्युडा ही संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बर्म्युडाचे प्रतिनिधित्व करते.\n५ प्रमुख क्रिकेट खेळाडू\nकसोटी आणि एकदिवसीय (१०)\nऑस्ट्रेलिया · इंग्लंड · दक्षिण आफ्रिका · भारत · न्यू झीलंड · वेस्ट इंडीज · पाकिस्तान · श्रीलंका · झिम्बाब्वे · बांगलादेश · अफगानिस्तान · आयर्लंड\nबर्म्युडा · कॅनडा · केन्या · नेदरलँड्स · स्कॉटलंड\nहाय परफॉर्मन्स प्रोग्राम (४)\nआर्जेन्टीना · डेन्मार्क · नामिबियन · युगांडा ·\nइतर असोसिएट सदस्य (२३)\nबेल्जियम · बोत्स्वाना · केमॅन आयलंड · फिजी · फ्रांस · जर्मनी · जिब्राल्टर · हॉंगकॉंग · इस्त्राईल · इटली · जपान · कुवैत · मलेशिया · नेपाळ · नायजेरिया · पापुआ न्यू गिनी · सिंगापूर · टांझानिया · थायलंड · संयुक्त अरब अमीरात · अमेरिका · झांबिया\nऑस्ट्रीया · बहामास · बहरैन · बेलिझ · भुतान · ब्राझिल · ब्रुनै · चिली · चीन · कूक आयलंड · कोस्टा रिका · क्रो‌एशिया · क्युबा · सायप्रस · झेक प्रजासत्ताक · फ़िनलंड · गांबिया · घाना · ग्रीस · गुर्नसी · इंडोनेशिया · इराण · आईल ऑफ मॅन · जर्सी · लेसोथो · लक्झेंबर्ग · मलावी · मालदीव · माली · माल्टा · मेक्सिको · मोरोक्को · मोझांबिक · म्यानमार · नॉर्वे · ओमान · पनामा · फिलिपाईन्स · पोर्तुगाल · र्‍वांडा · कतार · सामो‌आ · सौदी अरब · सियेरा लि‌ओन · स्लोव्हेनिया · दक्षिण कोरिया · स्पेन · सेंट हेलन · सुरिनम · स्विडन · स्विझर्लंड · टोंगा · तुर्क आणि कैकोस द्विपे · वनुतु ·\nपूर्व आफ्रिका · पूर्व आणि मध्य आफ्रिका · पश्चिम आफ्रिका\nबेलारूस · बल्गेरिया · एस्टोनिया · आइसलँड · लात्व्हिया · न्यू कॅलिडोनिया · पोलंड · रशिया · स्लोव्हेकिया · तुर्कस्तान · युक्रेन · उरुग्वे\n१ बार्बाडोस, गयाना, जमैका आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो संघांसाठी राष्ट्रीय संघ वेस्ट इंडिज आहे व वेल्स क्रिकेट संघाचा राष्ट्रीय संघ इंग्लंड आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2014/08/blog-post_95.html", "date_download": "2018-05-24T15:45:53Z", "digest": "sha1:XRLGME5CLTTRKFM4DWJPGU4YOQQIGVTI", "length": 19625, "nlines": 177, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: पुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण १", "raw_content": "\nपुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण १\nआज : १६ नोव्हेंबर २०१३\n- नमस्कार, सर्वात आधी आजच्या दिवसाची सर्वात मोठी बातमी. इन्स्पेक्टर संकेत चक्रदेव यांनी रात्री साडे बाराच्या सुमारास जबरदस्तीने आपल्या रेस्टहाऊस मध्ये घुसून झडती घेतल्याचा आरोप आमदार दादा शिर्के यांनी केला आहे. कोणताही वॉरंट नसताना, कोणतीही पूर्वसूचना न देता ही झडती घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. पाहूया या बाबत आमदार शिर्के काय म्हणतायत-\n“काल रात्री याठिकानि जबरदस्तीने कोनतीही परवानगी नसताना, कोनताही पुरावा हाताशी नसताना डॉ. नाडकर्णी यांच्या खुन्यांचा शोध गेन्यासाटीमनून ही जी अंधाधुंद कारवाई करन्यात आली त्याचा मी निषेध करतो. आमचे काही स्थानिक कार्यकर्ते याठिकानी काही नव्या कार्यक्रमसंदर्भात मीटिंगसाटी राहिले होते. आज सकाळी आमि भेटानार होतो मात्र मध्यरात्री एका कार्यकर्त्याचा फोन आला की इकडे अचानक पोलिसांची धाड पडली आहे. मी होतो त्या परिस्थितिमद्दे इते धाऊन आलो. कोनताही पुरावा नसताना आमच्या कार्यकर्त्यांना आरोपी म्हनून पकडण्यात आलं हे चुकीचं आहे. डॉ. नाडकर्नि यांचेबद्दल आम्हाला सर्वांनाच आदर आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आम्ही प्रार्थना करतो. मात्र हे कारन पुढे करून जर का कुनी व्यक्तीगत द्वेषाने काम करत असेल तर ते आम्ही सहन करनार नाही. आशा प्रकारची कारवाई करन्याचे कोनतेही आदिकार नस्ताना तेंनी हे पाऊल उचललेल आहे. जर का आमच्यासारके लोकप्रतींनिधी जर याटीकानी सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य लोकांनी पाहावं कुनाकडे आम्ही गृहमंत्र्यांशी बोललो आहोत. या इन्स्पेक्टरवर तात्काळ कारवाई करा अशी आम्ही मागनी केलेली आहे, आणि तात्काळ करवाईच आश्वासन त्यांनी आमाला दिलेलं आहे. ”\n- दरम्यान गृहमंत्र्यांशी आम्ही यासंदर्भात संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होवू शकला नाही. मात्र इन्स्पेक्टर चक्रदेव यांना निलंबित करण्याचे आदेश दिले गेले आहेत अस खात्रीलायक वृत्त आमच्या विश्वासनिय सूत्रांकडून समजतं.\n· वरील घटनेच्या २१ तासांपूर्वी : १५ नोव्हेंबर २०१३\nरात्रीचे साडे अकरा वाजलेले. चक्रदेव स्वतः गस्तीच्या गाड्यांच्या कामाची चाचपणी करत होते. तेवढ्यात टिपरचा फोन आला.\n“सर, पक्की खबर आहे. ऐकून खोटी वाटेल पण विश्वास ठेवा आपला शब्द आहे.”\n“सध्या माझा कुणावरही विश्वास उरलेला नाही त्यामुळे तू कुणाचही नाव घे, मला फरक पडणार नाही.”\n“नाडकर्णींचे खूनी दादा शिर्केंच्या रेश्टहाऊसवर आहेत.”\n“होय साएब. तिथे काम करणार्‍या पोर्‍याकडून बातमी काडलीय खोटी ठरली तर जबान कापून देईन आपली.”\n“साएब जास्त वेळ काडू नका, उद्या सकाळी सुटणार ते तिथून. आऊट ऑफ श्टेट करणार त्यांना. तिकडून डायरेक फॉरेन. आज रात्रीचीच फक्त वेळ आहे.”\n बघतो मी. आणि काही असेल तर कळवत रहा.”\nचक्रदेवांनी फोन कट केला.\n‘एकदम आमदाराच्या रेस्टहाऊसवर धाड घालायची ती पण वॉरंट शिवाय ती पण वॉरंट शिवाय काय करू\nपुन्हा फोन वाजला. यावेळी प्रतिमाचा होता. डोक्याला आठ्या घालून त्यांनी रिसिव्ह केला.\n“तुमचा तपास चुकतोय. ते खूनी पुलाजवळ गाडी लावून पळून गेले नाहीत. ते अजून जिल्ह्यातच आहेत.”\n“आम्ही काय तपास करतोय ते तुला काय माहीत\n“कारण मला माहीत आहे. आता कसं ते महत्वाचं नाही. त्यामुळे मला काय वाटत हा मुद्दा सोडून द्या, ते खूनी अजून बाहेर पळालेले नाहीत ते दादा शिर्केच्या रेस्टहाऊसवर लपून आहेत. मुळात ती बाइक त्यांनी त्या पूलाकडे नेलेलीच नाही. तुमची दिशाभूल करायला ती नेऊन तिकडे सोडणारे दुसरेच कुणीतरी होते, जे तिथून पुढे एस.टी. ने निघूनही गेलेत. ज्यांनी खरोखर खून केलाय ते दादा शिर्केंच्या_”\n“एक मिनिट एक मिनिट आणि हे कोण सांगतय आणि हे कोण सांगतय अंकुश शिर्केची गर्लफ्रेंड आणि मी यावर विश्वास ठेवेन अस वाटतं तुम्ही पत्रकार काय सवयीने अंग काढून घ्याल. आमचं काय तुम्ही पत्रकार काय सवयीने अंग काढून घ्याल. आमचं काय\nप्रतिमा काही क्षण शांत झाली.\n“चक्रदेव मला कल्पना आहे की तुमचा माझ्यावर किती राग आहे. तो योग्यही आहे. पण आत्ता ही वेळ आपले वैयक्तिक हेवेदावे बघायची नाहीये. प्रश्न एका माणसाला न्याय मिळवून देण्याचा आहे आणि_”\n“न्याय शब्द तुझ्या तोंडात चांगला नाही वाटत. मला फक्त एवढच सांग मी तुझ्यावर विश्वास का ठेवू\n“मला पश्चात्ताप झालाय समजा. पण त्या खुन्यांना पकडा. प्लीज” तिने कॉल कट केला.\nचक्रदेवांनी लागलीच सबइन्स्पेक्टर खेरांना कॉल केला. आता वेळ दवडून चालणार नव्हतं. बातमी कन्फर्म झाली होती.\n पेट्रोलिंग वॅन घेऊन शनिवार वाड्याजवळ भेटा. कुठे जायचं ते नंतर सांगेन.”\n· वरील घटनेच्या एक तास आधी : १५ नोव्हेंबर २०१३\nहवालदार जाधवांचा फोन वाजला.\n“प्रतिमा बोलतेय. कुठपर्यंत आलाय तपास\n“ओ म्याडम तुमी फोन नका करत जाऊ आता. ते पूर्वीचे दिवस नाही राहिले. सदद्या सेक्षण गरम आहे. मी नाही काही बातमी फोडू शकत, चुकून सायबांना कळलं तर घरी बसवतील फुकटचा.”\n“तुम्हाला तुमचं पाकीट मिळाल्याशी मतलब ना जास्त भाव खाऊ नका, नाहीतर मी सांगेन तुम्ही या आधी काय काय गोष्टी फोडल्यात ते.”\n आज शेवटचं; पुन्हा फोन करू नका. तुमचं पाकीटपण नको आणि ते टेंशन पण नको,पूर्वीचा सायब वेगळा होता तेव्हा चालायच सगळं.”\n“प्रस्तावना पुरे, मुद्दयाचं बोला\n· वरील घटनेच्या सहा तास आधी : १५ नोव्हेंबर २०१३\nसब इन्स्पेक्टर खेर धावत केबिनमध्ये आले.\n“सर बाइक चिंचवडबाहेर एका ब्रिजजवळ सापडलीय. तिथून दोन मिनीटावरच बस स्टॉप आहे. तिथल्या एका टपरिवल्याने साधारण तशा दोघांना सकाळी स्टॉपवर बघितलेल.”\n“८ साडे ८च्या दरम्यान”\n“कुठल्या बसने गेले कळलं\n“नाही. पण नगरला गेले नक्की.”\n“तरीही आठ तास होवून गेलेत. नगरला पोहोचायला साधारण दोन तास. अडीच धरू. म्हणजे अकरा. अकरानंतर नगरवरुन जाणार्‍या ट्रेनची चौकशी करा, लांब पल्ल्याच्या एस. टी. ची चौकशी करा. गेल्या चार तासात ते कुठे कुठे पोहोचले असू शकतात बघा.”\n· ‘तो’ दिवस : १५ नोव्हेंबर २०१३\nडॉ. नाडकर्णी एका कार्यक्रमासाठी आपल्या घरी, पुण्यात आलेले. आपला एक लेख संपवून झोपायला त्यांना रात्रीचे ३ वाजले. पण रात्री कितीही वाजता झोपले तरी सकाळी साडे पाचला उठायची त्यांची सवय कित्येक दशकं अबाधित होती. प्रातर्विधी उरकले की धावत गरवारे चौक गाठायचा, बरोब्बर अर्धा तास लागतो. मग तिथून मागे वळून चालत घरी परतायचं. वयाच्या पासश्ठाव्या वर्षी असा मॉर्निंग वॉक करणारे ते एकटेच.\nआजच्या एका कार्यक्रमात करायच्या भाषणाची मनात जुळवा जुळव चालू होती. लकडी पूल अर्धा पार झाला असेल नसेल आणि_\nपाठीमागून वेगाने आलेली मोटर सायकल करकच्चून ब्रेक मारून थांबली आणि ओढलेला एक्सलरेटर ओरडला.\nपाठीमागे बसलेल्या माणसाने जमिनीवर कोसळलेल्या डॉ. नाडकर्णींच्या डोक्यात दुसरी गोळी झाडली... यावेळी...\nशेवटचा आचका देवून शांत झालेल्या नाडकर्णींच्या कृश शरीराकडे केविलवाण्या नजरेने पहात त्याने बंदूक शर्टात लपवली आणि पुढे बसलेल्या चालकाच्या पाठीवर थाप मारली...\nदुचाकी स्वाराने ब्रेक सोडला आणि सुसाट वेगाने गाडी पळवली...\nपहाटेच्या धुक्यात त्या गाडीचा धूर बेमालूम मिसळून गेला...\nअशी हवा नाडकर्णींच्या नाकात जावू नये म्हणून वाराही थबकला असावा\nतरीही त्याचा गळा कोरडा पडला असावा\nरक्ताचा एक थेंब पाण्याच्या ड्रेनेज होल मधून मुठेच्या पाण्यात विसावला...\nआपल्यामुळे तो अस्वच्छ होईल की त्याच्या स्पर्शाने आपण शुद्ध होऊ हे न कळल्याने ती ही अस्वस्थ झाली\nत्या क्षणीही डॉ. नाडकर्णींची शांत, संयमी मुद्रा कायम होती.\nअरे यातल्या स्पेसेस कमी कर. त्रास देतायत वाचताना त्या.\nआख्तुंग ५ ('पुरोगामी'चा सिक्वेल)\nआख्तुंग ४ ('पुरोगामी'चा सिक्वेल)\nआख्तुंग ३ ('पुरोगामी'चा सिक्वेल)\nआख्तुंग २ ('पुरोगामी'चा सिक्वेल)\nआख्तुंग १ ('पुरोगामी'चा सिक्वेल)\nपुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण ४\nपुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण ३\nपुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण २\nपुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/pakistan-violates-ceasefire-again-four-jawans-martyrs/", "date_download": "2018-05-24T15:24:54Z", "digest": "sha1:WQ2TJ4XMNUXKTG4TSC45YQQTXHLJTRIC", "length": 26253, "nlines": 356, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pakistan Violates Ceasefire Again, Four Jawans Martyrs | पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, चार जवान शहीद | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, चार जवान शहीद\nजम्मू-कश्मीरमध्ये सीमा भागातील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत तर एक जवान जखमी झाला आहे\nजम्मू कश्मीर - जम्मू-कश्मीरमध्ये सीमा भागातील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत तर एक जवान जखमी झाला आहे. बिंभरगली येथे झालेल्या गोळीबारात एक अधिकारी व तीन जवान शहीद झाले आहेत. शहीदांची नावे अद्याप कळली नाहीत. सध्या नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असल्याची माहिती श्रीनगरच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nआज रविवारी सकाळपासूनचं पाकिस्तानकडून भारताच्या चौक्यांवर गोळीबार सुरू केला होता, अजूनही तो सुरू आहे. पुंछ जिल्ह्यातील सीमेवरील अग्रिम चौकीवर आणि शाहापूर चौकीवर सकाळी तर संध्याकाळी राजौरीच्या मंजाकोट सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार आणि मोर्टार हल्ला करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून शाहपूर परिसरातील सीमेवर भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करण्यासाठी ही फायरिंग करण्यात आल्याचं बोललं जातंय. भारतीय जवान यांचा प्रयत्न हाणून पाडत आहेत.\nशहीद जवानांमध्ये कॅप्टन कपील कूंडू, जवान राम अवतार, जवान शुभम सिंह आणि जवान रोशन लाल यांचा समावेश आहे. तर, लांस नायक इकबाल अहमद हे यात गंभीर जखमी झाले आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठा लाइट इन्फन्ट्री @ २५० ; अतुलनीय शौर्यगाथा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, वर्षभर होणार अनेक कार्यक्रम\nकरी रोड पुलासाठी लष्कर सज्ज, रविवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक, दादर-सीएसएमटी रेल्वे ६ तास बंद\nहमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है; अहमदनगर येथे ४०५ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ\nस्वातंत्र्याचा गैरवापर करू नका - विश्वंभर सिंह\nचंद्रग्रहण, स्टँडिंग प्रवास अन् भविष्याचा वेध\nशहीदांच्या कुटुंबियांना आता २५ लाख, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nमहाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nLok Sabha Bypoll: वहिनी-भावोजींमधील मतभेद मिटले, भाजपाचे गणित विस्कटले\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nकुणाचं काय तर कुणाचं काय; 'निपाह व्हायरस'पासून वाचण्यासाठी मौलवीने सुचवला अजब उपाय\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nपुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनीचा प्रतिष्ठेच्या फाेर्ब्सच्या यादीत समावेश\nनालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई\nया कारणासाठी काढावा लागला पुणे मेट्रोचा खांब\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nमहाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2011/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-111120700002_1.htm", "date_download": "2018-05-24T15:34:47Z", "digest": "sha1:RLKRBSHNCA3QBEBHV2FH6EQMUGIZ7MIH", "length": 8406, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ग्रहणापासून बचावाचे काही उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nग्रहणापासून बचावाचे काही उपाय\nग्रहणापासून बचावाचे काही मंत्र\nग्रहणाचा प्रभाव मनुष्यावर शुभ-अशुभ दोन्ही प्रकारे पडतो. अशुभ प्रभावापासून बचाव करण्यासाठी आणि शुभ प्रभावाला अधिक लाभकारी बनवण्यासाठी काही उपाय देत आहे, ते नक्की करून पाहा.....\nग्रहणच्या समयी वेळेस या मंत्रांचा जप करावा.\n- ॐ सों सोमाय नमः\n- ॐ रां राहवे नमः\n- ॐ नमः शिवाय\nअपघात, मानसिक रोग आणि तणावापासून बचाव करण्यासाठी ह्या मंत्रांचा वापर करावा.\nखंडग्रास सूर्यग्रहण 25 नोव्हेंबरला\nथंडीत पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठी सोपे उपाय\nग्रहांपासून होणरे आजार व त्यांचे उपाय\nबाहूंची सुंदरता टिकवण्यासाठी सोपे उपाय\nयावर अधिक वाचा :\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nअसा झाला होता श्रीकृष्णाचा मृत्यू...\n'जर' नावाच्या पारध्याचा बाण लागल्याने श्रीकृष्णाचा मृत्यु झाला. जाणून घ्या काय झाले ...\nराम, लक्ष्मण आणि सीतेच्या देह त्यागाची कथा\nरामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...\nगंगादशहराच्या १० दिवसांच्या पर्वकाळात हे करावे:\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/development-stop-politician-39792", "date_download": "2018-05-24T16:14:44Z", "digest": "sha1:U3IIT3NPXBQAUGEGHXV4QLTBTAXOUV4K", "length": 14860, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "development stop by politician राजकीय अनास्थेने रखडला विकास | eSakal", "raw_content": "\nराजकीय अनास्थेने रखडला विकास\nगुरुवार, 13 एप्रिल 2017\nराजापूर - विविध कारणांमुळे राजापूर शहराचा विकास रखडला आहे. भूसंपादन, आर्थिक तरतुदी आणि लोकप्रतिनिधींसह लोकांमध्ये विकासाबाबत असलेली अनास्था आदी विविध कारणांमुळे गेल्या अनेक दशकांपासून मंजुरी मिळूनही रखडलेल्या शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला जनतेसह लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक मानसिकतेसह आर्थिक निधीची गरज आहे.\nराजापूर - विविध कारणांमुळे राजापूर शहराचा विकास रखडला आहे. भूसंपादन, आर्थिक तरतुदी आणि लोकप्रतिनिधींसह लोकांमध्ये विकासाबाबत असलेली अनास्था आदी विविध कारणांमुळे गेल्या अनेक दशकांपासून मंजुरी मिळूनही रखडलेल्या शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला जनतेसह लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक मानसिकतेसह आर्थिक निधीची गरज आहे.\nशहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी तब्बल ४१ वर्षांपूर्वी म्हणजे १९७६ मध्ये विकास आराखडा तयार करण्यात आला. नगर रचना विभागाने तयार केलेल्या आरक्षण मसुद्यांच्या साह्याने हा आराखडा तयार करण्यात आला. आराखड्याला मंजुरी देताना लोकांच्या हरकती, सूचना, दावेही मागविण्यात आले होते. त्यानंतर वीस वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा विकास आराखड्यात सुधारणा करण्यासाठी लोकसहभाग घेण्यात आला. त्यानंतर शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्यात आला; मात्र अपेक्षित कामे होऊ शकली नाहीत. अविकसित आरक्षणे, तांत्रिक मुद्द्यामध्ये अकडलेली विकासकामे, निधीच्या कमतरतेमुळे आराखडा अडकला आहे.\nपालिकेने काही आरक्षणे विकसित केली असली, तरी अद्यापही ॲग्रिकल्चर मार्केट (गुरववाडी), प्राथमिक शाळा, प्ले ग्राउंड (गुरववाडी), गार्डन (गुरववाडी), म्यु.पल हाउसिंग इस्टेट (बंगलवाडी), प्ले ग्राउंड (बंगलवाडी), गार्डन (बंगलवाडी), प्लेग्राउंड (बंगलवाडी), प्लेग्राउंड (बंगलवाडी), प्राथमिक शाळा (कोंढेतड), प्राथमिक शाळेसाठी वाढीव क्षेत्र (कोंढेतड), कत्तलखाना (कोंढेतड), दफनभूमी वाढीव क्षेत्र (कोंढेतड), शॉपिंग सेंटर (कोंढेतड), पार्किंग (कोंढेतड), कंपोस्ट डेपो (कोंढेतड), मुलांचे मैदान (धोपटेवाडी), म्यु.पल स्टाफ क्वार्टर (दिवटेवाडी), गार्डन (दिवटेवाडी), मुलांचे खेळाचे मैदान (दिवटेवाडी), प्ले ग्राउंड (रानतळे दिवटेवाडी), शॉपिंग सेंटर (साखळकरवाडी), खेळाचे मैदान (साखळकरवाडी), प्राथमिक शाळेसाठी वाढीव क्षेत्र (आंबेवाडी), रिक्रिएशन (जुनी कचेरी), म्यु.पल. वापराकरिता (साखळकरवाडी), म्यु.पल खुले मार्केट (जुनी मासळी मार्केट), म्यु.पल वापराकरिता (पुंडलिक मंदिरासमोर), पार्क ॲण्ड प्ले ग्राउंड (राजीव गांधी क्रीडांगणाजवळ), पार्क (कोर्टाजवळ), प्राथमिक शाळा (तहसीलमागे), स्पोर्ट ॲण्ड शॉपिंग सेंटर (कोर्टाजवळ), म्यु.पल मार्केट (एस.टी.डेपो), शॉपिंग (गुरववाडी), पुनर्वसनकरिता (गुरववाडी) ही आरक्षणे अद्यापही विकसित झालेली नाहीत.\nविकास योजनेतील आरक्षणाचा तपशील\nदृष्टिक्षेपात शहर विकास आराखडा\n१) पालिकेने विकसित करावयाची आरक्षणे ५०\n२) शासकीय संस्थांनी विकसित करावयाची आरक्षणे ८ ३) खासगी संस्थांनी विकसित करावयाची आरक्षणे २\nपहूरला रेशनच्या बायोमेट्रीक प्रणालीतून नावे गायब\nपहूर (ता. जामनेर) : धान्याच्या काळ्या बाजाराला चाप बसावा, सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सक्षम, सुलभ आणि पारदर्शक व्हावी यासाठी रेशनींग दुकानावर...\nपाली खोपोली मार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात\nपाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात झाल्याचा फोन गुरुवारी (ता.२४) दुपारी पाली पोलीस स्थानकासह,...\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nविधान परिषदेच्या 4 जागांसाठी 25 जूनला होणार मतदान\nनाशिक ः केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्यातील विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये नाशिक, मुंबई शिक्षक अन्‌ मुंबई...\nमहापालिकेत दोन हजार पदे रिक्त,डिसेंबर अखेर शंभर कर्मचारी निवृत्त\nनाशिक : महापालिकेच्या आस्थापनेवरील मंजुर पदांपैकी अद्यापपर्यंत एक हजार 848 विविध संवर्गातील पदे रिक्त असून डिसेंबर अखेर पर्यंत यात आणखी शंभर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cristiano-ronaldos-ballon-dor-award-to-go-under-the-hammer/", "date_download": "2018-05-24T15:39:49Z", "digest": "sha1:EEVFXWJRTRDGADBN7VAN2IJ6KOLK7ON3", "length": 7399, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोनाल्डोच्या बॅलोन दोर पुरस्काराचा झाला लिलाव - Maha Sports", "raw_content": "\nरोनाल्डोच्या बॅलोन दोर पुरस्काराचा झाला लिलाव\nरोनाल्डोच्या बॅलोन दोर पुरस्काराचा झाला लिलाव\nचार वेळेसचा बॅलोन दोर पुरस्कार विजेता खेळाडू, पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि रिअल माद्रिद संघाचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने त्याचा एक बॅलोन दोर पुरस्कार एका चांगल्या कामासाठी लिलावाला काढला होता. त्याने ‘मेक अ विश’ या संस्थेसाठी आपला पुरस्कार विक्रीस काढला होता.\n‘मेक अ विश’ ही लंडन येथील एक जगप्रसिद्ध सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. ही संस्था अश्या लहान मुलांसाठी काम करते जे दिव्यांग आहेत किंवा त्यांना काही दुर्मय आजार झालेला असते. ‘मेक अ विश’ या संस्थेत अश्या लहान मुलांच्या काही खूप मोठ्या विश पूर्ण केल्या जातात ज्या सहजासहजी शक्य होत नाहीत.\nया संस्थेसाठी रोनाल्डोने त्याला मिळालेल्या २०१३ सालच्या बॅलोन दोर पुरस्काराची प्रतिकृती दिली होती जी रिअल माद्रिद संघासाठी खेळताना प्रथम जिंकलेला होता. रोनाल्डोने पहिला बॅलोन दोर पुरस्कार मँचेस्टर युनाइटेड संघासाठी खेळताना २००८ जिंकला होता. त्यानंतर त्याने २०१३, २०१४, २०१६ साली हा पुरस्कार रिअल माद्रिद संघाकडून खेळताना मिळवला आहे.\nया पुरस्काराला लिलावात तब्बल ६००,००० युरो इतकी रक्कम बोली लावून इस्राईल मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या इदान ओफर यांनी या पुरस्काराची प्रतिकृती मिळवली.\nयदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-\n# बॅलोन दोर पुरस्कार मिळवणारा खेळाडू ज्या संघातून खेळत असतो त्या संघाला बॅलोन दोर पुरस्काराची प्रतिकृती देण्यात येते. तर मुख्य पुरस्कार त्या खेळाडूंकडे असते.\nCristiano RonaldoMake A WishManchester UnitedReal Madridख्रिस्तियानो रोनाल्डोबॅलोन दोरमेक अ विशरिअल माद्रिद\nभारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाने दिल्या भारतीय अंडर १७ संघाला शुभेच्छा\nअँजेलो मॅथ्यूज दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर\nकोहली- धोनीसह हे आहेत जगातील टाॅप-१० फेमस खेळाडू\nबार्सिलोनाचा विजयी रथ लेवान्टेने रोखला\nPremier League: सिटीची शंभरी तर अर्सेनलचा वेंगरला विजयी निरोप\nरियल मॅद्रिद नाही तर यांनी दिला बार्सिलोनाला ‘गार्ड ऑफ ऑनर’\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2010/02/blog-post.html", "date_download": "2018-05-24T15:50:10Z", "digest": "sha1:TDEWKR5OJXMYN6FHHFK754CN36KZLTWI", "length": 8219, "nlines": 183, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: स्साला गुलज़ार", "raw_content": "\nस्साला गुलज़ार काय पण शब्द घेउन गाणी बनवतो\nबस मधल्या मुलीला पण राणी बनवतो\nम्हणे \"रोज रोज आँखों तले \" , आणि \"मेरा कुछ सामान\"\nस्साला गुलज़ार काय पण शब्द घेउन गाणी बनवतो\nमस्त strong काळजाचे पाणी बनवतो\n\"पर्सनल से सवाल \" आणि \"छई छप्पा छई \"\nकाळजात गुलगुल होते पण मज्जा वाटते लई\n\"चड्डी पहन के फूल खिला है\" अस्सं कोणी बोलतो का\nपण खर तर दुसर्यांच्या गाण्यावर इतके कोणी डोलतो का \n\"तुजसे नाराज़ नही हैरान हूँ\" मै राजा\nसफ़ेद कपडे घालून वाजवतोस आमचा बाजा\n\"तेरे बिना शिकवा\" काळजात कसली कळ देत\nपण \"ढॅण टॅ ढॅण\" ऐकल की १२ हत्तींच बळ येत\nत्यात त्याला रहमान भेटला की कल्लाच नुसता\n\"छैय्याछैय्या\" ऐकून कान नुसते गर्रम होतात\nआपण किंग असल्याचे खोटेनाटे भरम होतात\nस्साला बोललो म्हणून रागावू नका सर\nखरे तर तुम्ही आमच्यातलेच वाटता\nशब्द घेउन डोळ्यांच्या कुशीतच साठता\nस्साला गुलज़ार काय पण शब्द घेउन गाणी बनवतो\nशहाण्या माणसाला पण अडाणी बनवतो\nस्साला गुलज़ार काय पण शब्द घेउन गाणी बनवतो\nरहमान आणि गुलजार किलिंग कॉम्बो आहे.\n\"हौले हौले मारवा की राग\nमीर की बात हो...\"\nहा तर माझा ड्रीम रोमान्स आहे साला\nस्साला गुलज़ार काय पण शब्द घेउन गाणी बनवतो\nरहमान आणि गुलजार किलिंग कॉम्बो आहे.\n\"हौले हौले मारवा की राग में\nमीर की बात हो...\"\nहा तर माझा ड्रीम रोमान्स आहे साला\nआज पहिल्यांदाच आलो तुझ्या ब्लॉगवर, आणि संपलो\nएक-एक अफलातून पोस्ट्स. खूप आवडल्या :)\n\"शब्द घेउन डोळ्यांच्या कुशीतच साठता\" - जियो\nमंदार खूप सारे आभार \nप्रसून जोशीचे लिरिक्स पण टू गुड असतात. (रंग दे बसंती मधलं रु ब रु मस्तच )\n\"मुझसे फ्रॅन्डशिप करोगे\" चे (टायटल साँग) लिरिक्स पण धमाल आहेत. (अन्विता दत्त गुप्ता)\nएजंट विनोद मधलं \"दिल मेरा ले जा मुफ्त का\" चे लिरिक्स पण सही आहेत (अमिताभ भट्टाचार्य )\nजबरी जबरी जबरी बॉस गुलजारबद्दल मला हे सगळं सेम असंच वाटतं.. आज शब्दांत पकडता आलं. म्हणजे तू पकडलेलं वाचता आलं :)\nहेरम्ब , गुलझार मस्तच ....\nसेमि अवान्तर: अमित त्रिवेदिचा सुद्धा मी प्रचन्ड वेगाने फॅन व्हायला लागलोय.\n कसल ब्रिलियन्ट गाण आहे...\n\"भय्या\" गोड्वा + कॅलिप्सो र्हिदम + झिणझिण्या आणणारे पण क्लेव्हर लिरिक्स ... लिरिसिस्ट कोण आहे शोधला पाहिजे\nनज़्म उलझी हुई है सीने में\nमिसरे अटके हुए हैं होंठो पर\nउड़ते फिरते हैं तितलियों की तरह\nलफ्ज़ कागज़ पे बैठते ही नहीं\nनज़्म उलझी हुई है सीने में\nकब से बैठा हुआ हूँ' मैं जानम\nसादा कागज़ पे लिख के नाम तेरा\nबस तेरा नाम ही मुकम्मिल है\nइससे बेहतर भी नज़्म क्या होगी\nसेमि अवान्तर: अमित त्रिवेदीची 'लुटेरा ' ची सगळी गाणी खल्लास होती .\nट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/04/blog-post_36.html", "date_download": "2018-05-24T15:29:55Z", "digest": "sha1:CGYYTO4SGARX2NMC73TVQYEFG4TYGAVM", "length": 28384, "nlines": 190, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: कर्नाटकातला धडा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nविविध राज्यातील दहा विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल गुरूवारी लागले आणि त्यात बहुतांश जागा भाजपाने जिंकल्या. त्याचा आनंदोत्सव साजरा होणे स्वाभाविक आहे. पण अवघा देश जिंकायला सिद्ध झालेल्या भाजपाने दिल्लीत केजरीवालचे नाक कापताना कर्नाटकातील अपयशाकडे पाठ फ़िरवून चालणार नाही. किंबहूना त्या पक्षाचा अश्वमेध कॉग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रोखून दाखवला, ही लक्षणिय बाब आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तिथे पुढल्या वर्षी विधानसभा निवडणूका व्हायच्या असून भाजपाने आतापासूनच ते राज्य जिंकण्याची रणनिती राबवलेली आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्याकडे पक्षाची सुत्रे सोपवलेली असून त्यांनी विविध नेते व दिग्गजांना गोळा करण्याचा सपाटा लावला आहे. कालपरवाच माजी मुख्यमंत्री व परराष्ट्रमंत्री एस. एम कृष्णा यांना भाजपात आणल्याचा खुप गाजावाजा झालेला होता. त्यानंतरही कर्नाटकातील दोन्ही पोटनिवडणूकात कॉग्रेसने बाजी मारली असेल, तर पुढली विधानसभा भाजपाला वाटते तितकी सोपी लढाई नक्कीच राहिलेली नाही. असे सांगण्याचे कारण लोकसभेत भाजपाने मोठी मुसंडी मारून बहुतांश लोकसभा जागा जिंकलेल्या होत्या आणि आता देशभर मोदी लाट घोंगावत असताना दोन्ही जागी कॉग्रेस शाबुत राहिली आहे. याचा अर्थ येदीयुरप्पा यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लागलेले असून, भाजपाला अतिशय मेहनत करावी लागेल. अर्थात पोटनिवडणुकीत भाजपाने स्थानिक नेत्यांवर काम सोपवलेले असल्याने हा पराभव गंभीर मानण्याचे कारण नाही. पण त्यातून ढिलेपणाची साक्ष मिळालेली आहे. नंतरही असाच ढिलेपणा राहिला, तर विधानसभेत सिद्धरामय्या कॉग्रेसला यश मिळवून देऊ शकतील. किंबहूना तेच कॉग्रेससाठी आशेचा किरण आहेत, कारण आता कॉग्रेसपाशी तेच एकमेव मोठे राज्य शिल्लक उरलेले आहे.\nबंगालमध्ये ममतांच्या तृणमूल कॉग्रेसने पोटनिवडणूक जिंकली वा झारखंडात मुक्ती मोर्चाने एक जागा जिंकली, ही गोष्ट वेगळी आहे. कर्नाटकचा कॉग्रेस विजय मात्र तितका नगण्य नाही. कॉग्रेससाठी हे राज्य महत्वाचे आहे, तसेच भाजपासाठीही महत्वाचे आहे. कारण दक्षिणेत भाजपाला पाय रोवून उभे करण्यासाठी कर्नाटकातले यश निर्णायक असू शकते. यापुर्वी भाजपाने अनेकांना सोबत घेऊन आपला विस्तार वाढवला होता आणि नंतरच्या काळात स्वबळावरही बहूमताने तिथे सत्ता मिळवलेली आहे. अशा स्थितीत कर्नाटकचे महत्व वेगळे आहे. देशाच्या विविध राज्यात भाजपा राष्ट्रीय प्रमुख पक्ष होत असताना, काही राज्यात त्याचा खरा विरोधक आजही कॉग्रेसच आहे. सहाजिकच जिथे अशी स्थिती आहे तिथे कॉग्रेसचे पुनरुज्जीवन होणे शक्य आहे. गुजरात, मध्यप्रदेश, हिमाचलप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हरयाणा यांच्याप्रमाणे कर्नाटकातही विरोधात कॉग्रेसच मोठा पक्ष असून, अन्य कुठलाही प्रादेशिक पक्ष नाही. त्यामुळे कॉग्रेसला नव्याने पाय रोवून उभे रहायचे असेल, तर त्या़च राज्यात टिकून राहिले पाहिजे आणि त्याच बळावार राष्ट्रीय वा देशव्यापी राजकारणात पुनरागमन केले पाहिजे. त्या दृष्टीने कर्नाटक हे कॉग्रेससाठी महत्वाचे राज्य आहे. पण कॉग्रेसमुक्त भारताच्या संकल्पनेत कर्नाटकात कॉग्रेस सुदृढ झाली, तर अन्य राज्यातही तिला संजीवनी मिळू शकते. म्हणूनच दक्षिणेत कॉग्रेसला नामोहरम करण्याच्या दिशेने भाजपासाठी कर्नाटक हे महत्वाचे राज्य ठरते. सहाजिकच त्याच राज्यात सत्तेतल्या कॉग्रेसला पोटनिवडणूकीत मिळालेले यश, हा भाजपासाठी मोठा गंभीर इशारा ठरतो. केवळ दोन जागा असा विषय तिथे नसतो, तर संपुर्ण दक्षिण भारतामध्ये भाजपाला विस्तार करण्यासाठीची भूमीच कर्नाटक आहे. तिथे मोदी लाट ओसरली काय की भाजपाच्या संघटनात्मक बेबनावाचा लाभ कॉग्रेसला झाला आहे\nकारण कुठलेही असो, कॉग्रेससाठी कर्नाटक हा मोठा दिलासा आहे. दिल्लीतही केजरीवाल यांच्या पक्षाचे डिपॉझीट खाऊन भाजपाने राजौरी गार्डनची जागा जिंकलेली असली, तरी इथे कॉग्रेसला मिळालेली मते आशादायक आहेत. दोन वर्षापुर्वी दिल्लीतून कॉग्रेसचे नामोनिशाण पुसले गेलेले होते. आम आदमी पक्षाच्या झंजावातासमोर भाजपालाही अपयश आले होते आणि मोदी लाटही फ़िकी पडली होती. दिल्लीत कोणी कॉग्रेसला खिजगणतीमध्ये पकडत नव्हते, अशा स्थितीत ताज्या निकालांनी त्या पक्षाला यश दिलेले नसले, तरी भरपूर मते दिली आहेत. ही मते कॉग्रेस दिल्लीतही पुनरागमन करीत असल्याचे लक्षण मानता येईल. आम आदमी पक्षासारख्या नवख्या पक्षाने कॉग्रेसचा मतांचा पायाच खिळखिळा करून टाकला होता. तिथून कॉग्रेस माघारी येत असल्याचे चिन्ह मतदानाने दाखवले आहे. भले भाजपाने राजौरी गार्डनची जागा जिंकलेली आहे व तिथे आम आदमी पक्षाचे डिपॉझीट गेलेले आहे. पण कॉग्रेसने मतांमध्ये दुसरा क्रमांक मिळवताना आपला मतदार अजूनही शाबुत असल्याचे सिद्ध केले आहे. दिल्लीतील या निकलाशी कर्नाटकातील कॉग्रेसचे यश जोडले तर त्याही पक्षाला काही शिकता येईल. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग या नेत्याने पक्षाला मोठे यश मिळवून दिले आणि सत्तेवर नेऊन बसवले. सिद्धरामय्या सुद्धा कर्नाटकातील निर्विवाद कॉग्रेस नेता आहेत आणि त्यांच्या कामात श्रेष्ठी फ़ारशी काही ढवळाढवळ करताना दिसलेले नाहीत. आताही पोटनिवडणूक त्यांनी आपल्या बळावर लढवली होती आणि दणदणित यश मिळवलेले आहे. दक्षिणेत घुसू बघणारा भाजपाचा अश्वमेध आपणच रोखू शकतो, असेच या मुख्यमंत्र्याने आपल्या पक्षश्रेष्ठींना दाखवले आहे. मुद्दा इतकाच, की पुढल्या विधानसभेत वा कर्नाटकच्या राजकीय घडामोडीत राहुल वा सोनिया त्याला तितकी मोकळीक देणार काय\nभाजपाला खरेच दक्षिण दिग्विजय साजरा करायचा असेल, तर त्याला अन्य राज्यातील पोटनिवडणूका जिंकल्याचा आनंदोत्सव साजरा करीत बसून चालणार नाही. तर कर्नाटकात कॉग्रेस मुख्यमंत्र्याने मिळवलेल्या यशाचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. कारण मध्यंतरी सिद्धरामय्यांच्या विविध भ्रष्ट कारभाराच्या कहाण्या माध्यमात गाजल्या होत्या. अगदी त्यांनी सोनियांना व राहुल इत्यादींना किती कोटी रुपये दिले, त्याचे पुरावेही झळकले होते. भाजपाचे येदीयुरप्पा यांनीही त्याचे खुप भांडवल केले होते. इतके असूनही दोन्ही जागी कॉग्रेस जिंकली आहे. त्याचे कारण कॉग्रेस सुसंघटित झाली की सिद्धरामय्यांची लोकप्रियता वाढली आहे की भाजपामध्ये अंतर्गत विवाद व बेबनावाचा लाभ कॉग्रेसने घेतला आहे की भाजपामध्ये अंतर्गत विवाद व बेबनावाचा लाभ कॉग्रेसने घेतला आहे मध्यंतरी येदीयुरप्पा व अन्य कानडी ज्येष्ठ भाजपाच्या नेत्यांमध्ये वादावादी खुप झालेली होती. अगदी माध्यमात येऊनही आरोप प्रत्यारोप झालेले होते. पक्षातले झगडे व मतभेद चव्हाट्यावर येऊन खेळले जातात, त्याचा लोकमतावर विपरीत परिणाम होत असतो. ताज्या निकालात त्याचे प्रतिबिंब पडले आहे किंवा कसे; त्याचाही शोध भाजपाला घ्यावा लागणार आहे. म्हणूनच कुठे जिंकलो, त्यापेक्षा कुठे कशामुळे हरलो, त्याचे आत्मपरिक्षण गरजेचे असते. भाजपात तसे आत्मपरिक्षण होत असल्याची नेहमी चर्चा होते. इथे ही बाब म्हणूनच गंभीर आहे. कारण बंगालप्रमाणे इथे भाजपा नव्याने हातपाय पसरत नसून, एकदा त्याने स्वबळावर सत्ता मिळवलेली आहे आणि नंतर आपल्याच आंतर्गत वादविवादातून सत्ता गमावलीही आहे. तसेच पुन्हा सुरू झाले आहे काय, त्याचाही शोध पक्षाध्यक्ष अमित शहांना घ्यावा लागणार आहे. बाकीच्या जागी भाजपाने मिळवलेल्या यशापेक्षाही म्हणूनच कर्नाटकातील अपयश अधिक गंभीरपणे घेण्याची गरज आहे. तसेच कॉग्रेसनेही प्रादेशिक नेत्यांना मोकळीक दिल्यास यश मिळते याची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे.\nभाऊ नमस्कार, कर्नाटकामध्ये जनता दल सेक्युलर हा जरी नावाचा राष्ट्रीय पक्ष असला तरी त्याचे प्रादेशिक पातळीवरील स्थान नक्कीच शिल्लक आहे आपल्या कर्नाटकमध्ये प्रादेशिक पक्ष शिल्लक नाही हे मत थोडेसे सत्यापासून दूर आहे.\nआजच्या कर्नाटक राज्यामध्ये आपण राजकीय व सामाजिक दृष्ट्या तीन भाग पाडू शकतो त्यातील पहिला जुने म्हैसूर संस्थान या भागामध्ये अजूनही जनता दल सेक्युलर ची मजबूत पकड आहे. काही वर्षांपूर्वी हाच इथला सर्वात मजबूत पक्ष होता पण (विद्यमान मुख्यमंत्री पूर्वाश्रमीचे जनता दलाचे प्रमुख नेते ) बाहेर पडल्यापासून यांचेबळ कमी झाले आहे. यांचा प्रमुख जनाधार वक्कलिगा हा समाज आहे.\nदुसरा भाग म्हणजे जुन्या हैद्राबाद संस्थानाचा भाग यामध्ये काँग्रेस अजूनही प्रबळ आहे. यामध्ये ओबिसि व मुसलमान समाजाचे वर्चस्व आहे.\nतिसरा भाग म्हणजे जुन्या मुंबई प्रांताचा हिस्सा यामध्ये लिंगायत समाज प्रधान असून हा बीजेपी चा पारंपरिक मतदार आहे.\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\n‘शिव’तारे त्याला कोण मारे\nविनोद खन्ना मरते नही\nदो साल, केजरी बेहाल\nपालथ्या घड्यावर, आरक्षणाचे पाणी\nज्यांचा डाव त्यांनाच पेच\nएका दगडात किती पक्षी\nभारतात मुस्लिम संदर्भहीन होतोय\nबहिणीची वेडी रे ‘माया’\nआरशात आपला चेहरा बघा\nसदा मरे, त्याला कोण रडे\nप्रामाणिक यंत्रे, बदमाश माणसे\nहिंदू व्होटबॅन्क तयार होतेय\nकॉग्रेसचा रा. स्व. संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=575&cat=LaturNews", "date_download": "2018-05-24T15:24:37Z", "digest": "sha1:S5Y5CDUVSYLRLVNAK4MQGLN33AEHL23R", "length": 7639, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातूर तालुक्यात सात गावात सुरु झाले पंचनामे", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\nलातूर तालुक्यात सात गावात सुरु झाले पंचनामे\nआ. त्र्यंबक भिसे यांनीही केली शेतीच्या नुकसानीची पाहणी\nलातूर : काल आलेला अवकाळी पाऊस, जोराचे वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लातूर आलुक्यात वाडी वाघोली, भिसे वाघोली, माटेफळ, खुंटेफळ, मसला, गादवड, रामेगाव आदी गावातून शेतीचे मोठे नुकसान झाले. या गावांचा आढावा घेऊन तहसीलदार संजय वारकड यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक कामाला लागले आहेत. दरम्यान ग्रामीणचे आमदार अ‍ॅड. त्र्यंबक भिसे यांनीही नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करुन अधिकार्‍यांना सूचना दिल्या.\nइंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या स्वावलंबन यात्रेचा आज शुभारंभ ...\nजिल्हा पत्रकार संघाची राजकुमार मुनाळे यांना श्रध्दांजली ...\nभाजपा हारु शकते, अखेर सत्य जिंकले\nमनपाकडून अशुध्द, गढूळ, रंगी बेरंगी पाणीपुरवठा ...\nरवींद्र जगताप प्रकरणी आ. अमित देशमुख यांनी केला निषेध ...\nमहावितरणच्या सौरऊर्जा वीज खरेदीला मिळाला ०२.७१ रुपयांचा दर ...\nखासदार गायकवाड यांच्यामुळे मिळाली ७० रुग्णांना ०१ कोटीची मदत ...\n’अमृत’च्या कंत्राटदाराला दंडासह मुदतवाढ ...\nपराभूत १३५ उमेदवार निवडणूक लढविण्यास ३ वर्षासाठी अपात्र ...\nमुंबई व लातुरातील प्रभाग ०५ मध्‍ये प्‍लास्‍टीक प्रक्रिया प्रकल्प ...\nग्रामीण भागातही होणार कचर्‍यापासून खतनिर्मिती ...\nलातूर शहर विधानसभा आपची कार्यकारिणी जाहीर ...\nबारदान्या अभावी तूर खरेदी संथ, औशात आज रास्ता रोको ...\nलातुरचं रोपटं नाना पाटेकर लावणार स्वत:च्या शेतात\nनागपूर व लातूरच्या साथीने बीडचा विजय निश्चित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2018/05/blog-post.html", "date_download": "2018-05-24T15:43:35Z", "digest": "sha1:PFO6M2KJXYP34F5DUU7MAIRBGGPG4VGL", "length": 26276, "nlines": 215, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १)", "raw_content": "\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १)\n भाग ७ | भाग ८ | भाग ९ \nजगण्यासाठी गोडं पाणी आवश्यक आहे. गोडं पाणी झऱ्यात होतं. नदीत होतं. तळ्यात होतं. आपण पाण्याकडे जात होतो. आपण कधी पाण्याकाठी घरं वसवली. तर कधी घराजवळ विहिरी खोदल्या. पाण्याशी निगडित काही व्यवहार जसे की धुणी भांडी नदीकाठी, तळ्याकाठी, विहिरीकाठी करू लागलो. तर काही व्यवहार, जसे की अंघोळ, स्वयंपाक वगैरे घरात करू लागलो. घरात करण्याच्या व्यवहारांसाठी आपण हंडे कळश्या घेऊन नदीकाठी किंवा सार्वजनिक विहिरीवर जाऊ लागलो.\nम्हणजे आपल्या घरी पाणी येऊ लागलं ते आपल्या डोक्यावर किंवा कमरेवर धरलेल्या कळश्यांमधून किंवा बादल्यांमधून तेही माणसांसाठी बनवलेल्या रस्त्यांवरून माणसांच्या डोक्या-खांद्यांवरून.\nमग गावांची शहरे झाली. पाण्याचे नैसर्गिक स्रोत भलतीकडे आणि माणसांची वस्ती भलतीकडे झाली. आता हंडे- कळश्या, बादल्या वापरणं अशक्य होतं. मग आपण नवीन युक्ती केली. आपण माणसांचे रस्ते आणि पाण्याचे रस्ते बदलून टाकले. माणसाच्या रस्त्याला रस्ते हेच नाव ठेवलं पण पाण्याच्या रस्त्याला आपण नाव ठेवलं पाईपलाईन. आता पाणी पाण्याच्या रस्त्याने शहरभर फिरवणं शक्य झालं. मोठी पाईपलाईन >> मध्यम पाईपलाईन >> छोट्या पाईपलाईन्स असं प्रचंड मोठं जाळं आपण शहरभर विणलं. आता पाणी कुणाच्या डोक्यावरून किंवा खांद्यावरून फिरत नव्हतं. याउलट, रस्त्यावरून उताराकडे धावण्याच्या स्वतःच्या गुणधर्माला वापरून ते प्रत्येकाच्या घरात पोहोचू लागलं.\nमग लोक फिरू लागले. आणि फिरताना घरातील नळ, पाईपलाईन बरोबर घेऊन फिरणं अशक्य होतं. काही गावे इतकी दुर्गम होती की तिथपर्यंत पाईपलाईन्स पोहोचवण्याचा आणि त्या सांभाळण्याचा खर्च जास्त होता. मग आपण बाटलीबंद पाणी ही व्यवस्था वापरायला सुरवात केली. आता पाईपलाईन फुटली तरी वेगवेगळ्या ट्रकमध्ये भरलेल्या बाटल्या वेगवेगळ्या रस्त्याने लोकांपर्यंत पोहोचू शकतात.\nअसंच काहीसं माहितीबाबत आहे.\nसुरवातीला माहितीचा संदेश दूरवर पाठवण्यासाठी जोरात ओरडणे हा मार्ग होता. पण मग ती माहिती सगळ्यांना मिळायची तिच्यात गुप्तता राहात नव्हती. म्हणून मग संकेत वापरून माहिती पाठवणे सुरु झाले. त्यात मग तोफांचे आवाज, मशालींचा उजेड, विविधरंगी निशाणे आली. पण लांबलचक संदेश पाठवणे अशक्य होते. मग संदेशवाहक आले. हनुमंत किंवा अंगद किंवा कृष्ण किंवा विदुर अश्या हुशार लोकांनीही संदेशवाहकांचे काम केले. पण यात संदेशवाहक मूळ संदेशात स्वतःची भर घालून संदेश बिघडवण्याची भीती होती.\nमग लिपीचा शोध लागला. मग घोडेस्वार, सांडणीस्वार वगैरे संदेशवाहकांच्याबरोबर लिखित स्वरूपात संदेशवहन सुरु झाले. कधी कधी कबुतरे, ससाणे देखील वापरले गेले. पण पक्ष्यांचा वापर करून पाठवलेले संदेश लहान असायचे आणि ते पोहोचतीलंच याची खात्री नव्हती. म्हणून माणूस संदेशवाहक ही पद्धत जास्त खात्रीशीर होती. म्हणजे इथेदेखील पाण्याप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवण्यासाठी माणसांचे रस्ते वापरले जाऊ लागले. आपापली पत्रे समुद्रमार्ग, हवाईमार्ग, जलमार्ग किंवा भूमार्गावरून इकडून तिकडे जाऊ लागली.\nमग तारायंत्राचा शोध लागला. म्हणजे सगळ्यात प्रथम संदेशवहनासाठी आपण वेगळे रस्ते वापरले ते तारायंत्राच्या शोधानंतर. पण इथेदेखील संदेशाची लांबी छोटी असणं आवश्यक होतं. आणि मग लागला टेलिफोनचा शोध. यात संदेश देणारा आणि घेणारा या दोघात मध्यस्थ कुणीच नव्हता. आणि संदेश माणसाच्या रस्त्याने न जाता टेलिफोनच्या वायरीतून जाऊ लागला. ही मोठी क्रांती होती. जगभर टेलेफोन लाईन्सचं जाळं विणलं गेलं. पाण्यासाठी पाईपलाईन्स आणि संदेशासाठी टेलिफोन लाईन्स.\nफक्त पाईपलाईन्स जाळं तयार करणं सोपं होतं. कारण पाण्याचा स्रोत आणि आपलं घर स्थिर होतं. त्यामुळे पाईपलाईन्सचं जाळं देखील स्थिर होतं. पण टेलिफोनच्या बाबतीत गडबड होती. इथे आपलं घर स्थिर असलं तरी आपल्याला येणारा फोन कुणाकडूनही येऊ शकला असता. म्हणजे स्रोतापासून ते घरापर्यन्त टेलिफोन लाईन्सचं स्थिर जाळं तयार करायचं असेल तर आपल्याला ज्या ज्या लोकांकडून फोन येऊ शकतील त्या सर्व लोकांकडून प्रत्येकी एक अश्या अनेक वायर्सचं जाळं आपल्याला विणावं लागलं असतं. आणि टेलिफोन उपकरणाच्या मागे या सगळ्या वायर्स लावण्यासाठी असंख्य सॉकेट्स तयार ठेवावी लागली असती. हे अशक्य होतं. म्हणून आपण दुसरी शक्कल लढवली. यात आपण मध्ये स्विच ठेवले. आणि स्विच बदलायला ऑपरेटर ठेवले. तो ऑपरेटर जिथे बसतो तिथे टेलिफोनचे स्विच एक्सचेंज होतात म्हणून ते टेलिफोन एक्सचेंज. आता टेलिफोन एक्सचेंजपासून घराजवळच्या बॉक्सपर्यंत अनेक वायर्सची बनलेली एक मोठी वायर. आणि घराजवळच्या बॉक्समधून घरापर्यंत एकच छोटी वायर. आणि एका एक्सचेंजच्या क्षेत्रातून दुसऱ्या एक्सचेंजच्या क्षेत्रात फोन करायचा असेल तर तो ट्रॅक कॉल जोडून द्यायला मध्ये ऑपरेटर अशी रचना तयार झाली.\nआता संदेश देणारा आणि घेणारा दूरवर असले तरी एकमेकांना संदेश पाठवू शकत होते. मध्यस्थ नव्हते. माणसांच्या रस्त्यांऐवजी संदेशाचे स्वतःचे रस्ते होते. भेसळीची शक्यता अतिशय नगण्य होती. संदेश जवळपास गुप्त होते. आणि संदेश त्वरित पोहोचत होते. संदेशाची लांबी गरजेनुसार कमी जास्त करता येत होती. तंत्राची संदेशाचा आकार ठरवत नव्हती. पण संदेश केवळ ध्वनीच्या स्वरूपात होते. आणि कुणी छान नकलाकार असेल तर दुसऱ्याला फसविणे शक्य होते.\nतारायंत्र आणि दूरध्वनीच्या सहाय्याने युरोपियांननी जगभर सत्ता प्रस्थापित केली. मग दोन महायुद्ध झाली. त्यात तारायंत्र आणि दूरध्वनीच्या मर्यादांचा वापर करून शत्रुपक्षाला जेरीला आणण्याचे प्रकार करून झाले. महायुद्ध संपली आणि शीतयुद्ध सुरु झाले. जुन्या वसाहतकारांना आता नवीन भीती सतावू लागली होती. जर कुणी महासागराच्या तळाशी टाकून ठेवलेल्या मोठमोठ्या टेलिफोन लाईन्स कापून टाकल्या तर दूरवर संदेश पोहोचवायचे कसे जसं पाईप फोडला तर पुढे पाणी जाणार नाही तसंच बॅकबोन वायर तोडली तर पुढे संदेश जाणार नाही.\nमग इथे आपण नवीन तंत्रज्ञान काढलं. त्याचं नाव पॅकेट स्विचिंग. माहितीच्या स्रोताजवळ माहितीची छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते सगळे तुकडे विविध वायर्समधून दुसऱ्या टोकापर्यंत पाठवायचे. तिथे मग या तुकडयांना पुन्हा जोडून मूळ संदेश पुन्हा तयार करायचा. आणि ही सगळी तोड-जोड यंत्रांकरवी करायची. इतकंच काय पण कुठलं पॅकेट कुठल्या वायरमधून जाईल तेदेखील यंत्रच ठरवणार. म्हणजे आता पाणी पाईपलाईनमधून न जाता बिसलेरीसारखं बाटल्यांमधून पाठवतो तसं एकाच वायरमधून संदेश न जाता त्याचे विविध तुकडे विविध वायरमधून जातात. मग यात तुकडे पुढे मागे पोहोचले, मधेच हरवले तर त्याची सगळी जबाबदारी यंत्र घेणार.\nया कल्पनेतून जे जन्माला आलं त्याला आपण म्हणतो इंटरनेट. या व्यवस्थेची कल्पना येण्यासाठी एक व्हिडीओ देतो.\nइंटरनेट म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांची एक गुंतागुंतीची व्यवस्था आहे. यात मेसेज तोडायचा कसा पाठवायचा कसा पोहोचला आहे की नाही याची खात्री कशी करायची नाही पोहोचला तर पुन्हा पाठवायचा कसा नाही पोहोचला तर पुन्हा पाठवायचा कसा आणि पुन्हा जोडायचा कसा आणि पुन्हा जोडायचा कसा याची प्रचंड प्रणाली आहे. आणि ही प्रणाली जुन्या टेलिफोन लाईन्सवर काम करणार होती. नंतर त्यात फायबर ऑप्टिक केबल्स, सॅटेलाईट्स असे अनेक मार्ग जोडले गेले. पण आपल्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे इंटरनेट हे पाईपलाईन्समधून पाणी पाठवण्यापेक्षा ट्रकमधून पाण्याच्या बाटल्या वेगवेगळ्या रस्त्याने पाठवणे आहे. आणि यात केवळ ध्वनी पाठवणे अशी सक्ती नसून आपण चित्र, लेखन, चलतचित्र असे विविध प्रकारचे संदेश पाठवू शकतो.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १०)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ९)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ८)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ७)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ६)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ५)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ४)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ३)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग २)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://govexam.in/police-bharti-sample-paper-23/", "date_download": "2018-05-24T15:24:05Z", "digest": "sha1:SEMXMBJGJLVRF4FMPBD5QQRVE6K7MUQZ", "length": 39833, "nlines": 693, "source_domain": "govexam.in", "title": "Police Bharti Sample Paper 23 - GovExam.in", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nखालीलपैकी कोणता वृक्ष इमारती लाकडासाठी उत्कृष्ट गणला जातो\nखालीलपैकी कोणते कारण एच. आय. व्ही. च्या संक्रमणाकरीता जवाबदार नाही.\nसंसर्गित दात्याकडून रक्त स्विकारणे\nसंसर्गित सुयांचा वापर करणे\nसंसर्गित व्यक्तिशी लैंगिक संबंध ठेवणे\n९४ वे घटना दुरुस्ती विध्येक........... या घटना दुरुस्ती विधेयकशी संबंधित आहे.\nवातावरणातील तापमानाची वाढ मुख्यत: वातावरणातील ................मुळे होते.\nखालीलपैकी कोणत्या जातीच्या म्हेशीच्या दुधात जास्तीत जास्त स्निग्धाचे प्रमाण असते\nडोळ्याच्या कोणत्या आजाराने नेत्राभिंग अपारदर्शक बनते\nखालीलपैकी कोणते एकपेशीय कवके(फंजी) दारू तयार करण्यासाठी वापरतात\nचटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे\nएकूण मोकळ्या जागेचे क्षेत्रफळ भागीले एकूण बांधलेल्या जागेचे क्षेत्रफळ\nएकूण बांधलेल्या जागेचे क्षेत्रफळ भागीले मोकळ्या जागेचे क्षेत्रफळ\nएकूण मोकळ्या जागेचे क्षेत्रफळ गुणीले एकूण बांधलेल्या जागेचे क्षेत्रफळ\nआहारशास्त्रनुसार माणसाच्या दररोजच्या आहारात दुधाचे प्रमाण किती असावे\nखालीलपैकी कोणत्या पद्धतीचे पिके, फळझाडे आणि वृक्षांची एकत्रित लागवड केली जाते\nव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण\nखालीलपैकी कोणाचा किमत वाढीशी संबंध नाही\nमागणी आणि पुरवठ्यातील संतुलन\nघटक राज्यांना वित्तीय वाटणी................. च्या शिफारसीनुसार केली जाते.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया\nकर सुधारक समितीचे (१९९१) अध्यक्ष कोण\nशिखर बँकेला (अपेक्स बँक) कर्जपुरवठा होण्याचे मुख्य साधन कोणते\nस्टेट बँक ऑफ इंडिया\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक\nनाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली\nमहाराष्ट्रात राज्यसभेवर ................ सदस्य पाठवले जातात.\nगोबर गॅस/ स्यूएज गॅस/ बायो गॅस ह्यातील वायू कोणता\nसंसदेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलावणे आवश्यक असते\nसामान्यतः अमोनिया वायू औद्योगिक पातळीवर तयार करतात करणा त्याचा उपयोग...............\nप्रथिने तयार करण्यासाठी होतो.\nसाबण तयार करण्यासाठी होतो.\nरासायनिक खते करण्यासाठी होतो.\nकृत्रिम खाद्यपदार्थ करण्यासाठी होतो.\nखलील पैकी कोणत्या वर्षी भारतात आयात - निर्यात वान्केची स्थापना करण्यात आली\nपाणलोट क्षेत्र विकास कार्यामुळे कोणती उद्दिष्टे साध्य होतील\nजमिनीची धूप थांबून नदी नाल्यातून वाहून जाणारे गाळाचे प्रमाण कमी होईल.\nभूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होईल.\nपीक लागवडीच्या योग्य पद्धतीचा वापर करता येईल.\nवरील सर्व साध्य करता येईल.\nमहाराष्ट्र पंचायत सीमित आणि जिल्हा परिषद कायदा, १९६१ ................ समितीच्या शिफारशीवर आध्रलेला आहे.\nमहाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती विभाग पाडण्यात आले आहेत\nशरीरात लाल रक्तपेशी कुठल्या अवयवात तयर होतात\nखालीलपैकी कोणती जोधी बरोबर नाही\nपंचायत समिती - गटविकास अधिकारी\nजिल्हा परिषद - मुख्य कार्यकारी अधिकारी\nजिल्हा परिषद - तहसीलदार\nभारतात कोणत्या वर्षी सेवाकर आकरण्यात आला\nमर्यादित उपलब्धतेवर जो व्यवसाय केला जातो तो अर्थ शास्त्राच्या कोणत्या नियमात बसतो\nभांडवल खर्च जस वाढत जाईल तसा नफा कमी होतो.\nसंधी मिळेल त्याप्रमानात भांडवल गुंतुवून फायदा अधिक होतो.\nपर्यायी पद्धतीने भांडवल गुंतवणूक करून फायदा मिळविणे.\nदेशांतर्गत वस्तूंच्या किमती पेक्षा किमतींना वस्तूची निर्यात करते.\nदेशांतर्गत वस्तूंच्या किमती पेक्षा कमी किमतींना वस्तूंची आयात करणे.\nवरील पैकी एक ही नाही\nभारतीय सरकारने बीटी कॉटनच्या व्यापरी तत्वावर उत्पादनास परवानगी दिली तो दिवस ............ होता.\nअधिकृत कुटुंब नियोजन कार्यक्रम ............... या देशाने सर्वप्रथम राबविला.\nकोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले\nआठव्या पंचवार्षिक योजनेत एकूण योजनेच्या किती टक्के रक्कम औद्योगिक क्षेत्राला देण्यात आली होती\nप्रादेशिक ग्रामीण बँका............. यांना प्रत्यक्ष कर्ज मंजूर करतात.\nखालीलपैकी कोणत्या परदेशी जाती संकरित गाई पैदासीसाठी वापरतात\nआयर शायर आणि ब्राऊन स्वीस\nसंगणकात वापरण्यात येणारी बायनरी नंबर पद्धत कशी असते\nशून्य व एक यांचा समूह\nमुळाक्षरे व शून्य ते नऊ यांचा समूह\nशून्य ते नऊ यांचा समूह\nमुळाक्षरे, शून्य ते नऊ व विशेष चिन्ह यांचा समूह\nशेतकऱ्याना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक\nभू - विकास बँक\nखालीलपैकी कोणती जोडी/जोड्या योग्य ठरतात.\nअ) अंधश्रद्धा - अज्ञानावर आधारित\nब) सिद्धांत कल्पना - अंतिम नियम\nक) वैज्ञानिक ज्ञान - तात्पुरते\nअ आणि ब आणि क\nकृषीविषयक कर योजनेचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती\nएल. के. झा समिती\nएकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ( आय. आर. डी. पी.) कोणी पुरस्कृत केला\nघटक राज्यांना वित्तीय वाटणी..... च्या शिफारशीनुसार केली जाते.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया\nमहाराष्ट्रात खलील पैकी कोणत्या भाजीपाला पिकाखाली जमिनीचा वापर अधिक आहे\nशेती व्यवसायातून एकादे वर्षी कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेतले नाही, तरीही शेतकऱ्याला...... य खर्चाचा बोझा पडतो.\nजमीन मह्सुलीचा मुख्य आधार कोणता असतो\nखालीलपैकी कोणते उपकरण बाष्पीभवन पर्णोत्सरण मोजण्यासाठी वापरले जाते.\nभारतात प्रच्छत्र ( छुपी) बेरोजगारी प्रामुख्याने .............. या क्षेत्रात आढळून येते.\nकोणत्या जमिनीची जलधारणा शक्ती अधिक असते\nकोरडवाहू फळझाडे खालीलपैकी कोणती आहेत\n२००२ सालचा साहित्याचा सरस्वती सन्मान पुरस्कार................ यांना देण्यात आला.\nमहाराष्ट्रात सिंचनाखालील एकूण क्षेत्राची लागवडीखलील एकूण क्षेत्राशी ......... पेक्षा कमी टक्केवारी आहे.\nभारताच्या निर्यातील ख्लीलापैकी कोणत्या राष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे\n.................. यांच्या कडून राज्याच्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली जाते\nखालील जोद्यापैकी कोणती एक जोडी बरोबर आहे\nभारतीय समाजाच्या आधुनिकीकरण प्रक्रियेतील एक अडथला म्हणजे ........... होय.\nसामाजिक रचनेतील उच्च - नीचता\nखालीलपैकी कोणत्या प्रकल्पावर निर्मिती केली जाते आणि त्या प्रकल्पास ' महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी म्हणतात\nभारतातील खालीलपैकी कोणत्या एका केंद्राच्या भट्टीला अमेरिकेकडून समृद्ध युरेनियम मिळते\nगावाच्या पोलीस पाटलाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते\nशेती व्यवसायसाठी आखलेल्या योजनेचे रुपांतर पैशाच्या स्वरूपांत स्पष्ट करणे याला पुढीलपैकी कोणते नामभिधान दिले जाते\nशेती व्यवसायचे अर्थ संकल्पन\nशेतीचे नफा- तोड पत्रक\nखालीलपैकी कोणत्या कर्णाचा किमतवाढीच्या पुरवठ्यातर्गत कारणामध्ये समावेश करता येणार नाही\nअॅग्रो सिल्व्ही पाश्चर सिस्टीम म्हणजे\nयात वृक्षाबरोबर धान्य - पिकांचा व गवते यांचा समावेश होतो.\nयात वृक्षा बरोबर गवताचा समावेश असतो.\nयात फळझाडाचे बरोबर गवताचा समावेश असतो.\nवरीलपैकी काहीच बरोबर नाही.\nऔद्योगिक क्षेत्राला वित्तपुरवठा करणारी कोणती प्रमुख बँक आहे\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया\nइंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया I. D. B I\nमानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते\nखालीलपैकी कोणती किरणे इलेक्ट्रमॅग्नेटीक रेडीएशन आहेत व त्यांचा वेग प्रकाशाच्या वेगाइतका आहे\nजिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणास असतो\nजगात 'मका' या पिकाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या देशात आहे\nएच. आय. व्ही. विष्णू शरीराच्या कोणत्या पेशीवर हल्ला करतात\nखालीलपैकी कोणते कारण भारतातील लोकसंख्या विस्फोटाला गैरलागू आहे\nखेड्यातील लोक शहराकडे धाव घेतात कारण.........\nभारतात लोकसंख्या वाढीचा दर कोणत्या वर्गात जास्त आहे\nकृषि अर्थशास्त्राची पुढीलपैकी कोणती व्याख्या अधिक सयुक्तिक आहे कृषी अर्थ शास्त्र म्हणजे........................\nपिकाच्या उत्पादन खर्चाचा अभ्यास\nअर्थशास्त्राच्या सिद्धांताचा वापर शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी करणे.\nजमीन वापराचे अर्थ शास्त्र\nविधान : धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात.\nकारण : धातू सहज वाकणारे असतात व त्यापासून तार सहज निर्माण करता येते.\nविधान व कारण सत्य आहेत. परंतु विधानाचे कारणाने दिलेले स्पष्टीकरण बरोबर आहे.\nविधान व कारण सत्य आहेत. परंतु विधानाचे कारणाने दिलेले स्पष्टीकरण बरोबर नाही .\nविधान सत्य आहे, कारण चूक आहे.\nविधान चूक आहे, कारण सत्य आहे.\nसाबण तयार करणे साठी\nस्टोरेज बॅटरीत टाकणे साठी\nकारच्या रेडीयेटर मध्ये टाकणेसाठी\nकोणत्या मूल्यांकनाच्या एककास 'कागदी सोने' म्हणतात\nखालीलपैकी कोणते परीव्यय चलनवृद्धी होण्यास कारणीभूत नाही\nमोठ्या प्रमाणत समांतर अर्थव्यवस्थेचे अस्तित्व\nकमचाऱ्याना महागाई भत्ता प्रदान करणे,\nकृषी आणि औद्योगिक उत्पादनातील चढउतार.\nखालील पैकी कोणती वस्तू मोठ्या प्रमाणावर जंगलातून मिळवून वा गोळा करून तिचा वापर केला जातो\nकोणत्या झाडाचे तेल औषधी आहे\nसंसदेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलावणे आवश्यक असते\nठिंबक सिंचन पद्धतीत पाणी देण्याची कार्यक्षमता किती टक्के असते\nनॅनोटेक्नोलॉजी क्षेत्रात, पदार्थाचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या स्केलमध्ये केला जातो\nकुटुंबाला सरासरी व समाधानकारक मानले जाणारे किमान राहणीमान जगण्यासाठी आवश्यकता लागणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रास ........ म्हणतात.\nएक हॉर्सपॉवर चा विद्युतपंप एक तास वाप्र्लाय्स खर्च होणारी विद्युत उर्जा किती असते\nभारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली\nभारतात गाईतील दुग्ध उत्पादन दररोजच्या आहारात दुधाचे प्रमाण किती असावे\n.......... यांच्या कडून राज्याचा मुख्यमंत्र्यांची नियक्ती केली जाते.\nहोलोग्राफीसाठी....... किरणांचा वापर केला जातो.\nग्राम सभेच्या बैठका वर्षातून किमान.........वेळेस घेतल्या जातात.\nनवव्या पंचवार्षिक योजनेत कृषीक्षेत्रात ३.९ टक्के वृद्धी करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले होते. पण प्रत्यक्षात या योजना काळात कोणत्या दराने टक्के वृद्धी घडून आली.\nखालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे\nशेळीची खालीलपैकी कोणती जात जास्त दुध देणारी आहे\nभारतातील पहिले दूरदर्शन केंद्र....... येथे चालू झाले.\nपॉपुलेशन बॉंम्ब ही संज्ञा कशाही संबंधीत आहे\nभारतातील ग्रामीण लोकसंख्येत वाढ\nतिसऱ्या जगातील शहरी लोकसंख्येत वाढ\nभारतातील शहरी लोकसंख्येत वाढ\nमध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास................. असे म्हणतात.\nमहराष्ट्रात रब्बी ज्वारीचे सरासरी प्रतिहेक्टर उत्पादनात खरीप ज्वारीपेक्षा ................ आहे.\nआधुनिकीकरण प्रक्रियेतील .............. हा प्रमुख अडथला आहे.\nदुधातील हानिकारक जंतूंचा नाश करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात\nमाणसांप्रमाणेच वनस्पतीनाही जन्म, वाढ, नाश व मृत्यू आहे. माणसांना बुद्धिमत्ता आहे, म्हणून वनस्पतीनाही बुद्धिमत्ता असली पाहिजे हे ........ चे उदाहरण आहे.\nयोजना सुट्यांचा .............. कालावधीत होता.\nग्रेशमचे तत्व खालीलापिकी कशाशी सबंधित आहे\nखालीलपैकी कोणते कारण खेड्याचा विकास होण्यास अडथला ठरतो\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका - उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nटिप : GovExam.in वर आम्ही अचूक प्रश्न-उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.तरी सुद्धा उमेदवारांनी पडताळणी करणे आवश्यक आहे. टायपिंग मध्ये अनावधानाने झालेल्या चुकीला आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच आम्ही आपल्या प्रतिसादानुसार चुका दुरुस्त करण्यास तत्पर आहो. धन्यवाद.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-msw-exam-107472", "date_download": "2018-05-24T16:02:31Z", "digest": "sha1:TJ5Q2HE2BAK7JPP3NTNEDO7BWB4BWNLW", "length": 16027, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news MSW exam एमएसडब्ल्यूच्याही परीक्षेत घोळ | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nनागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीबीए तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्‍नपत्रिका वितरित केल्याचे प्रकरण ताजे असतानाच याची एमएसडब्ल्यूच्या परीक्षेतही पुनरावृत्ती झाली. परीक्षेला सुरुवात होताच काही विद्यार्थ्यांनी हा घोळ लक्षात आणून दिल्याने विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाचला.\nनागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीबीए तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्‍नपत्रिका वितरित केल्याचे प्रकरण ताजे असतानाच याची एमएसडब्ल्यूच्या परीक्षेतही पुनरावृत्ती झाली. परीक्षेला सुरुवात होताच काही विद्यार्थ्यांनी हा घोळ लक्षात आणून दिल्याने विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाचला.\nवेळेवर विद्यापीठातून नव्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका मागविण्यात आल्या व यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त अर्धा तासही देण्यात आला. या प्रकरणातून पुन्हा एकदा विद्यापीठाचे परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतचे गांभीर्य पुढे आले आहे. २० मार्चला बीबीए तृतीय वर्षाचा ‘इंटरप्रुनअरशिप डेव्हलपमेंट’च्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या. त्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली. उद्या, बुधवारी (ता.४) विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठातील हे प्रकरण सुटण्यापूर्वीच ‘सेम मिस्टेक’ झाल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवार (३ मार्च) पासून एमएसडब्ल्यूच्या दुसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षांना सुरुवात झाली. सक्करदरा येथील कमला नेहरू महाविद्यालयाच्या केंद्रावर विद्यार्थ्यांचा दुपारी २.३० ते ५.३० वाजतादरम्यान ‘समुदाय संघटन’ विषयाचा पहिला पेपर होता. परीक्षा केंद्रावर वेळेवरच पेपरला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्‍नपत्रिका पडताच त्यांना ‘ओल्ड कोर्स’ची प्रश्नपत्रिका असल्याचे लक्षात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यासंबंधी पर्यवेक्षकांना चूक लक्षात आणून दिली. मात्र, एका वर्गखोलीतील पर्यवेक्षिकेने माझे काम फक्त प्रश्नपत्रिका वितरित करणे आहे, मी याबाबत काही करू शकत नाही, तुम्हीही जे मिळाले तेच पेपर सोडव असा शेरा दिला.\nपर्यवेक्षिकेच्या या वागणुकीने वर्गखोलीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र, वेळेवर परीक्षाप्रमुखांनी हस्तक्षेप करीत चूक मान्य केली व विद्यार्थ्यांना अर्ध्या तासात नव्या प्रश्‍नपत्रिका पुरविण्याचे आश्वासन दिले.\nपरीक्षा केंद्रावर एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाचे शेकडो विद्यार्थी परीक्षा देत होते. या सर्वच विद्यार्थ्यांना ओल्ड कोर्सच्या प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आल्या. प्रकार लक्षात आणून देऊनही काही कारवाई होत नसल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला. वाढता गोंधळ लक्षात घेता केंद्रावरील परीक्षा प्रमुखांनी विद्यार्थ्यांपुढे येत चूक मान्य केली व जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परत घेतल्या.\nपरीक्षा केंद्रावर नवीन आणि जुन्या अशा दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका पुरविण्यात येतात. त्यामुळे केंद्रांनी विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमानुसार यादी काढून त्या वितरित करणे आवश्‍यक आहे. यासंबंधी आधीच सर्व केंद्रांना सूचना दिली जाते. मात्र, यात केंद्राचीच चुकी असल्याचे दिसून येते.\n- डॉ. नीरज खटी, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ\nतेजस्विनी पंडितच्या बर्थडे पार्टीत सई, अंकुश, स्पृहा, श्रेयाने केली धमाल\nअभिनेत्री तेजस्विनी पंडितचा नुकताच 23 मेला वाढदिवस झाला. फिल्म इंडस्ट्रीत काम करायला लागल्यापासून बऱ्याच अवधीने तेजस्विनी यंदा वाढदिवसाच्या दिवशी काम...\n#FuelPriceHike नेटिझन्स म्हणतात, 'अब की बार कमल नहीं खिलेगा यार'\nगेले काही दिवस सतत इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल,डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा सामान्यांवर काय परिणाम होतो...\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nपुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची दौंड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास भेट\nदौंड (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दौंड शहरातील प्राथमिक आरोग्य पथक आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारातील...\nनाणार प्रकल्प सरकार कसा रेटत आहे हे शिवसेनेला विचारा - राज ठाकरे\nराजापूर - भूसंपादनाचा अध्यादेश रद्द केल्याची घोषणा करून नंतर रिफायनरी प्रकल्पाचा विषय आता संपला आहे असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. तरीही शासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/denmark-open-superseries-premier-pv-sindhu-kidambi-srikanth-carry-the-weight-of-indias-aspirations/", "date_download": "2018-05-24T15:50:51Z", "digest": "sha1:UPIMTZO5ZZQUQ65TPLCATVPODIUKUFHT", "length": 9393, "nlines": 108, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय बॅडमिंटनपटू करणार का डेन्मार्क ओपेनमध्ये उत्तम कामगिरी ? - Maha Sports", "raw_content": "\nभारतीय बॅडमिंटनपटू करणार का डेन्मार्क ओपेनमध्ये उत्तम कामगिरी \nभारतीय बॅडमिंटनपटू करणार का डेन्मार्क ओपेनमध्ये उत्तम कामगिरी \nभारतीय बॅडमिंटनपटुंची मागील एक- दीड वर्षातील कामगिरी खूप जबरदस्त राहिली आहे. त्याला अपवाद राहिली ती फक्त जपान ओपन सुपर सिरीज. या सिरीजमध्ये एकही भारतीय बॅडमिंटनपटू सेमी फायनलपर्यंत पोहचू शकला नाही.\nकोरिया ओपन जिंकून जपान ओपनमध्ये विजेती होण्यासाठी उतरलेली पीव्ही सिंधू पहिल्याच फेरीत गारद झाली. किदांबी श्रीकांत, साई प्रणीत, साईना नेहवाल यांची देखील तशीच परिस्थिती राहिली होती. जपान ओपननंतर आजपासून डेन्मार्क ओपन सुरु होत आहे. डेन्मार्क ओपन १७ -२२ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.\nया स्पर्धेत भारतीय खेळाडू किती आव्हान निर्माण करू शकतात याचा घेतलेला आढावा.\nया स्पर्धेत देखील सर्वांची नजर पीव्ही सिंधूवर आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत होऊन देखील सिंधूने या वर्षी ३ विजेतेपदे पटकावली आहेत. या स्पर्धेची सुरुवात सिंधू जागतिक मानांकन यादीत १०व्या क्रमांकावर असणाऱ्या चेन युफेई हिच्या विरुद्धच्या सामन्यांपासून करणार आहे.\nपहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीचा तिचा सामना ७वे मानांकन प्राप्त खेळाडू बिंगजिओ हिच्यासोबत होण्याची शक्यता आहे. या चायनीज खेळाडू विरुद्ध सिंधूला नेहमीच खूप कष्ट करून सामने जिंकावे लागले आहेत. त्याच बरोबर या खेळाडू विरुद्धचा इतिहास पहिला तर बिंगजिओ ५-४ अशी पुढे आहे.\nसेमीफायनलच्या सामन्यात तिची गाठ ४थ्या मानांकीत अकाने यामागूची किंवा ऑलंपिक विजेती कॅरोलिना मरीन. मरीन या मोसमात लयीत नव्हती, परंतु जपान ओपन जिंकून लयीत परातल्याचे संकेत दिले आहेत.\nसाईनासाठी स्पर्धेतील आव्हाने खूप मोठी आहेत. माजी विजेती खेळाडू साईनाची पहिल्याच सामन्यात गाठ कॅरोलिना मरीनशी आहे. मरीन सध्या लयीत आहे. जपान ओपेनमध्ये दुसऱ्या फेरीत मरीनने साईना हरवून भारतीयांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आणले होते.\nइंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजेता खेळाडू श्रीकांत हा भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूमधील सर्वात तगडे आव्हान आहे. या स्पर्धेचा सुरुवातीचा सामना किदांबी त्या खेळाडूंबरोबर खेळणार आहे जो खेळाडू पात्रता फेरीतुन मुख्य स्पर्धेत प्रवेश करेल. दुसऱ्या सामन्यात त्याच्या समोर दुसरा मानांकित डेन्मार्कचा विक्टर अक्सेलसन याचे आव्हान असणार आहे.\nMarin CarolinaPV SindhuSaina NehwaalSrikanth Kidambiकिदांबी श्रीकांतकॅरोलिना मरीनपीव्ही सिंधूसाईना नेहवाल\nन्यूजीलँडकडून भारत दौऱ्याची पराभवाने सुरुवात\nविद्यानिकेतन शाळेने पटकावले पुण्यातील केबीडी जुनिअर्स स्पर्धेचे विजेतेपद\nकोहली- धोनीसह हे आहेत जगातील टाॅप-१० फेमस खेळाडू\nसिंधुला बॅडमिंटनमध्ये दुहेरीत जोडीदार म्हणुन हवा धोनी \nधोनीकडून मिळली किदांबी श्रीकांतला खास भेट\nम्हणून किदांबी श्रीकांतला सनरायर्जस हैद्राबादच्या चाहत्यांनी ट्रोल केले\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/ability-win-criterion-goa-congress-25882", "date_download": "2018-05-24T15:56:49Z", "digest": "sha1:RWPSHL4AHSVAYEEUTME7M3F5PB6YPTI6", "length": 13952, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "ability to win is criterion of goa congress गोव्यात कॉंग्रेसचा निकष जिंकून येण्याच्या क्षमतेचा | eSakal", "raw_content": "\nगोव्यात कॉंग्रेसचा निकष जिंकून येण्याच्या क्षमतेचा\nशुक्रवार, 13 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : उमेदवारी देताना \"एका कुटुंबात एकच व्यक्ती' हा राहुल गांधींचा निकष कॉंग्रेसने पंजाबमध्ये कसाबसा पाळला असला, तरी गोव्यात मात्र सोईचे निकष तयार केले आहेत. \"जिंकून येण्याची क्षमता' या निकषानुसार कॉंग्रेसने आज गोव्याची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार एका घरात एकापेक्षा अधिक उमेदवार असतील, तर चार माजी मुख्यमंत्रीही निवडणूक रिंगणात असणार आहेत.\nनवी दिल्ली : उमेदवारी देताना \"एका कुटुंबात एकच व्यक्ती' हा राहुल गांधींचा निकष कॉंग्रेसने पंजाबमध्ये कसाबसा पाळला असला, तरी गोव्यात मात्र सोईचे निकष तयार केले आहेत. \"जिंकून येण्याची क्षमता' या निकषानुसार कॉंग्रेसने आज गोव्याची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार एका घरात एकापेक्षा अधिक उमेदवार असतील, तर चार माजी मुख्यमंत्रीही निवडणूक रिंगणात असणार आहेत.\nमुख्यमंत्री प्रतापसिंह राणे पर्वरी मतदारसंघातून निवडणूक लढतील, तर त्यांचे पुत्र आणि व आमदार विश्‍वजित राणे हे वाळपईमधून निवडणूक लढतील. मावळत्या विधानसभेतील आमदार चंद्रकांत कवळेकर यंदाही केपे मतदारसंघामध्ये कॉंग्रेसचे उमेदवार असतील, तर त्यांच्या पत्नी सावित्री यांना सांगे येथील उमेदवारी कॉंग्रेसने दिली आहे. अशाच प्रकारे मॉन्सेरात दाम्पत्यही रिंगणात आहे. ऍन्टानासियो ऊर्फ बाबुश मॉन्सेरात हे \"युनायटेड गोवन्स पक्षा'चे पणजीमध्ये उमेदवार आहेत, तर त्यांच्या पत्नी जेनिफर यांना कॉंग्रेसने ताळगाव येथून उमेदवारी दिली आहे. बाबुश मॉन्सेरात यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे फ्रान्सिस्को सिल्व्हेरिया हे सांत आंद्रे मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. माजी मुख्यमंत्री रवी नाईक, दिगंबर कामत, लुईझिनो फालेरियो हे अनुक्रमे फोंडा, मडगाव आणि नावेली या मतदारसंघांमधून निवडणूक लढतील. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकरही शिरोडा मतदारसंघातून लढतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि \"युनायटेड गोवन्स' या दोन पक्षांशी कॉंग्रेसची आघाडी आहे.\nपंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या कॉंग्रेसने 77 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. आज 23 जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. 17 मतदारसंघांतील उमेदवारांची नावे अद्याप ठरलेली नसल्याचे कळते. \"एका कुटुंबात एकच उमेदवारी' हा निकष पाळत कॉंग्रेसने पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योतकौर यांना अमृतसर पूर्व येथून उमेदवारी दिली आहे.\nविधान परिषदेच्या 4 जागांसाठी 25 जूनला होणार मतदान\nनाशिक ः केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्यातील विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये नाशिक, मुंबई शिक्षक अन्‌ मुंबई...\nराष्ट्रवादीच्या 41 कार्यकर्त्यांचीन्यायालयीन कोठडी रवानगी: दुहेरी हत्याकांड\nनगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना सात एप्रिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी...\nमी विजयी होणार, हे भाकीत केले होते ते खरे ठरले : नरेंद्र दराडे\nयेवला : सहा महिन्यात भेठीगाठी घेतल्याने माझा मतदारांशी सलोखा तयार झाला होता. मला ३५० ते ४०० च्या दरम्यान मते मिळून मी विजयी होणार आहे हे भाकीत केले...\nसांगवी स्मशानभुमी नुतणीकर एक वर्षाच्या कामाला दोन वर्ष\nसांगवी : जुनी सांगवी येथील मुक्तिधाम स्मशानभुमी नुतनिकरणाचे काम गेली दोनवर्षापासुन सुरू आहे. कासव गतीने सुरू असलेले काम एक वर्षाच्या कालावधीत...\nनांदगाव व गोमाशी ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्ष बिनविरोध\nपाली : सुधागड तालुक्यातीतील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका रविवारी (ता.२७) होणार आहेत. दरम्यान तालुक्यातील नांदगाव व गोमाशी या दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E2%80%98%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E2%80%99-113051000009_1.htm", "date_download": "2018-05-24T15:44:00Z", "digest": "sha1:R24RDHQ5VBOOOR5CJXJ32BTPO27QALKE", "length": 12986, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राजस्थान ‘अजिंक्य’ | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराजस्थान रॉयल्सने पंजाबच्या गल्लीत शिरून ‘किंग्ज’ ला लोळविण्याचा पराक्रम गाजवला. पंजाबचे १४६ धावांचे आव्हान त्यांनी लिलया पार केले. राजस्थानने विजयी लक्ष्य ६ चेंडू आणि ८ विकेटस् शिल्लक ठेऊन गाठले.\nलक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला चांगला प्रारंभ मिळाला नाही. धावांचा रतीब टाकणारा कर्णधार द्रविड अवघ्या ४ धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणे व शेन वॉटसनने दुस-या विकेटसाठी ६६ धावांची भर टाकून डाव सावरला. २५ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह ३१ धावा काढणारा वॉटसन पियूष चावलाच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. वॉटसन् पियूष चावलाच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. वॉटसन बाद झाल्यानंतर रहाणे व संजू सॅम्सनने ७६ धावांची नाबाद भागीदारी करत लक्ष्य गाठले. रहाणेने एक बाजू लावून धरत ४९ चेंडूत प्रत्येकी तीन चौकार व षटकारासह नाबाद ५९ धावा काढल्या. सॅम्सनने ३३ चेंडूत नाबाद ४७ धावा काढताना ५ चौकार व १ षटकार मारला. राजस्थानच्या ५० धावा ४६ चेंडूत तर १०० धावा ८७ चेंडूत निघाल्या. रहाणेने ४३ चेंडूत अर्धशतक ठोकले. पंजाबसाठी गोनीची गोलंदाजी महागडी ठरली. त्याने २ षटकात २२ धावा दिल्या. २३ धावांत ३ बळी घेणारा कुपर सामनावीर ठरला.\nकिंग्ज पंजाबने राजस्थान रॉयल्सला १४६ धावांचे आव्हान दिले. राजस्थाने टॉस जिंकून पंजाबला फलंदाजी दिली मनदीपसिंग भोपळ्यावर बाद झाल्याने पंजाबला चांगला प्रारंभ मिळाला नाही.\nब-याच दिवसानंतर सामना खेळणा-या कर्णधार गिलख्रिस्टने चांगली फलंदाजी केली. गिली आणि शॉन मार्शने संघाचा डाव सावरताना दुस-या विकेटसाठी शतकी (१०१) भागीदारी केली. ३२ चेंडूत ६ चौकारांसह ४२ धावा काढणारा गिली कूपरच्या चेंडूवर त्याच्याचकडे झेल देवून परतला. डेव्हीड हसीने पुन्हा एकदा निराशा केली. अवघी एक धाव काढून तो परतला. ३१ धावांची भर पडल्यानंतर शॉन मार्शही परतला. कूपरने त्याचा त्रिफळा उडवला. मार्शने ६४ चेंडूत ६ चौकार व २ षटकारासह सर्वाधिक ७७ धावा काढल्या. पंजाबची मधली फळी साफ कोलमडली. धावांचा पाऊस पाडणारा आणि अनेकवेळा संघाचा तारणहार ठरलेला मिलरही ८ धावांवर बाद झाला. त्याची महत्त्वाची वऊकेतअही कूपरने काढली. गोनी ३ वर बाद झाला.२० षटकांत पंजाबने ६ बाद १४५ अशी मजल मारली. पंजाबच्या ५० धावा ४० चेंडूत, १०० धावा ७७ चेंडूत निघाल्या. मार्शने ४४ चेंडूत अर्धशतक ठोकले, कुपरने सुरेख गोलंदाजी करताना २३ धावांत ३ बळी घेतले.\nचेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार\nबेंगळुरू चार गड्यांनी पराभूत\nमंद गतीने षटके टाकल्याने धोनीला दंड\nमुंबई इंडियन्सला ‘रॉयल चॅलेंज’\nजखमी कालीसमुळे गोलंदाजी कमी पडली\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nएअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक\nएअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com/2011/10/re-marathi-kavita-fair-lovely.html", "date_download": "2018-05-24T15:27:49Z", "digest": "sha1:RPY22IZUAJWK5S2FAYYPLDDGCHZFIBR3", "length": 13516, "nlines": 228, "source_domain": "kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com", "title": "काव्यतरंग - मराठी कविता kavyatarang marathi kavita: Re: { Marathi kavita } fair हेच lovely *.**", "raw_content": "\nतुम्ही black ने काढलेली tickets\nआणि ती म्हणणार...movie flop\nतीचा ढगळ्, ओंगळ् झगा...\nतरि तुम्ही म्हणायचं cute top\nसांगा दोस्त हो is this fair.... हे काय बरं आहे \nबायको कडे नका पाहू, मनापासून सांगा, जे खरं आहे \nतुम्ही दोघांनीही करायचं प्रेम,\nपण फक्त तुम्हीच लिहायचं letter\nनेहमी तुम्हीच म्हणायचं sorry\nआणि ती म्हणणार thats better\nतीला आवडणारं रटाळ re-mix\nतुमच्या डोक्याला होणार त्रास\nनेमका तीलाच कसा येतो हो...\nतुम्च्या shirt ला cigarette चा वास\nसांगा दोस्त हो is this fair.... हे काय बरं आहे \nबायको कडे नका पाहू, मनापासून सांगा, जे खरं आहे \nतुम्ही आलं घालुन केलेला चहा सुद्धा,\nआणि अमकी अमकीचा नवरा बघा...\nसगळ स्वयंपाक करतो...........काहीतरी शिका\nतुम्हीच घ्यायचा मुलांचा अभ्यास,\nआणि ती पहाणार T.V.\nतुमचा उद्धार झालाच म्हणून समजा...\nजर घातलीत च्कून एखादी शिवी\nसांगा दोस्त हो is this fair.... हे काय बरं आहे \nबायको कडे नका पाहू, मनापासून सांगा, जे खरं आहे \nजर party मध्ये थोडिशी घेतलीत...\nतर ती म्हणणार...आलात ढोसून \nतुमची उतरेपर्यंत आणि उतरल्यावर सुद्धा..\nकटकट करणार तुमच्या डोक्याशी बसून\nतुमच्या आवडीचे...light orange colour चे पडदे,\nती म्हणणार..हे काय भगवं घातलय \nbathroom चा नळ गळतोय तो बघा...\nवर बघा जळमट लटकलय\nसांगा दोस्त हो is this fair.... हे काय बरं आहे \nबायको कडे नका पाहू, मनापासून सांगा, जे खरं आहे \nतुम्हाला नेमकं कसं वटतय...\nअसं वटतय की तीचं प्रेम\nहे असं वटत असतानाच,\nकदचित छातीत तुमच्या कळ येईल...\nक्षणात तीचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी..\nसगळं सगळं उतू जाईल\nतीची तगमग, धावपळ, तळमळ पाहून\nहेच fair हेच lovely , सांगा दोस्त हो वाटतय ना बरं...\nतीच्या नजरेत नजर मिसळून सांगा, हेच आहे ना खरं \n{ Marathi kavita } कोण येथे गुरुवर्य \n{ Marathi kavita } माझी तू त्याची होताना\n{ Marathi kavita } वादळ मैदानात आलंय\nRe: { Marathi kavita } १०० रुपयांची नोट भरपूर मोठी...\n{ Marathi kavita } *** हसा लेको तर्फ़े दिवालीच्य...\n{ Marathi kavita } हसा लेको दिवाळी ग्राफ़्फ़िटी\n{ Marathi kavita } हसा लेको तर्फ़े दिवालीच्या शुभेच...\n{ Marathi kavita } तू मुंबईकर मी पुणेकर\n{ Marathi kavita } काजव्यांचा सूर्यास जणू शाप आहे\n{ Marathi kavita } शहारलो मी बरसल्यावर पाहुन तुझे ...\n{ Marathi kavita } सख्या सवय झाली आहे\n{ Marathi kavita } Re: दिवाळी च्या शुभेच्छा\n{ Marathi kavita } **-* मी एकटाच येथे माझ्या जगात...\n{ Marathi kavita } दिवाळी च्या शुभेच्छा\n[--{--AHO:8177--}--] कॉंग्रेस आणी मिडीयाच्या जवानी...\n{{Dombivalifast}} कॉंग्रेस आणी मिडीयाच्या जवानीचा ...\n{ Marathi kavita } खोवशील ना मला माझ्याही नकळत\n{ Marathi kavita } खोवशील ना मला माझ्याही नकळत\n{ Marathi kavita } थेंब अश्रुंचे दोन गालावरती..\n{ Marathi kavita } लोकशाहीची प्रतिष्ठा पणाला...-शर...\nRe: { Marathi kavita } थोडक्यात, न विचारलेला विचार...\nRe: { Marathi kavita } १०० रुपयांची नोट भरपूर मोठी...\n{{Dombivalifast}} राष्ट्रद्रोही प्रशांत भूषणला चोप...\n[--{--AHO:8176--}--] राष्ट्रद्रोही प्रशांत भूषणला ...\n{ Marathi kavita } लग्नापूर्वी - विचार करा पक्का \n{ Marathi kavita } आता फराळही एका क्लिकवर\n{{Dombivalifast}} जनता अंधारात, ऊर्जामंत्री अजित प...\n[--{--AHO:8169--}--] जनता अंधारात, ऊर्जामंत्री अजि...\n{{Dombivalifast}} कॉंग्रेसचा झोपलेला मेळावा -funny...\n[--{--AHO:8160--}--] कॉंग्रेसचा झोपलेला मेळावा -fu...\nMarathi kavita काव्यतरंग - मराठी कविता )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87-109042300058_1.htm", "date_download": "2018-05-24T15:19:25Z", "digest": "sha1:7JQ6URJXXA6PGG7RLAGNQJ3NUZY2YPN2", "length": 8673, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हैदराबादचे रोहित-गिली चमकले | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकर्णधार एडम गिलक्रिस्ट (71) आणि युवा फलंदाज रोहित शर्मा (52) यांच्‍या धमाकेदार अर्धशतकांच्‍या बळावर हैदराबादने बंगळुरूचा बुधवारी रात्री झालेल्‍या सामन्‍यात 24 धावांनी पराभव केला. गिलक्रिस्टने केवळ 45 चेंडूंमध्‍ये सहा षटकार व पाच षटकार ठोकून 71 धावा केल्‍या. तर रोहितने 30 चेंडूत एक चौकार व पाच षटकारांच्‍या मदतीने 52 धावा केल्‍या.\nदिलीप वेंगसरकरांना आयपीएलकडून ऑफर\nजयसूर्या आयपीएलचा 'सिक्सर किंग'\nवॉर्नला ऑफरची घाई नको- बीसीसीआय\nआयपीएल कसोटी व वनडेसाठी धोक्याची घंटा\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nएअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक\nएअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82", "date_download": "2018-05-24T16:00:49Z", "digest": "sha1:S4ROROUX26VQVB3A73QRH2KUDVGYUOSJ", "length": 3886, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँड्रिया ट्रू - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनोव्हेंबर ७, इ.स. २०११\nइंगर किसिन, सिंज लो, सांड्रा लिप्स, अँड्रिया ट्रॅव्हिस, कॅथेरीन वॉरेन\nअँड्रिया मरी ट्रुडेन तथा अँड्रिया ट्रू (जुलै २६, इ.स. १९४३ - नोव्हेंबर ७, इ.स. २०११) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री होती.\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nइ.स. १९४३ मधील जन्म\nइ.स. २०११ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://badbadi-snehal.blogspot.com/2007/10/blog-post_30.html", "date_download": "2018-05-24T15:26:10Z", "digest": "sha1:S4Z6LQX2TZYDAARNGF6ITH7TZ5WSXMZB", "length": 24212, "nlines": 194, "source_domain": "badbadi-snehal.blogspot.com", "title": "बडबडी स्नेहल: वचन", "raw_content": "\nमनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न\nहि कथा साधारण वर्षापूर्वी मायबोलीवर टाकली होती. आज इथे देत आहे\nरविवार ची सकाळ.. आरामात पॅटिस खात पेपर वाचत होते. इतक्यात फोन ची रिंग वाजली...\n\"स्नेहल, निरंजन बोलतोय.. आज संध्याकाळी काय करत आहेस मी तुझ्या area मध्ये एक बंगला बघायला येतोय. काहि करत नसशील तर तू हि ये. इतक्या वर्षांनी मला त्या भागात फ़िरायला तुझी मदत लागेल च\"\n\"अजून तरी कहि ठरलं नाहीये माझं. ये संध्याकाळी.. जाऊ आपण\"\n\" gr8 , चल.. मग भेटू ५.३० ला\"\nनिरंजन हा माझा कॉलेज मधला मित्र.. माझ्यापेक्षा २ वर्षाने मोठा.. पण कॉलेज चा कट्टा आणि gathering\nयामुले एका वर्गात असल्यासारखी मैत्री आमची. इथे १ वर्ष job करून US ला गेला... ते आता एकदम ८\nवर्षांनी आला.... दरम्यान येत होता देशात.. पण त्याचे आई बाबा दोघेही नाशिक ला.. त्यामुळे पुण्यात आलाच\nनाही... आता \"स्वेच्छेने स्वदेश\" म्हणल्यावर पुण्यात आला. आणि आता मनासारखं घर शोधतोय..\nसंध्याकाळी ठरल्याप्रमाणे निर्‍या आला... सोबत निधी (त्याची बायको) आणि प्रणव (दिड वर्षाचा मुलगा).\nत्याच्या आवडिची मिसळ तुडूंब खाउन आम्ही तो बंगला बघायला निघालो.\n\"तुला या जागेबद्दल कळलं कसं रे\n\"मग तो नाही आला\n\"म्हणाला कि तुम्ही बघून या आधी.. त्या मालकांच्या बर्‍याच अटी आहेत.. ते सगळं मान्य असेल तर पुढच्या वेळी मी येईन..\"\n\" oic .. को. ब्रा. आहे वाटत मालक\" मी निर्‍याला टोमणा मारला. तो \"साने\" आहे.\n\"मालक पुणेरी आहे म्हटल्यावर त्याची जात गौण आहे स्नेहल.\" निर्‍याचे प्रत्युत्तर..\nएक दोन डावी उजवी वळणे घेत अम्ही plot no. 502 च्या बंगल्याजवळ पोचलो.\nबंगला देखणा, टुमदार.. पण बरेच दिवस कोणी रहात नसल्यासारखा दिसत होता. आम्हाला बघून एक सधारण सत्तरीचे ग्रुहस्थ पुढे आले.\n\"हो. गनलांकडून आलोय\" (गनला हा estate agent )\n\"या.. त्यांचा फोन आल होता\"\nबंगल्यात सुंदर बाग, थोडी हिरवळ होती... निधी चे डोळे तिला जागा आवडल्याच सांगते होते.\nमालकांनी प्रणव ला उचलून कडेवर घेतलं आणि आम्हाला आत नेलं.\nप्रशस्त हॉल, स्वयंपाकघर, देवघरासाठी थोडी वेगळी जागा आणि १ study , १ बेडरूम अशी खालची रचना होती. तर वर दोन हल्लीच्या मानाने बर्‍याच मोठ्या बेडरूम्स, ३०० sq. feet चं टेरेस होतं.\nनिर्‍या आणि निधी ला पाहताक्षणी बंगला अवडला. कोणालाहि आवडण्यासारखीच जागा होती.\nदेव्हार्यात एक गणपतीचा फोटो, study मध्ये १ छोटं शोकेस होतं.. वर एका बेडरूम मध्ये छान लाकडी double bed होता.\n\"घरी सामान म्हणल तर इतकेच. बाकि सगळे आम्ही जुन्या घरी नेलं\"\nआम्ही सगले फ़क्त स्मित हसलो.\nकाकांनी खाली बसायला चटई घातली... आणि थर्मास मधला चहा ते plastic च्या पेल्यात ओतू लागले.\n\"अहो हे सगळं कशाला\"\n\"मला आवडतं म्हणून. थोडा जास्त च गोड असतो चहा आमचा.. चालेल ना\n\" no problem काका\" इति निर्‍या.\n\"जागा छान आहे तुमची\" निधी ने सुरूवात केली. \"आणि area पण छान आहे.\"\n\"ह्म्म.. \" मालकांचा फ़क्त हुंकार.\n\"आम्हाला आवडली आहे जागा.. पण गनला म्हणत होते कि तुमच्या काही अटी आहेत. त्या कळल्या तर बरं होईल\" निर्‍या.\n\"अटी म्हणण्यापेक्षा आपण त्याला इच्छा म्हणूया. आणि जो माणूस त्या पूर्ण करेल.. त्यालाच मी ही जागा विकेन\"\n\"असं आहे साने, हा बंगला मि १९९८ साली बांधला... त्यावेळची किंमत आणि आताची बघाल तर जमीन आसमानाचा फरक आहे\"\n\"हो ते आहेच.. किंमतीच्या बाबतीत तुमच्या काय अपेक्षा\n\"तर.. अस फ़रक असूनहि मि हि जागा मूळ किंमतीच्या 30% जास्त घेऊन विकणार आहे.. पण\"...\n\"पण... काहि गोष्टी माझ्या ईछेनुसार होणार असतील तर\"\n\"बोला..\" निर्‍या काहिसा वैतागून म्हणाला\n\"आपण बागेपासून सुरूवात करू. या बागेतली हिरवळ तशीच राहिली पहिजे. बागेत तुळस हवीच.\nstudy मधले शोकस आणि वरचा बेड हे वापरलं नाही तरी मोडीत जणार नाही. तुम्ही इथे कायम तुमच्या आई-वडिलांसोबत रहाल. परदेशी स्थायिक होणार नाही. आणि या बंगल्याचं नाव वचन ठेवाल.\"\nकाकांनी एक दमात सगळ्या अटी (इच्छा) सांगितल्या.\n\"बाग आणि आई बाबांबद्दल ठीक आहे... पण हे नाव आणि परदेशा बद्दल ची अट...\" निधी चा प्रश्न.\n\"सांगतो... मी हि जागा १९७८ साली घेतली. माझा मुलगा, अजित,पाचवीत होता. त्याच्या दहावी नंतर इकडे घर बांधून ययचा विचार होता. पण मला तेंव्हा पैशाची अडचण होती म्हणून जमले नाही. मग तो IIT साठी बाहेर पडला... नंतर MS केलं.. तिकडेच job ही मिळाला.... त्याची बौद्धिक प्रगती होत होती. आणि आम्ही त्यात सुखी होतो. मी आणि माझी बायको दोघेही निवृत्त झालो. हतात एक रकमी बराच पैसा आला. म्हणून मग हा बंगला बांधला. याच बंगल्यात योग्य वेळी त्याचे त्यच्या मनातल्या मुलीशी लग्न करून दिले. घरात लक्ष्मी आली. (लक्ष्मी सून) आमची कर्तव्य आता पार पडली होती. लग्न झल्यावर 3-4 वर्षानी अजित इकडे येणार म्हणला होता. आम्ही त्याच आनंदात होतो. वर्षाआड तो येत होता.. दोनदा आम्ही तिकडे जाउन आलो. पण आता मन थकत चललं होतं. अजित ने आपल्यबरोबर असावं अस वाटायचं. त्याच्याकडे विषय कढला कि नेहमीच टाळाटाळ.. त्याला मुलगी झाली.. म्हनल आता तरी ये. तुमच्या मनाप्रमाणे झाली ना ती US citizen .. मग आता अम्हाला खेळू दे तिच्या बरोबर... परत काहिबाहि उत्तर दिली. नाही म्हणायला.. नातीच्या दुसर्‍या वाढदिवसाला अजित इथे महिनाभर राहून गेला. तेंव्हा त्याच्यासाठी खास तो वरचा बेड करून घेतला.\nवाटल.म कि आता एक महिना येतोय तर इथे कयमचा येण्याचा विचर असेल अजित चा.\" काकांच्या डोळ्यात पाणी...\n\"पण अजित इथे येउन २ आठवडे झाले आणि एक दिवस त्याने सांगितलं...\"\n\"आई, बाबा मी इथे परत याव असं तुम्हाला वाटतंय मल माहित आहे. पण.. पण मला इथे फरसा scope नाही. शिवाय रुची (अजित ची मुलगी) ला तिथे जितक्या सुविधा मिळतील त्या इथे मिळणार नाहीत. म्हणून आम्ही असा\nविचार केलाय कि US मध्येच settle व्हायचं. आणि वर्षातून एकदा येऊ च कि. शिवाय फोन, e-mails आहेतच.\"\n\"किती सहज परस्पर ठरवून मोकळा झाला अजित. या सगळ्यात आमचा विचार कुठेच नव्हता. आयुष्याच्या संध्याकाळी फोन वर बोलून का मन रमणार आहे आमचं आणि हा म्हणतो याला इथे स्कोप नाही आणि हा म्हणतो याला इथे स्कोप नाही आम्ही अस विचार केला असता तर आम्ही अस विचार केला असता तर याच्या दहवीच्या वेली मला promotion वर आगरतळ्याला बदली मिळत होती. चांगला गलेलठ्ठ पगार मिळणार होता... स्विकरली असती बदली तर हा बंगला तेव्हाच बांधता आला असता. पण याच्या शिक्षणाचा विचार केला आणि बदली नाकारली. याच्या IIT 3rd year laa मला पहिला attack आला.. पण त्याच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून हिने एकटीने सगळे सहन केलं. आम्हला त्याला खूप शिकवायचं होतं..खूप मोठं झालेल.म बघायचं होतं. पण शिकता शिकता तो स्वार्थी कधी झाला कळलंच नाही.\" काकांच्या डोळ्यातून दोन मोती ओघळले.\n\"तुम्ही मुलं खूप शिकता पण शिकल्यावर कसं विसरता रे आई बापाला त्यांच्या कष्टाचे चीज तुम्ही मिळवलेल्या पैशात नसून उतारवयात त्यांना दिलेल्या आनंदात जास्त असते. आता मझ्यापेक्षा आमचा गवळी नशीबवान वाटतो मला... त्याचा मुलगा सधा M.Com आहे.. पण इथे चांगल्या bank मध्ये नोकरिला आहे... छान लग्न करून आई बाबांसोबत राहतो आहे. पिकल्या पानाला याहून वेगळं सुख काय हवं असतं त्यांच्या कष्टाचे चीज तुम्ही मिळवलेल्या पैशात नसून उतारवयात त्यांना दिलेल्या आनंदात जास्त असते. आता मझ्यापेक्षा आमचा गवळी नशीबवान वाटतो मला... त्याचा मुलगा सधा M.Com आहे.. पण इथे चांगल्या bank मध्ये नोकरिला आहे... छान लग्न करून आई बाबांसोबत राहतो आहे. पिकल्या पानाला याहून वेगळं सुख काय हवं असतं आणि आम्ही फार मागतोय का रे आणि आम्ही फार मागतोय का रे तुमच्या आयुष्याची पहिली १० वर्ष तुमचे हट्ट पुरवले, पुढची १२-१३ वर्षे तुम्हाला मनासारखे शिकू दिले... नंतर नोकरी, लग्न सगळं तुमच्या मनासारख करू दिलं... ३४-३५ वर्ष आयुष्य गेल्यावर जर आई बापाने तुमच्याकडून ४-५ वर्ष सोबत मागितली तर ते चुकलं तुमच्या आयुष्याची पहिली १० वर्ष तुमचे हट्ट पुरवले, पुढची १२-१३ वर्षे तुम्हाला मनासारखे शिकू दिले... नंतर नोकरी, लग्न सगळं तुमच्या मनासारख करू दिलं... ३४-३५ वर्ष आयुष्य गेल्यावर जर आई बापाने तुमच्याकडून ४-५ वर्ष सोबत मागितली तर ते चुकलं इतकं नाही करू शकत तुम्ही इतकं नाही करू शकत तुम्ही कधी कधी वाटतं मुलाला इतकं शिकवलं हेच चुकलं.\"\n\"म्हणून मझी अट आहे पोरी आहे परदेशी स्थायिक न होण्याची. आणि तुम्ही मला दिलेलं हे वचन असेल याची\nआठवण सतत रहावी म्हणून बंगल्याचं नाव ही वचन ठेवायचं आहे.\"\n\"पण मग काका तुम्ही का नाही रहत इथे\n\"नाही रहावत इथे. हे घर बांधताना अजित बरोबर राहिल अशी स्वप्न बघितली होती. ते काही आता शक्य नाही. दोघांना इतकी मोठी जागा करायची काय इतके दिवस विकायचं पण मन होत नव्हतं पण मग विचार केला कि आम्ही गेल्यावर तर काय उपयोग या वास्तूचा इतके दिवस विकायचं पण मन होत नव्हतं पण मग विचार केला कि आम्ही गेल्यावर तर काय उपयोग या वास्तूचा म्हणून मग बंगला विकून ते पैसे इथल्या अंधशाळेला द्यायचे ठरवले आहेत. म्हातरपणी काय करू ५० लाख घेऊन म्हणून मग बंगला विकून ते पैसे इथल्या अंधशाळेला द्यायचे ठरवले आहेत. म्हातरपणी काय करू ५० लाख घेऊन\nचहाची रिकामे पेले टाकायला काका उठले. आम्ही तिघेही एकदम शांत. निर्‍या परत आला आहे पण परत जायचं\nच नाही असं त्याने काही ठरवलं नसावं. काकांच्या बोलण्याने तो अंतर्मुख झाला असावा. काका परत आले.\n\"साने, नीट विचार करा. या जागेचा नाही, मी काय म्हणतोय त्याचा. \"\n\"काका, मी २ दिवसात काय ते कळवतो तुम्हाला\" निर्‍या म्हणला... आणि आम्ही निघालो.\nपण कथा म्हणावं की ललित लेख\nसत्य घटनेवर आधारित आहे का\nछान फुलवल्येस. विशेषत, त्यातले संवाद.\n\"हो. गनलांकडून आलोय\" (गनला हा estate agent)\nहा संदर्भ अनावश्यक आहे.\nगनला असो, की टनला काय संबंध त्याचा या प्रसंगाशी\nकाकांच्या डोळ्यातून दोन मोती ओघळले.\nम्हातरपणी काय करू ५० लाख घेऊन\nपुणेरी सान्यानं एकाच दगडात दोन पक्षी मारले.\n\"साने, नीट विचार करा. या जागेचा नाही, मी काय म्हणतोय त्याचा. \"\nहे वाक्य चुकलंय का\nसानेना उद्देशून कोण म्हणतंय हे\nशेवट पण अर्धवट वाटतो.\nथोडासा चटका लावणारा असायला हवा होता.\nपण एकूण परिणाम झकास आहे.\nजमलं आणि तुला आवडलं तर देत राहीन अशाच कॉमेंट्स\nस्नेहल, फार सुंदर लिहिले आहे. हे प्रश्न परदेशात जाणार्‍या सर्वांच्या डोक्यात कायम येत असतील. मलाही साने हे त्या निर्‍याचेच आडनाव आहे हे आधी कळाले नाही, आणि 'घर विकायच्या अटी' वगैरे ऐकल्यावर त्याच माणसाचे आडनाव साने असेल असे आपण गृहीत धरतो :)\n\"त्यांच्या कष्टाचे चीज तुम्ही मिळवलेल्या पैशात नसून उतारवयात त्यांना दिलेल्या आनंदात जास्त असते\" अप्रतिम\nपेंढारकरांनी केलेल्या समीक्षेला नम्र विरोध कथेतला आशय लक्षात घेणं महत्वाचं - आणि तो तू अफ़ाट ताकदीने वाचकापर्यंत पोहोचवलायेस हे शाबासकीस्पद आहे\nएक साधी मुलगी... सरळ आहे कि नाही माहित नाही. पण मनमोकळी आहे.... खळखळून हसणे, मनापासून दाद देणे, चमचमीत खाणे हे सगळं मनापासून आवडतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t15806/", "date_download": "2018-05-24T15:51:50Z", "digest": "sha1:A7H5J4QC4SLJAIH7IMLC5WBFYXDBKBEO", "length": 2660, "nlines": 66, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-चुकलो मी...", "raw_content": "\nमाहित आहे मला, तू रागावलेली आहेस..\nमाझ्यावर फार फार, रुसलेली आहेस..\nखर सांगतो तुला काय, घडी ती ग होती..\nबरोबर तू मी, फक्त वेळ साथ नव्हती..\nवाटत असेल बहाणा,हा तुला सर्व काही..\nकारण याच खर कारण,तुला ठाऊक नाही..\nखरंच तुला दुखवायचा,हेतू माझा नव्हता..\nविश्वास ठेव माझ्यावर,मी नाही ग खोटा..\nरागात असा मुळीच काही,निर्णय घेऊ नको..\nअशी मला आज तू,सोडून जाऊ नको..\nएका चुकीमुळे असं, दूर सारू नको..\nइतक घट्ट नात आपलं,सैल करू नको..\nमाफ कर अशी पुन्हा,चूक होणार नाही..\nशब्द देतो तुला,असं वागणार नाही...\nशब्द देतो तुला,असं वागणार नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/national/jammu-srinagar-highway-closed-due-snowfall-ice-sheet-himachal-uttarakhand/", "date_download": "2018-05-24T15:49:22Z", "digest": "sha1:7G2ZP5P25SDOCKO2L3ZDSFLNFD7FMIFJ", "length": 30136, "nlines": 441, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Jammu-Srinagar Highway Closed Due To Snowfall; Ice Sheet In Himachal, Uttarakhand | हिमवृृृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद ; हिमाचल, उत्तराखंडमध्ये बर्फाची चादर | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nहिमवृृृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद ; हिमाचल, उत्तराखंडमध्ये बर्फाची चादर\nजम्मू आणि काश्मीरच्या मºयाच भागांत सोमवारी हिमवृष्टी झाली. यामुळे जम्मू-श्रीनगर हा राष्ट्रीय महामार्ग बंद पडला आहे. या हिमवृष्टीमुळे काश्मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला आहे.\nकाझिगुंड भाागात मोठ्या प्रमाणावर बर्फ साचला असल्याने, महामार्ग बंद करण्यात आला आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झाल्याने वाहतूक थांबविण्यात आली आहे. परिवहन विभागाने जम्मू आणि काझिगुंडमध्ये चेक पोस्टवर वाहने थांबविली आहेत.\nवैष्णादेवीकडे जाणा-या मार्गावरही हिमवृष्टी झाल्याने तो रस्ता भाविकांसाठी बंद केला आहे. त्यामुळे वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेले भाविक अडकून पडले आहेत. हिमवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावर खराब दृश्यमानतेमुळे विमान उड्डाणात अडथळे आले. सध्याची दृश्यमानता येथे जेमतेम ६०० मीटर अंतर आहे. या हिवाळ्यातील काश्मिरातील ही सर्वात मोठी हिमवृष्टी असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या ३८ वर्षांतील ही सर्वाधिक हिमवृष्टी आहे. रस्त्यांवरील बर्फ हटविण्यासाठी अनेक अडथळे येत आहेत.\nसिमला परिसरात सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. काही ठिकाणी रस्ते खुले झाले आहेत. रामपूर जाणा-या बसेस बसंतपूरच्या मार्गे वळविण्यात आल्या आहेत. सिमला शहरात मात्र सर्व रस्ते खुले आहेत. आगामी दोन दिवस पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nहिमाचल प्रदेशच्या डोंगरी भागात सोमवारी सकाळपासून अधूनमधून बर्फवृष्टी होत आहे. राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला आहे. सिमलाच्या डोंगरी भागात बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाले असून, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.\nउत्तराखंडांमध्येही ब-याच भागांमध्ये हिमवृष्टी झाली असून, काही भागांत पाऊ सही झाला.\nत्यामुळे बद्रिनाथ, केदारनाथ येथे जाण्याचे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nबर्फवृष्टी हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर\nजेव्हा राष्ट्रपती 'डिजिटल' होतात...\nकुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये मोदीविरोधकांची एकजूट\nकुमारस्वामींच्या दुसऱ्या लग्नाची रंजक गोष्ट; बघा कोण आहे 'ती'\nऊटीमधील बोटॉनिकल गार्डनमधील नयनरम्य नजारा\nया आहेत देशातील 12 प्रसिद्ध मशीदी\nहे अलिशान रिसॉर्ट बनलेय काँग्रेसचे 'सेफ होम'\nPhoto : ९०च्या दशकातील मुलांसाठी 'या' गोष्टी होत्या जीव की प्राण\nसैफ अली खानच्या बाथरुमध्ये आहे वाचनालय, जाणून घ्या भारतीय सेलिब्रिटींच्या 'अशा' सवयी\nसनी लिऑनी सलमान खान आमिर खान\nदिल्लीतील उड्डाणपुलांचं बदललेलं रुप पाहिलंत का\nदिल्लीला तीन तासांत वादळाचा तडाखा बसणार\nKarnataka Election : बैलगाडीवरून भाषण, सायकलवरून फेरी; कर्नाटकात गाजली 'राहुल की सवारी'\nआई शप्पथ... 'या' नेत्यांकडे कुबेराचाच खजिना, संपत्ती 100 कोटींहून जास्त\nउत्तर भारतात वादळी पावसाचे थैमान\nभारतीय रेल्वेबद्दलच्या 'या' रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nकेरळमधल्या 'पुरम' पारंपरिक सोहळ्याची चित्रं आवर्जून पाहा \nभारतातीत ही शहरे आहेत विशिष्ट्य अन्नपदार्थांसाठी प्रसिद्ध\nLabour Day 2018: कामगारांच्या कष्टांना सलाम\nराष्ट्रपतींनी घेतली राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंची भेट\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८ क्रीडा\nमुकेश अंबानींपासून बिग बींपर्यंत या आहेत देशातील 10 प्रभावशाली व्यक्ती\nजाणून घ्या बिप्लब देव यांच्या मते सुंदर नसणारी डायना हेडन आहे तरी कोण\n आसारामच नव्हे, या बाबांबरही झाले बलात्काराचे आरोप\nगुरमीत राम रहीम बलात्कार गुन्हा\nसिद्धारामय्या यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज\nदिल्लीच्या जवळपास असलेल्या या पाच पर्यटनस्थळांना आवर्जून भेट द्या\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nसई ताम्हणकर अंकुश चौधरी करमणूक\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nतुम्हीच पाहा... जिल्हाधिका-यांनी कसे हुसकावले आंदोलक ठेकेदार \nजेव्हा राष्ट्रपती 'डिजिटल' होतात...\nरामनाथ कोविंद राष्ट्राध्यक्ष हिमाचल प्रदेश\nनागपुरात रमझानची तयारी जोरात, सजली दुकाने\nसेंट्रल एव्हेन्यू रोड, नागपूर\nकुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये मोदीविरोधकांची एकजूट\nकुमारस्वामी राजकारण सोनिया गांधी काँग्रेस\nहापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात, कोल्हापूर बाजार समितीत लागल्या थप्प्या\nहापूस आंबा मार्केट यार्ड\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MREN/MREN012.HTM", "date_download": "2018-05-24T16:10:43Z", "digest": "sha1:ZMRPFSZHBHU2UYEPVJRN54KKCFW33XDQ", "length": 7152, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंग्रजी UK नवशिक्यांसाठी | काल – आज – उद्या = Yesterday – today – tomorrow |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंग्रजी UK > अनुक्रमणिका\nकाल – आज – उद्या\nकाल मी चित्रपट बघायला गेलो होतो. / गेले होते.\nआज मी कामाला / नोकरीवर जाणार नाही.\nउद्यापासून मी पुन्हा कामाला जाणार.\nमी एका कार्यालयात काम करतो. / करते.\nपीटर आणि मार्था मित्र आहेत.\nपीटर मार्थाचा मित्र आहे.\nमार्था पीटरची मैत्रिण आहे.\nसध्या, परकीय भाषा या रोजच्या शिक्षणाचा भाग बनल्या आहेत. फक्त त्यांना शिकत असल्यास रटाळपणा येणार नाही ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात. REM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात. REM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूने कष्ट घेतले पाहिजे. त्याने नवीन शब्द आणि नियम लक्षात ठेवले पाहिजे. झोपेत देखील याची एकदा उजळणी झाली पाहिजे. संशोधक यास रिप्ले/पुनर्बिंबण तत्व असे म्हणतात परंतु, तुम्ही चांगले झोपणे महत्वाचे आहे. शरीर आणि मन यांमध्ये पुनर्योजन व्यवस्थितपणे होणे महत्वाचे आहे. त्यानंतरच, मेंदू अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकेल. तुम्ही म्हणू शकता: छान झोप, चांगली मानसिक कार्यक्षमता. जेव्हा आपण विश्रांती घेतो, तेव्हा देखील आपला मेंदू कार्य करत असतो. म्हणून: शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री \nContact book2 मराठी - इंग्रजी UK नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/11/blog-post_06.html", "date_download": "2018-05-24T16:00:36Z", "digest": "sha1:2OI5ZSVTLW465YYWPJYJSP44ITXW36EJ", "length": 11425, "nlines": 282, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): एका दुपारी..", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nमी टीव्हीवर मॅच पाहात बसलो होतो.\nतोच.. “काकू..” हाक आली..\nदुपारी २:३० ला कोण आलंय..\n८-१० वर्षांची मुलगी अन् ५-६ वर्षांचं दूधखुळं\nमळकट कपडे अन् कळकट अवतार\nअनवाणी पाय अन् डोळे लाचार ..\nताबडतोब उत्तर - “फटाके द्या ना..\nआमच्याकडे कुणीच फोडत नाही”\n“एक तरी द्या ना..\nपण त्यांना ना ते पटलं..\nप्रश्नार्थक नजर अपेक्षेने बघत होती\nआणि मी दार लावून घेतलं\nमॅचमधलं लक्ष लगेच उडून गेलं\nखिडकीमधून पुन्हा मी घराबाहेर पहिलं\nदोन्ही मुलं गेटबाहेर तशीच उभी होती\nमाझं दुमजली घर निरखून पाहात होती\n“माजोरडा कुठला....एवढं खोटं बोलतो..\nद्यायचे नाहीत म्हणून \"आणलेच नाहीत\" सांगतो..\nदोन-चार फटाक्यांनी काय फरक पडला असता..\nह्यांच्या डबल बार मध्ये एक सिंगल आमचाही असता..”\n- मला त्यांचं स्वगत ऐकू येत होतं\nती पुढच्या घराकडे गेली\nपण माझं मन त्याच विचारात होतं\n“घरी काय जेवली असतील\nकी फटाके मागितले म्हणून 'धम्मक लाडू'..\nदिवाळीचे फटाकेच मागावेसे वाटावे..\nफराळाचे पदार्थ त्यांना मिळत असावे\nशाळेला दिवाळीची सुट्टी असेल की-\nअजून हातात पुस्तकच घेतलं नसेल..\nअनेक प्रश्नांनी घेरलं.. पण सत्य एकच होतं-\nघृणास्पद प्रदर्शन आपण मांडत असतो लोकांसमोर ..\nआसमंत दणाणून काय साधत असतो..\nदिवाळी म्हणजे फटाके हा समजच आता रुढ झालाय का\nपोटची आग शमवण्यापेक्षा ती दारू जाळण्याची हौस का\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nमैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया - अनुवाद\nमीही बोलावे आता हा विचार आहे\nमुर्दाड जीवनाला माझी दया न आली\nगुज़ारिश - चित्रपट कविता\nसखे, मी हातचं राखून बोलायला शिकलोय..\nगीत मनाचे गात रहावे..\n.... असले काही उरले नाही.\nहार ना मी मानली\nपैशासाठी अमेरिकेला इतके गेले - (विडंबन)\nअशी वेदना माझी सुंदर \nकधी ना बोललो जे मी..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nकोषांतर : एका हिरकणीचा गझल प्रवास\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/t9776/", "date_download": "2018-05-24T15:31:39Z", "digest": "sha1:P3HGDR4NGHPRD2X6VWHOTDOE6JODV5AS", "length": 3770, "nlines": 78, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Balgeet And Badbad Geete-बागेत गेलं हत्तीचं पिल्लू...", "raw_content": "\nबागेत गेलं हत्तीचं पिल्लू...\nबागेत गेलं हत्तीचं पिल्लू...\nबागेत गेलं हत्तीचं पिल्लू...\nहत्तीचं पिल्लू गेलं नाचत बागेमधे\nखेळत होती मुलं तिथे, खूप खूप मजेमधे\nझोपाळा, घसरगुंडी, जंगलजीम पाहून\nहे खेळू का ते खेळू, दमले विचार करुन\nझोपाळ्यावर बसताच, आला की तो खाली\nघसरगुंडी तर काय, पार पार सपाट झाली\nसी-सॉवर ठेवताच पाय, फळी गेली मोडून\nपिल्लू बिचारे रुसले, नि बसले कोपर्‍यात जाउन\nमुलं म्हणाली सोड रे, लपाछपी मस्त खेळू\nलप पटकन कुठे तरी आलाच तो बघ मागे बाळू\nझाडामागे लपे आपले पिल्लू साधे भोळे\nपुढुन दिस्ते सोंड, तर मागे आंग सग्ळे\nपिल्लावर आले राज्य, मिटले त्याने डोळे\nदोन मिण्टात शोधून सगळे भिडू बाद केले\nफेर धरला सगळ्यांनी पिल्लाभोती छान\nसोंड छोटी उंचाऊन, पिल्लू घेई तान\nचला आता खाऊया आईस्क्रीम गारेगार\nगाडीभोवती जमली मग गर्दी फार फार\nएक एक कोन हाती घेऊन मुले खूष खूप\nपिल्लू उचले मोठ्ठा डब्बा - हा तर माझा स्कूप...\nबागेत गेलं हत्तीचं पिल्लू...\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: बागेत गेलं हत्तीचं पिल्लू...\nबागेत गेलं हत्तीचं पिल्लू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hollywood-marathi/vape-pen-explosion-kills-man-in-us-118051800001_1.html", "date_download": "2018-05-24T15:18:49Z", "digest": "sha1:24UYR37OUYRKN3QXTV3BQCPO7LHCQSNH", "length": 7846, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "इ सिगारेटचा स्फोट, टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nइ सिगारेटचा स्फोट, टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू\nटलमाडगे वेकमन डी एलिया\nटीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू या सिगारेटच्या स्फोटात झाला आहे. टलमाडगे वेकमन डी एलिया असे टीव्ही प्रोड्युसरचे नाव आहे. त्याच्याकडे असलेल्या इ सिगारेटचा स्फोट झाला. त्यात तो ८० टक्के भाजला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.टलमाडगे वेकमन डी एलियाच्या मृतदेहाची ऑटप्सी करण्यात आली. त्यानंतर ही बाब निश्चित झाली की इ सिगारेटच्या स्फोटात भाजल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला.\nइ सिगारेटच्या स्फोटामुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्याच्या बेडरुममध्ये या सिगारेटचा स्फोट झाला. टलमाडगे वेकमन डी एलियाने CNBC साठी प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. या सिगारेटचा अचानक स्फोट झाला आणि त्यात तो भाजला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.\nअॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर ची एका आठवड्यात १५० कोटींची कमाई\n'इन्फिनिटी वॉर' बघतांना मृत्यू\n'अॅव्हेंजर्स : द इन्फिनिटी वॉर' ची जबरदस्त कमाई\nप्रियांका ‘क्वांटिको-३’च्या शूटिंगदरम्यान जखमी\nयावर अधिक वाचा :\nएका गुरूकडे एक अभ्यागत बसले होते. काही शास्त्रचर्चा सुरू होती. एक शिष्य आत आला. ...\n'स्टु़डंट ऑफ द इयर' दुसरा भाग येणार\n'स्टु़डंट ऑफ द इयर' च्या याशानंतर करण जोहर याचा दुसरा भाग घेऊन येतोय. यावेळी सिनेमात वरूण ...\nसांस्कृतिक भारत : दमण व दीव\nस्वातंत्र्योत्तर काळातही गोव्यासोबत दमण आणि दीव येथे पोर्तुगिजांची वसाहत होती. 1961 मध्ये ...\nबिग बींनी शाहरुखकडून दहा लाख रुपये घेण्यास दिला नकार\nकभी खुशी कभी गम’ आणि ‘मोहोब्बते’ या चित्रपटांतून बिग बी आणि शाहरुख खान यांनी स्क्रिन शेअर ...\n'रेस 3' तून सलमान खान वितरण क्षेत्रातही पदार्पण\n'रेस 3' चित्रपटातून सलमान खान डिस्ट्रिब्युशन म्हणजेच वितरण क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/senas-brother-grandfather-grandfather-anna-trouble-nashik/", "date_download": "2018-05-24T15:32:48Z", "digest": "sha1:XK4KC7JRCXEFDNU22R2QTXVRDJT5NLTH", "length": 28549, "nlines": 357, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sena'S Brother, Grandfather, Grandfather, Anna, In Trouble At Nashik | नाशिक मधील शिवसेनेचे भाऊ, दादा, नाना, अण्णा अडचणीत | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nनाशिक मधील शिवसेनेचे भाऊ, दादा, नाना, अण्णा अडचणीत\nनाशिक: शिवसेनेचे दुसºया क्रमांकाचे नेते म्हणून राज्याभिषेक झालेले युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पहिल्याच भाषणामुळे राज्यातील शिवसैनिकांबरोबरच नाशिकमधील अनेक भाऊ, भाई, दादा, नाना, आप्पांसह तमाम टोपणनाव परिचित नेत्यांचा रसभंग झाला आहे. यापुढे होर्डिंग्जवर अशा प्रकारची नावे लिहू नयेत, अशी तंबीच युवराजांनी दिली असल्याने खरी नावे लिहिण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.\nठळक मुद्दे युवराजांचे फर्मान : यापुढे होर्डिंग्जवर खरे नाव टाकावे लागणार\nनाशिक: शिवसेनेचे दुसºया क्रमांकाचे नेते म्हणून राज्याभिषेक झालेले युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पहिल्याच भाषणामुळे राज्यातील शिवसैनिकांबरोबरच नाशिकमधील अनेक भाऊ, भाई, दादा, नाना, आप्पांसह तमाम टोपणनाव परिचित नेत्यांचा रसभंग झाला आहे. यापुढे होर्डिंग्जवर अशा प्रकारची नावे लिहू नयेत, अशी तंबीच युवराजांनी दिली असल्याने खरी नावे लिहिण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.\nराजकारणात मोठे होणारे आणि होऊ इच्छिणारे नेते, कार्यकर्त्यांमध्ये भाई, दादा, नाना, आप्पा, अण्णा, काका, मामा अशा प्रकारच्या विशेष नामाने प्रसिद्ध होण्यासाठी चढाओढ असते. सर्वच पक्षांमध्ये अशाप्रकारचे नाव असलेले कथित मोठे नेते बघून छोट्या कार्यकर्त्यांमध्येदेखील स्पर्धा वाढते. अशा नावानेच लोकांनी आपल्याला हाका माराव्या किंवा परिचित व्हावे, यासाठी कार्यकर्ते संबंधित नेत्याला त्या नावाने संबोधित करतातच शिवाय ही उपाख्य नामे प्रसिद्ध व्हावीत यासाठी होर्डिंग्जचा आधार घेतला जातो. त्यातून लोकांना अशी नावेदेखील कळतात. परंतु आता युवराजांनी अस्सल व्हा, असा सल्ला पहिल्याच मार्गदर्शन सत्रात दिला आहे. आदित्य ठाकरे यांची शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यानंतरचे नेते म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी पहिल्याच भाषणात अशाप्रकारची नावे वापरण्यास मनाई केली. युवा पिढीला होर्डिंग्जवर असलेली अशाप्रकारची नावे आवडत नाही. त्यामुळे अशाप्रकाची नावे वापरू नका, असाच थेट सल्ला दिल्याने नाशिकमधील अशा सर्वच उपाख्य नावे असणाºयांची अडचण झाली. आदित्य ठाकरे हे स्वत: युवक असल्याने त्यांना युवकांच्या भावना कळतात, असे मानले जाते. युवा सेनेची जबाबदारी घेतल्यानंतर आता शिवसेनेला तरुण करण्यासाठी त्यांनी सामान्य युवकांचा राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता तेच पहिल्या भाषणात मांडले आहे. त्यामुळेच संबंधितांची अडचण झाली आहे.\nनाशिकरोडचे नाना, त्यापलीकडे एक नव्हे तर दोन आप्पा, कार्यसम्राट आप्पा, दादा, भाई, मोठे अण्णा, धाकले अण्णा अशा सर्वांनाच आता काय करायचे, असा प्रश्न पडला असल्याचे सेनेतच सांगण्यात येत आहे. अशा टोपण नावाशिवाय नागरिकांना तो मीच असे कसे पटू शकेल, अशीही शंका काही दादा-भार्इंनी उपस्थित केली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nNashikShiv SenaPoliticsAditya Thackreyनाशिकशिवसेनाराजकारणआदित्य ठाकरे\nनाशिकमधील आयटी पार्क इमारत पंधरा वर्षांपासून धुळखात पडून\nसटाणा, नामपूर कृउबाची एप्रिलमध्ये निवडणूक\n‘घरात घुसलात तर सोडणार नाही’, उद्धव ठाकरे यांचा इशारा\nशिवसेनेसारखा मर्दानी स्वाभिमान दाखवायची हिंमत अन्य पक्ष दाखवणार \nभाजपाकडून मुंबईच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न\nपर्यावरणपूरक अंत्यसंस्कार : पंचवटी अमरधाममध्ये दोन मृतदेहांचा यशस्वी अंत्यविधी पहिल्याच प्रयोगातून वाचविले साडेसहाशे किलो लाकूड\nत्र्यंबकेश्वरला जैव विविधता दिन\nहम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है\nबीएलओ मानधन घोटाळ्याची चौकशी सुरू\nशिवाजी सहाणे की नरेंद्र दराडे\n‘निपाह’: शहरात विशेष दक्षता\nकथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/roger-federer-reaches-multiple-milestones-with-wimbledon-title-roger-federer-won-his-eighth-wimbledon-title-and-19th-grand-slam-on-sunday-as-he-got-the-better-of-marin-cilic-at-the-all-england-club-h/", "date_download": "2018-05-24T16:02:25Z", "digest": "sha1:E3GG27BV2KEHJSOHDRUJSKHOYMVS5RPU", "length": 15955, "nlines": 111, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टेनिस आकडेवारीत न सामावणारा रॉजर फेडरर - Maha Sports", "raw_content": "\nटेनिस आकडेवारीत न सामावणारा रॉजर फेडरर\nटेनिस आकडेवारीत न सामावणारा रॉजर फेडरर\nरॉजर फेडररने काल विक्रमी १९व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली आणि चाहते, टेनिस तज्ज्ञ व माजी खेळाडू यांनी लगेच त्याच्या या कारकिर्दीचा आढावा घ्यायला सुरुवात केली.\n१८ वर्ष, ११ महिने आणि १० दिवसांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास आता १९ ग्रँडस्लॅम विजेतेपदावर आला असून तो पुढेही सुरु राहणार असल्याचं काल फेडररच्या बोलण्यातून पदोपदी जाणवत होत.\n२००१ मध्ये फेडररने पिट सॅम्प्रासचा विक्रमी सलग ३१ विम्बल्डन विजयांचा रथ रोखला आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या टेनिसपटूबद्दल टेनिस जगताने प्रथम दखल घेतली त्यांनतर या खेळाडूने परत मागे वळून पहिलेच नाही. विशेष म्हणजे त्यांनतर पिट सम्प्रास केवळ २००२ साली अमेरिकन ओपनचे विजतेपद जिंकू शकला.\n३५ वर्षीय फेडरर व्यावसायिक टेनिसकडे तसा १९९८ सालीच वळला होता तरी त्याला छाप पाडण्यासाठी तीन वर्ष वाट पाहावी लागली. १९९९ साली फेडरर प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनच्या रूपाने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळला. तर २००१ साली प्रथमच फ्रेंच ओपनच्या रूपाने पहिल्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याच वर्षी विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठताना चौथ्या फेरीत त्यावेळी दिग्गज टेनिसपटू असणाऱ्या पिट सम्प्रासला पराभूत केले.\nफेडररला २००३ मध्ये विम्बल्डनच्या रूपाने पहिल्यांदा ग्रँडस्लॅम विजेतेपदाची चव चाखायला मिळाली आणि तेव्हा त्याचे वय होते २१ वर्ष १० महिने आणि २८ दिवस. काल जेव्हा फेडररने विक्रमी १९वे ग्रँडस्लॅम जिंकले तेव्हा त्याचे वय होते ३५ वर्ष ११ महिने आणि ८ दिवस आणि ग्रँडस्लॅम पण होते विम्बल्डनच.\nपहिले विम्बल्डन ते आठवे विम्बल्डन या मधल्या १४ वर्ष आणि १० दिवसात फेडररने असंख्य विक्रम केले. आधीच्या दिग्गज खेळाडूबद्दल होणारी सर्व चर्चा थांबवून ती आपोआपच या खेळाडूबद्दल होऊ लागली. २०१२ मध्ये विम्बल्डन विजेतेपद जिंकल्यानंतर कारकिर्दीला थोडे ग्रहणसुद्धा लागले. या ५ वर्ष आणि ८ दिवसांच्या काळात २०१२ (अमेरिकन ओपन उपांत्यफेरी), २०१३ (ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यफेरी, फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी), २०१४(ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी, विम्बल्डन अंतिम फेरी, अमेरिकन ओपन उपांत्यफेरी), २०१५ (फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी, विम्बल्डन अंतिम फेरी, अमेरिकन ओपन अंतिम फेरी), २०१६ (विम्बल्डन उपांत्यफेरी, अमेरिकन ओपन उपांत्यफेरी) आणि २०१६ (ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद ) अशी कामगिरी केली. ही कामगिरी एखाद्या अन्य खेळाडूची कामगिरी म्हणून पाहिलं तर नक्कीच जबदस्त होती, परंतु फेडररची म्हटल्यावर ती त्याचे चाहते, टीकाकार, तज्ज्ञ, माजी खेळाडू यांच्या पचनी पडणारी नव्हती.\nदोन ग्रँडस्लॅम स्पर्धात सलग ५ विजेतेपद जिंकणारा फेडरर हा एकमेव खेळाडू बनला. २००३ ते २००७ या काळात विम्बल्डन विजेतेपद आणि २००४ ते २००८ या काळात अमेरिकन ओपनचे विजेतेपद सलग ५ वर्ष फेडररने आपल्या नावावर केली आहेत. अशी कामगिरी फेडरर जेव्हा २७ वर्ष आणि १ महिन्यांचा होता तेव्हा केली.\nफेडररने विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद २००४ ते २००७ या काळात कोणत्याही अन्य खेळाडूला जिंकू दिले नाही. अशी कामगिरी फेडररने २६ वर्ष १ महिना आणि १ दिवसाचा असताना केली आहे.\nएका वर्षात ३ ग्रँडस्लॅम विजेतेपद तीही ३ वर्ष अशी कामगिरी करणारा फेडरर केवळ पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. अशी कामगिरी त्याने २००४, २००६, २००७ या वर्षी केली आहे. त्यात ऑस्ट्रेलियन ओपन. विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यातील २००६ आणि २००७ साली त्याने फ्रेंच ओपनची अंतिम फेरी देखील खेळली आहे.\nफेडरर २००७ साली जेव्हा अमेरिकन ओपनची अंतिम फेरी खेळला ती त्याची सलग १० वी ग्रँडस्लॅम अंतिम फेरी होती. २००८ साली उपांत्यफेरीत जोकोविचने फेडररचा पराभव करून ही श्रुंखला तोडली परंतु त्यांनतर पुन्हा पुढच्या ग्रँडस्लॅमपासून फेडररने पुन्हा सलग ८वेळा ग्रँडस्लॅम अंतिम फेरी गाठली.\n२००९ साली फेडररने फ्रेंच ओपनच विजेतेपद जिंकून करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केलं. अशी कामगिरी करणारा तो केवळ ६वा पुरुष टेनिसपटू होता. फेडररपूर्वी फ्रेड पेरी, डॉन बज, रॉड लव्हर, रॉय इमर्सन आणि आंद्रे अगासीने अशी कामगिरी केली होती तर फेडररनंतर २०१० मध्ये नदालने अमेरिकन ओपन जिंकून तर जोकोविचने २०१६ फ्रेंच ओपन जिंकून करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले. पुरुष एकेरीत अशी कामगिरी करणारे केवळ ८ खेळाडू आहेत.\nफेडरर सलग २३ ग्रँडस्लॅम उपांत्यफेरीचे सामने खेळला असून हा विजयरथ २०१० फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत रॉबिन सॉडर्लिंगने रोखला. त्यानंतर फेडरर केवळ एकदा सलग ४ ग्रँडस्लॅम उपांत्यफेरी खेळला आहे. दुसऱ्या स्थानावर असणारे इवान लेंडल सलग १० वेळा उपांत्यफेरी खेळले आहेत.\n२००४ साली फेडरर प्रथमच एटीपी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आला. टेनिस जगतातील तो केवळ २४ वा खेळाडू होता ज्याने एटीपी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तो सलग २३७ आठवडे या स्थानावर राहिला. हा सुद्धा एक विश्वविक्रम आहे.\n२४ वर्ष, १० महिने आणि ३ दिवसांचा असताना फेडररने फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठून सर्व ग्रँडस्लॅमची एकदातरी अंतिम फेरी गाठणारा खेळाडू बनण्याचा विक्रम केला. २००३ साली फेडररने विम्बलेडोंची अंतिम फेरी गाठून विजेतेपद जिंकले होते त्यानंतर त्याला सर्व ग्रँडस्लॅम अंतिम फेरी गाठायला २ वर्ष, ११ महिने आणि ५ दिवस लागले.\nrafael nadal. wimbledon 2017Roger Federerपिट सॅम्प्रासराफेल नदालरॉजर फेडररविम्बल्डनविम्बल्डनवर ८ विजेतेपदविल्यम रेनशॉ\nविम्बल्डन : रॉजर फेडररने केले असे काही विक्रम जे कुणीही मोडू शकणार नाही\nदुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी शिखर धवन संघात\n16 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विपाशा मेहेराचा मानांकीत खेळाडूवर विजय\nकोहली- धोनीसह हे आहेत जगातील टाॅप-१० फेमस खेळाडू\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मोहीत बोंद्रे, सुदिप्ता कुमारचा मानांकित खेळाडूंवर विजय\nयादव, कढे, भोसले, बांठिया यांना एमएसएलटीएच्या वार्षिक पुरस्कार प्रदान\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2014/08/blog-post_24.html", "date_download": "2018-05-24T15:47:20Z", "digest": "sha1:LUDJEQOR5I4H5YVZKUM3TF6TJQM55QCP", "length": 8514, "nlines": 138, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: आख्तुंग ३ ('पुरोगामी'चा सिक्वेल)", "raw_content": "\nआख्तुंग ३ ('पुरोगामी'चा सिक्वेल)\nपाच कोवळ्या मुलींचा नर-बळी गेला त्यानंतर १४ वर्षं ११ महिने १५ दिवसांनी: ३ नोव्हेंबर २०२८\n'चमत्कारी' बाबा फ़ुल्ल फॉर्ममध्ये होते\nबऱ्याच दिवसांनी नवीन शिष्या गळाला लागली होती.\nकसली मादक होती ती आणि तितकीच हुशारसुद्धा शिवाय प्रचंड बोल्ड\nअघोरी पंथ, त्याची मुळं, मंत्र-तंत्र विद्या, जारण-मरण आणि कायकाय तासंतास चर्चा चालायची तिच्याबरोबर\nपण अजूनपर्यंत अंगाला हात लावू दिला नव्हता तिनं.\nबाबा त्यानं अजुनच कासावीस झाले होते.\nपण आज चक्क लॉटरी लागली होती नवीन शिष्या त्यांना तांत्रिक सेक्स शिकवणार होती:\nसुखाचा डोंगर चढायचा अगदी हळू-हळू… लहान सहान गोष्टी पूर्ण करत… आणि मग गाठायचं उत्कट शिखर आणि तरंगत रहायचं तिथेच तीन तास, चार तास, तासंतास\nकर्जतला एका भक्ताच्या निवांत रिसॉर्टवर दोघे आले होते पहिल्या-वहिल्या सेशनला.\nबाबांचाच पांढरा सैल कुर्ता तिनं घातला होता आणि त्यातून दिसणारी खट्याळ वळणं\nबाबांची तर लाळच गळायला लागली होती पण शिष्येनी त्याला चलाखपणे आवरून धरलं होतं.\nतिनं झटपट तयारी केली… उदबत्त्या पेटवल्या… जीव वेडावणारा वास होता त्यांचा हिरव्या चाफ्याचा.\nलांबसडक केसांचा बुचडा बांधला हंसिनीसारख्या मानेवर… मुद्दामून आळोखे पिळोखे देत\nदोन ग्लास मध्ये वाईन ओतली.\nएकात व्हाईट वाइन: \"शार्दोने\" आणि दुसर्यात रेड वाईन: \"कियांती\".\nबाबाच्या जिभेवर अलगद एक्स्टसीची टॅब्लेट ठेवली.\nमग एक आपल्या जिभेवर\n\"झालं आता शेवटचे फक्त दोन विधी:\nआपण दोघांनी एकमेकांना एक खट्याळ प्रश्न विचारायचा. आधी तुम्ही मग मी:\nत्याची न लाजता खर्रीखर्री उत्तरं द्यायची.\nहे आपल्यातलं खट्याळ 'वूल्बा' तत्व जागृत करायला.\nमग या फ्रेंच विंडोबाहेर पसरलेल्या अफाट निसर्गाला वाइनचे ग्लास उंचावून अभिवादन करायचं.\nआधी तुम्ही मग मी:\nतुम्ही नर, तुमची रेड वाइन आणि मी मादी, माझी व्हाईट वाइन\nपहिली तुमची पाळी विचारा प्रश्न:\"\nबाबाच्या डोळ्यात वासना तरळली,\n\"कुर्त्याच्या आत काय घातलंयस\nबाबा उकळायला लागला होता\n\"आतापर्यंत बऱ्याच बायकांना गर्भदान दिलंय तुम्ही… हो ना\n\"दादा शिर्केंच्या बायकोला सुद्धा दिलीत ना तुम्ही 'समाजसेवा'\nएक्स्टसीच्या धुक्यावर बाबाच्या चलाखीनं मत केली\n\"हा 'दुसरा' प्रश्न झाला बेटा\"\nती पांढरे शुभ्र दात दाखवत खट्याळ हसली.\n\"ठीक आहे पश्चिमेच्या खिडकीतून वाइन दाखवा निसर्गाला\"\nबाबा खिडकीत गेला आणि त्यानं ग्लास उंचावला…\nमावळत्या सुर्याची किरणं गॉब्लेट ग्लास मधून आरपार गेली…\nग्लासात माणकं वितळत होती लालचुटूक लखलखती\nदोन किलोमीटरवरच्या आंब्याच्या झाडावरून सूं सूं करत आलेली गोळी ग्लासात घुसली…\nआणि ग्लासाबरोबर बाबाचा चेहरा एकदमच फुटला\nआख्तुंग ५ ('पुरोगामी'चा सिक्वेल)\nआख्तुंग ४ ('पुरोगामी'चा सिक्वेल)\nआख्तुंग ३ ('पुरोगामी'चा सिक्वेल)\nआख्तुंग २ ('पुरोगामी'चा सिक्वेल)\nआख्तुंग १ ('पुरोगामी'चा सिक्वेल)\nपुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण ४\nपुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण ३\nपुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण २\nपुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-karnataka-assembly-election-113550", "date_download": "2018-05-24T16:04:39Z", "digest": "sha1:UZVE4FKPGVGBAI43565VYNLYTMDQ65MV", "length": 12977, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Karnataka Assembly Election कर्नाटकात काँग्रेसच्या प्रचाराला समरसतेचा आधार | eSakal", "raw_content": "\nकर्नाटकात काँग्रेसच्या प्रचाराला समरसतेचा आधार\nबुधवार, 2 मे 2018\nनिपाणी - जनता दल, भाजप आणि काँग्रेस या तीन पक्षांचे १९९० पासून दोलायमान ठरलेले राज्यातील अस्तित्व स्थिर करण्यास गेल्या पाच वर्षांत काँग्रेस मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी यशस्वी प्रयत्न केले. २००८ ते २०१३ पर्यंत राज्याला तीन मुख्यमंत्री देणाऱ्या भाजपला स्थिर व आश्‍वासक शासन देता आले नाही. परंतु गेल्या पाच वर्षात सिद्धरामय्या सरकारने सर्व जाती-धर्मात व विशेषतः तळागाळात लोकप्रियता मिळविली.\nनिपाणी - जनता दल, भाजप आणि काँग्रेस या तीन पक्षांचे १९९० पासून दोलायमान ठरलेले राज्यातील अस्तित्व स्थिर करण्यास गेल्या पाच वर्षांत काँग्रेस मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी यशस्वी प्रयत्न केले. २००८ ते २०१३ पर्यंत राज्याला तीन मुख्यमंत्री देणाऱ्या भाजपला स्थिर व आश्‍वासक शासन देता आले नाही. परंतु गेल्या पाच वर्षात सिद्धरामय्या सरकारने सर्व जाती-धर्मात व विशेषतः तळागाळात लोकप्रियता मिळविली.\nराज्यात सामाजिक सत्ता समीकरण घडविताना पारंपरिक वक्कलिग आणि लिंगायत या प्रभावी समाजातील अन्य बहुजनांना वाटून घेण्याच्या स्पर्धेच्या स्वरूपाला सिद्धरामय्यांनी वेगळे आणि समरसतेचे स्वरूप दिले. बळ्ळारी, चित्रदुर्ग, म्हैसूर, रायचूर, कोलार, दावणगेरी व बेळगाव या सात जिल्ह्यात अनुसूचित जमातीची ५४ टक्के मतदार संख्या आहे. तर १३ टक्के मुस्लीम समाज आहे. हे समाजगट यापूर्वी वक्कलिग व लिंगायत यामध्ये विभागले होते.\nइतर मागास, दलित व अल्पसंख्य यांच्या बांधणीबरोबर राज्यावर नियंत्रण ठेवण्यास सिद्धरामय्या यशस्वी ठरले आहेत. त्या सर्व समूहांचा पाठिंबा मिळविण्यात व या वेळी सर्व समाज घटकांना समतोल उमेदवारी देण्यात ते यशस्वीही ठरले. २०१३ च्या निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या ३६.०६ टक्के मतांच्या आधारावर ५४.२६ टक्के जागा जिंकून सत्ता मिळविली.\n२०१३ चा कर्नाटक विधानसभेचा निकाल\nपक्ष लढविलेल्या जागा जिंकलेल्या जागा\nबीआरए (काँग्रेस) १७५ ०४\nसर्वच वटवाघळांपासून \"निपाह'चा धोका नाही - आरोग्य खाते\nबेळगाव - हजारो वटवाघळांमध्ये जी वटवाघळे फळांचा रस खाऊन जगतात, त्यांनी खाल्लेली फळे जर एखादी व्यक्ती अथवा अन्य डुकराने खाल्ली तर निपाह विषाणुचा...\nमी विजयी होणार, हे भाकीत केले होते ते खरे ठरले : नरेंद्र दराडे\nयेवला : सहा महिन्यात भेठीगाठी घेतल्याने माझा मतदारांशी सलोखा तयार झाला होता. मला ३५० ते ४०० च्या दरम्यान मते मिळून मी विजयी होणार आहे हे भाकीत केले...\nइंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची सायकल रॅली\nऔरंगाबाद - वारंवार होणाऱ्या इंधनदरवाढीमूळे सर्वसामान्याचे कंबरडे मोडले असून, या निषेधार्थ गुरुवारी (ता. २४) जिल्हाधिकारी कार्यालयावर साय कल रॅली...\nइंधन दरवाढीने खाजगी बस व्यावसायांवर परिणाम\nपुणे : पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे जिल्ह्यातील बस व्यवसाय अडचणीत आला आहे. दररोज वाढत जाणाऱ्या इंधनाच्या दरांच्या तुलनेत तिकीट दर वाढत नाही,...\nदराडेंनी फडकवला \"भगवा',सरळ लढतीत दराडेंना 399, राष्ट्रवादीच्या सहाणेंना 232 मते\nनाशिक ः विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पहिल्यांदा शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/summer-temperature-increase-weather-111528", "date_download": "2018-05-24T16:04:01Z", "digest": "sha1:AUOIACXRGLXBGRQ3UENPSVFBEDAF6I3H", "length": 12083, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "summer temperature increase weather वैशाख वणव्याने महाराष्ट्र तापला | eSakal", "raw_content": "\nवैशाख वणव्याने महाराष्ट्र तापला\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nपुणे - विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात नागरिक सध्या वैशाख वणव्याचा अनुभव घेत आहेत. राज्यात रविवारी बहुतांश ठिकाणी तापमानाने चाळिशी ओलांडल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४४.३ अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. राज्यातील उन्हाचा कडाका येत्या आठवड्यातही वाढणार आहे. विदर्भात गुरुवारपर्यंत (ता. २६) उष्णतेची लाट राहील, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून विदर्भात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली असून, या आठवड्यातही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राज्यात विविध भागांत सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता.\nपुणे - विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात नागरिक सध्या वैशाख वणव्याचा अनुभव घेत आहेत. राज्यात रविवारी बहुतांश ठिकाणी तापमानाने चाळिशी ओलांडल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४४.३ अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. राज्यातील उन्हाचा कडाका येत्या आठवड्यातही वाढणार आहे. विदर्भात गुरुवारपर्यंत (ता. २६) उष्णतेची लाट राहील, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून विदर्भात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली असून, या आठवड्यातही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राज्यात विविध भागांत सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता.\nलोहगावमध्ये पारा ४० अंशांवर\nलोहगावमध्ये रविवारी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली; तर उर्वरीत पुण्यात ३८.६ अंश तापमान नोंदविले गेले. येत्या आठवड्यात पुण्यातील हवामान मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे; तसेच शहरातील तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.\n...अन सावली गायब झालीना राव\nअकोला - २४ मे हा गुरुवारचा दिवस तसा एरवीसारखाच सुरू झाला पण या गुरुवारची दुपार एरवीपेक्षा वेगळी होती. घड्याळाचा काटा जसजसा १२च्या पुढे सरकू...\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nउल्हासनगरात महाराष्ट्रातील पहिल्या वातानुकूलित अभ्यासिकेचे उद्घाटन\nआणि उल्हासनगर : महाराष्ट्रातील पहिलीच वातानुकूलित तीन मजल्याची प्रशस्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उल्हासनगरात उभी राहिली आहे, उद्या...\nइंधन दरवाढीने खाजगी बस व्यावसायांवर परिणाम\nपुणे : पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे जिल्ह्यातील बस व्यवसाय अडचणीत आला आहे. दररोज वाढत जाणाऱ्या इंधनाच्या दरांच्या तुलनेत तिकीट दर वाढत नाही,...\nनवरंगने दिली मॉन्सूनची चाहूल\nराजापूर - मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल देणार्‍या नवरंग पक्ष्याचे कोकणामध्ये आगमन झाले. येत्या काही दिवसांमध्ये मॉन्सून आगमनाचे संकेत मिळत आहेत. नवरंग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-electricity-bill-use-online-facility-102817", "date_download": "2018-05-24T16:02:57Z", "digest": "sha1:NMI5XAP56VY6UFCSKJRYA3JQMOC5OOEQ", "length": 13411, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news electricity bill use online facility वीजबिलासाठी वापरा ऑनलाइन सुविधा | eSakal", "raw_content": "\nवीजबिलासाठी वापरा ऑनलाइन सुविधा\nबुधवार, 14 मार्च 2018\nपुणे - महावितरणकडे जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७० हजार ग्राहक धनादेशाद्वारे (चेक) वीजबिलाचा भरणा करीत असून, त्यापैकी सुमारे साडेतीन हजार ते चार हजार धनादेश विविध कारणांमुळे ‘बाऊन्स’ (वटत नाही) होत आहेत. त्याचा फटका संबंधित ग्राहकाला सोसावा लागत असल्याने ग्राहकांनी ऑनलाइन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nपुणे - महावितरणकडे जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७० हजार ग्राहक धनादेशाद्वारे (चेक) वीजबिलाचा भरणा करीत असून, त्यापैकी सुमारे साडेतीन हजार ते चार हजार धनादेश विविध कारणांमुळे ‘बाऊन्स’ (वटत नाही) होत आहेत. त्याचा फटका संबंधित ग्राहकाला सोसावा लागत असल्याने ग्राहकांनी ऑनलाइन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nधनादेन वटला नाही तर ३५० रुपये दंड होतो. धनादेश अंतिम मुदतीच्या तारखेनंतर वटल्यास पुढील बिलात येणारी थकबाकी, वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारवाईला ग्राहकाला सामोरे जावे लागते. वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्‍यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास तीन ते चार दिवस लागतात. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधित ग्राहकांना पुढील बिलात थकबाकी रक्‍कम दिसते. धनादेश बाउंस झाला तर दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.\nबहुतांश थकबाकीदार वीजग्राहकांनी दिलेले चेक हे बाउंस व्हावेत अशा हेतूनेच व जाणीवपूर्वक दिलेले असतात, असे महावितरणच्या विश्‍लेषणात दिसून आले आहे.\nमहावितरणचे वीजबिल www.mahadiscom.in या वेबसाइट, मोबाईल ॲप किंवा ईसीएसद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. इंटरनेट व मोबाईल ॲपच्या माध्यमातून पुणे परिमंडलातील सुमारे ७ लाख ४० हजार वीजग्राहक सुमारे १४० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा दरमहा करीत आहेत. तसेच ईसीएसद्वारे देयके भरण्यासाठी सुमारे सव्वादोन लाख वीजग्राहकांनी नोंदणी केलेली असून, घरबसल्या दरमहा सुमारे २० कोटी रुपयांचा वीजदेयकांचा भरणा ते करीत आहेत. त्यामुळे धनादेशाऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.\nशेजारच्या वीजचोरीने घेतला 14 वर्षीय मुलाचा जीव\nआष्टी (जि. बीड) - शेतातील पिकांना पाणी देणा-या बोअरवेलसाठी शेजारी शेतकर्याने विद्युत वाहिनीवर आकडा टाकून आणलेल्या उघड्या वायरवर पाय पडून तरुणाचा...\nपाच वाहनांचा विचित्र अपघात ; एक जागीच ठार\nतळेगाव दिघे : संगमनेरमार्गे जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार...\nपुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची दौंड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास भेट\nदौंड (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दौंड शहरातील प्राथमिक आरोग्य पथक आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारातील...\nमहापालिकेत दोन हजार पदे रिक्त,डिसेंबर अखेर शंभर कर्मचारी निवृत्त\nनाशिक : महापालिकेच्या आस्थापनेवरील मंजुर पदांपैकी अद्यापपर्यंत एक हजार 848 विविध संवर्गातील पदे रिक्त असून डिसेंबर अखेर पर्यंत यात आणखी शंभर...\nउल्हासनगरात महाराष्ट्रातील पहिल्या वातानुकूलित अभ्यासिकेचे उद्घाटन\nआणि उल्हासनगर : महाराष्ट्रातील पहिलीच वातानुकूलित तीन मजल्याची प्रशस्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उल्हासनगरात उभी राहिली आहे, उद्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/navi-mumbai/navi-mumbai-airport-work/", "date_download": "2018-05-24T15:46:09Z", "digest": "sha1:25RUU6J7O2AK67FH7XQSP3VZ5SFFOKPG", "length": 25134, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Navi Mumbai Airport Work | नवी मुंबई विमानतळाचं कामकाज केलं ठप्प | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nनवी मुंबई विमानतळाचं कामकाज केलं ठप्प\nनवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामकाजाच्या ठेक्यापासून पारगाव दापोली ग्रामस्थांना वंचित ठेवल्यामुळे आज संतापलेल्या पारगाव ग्रामस्थांनी मोर्चा काढून विमानतळाचे कामकाज ठप्प केले.\nया वेळी ग्रामस्थच्या सोसायटींना काम द्यावे अशी मागणी केली. दोन दिवसात या संदर्भात निर्णय घेतला नाही तर नवी मुबई विमानतळाचे काम पुन्हा बंद पाडू असा इशारा देण्यात आला.\nयासोबत विमानतळ बाधिंतामध्ये पारगाव वगळण्यात आल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.\nविमानतळ बाधितांमध्ये पारगावचा समावेश करावा अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.\nनवी मुंबई विमानतळाचे काम प्रगतिपथावर\nनवी मुंबईत रामनवमीचा उत्साह\nनवी मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त महिलांची मोटारसायकल रॅली\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रण नसल्याने शिवसैनिकांचे आंदोलन\nबेलापूर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प\nतुर्भे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत लागली भीषण आग\nहार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडा\nमध्ये रेल्वे भारतीय रेल्वे प्रवास\nपनवेलमध्ये 2004 साली सापडलेली स्फोटकं 13 वर्षांनंतर लष्कराकडून निकामी\nभिवंडी, पनवेल आणि मालेगावमध्ये मतदानाला सुरुवात\nमुंबईच्या वेशीवरील पनवेल व भिवंडी महानगरपालिका आणि मालेगावमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे\nनवी मुंबईतील गणेश मंदिरातून 11 किलो चांदीची चोरी\nकरावे गावातील प्रसिद्ध गणेश मंदिरात शुक्रवारी पहाटे चोरीची घटना घडली आहे. केवळ तीन मिनिटांमध्ये मंदिरातील मौल्यवान वस्तू आणि दानपेटीवर हात साफ करुन चोरटे पसार झाले आहेत.\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nसई ताम्हणकर अंकुश चौधरी करमणूक\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nतुम्हीच पाहा... जिल्हाधिका-यांनी कसे हुसकावले आंदोलक ठेकेदार \nजेव्हा राष्ट्रपती 'डिजिटल' होतात...\nरामनाथ कोविंद राष्ट्राध्यक्ष हिमाचल प्रदेश\nनागपुरात रमझानची तयारी जोरात, सजली दुकाने\nसेंट्रल एव्हेन्यू रोड, नागपूर\nकुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये मोदीविरोधकांची एकजूट\nकुमारस्वामी राजकारण सोनिया गांधी काँग्रेस\nहापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात, कोल्हापूर बाजार समितीत लागल्या थप्प्या\nहापूस आंबा मार्केट यार्ड\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/vijay-mallya-spotted-with-sunil-gavaskar-during-india-pakistan-match/", "date_download": "2018-05-24T15:42:48Z", "digest": "sha1:7D5WGVUGRPQ7EJILJJSBGF5JAMX3HLXU", "length": 6594, "nlines": 102, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जेव्हा सुनील गावसकर विजय मल्ल्याला भेटतात... - Maha Sports", "raw_content": "\nजेव्हा सुनील गावसकर विजय मल्ल्याला भेटतात…\nजेव्हा सुनील गावसकर विजय मल्ल्याला भेटतात…\nभारतातील मोठमोठ्या बँकांची कर्ज बुडवून फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला हजर होते. यावेळी त्यांचे आणि भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांची चर्चा सुरु असल्याचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.\nया भेटीमुळे भारताच्या या महान फलंदाजाला नेटिझन्सच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचे काही काळापूर्वी मालक असणारे मल्ल्या काही महिन्यापूर्वी तब्बल ९००० कोटी रुपयांचं कर्ज बुडवून भारतातून लंडन येथे फरारझाले होते.\nगेले कित्येक दिवस या व्यक्तीच कुणाला दर्शन झालेलं नसताना आणि सामान्य भारतीयांपासून सर्वांमध्ये रोज चर्चेचा विषय असणारा मल्ल्या काल भारत पाकिस्तान सामन्याला व्हीआयपी स्टॅन्ड मध्ये बसल्याचा फोटो व्हायरल झाला आणि मोठ्या प्रमाणावर गहजब झाला.\nत्यांनतर आणखी एक फोटो सोशल मेडियावर पहायला मिळाला. त्यात भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि विजय मल्ल्या गुफ्तगू करताना दिसून आले.\nमल्ल्यांना १८ एप्रिल रोजी स्कॉटलंड पोलीसने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते तसेच £६५०,००० रकमेवर त्यांची जमानत झाली होती.\nचॅम्पियन्स ट्रॉफी: भारताच्या विजयानंतर व्हाट्सअँपवर आलेले टॉप १० मेसेज\nविडिओ: युवराज सिंगची तुफानी फटकेबाजी\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nचेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://nooshwinds.blogspot.com/2018/05/blog-post_71.html", "date_download": "2018-05-24T15:27:09Z", "digest": "sha1:W7FTLL6GWSV5A6VSIO7TYS7PJPIFIL54", "length": 14121, "nlines": 170, "source_domain": "nooshwinds.blogspot.com", "title": "कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस ! - Noshwind", "raw_content": "\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस \nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “थेंबे थेंबे तळे साचे” हे साप्ताहिक कार्य\nआज कोण कोण होणार नॉमिनेट \nजुई, रेशम, राजेश, सई आणि ऋतुजा झाले नॉमिनेट ...\nमुंबई १५ मे, २०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून अनिल थत्ते बाहेर पडल्यानंतर घरातील काही सदस्यांना त्यांची आठवण येत आहे, असे दिसून आले. काल रेशम, जुई, सुशांत, आस्ताद, स्मिता आणि बाकीच्या सदस्यांना बिग बॉस यांनी सरप्राईझ दिले. राजेश घरी परतला. रेशम राजेशला घरी परतल्याचे बघून खूपच खुश झाली. राजेशने त्याचा सहा दिवसांचा अनुभव घरातील सदस्यांसोबत शेअर केला. तसेच राजेश सिक्रेट रूम मध्ये असताना घरातील सदस्य कोणाबद्दल काय बोलत आहेत हे सगळं ऐकू आणि बघू शकत होता. त्याने ते रेशम आणि स्मिता बरोबर शेअर केले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पाडली ज्यामध्ये जुई, राजेश, सई, ऋतुजा आणि रेशम घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले. आता आज कोण कोणाला नॉमिनेट करेल हे बघणे रंजक असणार आहे. तसेच बिग बॉस आज घरातील सदस्यांना टास्क देणार आहेत. तेंव्हा आज घरातील सदस्य हा टास्क कसा पूर्ण करतील हे सगळं ऐकू आणि बघू शकत होता. त्याने ते रेशम आणि स्मिता बरोबर शेअर केले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पाडली ज्यामध्ये जुई, राजेश, सई, ऋतुजा आणि रेशम घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले. आता आज कोण कोणाला नॉमिनेट करेल हे बघणे रंजक असणार आहे. तसेच बिग बॉस आज घरातील सदस्यांना टास्क देणार आहेत. तेंव्हा आज घरातील सदस्य हा टास्क कसा पूर्ण करतील कोणाची भांडण होतील कोण संयम राखून खेळेल हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरु नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nआज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे “थेंबे थेंबे तळे साचे” हे साप्ताहिक कार्य. पाण्याचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी घरातील सगळ्या नळांचे पाणी बंद करण्यात येणार आहे. या कार्या अंतर्गत घरातील सदस्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात येणार आहे. या टीम्सना दोन रिकाम्या टाक्या देण्यात येणार आहेत. घरातील कुठल्याही कार्यास पाणी हवे असल्यास सदस्यांना या टाकीत पाणी भरायचे आहे, आणि दैनंदिन कार्यासाठी पाणी लागल्यास याच टाकीतील पाणी वापरणे अनिवार्य असणार आहे. जेंव्हा पाणी सोडण्यात येईल तेंव्हा टीमच्या टाकीत पाणी भरायचे आहे, आणि त्यासाठी टीम्सना बादल्या देण्यात येणार आहेत. नळाला पाणी थोड्याच वेळासाठी सोडण्यात येणार असून टीमने त्या कालावधीतच जास्ती जास्त पाणी भरणे अपेक्षित आहे.\nतेंव्हा या टास्क मध्ये कोणीती टीम बाजी मारणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तेंव्हा बघायला विसरु नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n... आणि संभाजी महाराज भेटले\nभाग्यवान विजेत्यांना मिळाली कलाकारांना भेटण्याची संधी आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटणे , त्यांच्याबरोबर आनंदाचे चार क्षण घ...\nतेजस्विनी पंडितच्या बर्थडे पार्टीत सई,अंकुश, स्पृह...\nहम ‘सात’ साथ है सात जणांच्या जिद्दीतून साकारलेला '...\n“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये विभाच्या अटीने...\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शर्मिष्...\nअभिनेत्री तेजस्विनी पंडितने चाहत्यांसोबत साजरा केल...\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस...\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस...\nकलर्स मराठीवरील “राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेला न...\nस्विस रेडियोच्या प्लेलिस्टमध्ये ‘संगळंग ढंभळंग’, स...\nगर्भावस्था के दौरान होने वाली मां को उच्च रक्तचाप ...\nगायक विनोद राठोड नव्या चित्रपटासाठी सज्ज\nमाधुरीची बकेट लिस्ट पाहयला प्रेक्षक उत्सुक - प्रेक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-113043000016_1.htm", "date_download": "2018-05-24T15:48:34Z", "digest": "sha1:3G7IWCBSXJHICDZP3HL7EBJ4U4HWJWEK", "length": 12015, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार\nसहाव्या आयपीएल ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेतील अर्धा टप्पा संपला असून मंगळवारी येथे पुणे वॉरिअर्स आणि आयपीएलमधील आघाडीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे.\nपुणे संघाने यापूर्वी 15 एप्रिल रोजी चेन्नईचा 24 धावांनी पराभव केला होता. चेन्नईच्या मैदानावर पुणे संघाने हा विजय मिळविला होता परंतु आता ती स्थिती राहिलेली नाही. चेन्नईचा संघ साखळी गुणतक्त्यात 14 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. चेन्नईने 9 सामन्यातून 7 विजय मिळविलेले आहेत व फक्त दोन सामने गमावले आहेत. याउलट पुणे संघ नवव्या म्हणजेच शेवटच्या स्थानावर आहे. पुणे संघाने फक्त दोन विजय मिळविले असून 7 सामने गमावले आहेत. यावरून पुणे संघ हा पिछाडीस पडत गेला आहे, हे दिसून येत आहे.\nरविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट राडर्सचा 14 धावांनी पराभव केला तर दिल्ली संघाने पुणे वॉरिअर्सचा 15 धावांनी पराभव केला. चेन्नई संघाने कोलकाताविरुध्द 200 धावसंख्या केली होती तर पुणे संघ दिल्लीविरुध्द 4 बाद 149 धावा करू शकला. त्यामुळे पुण्याची फलंदाजी अद्याप क्लिक झालेली नाही. मायकेल क्लार्कने आयपीएलमधून अंग काढून घेतले. नियमित कर्णधार अँजेलो मॅथूजला दुखापत झाली तर नूझीलंडच्या रॉस टेलर याला सूर सापडलेला नाही. सध्याच्या प्रभारी कर्णधार अँरॉन फिन्च याच्या मार्गदर्शनाखाली पुणे संघ जबरदस्त संघर्ष करीत आहे परंतु त्यांना विजय मिळविता येत नाही.\nवॉरिअर्स संघाच्या खेळण्यात सातत्य राहिलेले नाही. सर्व विभागात तो खाली राहिला आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या बाबीतही तो पिछाडीस पडला आहे. चेन्नईकडून माइक हसीला सूर गवसला आहे. व त्याने एकहाती विजय चेन्नईला मिळवून दिले\nचेन्नई संघात धोनीशिवाय अश्विन, जडेजा हे अनुभवी खेळाडू आहेत. तसेच शादाब जकाती, बद्रीनाथ, सुरेश रैना असे फलंदाज आहेत. पुणे संघाला अलीकडेच सूर सापडला आहे. युवराज सिंग आणि लुक राइट ही जोडी जमली होती ते दोघे बाद होताच दिल्लीने उर्वरित खेळाडूंना रोखून विजय मिळविला. त्यामुळे एकंदरीत विचार केला तर हा एकतर्फी सामना होऊ शकतो.\nयावर अधिक वाचा :\nचेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nएअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक\nएअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%A6", "date_download": "2018-05-24T15:45:21Z", "digest": "sha1:WUQEZT2746WAIYO23JJMUCO3Q5TQHS4R", "length": 5640, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १४७० - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४५० चे - १४६० चे - १४७० चे - १४८० चे - १४९० चे\nवर्षे: १४६७ - १४६८ - १४६९ - १४७० - १४७१ - १४७२ - १४७३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून ३० - चार्ल्स आठवा, फ्रांसचा राजा.\nमे १५ - चार्ल्स आठवा, स्वीडनचा राजा.\nइ.स.च्या १४७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2018-05-24T15:59:03Z", "digest": "sha1:ZYH7XC5K6AJDVLUVAREWPWIO3ZGKW4JO", "length": 3905, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थॉमस गोल्ड - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nथॉमस गोल्ड (२२ मे, इ.स. १९२० - २२ जून, इ.स. २००४) हा ऑस्ट्रियात जन्मलेला अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९२० मधील जन्म\nइ.स. १९८४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०८:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/up-yoddha-displayed-warrior-like-spirit-to-beat-telugu-titans/", "date_download": "2018-05-24T15:55:00Z", "digest": "sha1:E6WTXA6GE33AUPAYOAETMII7DYR7F3LE", "length": 8104, "nlines": 101, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: तेलुगू टायटन्सचा सहावा पराभव - Maha Sports", "raw_content": "\nप्रो कबड्डी: तेलुगू टायटन्सचा सहावा पराभव\nप्रो कबड्डी: तेलुगू टायटन्सचा सहावा पराभव\nप्रो कबड्डीमध्ये काल तेलुगू टायटन्स आणि यु.पी.योद्धा संघात सामना झाला. या सामन्यात यु.पी.योद्धा संघाने ३९-३२ असा विजय मिळवला. यु.पी.योद्धा संघासाठी नितीन तोमर, रिशांक देवाडीगा आणि राकेश नरवाल यांनी उत्तम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. तेलुगू टायटन्ससाठी विशाल भारद्वाराज आणि राहुल चौधरी यांनी चांगली कामगिरी केली मात्र तेलुगू संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आले.\nपहिल्या सत्रात दोन्ही संघाने संयमी खेळ केला. दोन्ही संघ डु ऑर डाय रेडवर गुण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. सातव्या मिनिटाला दोन्ही संघ ५-५ अश्या बरोबरीत होते. १४व्या मिनिटाला दोन्ही संघ ११-११ अश्या बरोबरीत होता. पहिले सत्र संपले तेव्हा यु.पी.संघ १४-१३ अश्या एक गुणांच्या आघाडीवर होता. यु.पी.साठी नितीन तोमर आणि रिशांक गुण मिळवत होते. तर तेलगूसाठी राहुल गुण मिळवत होता.\nदुसऱ्या सत्रात दोन्ही संघानी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. सहाव्या मिनिटाला २०-२० अश्या बरोबरीत दोन्ही संघ होते. तर १०व्या मिनिटाला २५-२५ अश्या बरोबरीवर येऊन सामना ठेपला होता. त्यानंतर युपीचा कर्णधार नितीन तोमरने एक सुपर रेड करत सामन्याचे चित्र बदलले. नितीनने सामन्यातील पकड कमी होऊ दिली नाही. शेवटच्या ५ मिनिटात सामना पूर्णपणे यु.पी. संघाच्या बाजूने झुकला होता. पण राहुल चौधरी जिंकण्याचे प्रयन्त करत होता. त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही.हा सामना शेवटी ३९-३२ असा यु.पी संघाने जिंकला.\nया सामन्यात राहुल चोधरी आणि नितीन तोमर या खेळाडूंनी सुपर टेन मिळवला तर रिशांकने ६ रेडींग गुण मिळवत ३०० रेडींग गुणांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा रिशांक सहावा खेळाडू ठरला आहे. तर राजेश नरवानले मागील सामन्यातील अपयश धुवून काढत या संयत उत्तम ऑलराऊंडर खेळाचे प्रदर्शन केले.\nतेलुगू टायटन्सनितीन तोमरप्रो कबड्डीयु.पी.योद्धाराकेश नरवालराहुल चौधरीरिशांक देवाडीगाविशाल भारद्वाराज\nपहा चिमुरडीचा मिताली राजला खास संदेश\nआणि पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान मानव थांबला \nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nमुंबई शहर कबड्डी कुमार गट निवड चाचणीत सिद्धी प्रभा, विजय बजरंग व्या.शाळा संघाची…\nआरके ब्लास्टर्स दसपटी संघ प्रो-लीग काळभैरव चषकाचा विजेता\nविराट कोहलीप्रमाणेच हे ३ प्रो-कबड्डी स्टार ५ हंगामात खेळले एकाच संघाकडून\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%A4-113051500006_1.htm", "date_download": "2018-05-24T15:44:19Z", "digest": "sha1:XYGXU7BZWKLTJOOFLV4EUCE4YHZ245LY", "length": 11810, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोलकाता आणि पुणे संघात आज लढत | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोलकाता आणि पुणे संघात आज लढत\nयजमान कोलकाता नाईट राडर्स आणि पुणे वॉरिअर्स इंडिय या दोन संघात बुधवार 15 मे रोजी झारखंड येथील क्रिकेट मैदानावर आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे.\nहा सामना म्हणजे लुटुपुटूचा समजला तरी चालेल. कारण, कोलकाता आणि पुणे संघ हे या हंगामातील आयपीएलची प्ले ऑफ फेरी गाठू शकत नाहीत, हे स्पष्ट झालेले आहे. कोलकाताने 14 सामन्यातू 6 विजय, 8 पराभवांसह 12 गुण वसूल केले आहेत व हा संघ सहाव्या स्थानांवर आहे. पुणे संघ 14 सामन्यातून फक्त दोन विजय मिळवू शकला आहे. त्यांनी 12 पराभव पत्करले आहेत. 4 गुणांसह हा संघ शेवटच्या स्थानावर आहे.\nरॉयल चॅलेंजर्स व सनराझर्स हैदराबाद यांचे प्रत्येकी 16 गुण झालेले आहेत. हे दोन्ही संघ उर्वरित दोन-दोन सामने हरतील व कोलकाता संघ जिंकेल, अशा आशेवर आमच्या संघाला प्ले ऑफ फेरी गाठण्याची संधी आहे, असे कालिसने म्हटले होते. परंतु, ही अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. मुंबई, चेन्नई आणि राजस्थान या तीनही संघानी प्रत्येकी 20 गुणांसह प्ले ऑफ फेरी पक्की केलेली आहे. चौथ्या स्थानासाठी बंगळुरू आणि हैदराबाद संघात चुरस आहे. कोलकाता संघाने 12 मे रोजी याचठिकाणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 गडी राखून पराभव केला होता. पुणे वॉरिअर्स संघावर पुणे येथे 9 मे रोजी कोलकाता संघाने 46 धावांनी विजय मिळविला होता.\nएकंदरीत गौतम गंभीरचा संघ हा पुण्यापेक्षा प्रबळ वाटत आहे. अष्टपैलू जॅक कालिस आणि सुनील नरीन या दोघांनी पुण्याविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. तसेच, या दोघांनी कोलकाता संघाला बंगळुरूविरुद्ध विजय मिळवून दिला होता. हे दोन्ही संघ प्रतिष्ठेसाठी खेळत आहेत. या सामन्यातसुद्धा नाणेफेक जिंकणे हे महत्त्वाचे ठरेल, असे मत बिहार रणजी संघाचे माजी कर्णधार आदिल हुसेन यांनी सांगितले.\nसामन्याती वेळ : दुपारी 4 वाजता.\nचेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार\nबेंगळुरू चार गड्यांनी पराभूत\nमंद गतीने षटके टाकल्याने धोनीला दंड\nमुंबई इंडियन्सला ‘रॉयल चॅलेंज’\nजखमी कालीसमुळे गोलंदाजी कमी पडली\nयावर अधिक वाचा :\nकोलकाता आणि पुणे संघात आज लढत\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nएअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक\nएअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-sangali-sadabhau-khot-agriculture-material-grant-102594", "date_download": "2018-05-24T16:11:58Z", "digest": "sha1:GPVKTZZMDSFDZ7CN4LGO6ZQQOM5V26OY", "length": 18183, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news sangali sadabhau khot agriculture material grant कृषी राज्यमंत्री सदाभाऊ यांच्या मरळनाथपूरात कृषी साहित्य अनुदानात घोटाळा | eSakal", "raw_content": "\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ यांच्या मरळनाथपूरात कृषी साहित्य अनुदानात घोटाळा\nसोमवार, 12 मार्च 2018\nकृषी विभागाच्या अनुदानात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुराव्यांनिशी समोर आले आहे.\nसांगली - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गावी मरळनाथपूर (ता. वाळवा) येथी कृषी विभागाच्या अनुदानात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुराव्यांनिशी समोर आले आहे. वीज कनेक्‍शन नसलेल्या 28 जणांना कृषी पंप, मयत व्यक्तीच्या नावे कृषी साहित्य वाटप आणि जमीन नसताना कृषी योजनांच्या अनुदानाचा लाभ देऊन कृषी अधिकाऱ्यांनीच लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. यामागे सदाभाऊंच्याच बगलबच्च्यांची टोळी असल्याचा आरोप तक्रारदार बळीराजा संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुयोग औंधकर यांनी केला.\nयेथील जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, सचिव त्रिगुण कुलकर्णी यांच्यासमोर त्यांनी सही-शिक्‍क्‍यानिशी पुरावे सादर केले. ते पाहता सकृतदर्शनी घोटाळा झाला असून त्याची सखोल चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवाय, या संपूर्ण योजनांच्या सांगली जिल्ह्यात झालेल्या अंमलबजावणीची चौकशी करणे गरजेचे असल्याचे पत्र कृषी आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. पाटील आणि औंधकर यांनी सप्टेंबर 2017 मध्ये मरळनाथपूर येथील घोटाळ्याविषयी पहिल्यांदा तक्रार केली होती. कृषी विभागाने त्याची दखल घेतली नाही. काही अधिकाऱ्यांचे पथक पाठवून चौकशीचा फार्स केला आणि या प्रकरणात काही घडलेच नाही, असा अहवाल सादर केला. त्यावर संशय व्यक्त करत या संघटनांनी भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे तक्रार दाखल केली. त्या समितीची आज बैठक होती. त्यात सदाभाऊंच्या गावातील घोटाळ्याचे पुरावे सादर करू, अशी घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी सर्व पुरावे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केले.\nअतिशय धक्कादायक घोटाळे समोर येत असल्याचे कबूल करत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली.\nमरळनाथपूमधील घोटाळ्यात जे असतील त्यांच्यावर शासन कारवाई करेल, अशी प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, \"प्रकरण माझ्या गावातील आहे म्हणून माझ्यावर आरोप करू नका, फलोत्पादन योजना तर 2014 मधील आघाडी सरकारच्या काळातील आहे. मरळनाथपूरमधील कृषी योजनांमध्ये गैरव्यवहार झाला असेल तर त्याची संपूर्ण चौकशी अधिकारी करतील व शासन कारवाई करेल. माझ्या गावचा म्हणून मी कोणालाही पाठीशी घालणार नाही. मात्र आरोप करणाऱ्यांची पात्रताही तपासली पाहिजे. आरोप करणाऱ्यात काही खंडणीबहाद्दर आहेत. याआधीही तक्रारी झाल्या, चौकशी झाली, त्यात काही निष्पन्न झाले नाहप्रतिक्रियांनीच अधिवेशन काळात असे काही प्रकार करण्यामागे बोलवता धनी वेगळाच आहे.''\nमरळनाथपूर येथील 28 शेतकऱ्यांना कृषी पंपांचे वाटप करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडे वीज कनेक्‍शन आहे का, याचा दाखला जोडावा लागतो. वास्तविक, वीज कनेक्‍शन नसताना हे पंप दिले गेले. कनेक्‍शन नाही, याचा पुरावा म्हणून महावितरणकडील कनेक्‍शन धारकांची यादी सादर करण्यात आली. हे प्रकरण सप्टेंबरमध्येच चौकशीला दिले होते, मात्र कृषी अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. शब्दखेळ करत प्रकरण दडपले. ते आता वर आले आहे. तक्रारदारांनी फलोत्पादन योजनेत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्याचे पुरावे स्वतंत्रपणे सादर करा, त्याची चौकशी केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.\nरामचंद्र दादू खोत या मयत व्यक्तीच्या नावे दहा हजार रुपयांचे अनुदान लाटण्यात आले आहे. ही व्यक्ती 30 ऑगस्ट 1990 ला मयत झाल्याचा दाखला सादर करण्यात आला. त्या नावे सन 2015-16 ला अनुदान देण्यात आले. संदीप शामराव खोत यांच्या नावे इंचभरही जमिन नाही, तरी त्यांना 1 लाख 33 हजार रुपयांचे कृषी अनुदान देण्यात आले आहे. त्यात गोठा, पलटी, नांगर आदींसाठी अनुदान लाटले आहे. अशाच पद्धतीने सुनील मारुती खोत यांना तब्बल 3 लाख 65 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आल्याचे पुरावे सादर करण्यात आले. बाळाबाई बापू राऊत या महिलेने मला कोणतेही शेती साहित्य किंवा अनुदान मिळाले नाही, असे शपथपत्र दिले आहे. त्यांच्या नावे अनुदान लाटण्यात आले आहे. तक्रारदारांनी चार पिशव्या भरून आणलेली कागदपत्रे आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली.\nपहूरला रेशनच्या बायोमेट्रीक प्रणालीतून नावे गायब\nपहूर (ता. जामनेर) : धान्याच्या काळ्या बाजाराला चाप बसावा, सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सक्षम, सुलभ आणि पारदर्शक व्हावी यासाठी रेशनींग दुकानावर...\nतेजस्विनी पंडितच्या बर्थडे पार्टीत सई, अंकुश, स्पृहा, श्रेयाने केली धमाल\nअभिनेत्री तेजस्विनी पंडितचा नुकताच 23 मेला वाढदिवस झाला. फिल्म इंडस्ट्रीत काम करायला लागल्यापासून बऱ्याच अवधीने तेजस्विनी यंदा वाढदिवसाच्या दिवशी काम...\n#FuelPriceHike नेटिझन्स म्हणतात, 'अब की बार कमल नहीं खिलेगा यार'\nगेले काही दिवस सतत इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल,डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा सामान्यांवर काय परिणाम होतो...\nपाली खोपोली मार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात\nपाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात झाल्याचा फोन गुरुवारी (ता.२४) दुपारी पाली पोलीस स्थानकासह,...\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/04/blog-post_13.html", "date_download": "2018-05-24T15:24:05Z", "digest": "sha1:UIDZDM7AUJTYP7SGE3E2Q42BEZHFLPNF", "length": 26097, "nlines": 183, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: आरशात आपला चेहरा बघा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nआरशात आपला चेहरा बघा\nनियम हा सर्वांना सारखा असतो, यावरच नियमाचे कौतुक असते. ज्याक्षणी एक बाजू नियम धाब्यावर बसवते, तेव्हा नियमांचे वा कायद्याचे ताबेदार असतात, त्यांनी त्यात हस्तक्षेप केला नाही, तर दुसर्‍या बाजूलाही नियमांच्या बंधनातून मुक्ती मिळत असते. भारतातले जे कायदे आहेत, तसेच जगातले काही कायदे आहेत. त्यामुळेच त्या कायद्याचे पालन करण्याचे जगातल्या प्रत्येक देशावर बंधन आहे. ते जसे भारतावर बंधनकारक असतात, तसेच पाकिस्तानलाही बंधनकारक असतात. सहाजिकच कुलभूषण जाधव संदर्भात कुठल्या स्वरूपात कारवाई व्हावी, हा विषय पाकिस्तान परस्पर निकालात काढू शकत नाही वा त्यात मनमानी करू शकत नाही. कारण त्याच देशाने म्हटल्याप्रमाणे जाधव हा पाकिस्तानचा नागरिक नाही, तर भारतीय नागरिक आहे. त्याच्यावर कुठलेही आरोप पाकिस्तान करू शकतो. पण त्याबाबत करायच्या कारवाईचे निकष जागतिक कायद्याने ठरवलेले आहेत. त्याला व्हिएन्ना करार म्हणतात. त्यानुसारच कारवाईचे बंधन आहे. जाधवला पाकच्या लष्करी कोर्टाने खटला चालवून फ़ाशी ठोठावली आहे. पण अशारितीने त्याला शिक्षा देता येत नाही, किंवा त्याच्यावर खटलाही चालवला जाऊ शकत नाही. त्याला त्याच्या देशाच्या वकीलात वा सरकारची मदत हवी असेल, तर मिळाली पाहिजे आणि नागरी कोर्टातच त्याच्यावर गुन्हा सिद्ध करण्याची मुभा आहे. पण पाकिस्तानने यापैकी काहीच केले नसून, त्याच्या खटल्याविषयी संपुर्ण गुप्तता राखून परस्पर फ़ाशीची घोषणा केलेली आहे. सहाजिकच आपण व्हिएन्ना करार जुमानत नसल्याचे पाकने कृतीतूनच दाखवले आहे. म्हणूनच त्यात थेट जागतिक संस्थांनी हस्तक्षेप करण्याची गरज असून, भारत सरकारने तशी मागणी केली आहे. पण विषय तिथेच संपत नाही. पाकिस्तान तसे करणार नसेल तर पाक नागरिकांच्या बाबतीत भारतानेही त्या नियमांचे पालन करण्याची गरज उरत नाही.\nकुलभूषण जाधव याच्या बाबतीत चाललेल्या गोष्टींसाठी भारत सरकारने जागतिक संस्थांकडे दाद मागणे, ही एक गोष्ट झाली. पण त्याच्याही पुढे जाऊन पाकिस्तानला जग शहाणपणा शिकवणार नसेल, तर तोच शहाणपणा पाक नागरिकाविषयी भारताला शिकवला जाऊ नये, असाही इशारा भारत देऊ शकतो. म्हणजे असे, की भारतात कोणी पाक नागरिक पकडला गेला वा सापडला, तर त्यालाही व्हिएन्ना करारानुसार संरक्षण देण्यास यापुढे भारत बांधील असणार नाही. असा इशारा जागतिक संस्थांना तात्काळ दिला गेला पाहिजे. नियम एका बाजूने लागू होत नसतात. दुर्दैव असे आहे, की तिकडे जाधबच्या गळ्याभोवती फ़ास आवळला जात असताना, अरबी सागरात बेपत्ता असलेल्या पाक मच्छिमारांना सुखरूप वाचवून पाकच्या हवाली करण्याचे पुण्यकर्म भारतीय तटरक्षक दलाने पार पाडले आहे. भारताला या अतिरेकी सभ्यपणातून बाहेर पडण्याची गरज आहे. यापुर्वी विविध मार्गाने आपल्या चांगुलपणाची साक्ष भारताने पाकला व जगाला दिलेली आहे. पण हळुहळू हा सभ्यपणाचा भारताची कमजोरी असल्याची समजूत पाकिस्तानने करून घेतलेली आहे. त्या भ्रमातून या शेजार्‍याला बाहेर काढण्याची गरज आहे आणि त्याचा आरंभ पाकच्या इथल्या हितचिंतकांना धडा देण्यापासून होऊ शकतो. त्यात आझादी ब्रिगेडपासून पाकप्रेमी ब्रिगेडपर्यंत अनेकांचा समावेश होतो. त्यांना इथे पाकिस्तानची वकिली करण्याला कायद्याने प्रतिबंध घालता येत नसेल, तर जनतेलाच त्यात पुढाकार घ्यावा लागणार आहे. दोन वर्षापुर्वी अशाच एका कारणास्तव पाकप्रेमी सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फ़ासण्याचे काम शिवसैनिकांनी केलेले होते. त्याची देशव्यापी मोहिमच करावी लागणार आहे. जो कोणी पाकिस्तानची वकिली करील तोही जाधवचा खुनी ठरवून, त्यांचा इथे बंदोबस्त करावा लागणार आहे. तो कायद्यात बसत नसेल तर जनतेला करावा लागेल.\nजितक्या उजळमाथ्याने मंगळवारी पाक वकिलातीमध्ये अनेक भारतीय मान्यवर चहापानाला गेले, तेही जाधवच्या हत्येतले भागिदार असतात, हे विसरता कामा नये. त्यांना इथला कायदा संरक्षण देतो आणि पाकिस्तानात मात्र भारतीय नागरिकांना बळीचा बकरा बनवले जात असते. मंगळवारी पाकच्या कराची शहरातून उझेर बलुच नावाच्या व्यक्तीला अटक झाली. त्याचा कुलभूषण जाधवशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसाच आरोप इथे पाकिस्तानी वकिलातीमध्ये मेजवान्या झोडायला जाणार्‍यांवर ठेवून, कारवाई करण्यास काय हरकत आहे भारतीय लष्करानेही अशा भारतीयांना इथे ताब्यात घेऊन त्यांच्यावर लष्करी कोर्टात खटले चालवले तर काय बिघडणार आहे भारतीय लष्करानेही अशा भारतीयांना इथे ताब्यात घेऊन त्यांच्यावर लष्करी कोर्टात खटले चालवले तर काय बिघडणार आहे कारण इथे पाकिस्तानचे हितचिंतक उजळमाथ्याने वावरणार आणि तिथे मात्र कुणाही भारतीयाला पाकिस्तान फ़ाशीवर चढवणार. म्हणूनच दोनप्रकारे हा विषय हाताळण्याची गरज आहे. एका बाजूला भारत सरकारने राजनैतिक मार्गाने काम करावे आणि जगालाही स्पष्ट शब्दात इशारा द्यावा. तर भारतात सामान्य जनतेने आपल्या परीने अशा पाक हितचिंतकांवर आपली कारवाई सुरू करावी. त्यातला पहिला उपाय म्हणजे असे जे कोणी पाकमित्र आपल्या समाजात दिसतात, त्यांच्यावर सार्वजनिक बहिष्कार घातला जावा. त्यांच्याशी संबंध राखतील वा त्यांना विविध स्वरूपातली मदत करताना दिसतील, त्या प्रत्येकाला पाकचा हस्तक समजून असा बहिष्कार घातला गेला, तर निदान पाकिस्तानला इथून मिळणारी रसद तोडली जाऊ शकेल. अशा पाकमित्रांच्या संस्था कुठल्या आहेत कारण इथे पाकिस्तानचे हितचिंतक उजळमाथ्याने वावरणार आणि तिथे मात्र कुणाही भारतीयाला पाकिस्तान फ़ाशीवर चढवणार. म्हणूनच दोनप्रकारे हा विषय हाताळण्याची गरज आहे. एका बाजूला भारत सरकारने राजनैतिक मार्गाने काम करावे आणि जगालाही स्पष्ट शब्दात इशारा द्यावा. तर भारतात सामान्य जनतेने आपल्या परीने अशा पाक हितचिंतकांवर आपली कारवाई सुरू करावी. त्यातला पहिला उपाय म्हणजे असे जे कोणी पाकमित्र आपल्या समाजात दिसतात, त्यांच्यावर सार्वजनिक बहिष्कार घातला जावा. त्यांच्याशी संबंध राखतील वा त्यांना विविध स्वरूपातली मदत करताना दिसतील, त्या प्रत्येकाला पाकचा हस्तक समजून असा बहिष्कार घातला गेला, तर निदान पाकिस्तानला इथून मिळणारी रसद तोडली जाऊ शकेल. अशा पाकमित्रांच्या संस्था कुठल्या आहेत त्यांचे थेट कोणाशी संबंध आहेत त्यांचे थेट कोणाशी संबंध आहेत त्यांच्याशी कोण संबंधित आहेत त्यांच्याशी कोण संबंधित आहेत अशा लोकांना हुडकून काढून समाजात त्यांना लज्जास्पद जीवन कंठण्याची वेळ आणणे, हाच त्यातला सर्वोत्तम उपाय असू शकतो. सरकारने काय करावे, त्याचे प्रवचन देण्यापेक्षा सामान्य नागरिक काय करू शकतो, तेही करता आले पाहिजे.\nसोशल मीडियात आपले शहाणपण शिकवण्याची नेहमी स्पर्धा चाललेली असते. ते एक प्रभावी माध्यम आहे. तिथे जाधवविषयी आस्था असलेल्यांना खुप काही करणे शक्य आहे. उदाहरणार्थ पाकप्रेमी सुधींद्र कुलकर्णी हे कुठल्या तरी फ़ौंडेशनचे संचालक आहेत. त्यातून मिळणार्‍या पैशावर त्यांची गुजराण होते. हा पैसा त्यांना कुणाकडून मिळतो अशा कंपन्या वा उद्योगांवर बहिष्कार घातला जाऊ शकतो. अशा कंपन्या वा व्यावसायिकांच्या सेवा किंवा उत्पादनावर प्रचंड संख्येने बहिष्कार घातला गेला, तरी अशा पाकप्रेमींच्या नाड्या आखडल्या जाऊ शकतात. कंपन्यांना नफ़ा होत असतो, तोवरच देणग्या देणे शक्य असते आणि एकप्रकारे अशा कंपन्यांचे सेवा वा माल घेऊन, आपणच जाधवच्या मारेकरी पाकप्रेमींचे पालनपोषण करीत असतो. आपण अशा कंपन्यांवर बहिष्काराचे हत्यार उपसले, तरी इथल्या पाकप्रेमींचा जीव कासावीस होऊ शकतो. सिनेमा लागला नाही तर बुडीत जाण्याच्या भयाने करण जोहर वा शाहरुख खान कसे घुसमटून जातात, हे आपण बघितले आहे. आपण त्या चित्रपटांवर अन्य माल सेवांवर बहिष्कार घालत नसू, तर आपणही कुलभूषणचे मारेकरी असतो. जाधवला फ़ाशी देणारे वा त्याचे समर्थन करणारे पाकप्रेमी आणि आपल्यासारखे बोलघेवडे जाधवप्रेमी, यांच्यात फ़रक तो काय राहिला अशा कंपन्या वा उद्योगांवर बहिष्कार घातला जाऊ शकतो. अशा कंपन्या वा व्यावसायिकांच्या सेवा किंवा उत्पादनावर प्रचंड संख्येने बहिष्कार घातला गेला, तरी अशा पाकप्रेमींच्या नाड्या आखडल्या जाऊ शकतात. कंपन्यांना नफ़ा होत असतो, तोवरच देणग्या देणे शक्य असते आणि एकप्रकारे अशा कंपन्यांचे सेवा वा माल घेऊन, आपणच जाधवच्या मारेकरी पाकप्रेमींचे पालनपोषण करीत असतो. आपण अशा कंपन्यांवर बहिष्काराचे हत्यार उपसले, तरी इथल्या पाकप्रेमींचा जीव कासावीस होऊ शकतो. सिनेमा लागला नाही तर बुडीत जाण्याच्या भयाने करण जोहर वा शाहरुख खान कसे घुसमटून जातात, हे आपण बघितले आहे. आपण त्या चित्रपटांवर अन्य माल सेवांवर बहिष्कार घालत नसू, तर आपणही कुलभूषणचे मारेकरी असतो. जाधवला फ़ाशी देणारे वा त्याचे समर्थन करणारे पाकप्रेमी आणि आपल्यासारखे बोलघेवडे जाधवप्रेमी, यांच्यात फ़रक तो काय राहिला पाकिस्तानच्या नावाने बोटे मोडणे ही लबाडी आहे. इथल्या पाकप्रेमी व त्यांच्या पोशिंद्यांची नाकाबंदी करणे आपल्या हाती आहे. त्यासाठी सरकारने काही करायला नको आहे. सोशल मीडिया वा अन्य मंचावर तोंडाची वाफ़ दवडणे सोडून, आपण काय करणार त्याचे उत्तर आता प्रत्येक भारतीयाने शोधण्याची गरज आहे. आपण तितके प्रामाणिक आहोत काय पाकिस्तानच्या नावाने बोटे मोडणे ही लबाडी आहे. इथल्या पाकप्रेमी व त्यांच्या पोशिंद्यांची नाकाबंदी करणे आपल्या हाती आहे. त्यासाठी सरकारने काही करायला नको आहे. सोशल मीडिया वा अन्य मंचावर तोंडाची वाफ़ दवडणे सोडून, आपण काय करणार त्याचे उत्तर आता प्रत्येक भारतीयाने शोधण्याची गरज आहे. आपण तितके प्रामाणिक आहोत काय आरशासमोर उभे राहुन प्रत्येकाने स्वत:लाच हा प्रश्न विचारावा आणि त्याचे उत्तरही द्यावे. आपल्याला इतकी हिंमत झाली तरी पाक सरकार व लष्कर निमूट जाधवला मुंबईत आणून सोडायला तयार होईल.\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\n‘शिव’तारे त्याला कोण मारे\nविनोद खन्ना मरते नही\nदो साल, केजरी बेहाल\nपालथ्या घड्यावर, आरक्षणाचे पाणी\nज्यांचा डाव त्यांनाच पेच\nएका दगडात किती पक्षी\nभारतात मुस्लिम संदर्भहीन होतोय\nबहिणीची वेडी रे ‘माया’\nआरशात आपला चेहरा बघा\nसदा मरे, त्याला कोण रडे\nप्रामाणिक यंत्रे, बदमाश माणसे\nहिंदू व्होटबॅन्क तयार होतेय\nकॉग्रेसचा रा. स्व. संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/03/blog-post_55.html", "date_download": "2018-05-24T15:20:41Z", "digest": "sha1:6R6EUWHSDCNHNQRMKEDOHYZBXRDCU7KM", "length": 28704, "nlines": 195, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: बिन चिपळ्यांचा नारद", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nताज्या जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यावर जे राजकारण रंगले आहे, त्याच्या किळसवाण्या बातम्या ऐकून अनेकांना संताप येत असेल तर नवल नाही. कारण लोकशाही आता गुणवत्ता विसरून नुसत्या आकड्यांचा खेळ होऊन बसला आहे. त्यात अधिक आकडे जोडू शकेल, तो लोकशाहीचा विजेता असतो आणि ज्याला आकडे जमवण्याची कला अवगत नाही, तो लोकशाहीतला पराभूत असतो. तुम्ही कोणते विचार मांडता वा कुठला जनहिताचा कार्यक्रम घेऊन समोर येता, त्याला काडिमात्र किंमत राहिलेली नाही. आजच्या लोकशाहीत आकड्यांना महत्व आलेले आहे. बहूमताचा आकडा हे प्रत्येकाचे ध्येय होऊन बसले आहे आणि त्यात विचार वा गुणवत्तेला स्थान उरलेले नाही. सत्तापदे हे साध्य झाले असून, कुठल्याही मार्गाने सत्ता संपादन करण्याला साधना समजले जाते आहे. अशा लोकशाहीत केशवराव धोंडगे कोणाला आठवणार अलिकडल्या दोन दशकात त्यांचे नावही कुठे कानावर पडत नव्हते. बहूधा १९९५ च्या विधानसभेनंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती पत्करली असावी. त्यापुर्वी १९९० पर्यंत त्यांचे नाव ऐकायला मिळत होते. तेव्हा प्रथमच शिवसेनेने विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष होण्याइतके आमदार निवडून आणले आणि त्यावर्षीच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सेनेचा नवखा आमदार विठ्ठल चव्हाण याचे भाषण ऐकून केशवरावांनी समाधानाचे उद्गार काढल्याचे आठवतात. विठ्ठल चव्हाण याच्या अभ्यासपुर्ण भाषणाचे कौतुक करताना केशवराव म्हणाले होते, आता आमच्या पिढीने वैधानिक संसदीय राजकारणातून निवृत्त व्हायला हरकत नाही. त्याचे कारण साफ़ होते. सत्तास्पर्धेच्या पलिकडे जाऊन अभ्यासपुर्ण राजकारण करणारा नव्या पिढीचा कोणी त्यांना विधानसभेत दिसला होता. त्यानंतर केशवरावांनी बहुधा खरोखर राजकारण संन्यास घेतला. कारण दोन दशकानंतर त्यांची एक राजकीय प्रतिक्रीया परवा कानावर आली.\nकेशवराव तसे शरद पवारांचे समकालीन वा थोडे ज्येष्ठ राजकारणी त्यांनी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटिल वा शंकरराव चव्हाण अशा दिग्गजांशी संघर्ष केलेला होता. त्यांचा किंवा तात्कालीन मधू दंडवते, बापू काळदाते, रामभाऊ म्हाळगी, उद्धवराव पाटिल यांचा राजकीय संघर्ष, सत्ता बळकावण्यासाठी कधीच नव्हता. त्यांची लढाई जनहितासाठी सत्ता राबवली जाते किंवा नाही, यावर अंकुश राखण्यासाठी होती. त्यानुसारच त्यांचे डावपेच चालत होते. संसदीय कामात सरकारी पक्षाला पेचात पकडून जनहितासाठी राबायला भाग पाडण्यात त्यांनी आपली बुद्धी व शक्ती पणाला लावली होती. शरद पवार त्यानंतरच्या पिढीतले नेते म्हणूनच समोर आले. अशा केशवरावांना आज आपले मौन सोडण्याची वेळ आली, तेव्हा नवल वाटले. आजचे राजकारण त्यांना पचणारे वा सहन होणारे अजिबात नाही. म्हणूनच बहूधा त्यांनी त्या विषयात बोलण्याचेही कायम टाळलेले असावे. पण सध्याचे निमीत्त वेगळे असावे. नांदेडच्या रामतीर्थ विद्यापीठाने शरद पवार यांना सन्मानार्थ डी. लीट. पदवी प्रदान केल्याचे निमीत्त झाले. तिथेही केशवराव हजर होते आणि त्यांनी म्हणे पवारांचे यथोचित कौतुकही केले. पण नंतर त्यांनी अतिशय तिखट प्रतिक्रीया देताना शरद पवार यांची अक्षरश: खरडपट्टीच काढली. त्यांनी शरद पवार यांची ‘बिन चिपळ्यांचा नारद’ अशी संभावना केली. त्यामागे पवारांना हिणवण्याचा हेतू असेल असे अजिबात वाटत नाही. केशवराव उपहासाने बोलण्यासाठीच प्रसिद्ध होते. आपल्या राजकीय भाषणात कोपरखळ्या वा काव्यमय टवाळी करण्यासाठी ते ख्यातनाम होते. त्यांच्या अशा उपहासात्मक बोलण्याचे अनेक राजकीय नेत्यांनीही कौतुकच केलेले आहे. अनेक मंत्री स्वत:वर धोंडग्यांनी केलेल्या टवाळीलाही दाद देत असत. असे हे केशवराव, पवारांवर अकस्मात कशाला घसरले असतील\nनव्या पिढीचे राजकारण चालू आहे, त्यातल्या अनेक गोष्टी केशवरावांना पचणार्‍या नाहीत वा नावडत्याच आहेत. पण जिथे प्रतिष्ठेने राजकारण खेळले, तिथे माजलेल्या चिखलात वा डबक्यात शिरायचेही त्यांना आज पसंत नसावे. अशा राजकारणात आजही पवार लुडबुडतात आणि पोरसवदा राजकारण्यांशी डावपेच खेळताना पराभूत होतात, त्याने बहूधा केशवरावांना अस्वस्थ केलेले असावे. म्हणूनच त्यांनी दिलेली नारदाची उपमा लक्षणिय आहे. नारद हा तिन्ही लोकी वावरणारा कळलाव्या देव म्हणून प्रसिद्ध आहे. इथले तिथे करून काहीतरी कलागती लावणे, हेच त्याचे पौराणिक काम होते. आजकाल शरद पवार राजकारणातून संदर्भहीन होत गेले असतानाही त्यांची लक्ष वेधून घेण्याची धडपड अतिशय केविलवाणी होत चालली आहे. त्यामुळेच आपल्या समकालीन नेत्याची अशी लुडबुड केशवरावांना क्षुब्ध करणारी ठरली असावी. एकप्रकारे त्यांनी अशा बोचर्‍या टिकेतून पवारांना आता पुरे झाले, असेच सुचवलेले असावे. वेगळा पक्ष काढून आणि नको तितक्या कोलांट्या उड्या मारूनही काहीही साध्य झाले नाही, याचे भान पवारांना उरलेले नाही. बदलत्या कालखंडात आशीर्वाद देऊन नव्या पिढीला चार उपयुक्त सल्ले देण्याचे काम त्यांनी करावे, अशीच अपेक्षा असू शकते. खरेतर मागल्या लोकसभेपुर्वीच पवारांनी आता पंच्याहत्तरीत आलो, यापुढे निवडणूक लढवणार नाही, असे जाहिर करून टाकलेले होते. पण विनाविलंब राज्यसभेत दाखल होऊन त्यांनी अप्रत्यक्षरित्या आपली मुदत पाच वर्षांनी आणखी वाढवून घेतली. त्यानंतरही आघाड्या बनवणे, तोडणे वा पाठींबे जाहिर करून, नंतर त्यातून माघार घेणे; असले लपंडाव चालूच ठेवले आहेत. जनमानसातील आपली प्रतिमा अधिकाधिक खालावत चालली आहे, त्याचेही भान सोडून पवार राजकारणाचा अट्टाहास सोडायला राजी दिसत नाहीत. त्याविषयीचा संताप केशवरावांना मौन सोडायला भाग पाडून गेला असेल काय\nनाही म्हटले तरी दोघेही समकालीन आहेत आणि एकाने निवृत्त झाल्यावर राजकारणावर मल्लीनाथी वा टिकाटिप्पणी करायचे अनेक मोह टाळलेले आहेत. खरे म्हणजे खोचक व बोचरे बोलणार्‍या केशवरावांसारख्या व्यक्तीला, आजच्या राजकारणातली अनेक व्यंगे नित्यनेमाने दिसत व बोचत असतील. त्यावर त्यांनी सातत्याने भाष्य करायचे म्हटल्यास कुठल्याही दैनिकाचा एक रसभरीत स्तंभ लिहीला जाऊ शकेल आणि तो अतिशय लोकप्रियही होऊ शकेल. पण त्यांनी त्यापासून अलिप्तता राखून तसा मोह कटाक्षाने टाळलेला आहे. हा त्यांचा मोठेपणाच म्हणायला हवा. आपली उमेद वा उमेदीचा कालखंड संपला, तर ते सत्य स्विकारायला अतिशय मोठी हिंमत लागते. दोनतीन दशके विधानसभा दणाणून सोडणार्‍या नेत्याला असा मोह सोडणे सोपे नसते. तुलनेने शरद पवार यांनी अनेक मोठी सत्तापदे उपभोगली व अधिकारही गाजवला आहे. त्यांनी मिळवण्यासारखे काही मोठे राहिलेले नाही. सहाजिकच अतृप्तीचा विषय येत नाही. पण हाती काही उरले नसतानाही राजकीय पटावर जुगाराची हाव सुटत नाही, अशी पवारांची गोष्ट आहे. त्यामुळेच मग आपले काही साधण्यापेक्षा इतरांचे काही बिघडवण्याच्या खेळी करण्यात ते दंग असतात. आधी भाजपाला पाठींबा जाहिर करणे, मग तो नाकारणे वा मध्यावधीला सज्ज असण्याचे बोलणे. सत्तेतून बाहेर पडायला हिंमत लागते, ती नव्या शिवसेना पक्षप्रमुखापाशी नाही, इत्यादी गोष्टी पवार कशाला बोलतात त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस कधी केले होते त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस कधी केले होते ज्याला उमदा उदयोन्मुख तरूण नेता म्हणून घडताना बघितले, त्याचीच आजची शोकांतिका बघणे अनावर झाल्यानेच केशवरावांनी बहुधा आपले मौन सोडले असावे. अर्थात म्हणून पवार हाती चिपळ्या नसतानाही कळलावेगिरी सोडतील, अशी अपेक्षा कोणी करू नये. पण त्यानिमीत्ताने केशवरावांना बोलायला भाग पाडल्याबद्दल पवारांचे अभिनंदन मात्र आम्ही करतो. केशवराव खुप वर्षांनी तुमचे बोल ऐकून कान तृप्त झाले, मन प्रसन्न झाले. धन्यवाद\nकेशवराव धोंडगे यांचे समग्र भाषण यू -ट्यूबवर उपलब्ध आहे ते ऐकले तर त्यांनी पवारसाहेबाना शालजोडीतले वगैरे काही दिलेले वाटत नाहीत. संपूर्ण भाषण पवारांचे 'जाणंता राजा ' स्वरूपाचे कौतुक करणारेच आहे .सर्वांनी ते अवश्य ऐकावे . केशवरावांच्या चाहत्यांच्या कोंडाळ्यात उभे राहून केलेल्या भाषणातले जेवढे काही ऐकू येते ते सारे स्तुतीपरच आहे . अर्थात त्यात काही गैर नाही . मुख्यमंत्री फडणवीस रायगडावर गेले आणि शिवरायांचे दर्शन घेऊन आले त्यावरची शेरेबाजी मात्र एवढ्या वयोवृद्ध नेत्याला अजिबात शोभादायक नाही . बऱ्याच दिवसांनी भाषण करायची संधी मिळाल्याने काय बोलू आणि काय नको असे होत असावे आणि त्यातून विस्कळित ,सुचेल तसे बोलण्याचा मार्ग वक्ता नकळत स्वीकारतो ,विशेषतः गाजलेल्या ,प्रथितयश वक्त्याला हा मोह आवरता येत नाही . वृत्तपत्रात आलेले वृत्तांत बिनचिपळ्यांच्या नारदाच्या प्रेमात पडले असावेत .\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\nना लडुंगा, ना लडने दुंगा\nमनी वसे ते स्वप्नी दिसे\nप्रशांत किशोर कुठे आहे\nअब मंदिर कौन बनायेंगे\nउत्तरप्रदेश नंतरचा राजकीय सारीपाट\nयुपीचा मुख्यमंत्री छोटा दत्तकपुत्र \nसहन होत नाही, सांगता येत नाही\nवारू उधळता कामा नयेत\nबळी तोच कान पिळी\nपवारांची खेळी काय असेल\nमहाराष्ट्राचा मोदी काय करील\nसत्तर वर्षात किती बदल झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-05-24T15:56:47Z", "digest": "sha1:J2GQV7HZMVARNZQYL6HGJYF6RKPRNHWU", "length": 4276, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॅम्फेलिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपॅम्फेलियाची राजधानी असलेल्या पर्गा येथील एका प्राचीन रस्त्याचे पुरावशेष\nपॅम्फेलिया हे भूमध्य सागर किनार्‍यावरील सध्याच्या तुर्कस्तानात असलेले, एकेकाळी पर्शियन साम्राज्याच्या आधिपत्याखाली असलेले एक प्राचीन प्रदेश आहे. पर्शियाच्या साम्राज्याचा नाविक तळ येथे होता.\nलीविउस.ऑर्ग - पॅम्फेलिया प्रदेशाबद्दल माहिती (इंग्लिश मजकूर)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://acbmaharashtra.net/marathi/how_it_works", "date_download": "2018-05-24T15:28:33Z", "digest": "sha1:ESBQT77DGMCLSG7JAKP4AVOZCPGB2MAZ", "length": 1886, "nlines": 16, "source_domain": "acbmaharashtra.net", "title": "कार्यप्रणाली | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवरच्या डाव्या कोपऱ्यातील चिन्हा वर क्लिक करा आणि मेनू मधून आपल्या तक्रारी साठी योग्य तो पर्याय निवडा. योग्य पर्यायाची खात्री नसल्यास पदाचा दुरुपयोग निवडा.\nशक्य तेवढ्या तपशीलांबरोबर फॉर्म भरा (फक्त मोबाइल क्रमांक अनिवार्य आहे) आणि शक्य असल्यास आपल्या भ्रष्टाचार तक्रार समर्थनार्थ अशा प्रतिमा, ऑडिओ क्लिप किंवा व्हिडिओ पुराव्यास्तव अपलोड करा.\nआपल्या मोबाइल नंबरवर पाठवलेला वैध ६ अंकी सत्यापन कोड प्रस्तुत करा.\nयशस्वी सत्यापनानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक माहितीसाठी आपल्याला संपर्क करेल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/07/blog-post_51.html", "date_download": "2018-05-24T15:17:45Z", "digest": "sha1:POI7IEQSC6M7JKRIYKT767Z6ZXR3VDDP", "length": 25594, "nlines": 170, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: अंतरात्म्याचा आवाज", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nराष्ट्रपती निवडणूकीचे मतदान जवळ येऊन ठेपल्यावर कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अकस्मात अंतरात्मा आठवला आहे. आपापल्या अंतरात्म्याला स्मरून प्रत्येकाने या निवडणूकीत मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. किमान आपल्या बाजूने असलेल्या वा भाजपा विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या कोणाही आमदार खासदाराने भाजपाच्या बाजूने मतदान करू नये; म्हणून शपथ घातल्यासारखे हे आवाहन आहे. अंतरात्म्याच्या आवाजाशी सोनिया गांधींना कधीपासून कर्तव्य जाणवू लागले अंतरात्म्याचा आवाज म्हणजे आपल्या विवेकाला स्मरून योग्य, अशा बाजूने उभे रहायचे असते आणि त्यासाठी होईल ते नुकसान सोसण्याची हिंमत बाळगावी लागत असते. तशी हिंमत कोणी दाखवली तर सोनिया त्यांच्या बाजूने ठामपणे समर्थनाला उभ्या रहातील काय अंतरात्म्याचा आवाज म्हणजे आपल्या विवेकाला स्मरून योग्य, अशा बाजूने उभे रहायचे असते आणि त्यासाठी होईल ते नुकसान सोसण्याची हिंमत बाळगावी लागत असते. तशी हिंमत कोणी दाखवली तर सोनिया त्यांच्या बाजूने ठामपणे समर्थनाला उभ्या रहातील काय आजवर त्यांनी कधी आपल्याच अंतरात्म्याचा आवाज ऐकून निर्णय घेतला आहे काय आजवर त्यांनी कधी आपल्याच अंतरात्म्याचा आवाज ऐकून निर्णय घेतला आहे काय त्यांच्याच पक्षातल्या अनेकांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून सोनियांना अनेकदा साकडे घातलेले होते. त्याची सोनियांनी किती दखल घेतलेली होती त्यांच्याच पक्षातल्या अनेकांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून सोनियांना अनेकदा साकडे घातलेले होते. त्याची सोनियांनी किती दखल घेतलेली होती जयंती नटराजन यांनी आपल्यावर पक्षात व श्रेष्ठींकडून अन्याय झाल्याचे सविस्तर पत्र, सोनियांना व राहुलना लिहिले होते. सोनियांनी कधी त्याची दखल घेतली होती काय जयंती नटराजन यांनी आपल्यावर पक्षात व श्रेष्ठींकडून अन्याय झाल्याचे सविस्तर पत्र, सोनियांना व राहुलना लिहिले होते. सोनियांनी कधी त्याची दखल घेतली होती काय पंधरा महिने प्रतिक्षा केल्यावर जयंती नटराजन आपल्या पत्राची प्रत घेऊन माध्यमांसमोर आल्या आणि राहुल गांधींनी आपला राजकीय बळी घेतल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाचा खुलासा करावा किंवा त्यानुसार कारवाई करावी, असे सोनियांच्या अंतरात्म्याने त्यांना कधी सुचवलेच नाही काय पंधरा महिने प्रतिक्षा केल्यावर जयंती नटराजन आपल्या पत्राची प्रत घेऊन माध्यमांसमोर आल्या आणि राहुल गांधींनी आपला राजकीय बळी घेतल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाचा खुलासा करावा किंवा त्यानुसार कारवाई करावी, असे सोनियांच्या अंतरात्म्याने त्यांना कधी सुचवलेच नाही काय की सोनियांना हा फ़क्त शब्द ठाऊक आहे आणि त्याचा अर्थच उमजलेला नाही. ज्यांना स्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांच्या अंतरात्म्याने दिलेला आवाज ऐकू येत नाही, त्यांनी इतर पक्षातल्यांना अंतरात्म्याचे आवाहन करणे, हा विनोद नव्हे काय\nआज राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकू शकत नाही, तेव्हा सोनियांना अन्य पक्षातल्या लोकांचा अंतरात्मा आठवला आहे. पण जेव्हा त्यांच्याच घरात वा पक्षामध्ये अंतरात्म्याचे आवाज उठत होते, तेव्हा सोनिया कुठल्या कापसाचे बोळे कानात घालून बसल्या होत्या गेल्या वर्षाच्या अखेरीस राहुल गांधी उत्तरप्रदेश विधानसभेच्या प्रचारासाठी फ़िरत होते, भाषणे ठोकत होते. तेव्हा उत्तरप्रदेशच्या माजी कॉग्रेस नेत्या रिटा बहुगुणा यांचा अंतरात्मा जागा झाला होता, टाहो फ़ोडून त्यांनी राहुल पक्षाला उत्तरप्रदेशात बुडवित असल्याचे सांगितले होते. तो आक्रोश सोनियांना ऐकू आलाच नव्हता काय गेल्या वर्षाच्या अखेरीस राहुल गांधी उत्तरप्रदेश विधानसभेच्या प्रचारासाठी फ़िरत होते, भाषणे ठोकत होते. तेव्हा उत्तरप्रदेशच्या माजी कॉग्रेस नेत्या रिटा बहुगुणा यांचा अंतरात्मा जागा झाला होता, टाहो फ़ोडून त्यांनी राहुल पक्षाला उत्तरप्रदेशात बुडवित असल्याचे सांगितले होते. तो आक्रोश सोनियांना ऐकू आलाच नव्हता काय असे अनेक कॉग्रेसजन अंतरात्म्याचा आवाज ऐकून पक्षाला राहुलपासून वाचवण्यासाठी सातत्याने गदारोळ करीत राहिलेले आहेत. त्यापैकी कितीवेळा सोनियांनी कानातले ममतेचे बोळे काढून पक्षातल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याची हिंमत केलेली होती असे अनेक कॉग्रेसजन अंतरात्म्याचा आवाज ऐकून पक्षाला राहुलपासून वाचवण्यासाठी सातत्याने गदारोळ करीत राहिलेले आहेत. त्यापैकी कितीवेळा सोनियांनी कानातले ममतेचे बोळे काढून पक्षातल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याची हिंमत केलेली होती तसे केले असते, तर एकामागून एक निवडणूकात कॉग्रेसचा धुव्वा उडाला नसता, किंवा मोदींना इतक्या सहजपणे लोकसभेची वा अन्य विधानसभांची निवडणूक जिंकता आली नसती. पण अशा कुठल्याही प्रसंगी सोनियांनी आपल्या कानातले बोळे काढले नाहीत, की इतरांच्या अंतरात्म्याचा आक्रोश ऐकला नाही. त्यामुळे आज त्यांना पदोपदी पराभवाचा सामना करावा लागतो आहे. पण तरीही त्यांना प्रामाणिक लोकांच्या अंतरात्म्याचा आक्रोश ऐकण्याची हिंमत गोळा करता आलेली नाही. किंबहूना अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याइतका प्रामाणिकपणाच त्यांच्यापाशी नसावा. म्हणून ही दुर्दशा झालेली आहे. तसे नसते तर मीराकुमार हे नाव त्यांनी खुप आधीच जाहिर केले असते आणि त्यासाठी अन्य विरोधकांशी आधीपासून सल्लामसलत केली असती. कोविंद यांचे नाव जाहिर झाल्यानंतर धावपळ करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली नसती, की अंतरात्मा आठवला नसता.\nसोनियांना वा राहुल यांच्यासह अंतरात्मा नावाची पोपटपंची करणार्‍यांना, तरी खराखुरा अंतरात्मा कसा असतो आणि कसा बोलतो, हे ठाऊक आहे काय असते तर त्यांनी उत्तराखंड राज्यात आपला इतका बोर्‍या वाजवून कशाला घेतला असता असते तर त्यांनी उत्तराखंड राज्यात आपला इतका बोर्‍या वाजवून कशाला घेतला असता तिथे मागल्या खेपेस बहूमत मिळाल्यावर हरीश रावत यांना मुख्यमंत्री करावे, अशीच आमदारांची आंतरीक इच्छा होती. तर त्यांना बाजूला ठेवून कुठलाही अनुभव नसलेल्या विजय बहुगुणा नावाच्या नेत्याला लोकांच्या माथी कशाला मारले असते तिथे मागल्या खेपेस बहूमत मिळाल्यावर हरीश रावत यांना मुख्यमंत्री करावे, अशीच आमदारांची आंतरीक इच्छा होती. तर त्यांना बाजूला ठेवून कुठलाही अनुभव नसलेल्या विजय बहुगुणा नावाच्या नेत्याला लोकांच्या माथी कशाला मारले असते त्याने पक्षाला तिथे बुडवल्यानंतर काही आमदारांचा अंतरात्मा जागा झाला आणि त्यांनी हरीश रावत यांच्या विरोधात बंड पुकारले. तर सोनिया व त्यांचे एकाहून एक मोठे वकील कोर्टात जाऊन त्या आमदारांची पात्रता रद्द करण्याची लढाई लढत कशाला बसले होते त्याने पक्षाला तिथे बुडवल्यानंतर काही आमदारांचा अंतरात्मा जागा झाला आणि त्यांनी हरीश रावत यांच्या विरोधात बंड पुकारले. तर सोनिया व त्यांचे एकाहून एक मोठे वकील कोर्टात जाऊन त्या आमदारांची पात्रता रद्द करण्याची लढाई लढत कशाला बसले होते ज्यांना पक्षातून बाहेर पडायचे होते, त्यांना श्रेष्ठीचा आदेश अमान्य करण्याचे स्वातंत्र्य तेव्हाही देता आले असते. कारण तो त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज होता. पण त्या अंतरात्म्याची गळचेपी करून सोनियांनी काही महिने उत्तराखंडात आपल्या पक्षाची सत्ता टिकवण्याची कसरत केलेली होती. तीच कहाणी अरुणाचल विधानसभेच्या बाबतीत सांगता येईल. तिथे त्यांच्याच पक्षाच्या आमदारांचा अंतरात्मा कॉग्रेसची सत्ता बदलायला उत्सुक झालेला होता. सोनियांनी त्याचा आवाज ऐकला होता काय ज्यांना पक्षातून बाहेर पडायचे होते, त्यांना श्रेष्ठीचा आदेश अमान्य करण्याचे स्वातंत्र्य तेव्हाही देता आले असते. कारण तो त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज होता. पण त्या अंतरात्म्याची गळचेपी करून सोनियांनी काही महिने उत्तराखंडात आपल्या पक्षाची सत्ता टिकवण्याची कसरत केलेली होती. तीच कहाणी अरुणाचल विधानसभेच्या बाबतीत सांगता येईल. तिथे त्यांच्याच पक्षाच्या आमदारांचा अंतरात्मा कॉग्रेसची सत्ता बदलायला उत्सुक झालेला होता. सोनियांनी त्याचा आवाज ऐकला होता काय कोर्टापासून अनेक कसरती करून, मुख्यमंत्री बदलून सत्ता टिकवण्याने काय साध्य झाले कोर्टापासून अनेक कसरती करून, मुख्यमंत्री बदलून सत्ता टिकवण्याने काय साध्य झाले अखेरीस सगळेच आमदार बाजूला झाले व पक्षाने तिथली सत्ता गमावली. हे सर्व अंतरात्म्याच्या आवाजाचे किस्से आहेत. त्यात सोनिया कधी अंतरात्म्याला प्रतिसाद देताना दिसल्या नाहीत. जेव्हा आपला वा स्वपक्षीयांचा अंतरात्मा बोलत होता, तेव्हा सोनिया कायम कानात बोळे घालून बसल्या होत्या. पण आज त्यांचा अंतरात्मा पराभवाची ग्वाही देतो आहे, तेव्हा त्यांचा इतरांचा अंतरात्मा आठवला आहे.\nकोळसा खाण घोटाळा वा टुजी घोटाळा असे एकाहून एक घोटाळे समोर आणले जात होते, तेव्हा सोनियांनी कुंभकर्णाने बनवलेल्या खास गोळ्या खाऊन झोप काढली होती. स्वपक्षातील कोणाचा आंतरात्मा जागा झाला, तर त्याची गठडी वळून त्याला पक्षाबाहेर हाकलण्याचे निर्णय सोनिया कुणाचा आवाज ऐकून घेत होत्या तुमच्या पक्षातल्या कोणी अंतरात्म्याचा आवाज ऐकला व त्याचा नुसता प्रतिध्वनी काढला, तरी गुन्हा असतो ना तुमच्या पक्षातल्या कोणी अंतरात्म्याचा आवाज ऐकला व त्याचा नुसता प्रतिध्वनी काढला, तरी गुन्हा असतो ना मग इतरांना आज सोनिया गुन्हा करण्याच प्रोत्साहन देत आहेत काय मग इतरांना आज सोनिया गुन्हा करण्याच प्रोत्साहन देत आहेत काय उत्तरप्रदेशच्या कोणा पदाधिकार्‍याने आपल्या सोशल मीडियात अंतरात्म्याला भावलेला शब्द म्हणून, आपला लाडका नेता राहुल गांधी यांचे ‘पप्पू’ नावाने कौतुक केले. त्याच्या अंतरीच्या कळा कधी सोनियांना जाणता आल्या होत्या काय उत्तरप्रदेशच्या कोणा पदाधिकार्‍याने आपल्या सोशल मीडियात अंतरात्म्याला भावलेला शब्द म्हणून, आपला लाडका नेता राहुल गांधी यांचे ‘पप्पू’ नावाने कौतुक केले. त्याच्या अंतरीच्या कळा कधी सोनियांना जाणता आल्या होत्या काय अंतरीच्या कळा वा अंतरात्म्याचा आवाज ही अस्सल भारतीय संकल्पना आहे, याची जाणिव सोनियांना कशी असावी अंतरीच्या कळा वा अंतरात्म्याचा आवाज ही अस्सल भारतीय संकल्पना आहे, याची जाणिव सोनियांना कशी असावी पण आज अकस्मात त्यांना कोणी शहाण्याने भाषणात शब्द लिहून दिला, म्हणून अंतरात्मा नावाचे काही असल्याचे उमजलेले असावे. त्यांनी बिनधास्तपणे इतर पक्षाच्या लोकांना अंतरात्म्याचा आवाज ऐकून राष्ट्रपती निवडण्याचे आवाहन केले. पण इतर पक्षांपेक्षा त्यांच्याच पुरोगामी गोटातल्या अनेकांचा अंतरात्मा खडबडून जागा झाला आणि त्यांनी पुरोगामी युपीए पाखंडाला लाथाडून भाजपाच्या कोविंद यांना मत देण्याचा पर्याय स्विकारला. थोडक्यात जे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जमले नाही, ते अन्य पक्षातले व युपीएतले खासदार आमदार कोविंद यांच्या पाठीशी आणुन उभे करण्याचे महत्कार्य सोनियांनी अंतरात्म्याला जागवून केलेले आहे. अन्यथा ऐन मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी, तृणमूल वा समाजवादी पक्षातल्या अनेकांनी भाजपाच्या उमेदवाराला कशाला मतदान केले असते पण आज अकस्मात त्यांना कोणी शहाण्याने भाषणात शब्द लिहून दिला, म्हणून अंतरात्मा नावाचे काही असल्याचे उमजलेले असावे. त्यांनी बिनधास्तपणे इतर पक्षाच्या लोकांना अंतरात्म्याचा आवाज ऐकून राष्ट्रपती निवडण्याचे आवाहन केले. पण इतर पक्षांपेक्षा त्यांच्याच पुरोगामी गोटातल्या अनेकांचा अंतरात्मा खडबडून जागा झाला आणि त्यांनी पुरोगामी युपीए पाखंडाला लाथाडून भाजपाच्या कोविंद यांना मत देण्याचा पर्याय स्विकारला. थोडक्यात जे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जमले नाही, ते अन्य पक्षातले व युपीएतले खासदार आमदार कोविंद यांच्या पाठीशी आणुन उभे करण्याचे महत्कार्य सोनियांनी अंतरात्म्याला जागवून केलेले आहे. अन्यथा ऐन मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी, तृणमूल वा समाजवादी पक्षातल्या अनेकांनी भाजपाच्या उमेदवाराला कशाला मतदान केले असते या लोकांनी पक्षाची भूमिका झुगारत मीराकुमारना विसरून कोविंद यांना कशाला मते दिली असती\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\nघी देखा, बडगा नही देखा\nसास कभी बहू नही थी\nपुरोगामी पॅकेज डील: माया, ममता, नाती\nबुआ, बबुआ आणि ललुआ\nसत्ता आणि पैशाचा माज\nये शिंदे कौन होता है\nमागील पानावरून पुढे ‘लालू’\nविचारवंत हा कोण प्राणी आहे\nगिरे तो भी टांग उप्पर\nमनी वसे ते स्वप्नी दिसे\nमोदी-ट्रंप भेटीत शिजले काय\nबीफ़ फ़ेस्टीवल का थंडावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sra.gov.in/pagem/innerpage/citizen-services-marathi.php", "date_download": "2018-05-24T15:40:37Z", "digest": "sha1:QDKYI7VV2QAEKWHXEY5PARFPKKX3O2SF", "length": 3584, "nlines": 72, "source_domain": "sra.gov.in", "title": "नागरी सेवा : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)", "raw_content": "\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई\nमाहितीचा अधिकार कायदा २००५\nजनमाहिती आणि अपिल अधिकारी\nमाहितीचा अधिकार कायदा 4C\nमाहितीचा अधिकार कायदा २००५\nजनमाहिती आणि अपिल अधिकारी\nमाहितीचा अधिकार कायदा 4C\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\n© ही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण-मुंबईची अधिकृत संकेतस्थळ आहे. महाराष्ट्र सर्व हक्क राखीव\nअभ्यागत काऊंटर: 49236 अंतिम अद्यतनित तारीख: 24/05/2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/filmography-marathi/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8-108070200033_1.htm", "date_download": "2018-05-24T15:52:03Z", "digest": "sha1:KEPFC7L6TFO72W7YUPHIZKQ6P42BL7NG", "length": 7583, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सुश्मिता सेन | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपहिली जगतसुंदरी म्हणून सर्वांकडून गौरविलेली गेलेली सुश्मिता चित्रपटातील करिअरमध्ये मात्र म्हणावी तितकी यशस्वी ठरली नाही. तिच्या सामाजिक कार्याच्या जाणीवेने मात्र तिला समृद्ध ओळख मिळवून दिली आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणे तिनेही हॉलिवूडमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही स्पर्धेपासून दूर असलेली कूल अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.\nराम गोपाल वर्मा की आग (2007)\nमैंने प्यार क्यूँ किया (2005)\nमैं ऐसा ही हूँ (2005)\nमैं हूँ ना (2004)\nसमय - व्हेन टाइम स्ट्राइक्स (2003)\nप्राण जाए पर शान न जाए (2003) - विशेष भूमिका\nतुमको ना भूल पाएँगे (2002)\nक्योंकी मैं झूठ नहीं बोलता (2001)\nबस इतना सा ख्वाब है (2001)\nफिज़ा (2000) - विशेष भूमिका\nहिंदुस्तान की कसम (1999)\nवादग्रस्त विधानाने सुश्मिता सेन अडचणीत\nयावर अधिक वाचा :\nएका गुरूकडे एक अभ्यागत बसले होते. काही शास्त्रचर्चा सुरू होती. एक शिष्य आत आला. ...\n'स्टु़डंट ऑफ द इयर' दुसरा भाग येणार\n'स्टु़डंट ऑफ द इयर' च्या याशानंतर करण जोहर याचा दुसरा भाग घेऊन येतोय. यावेळी सिनेमात वरूण ...\nसांस्कृतिक भारत : दमण व दीव\nस्वातंत्र्योत्तर काळातही गोव्यासोबत दमण आणि दीव येथे पोर्तुगिजांची वसाहत होती. 1961 मध्ये ...\nबिग बींनी शाहरुखकडून दहा लाख रुपये घेण्यास दिला नकार\nकभी खुशी कभी गम’ आणि ‘मोहोब्बते’ या चित्रपटांतून बिग बी आणि शाहरुख खान यांनी स्क्रिन शेअर ...\n'रेस 3' तून सलमान खान वितरण क्षेत्रातही पदार्पण\n'रेस 3' चित्रपटातून सलमान खान डिस्ट्रिब्युशन म्हणजेच वितरण क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-2014%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-113122400013_1.htm", "date_download": "2018-05-24T15:52:22Z", "digest": "sha1:LVDKO22XB7TSOII4L5OZWNVOBEL2SKF2", "length": 8865, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Yearly Rashifal of Cancer | कर्क राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकर्क राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल\nगुरूचे व्ययस्थानातील आणि तुमच्याच राशीतील भ्रमण, मंगळाचे तृतीय आणि चतुर्थस्थानातील भ्रमण त्याचप्रमाणे वर्षभर शनीचे सुखस्थानातील वास्तव्य यामुळे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागेत याचा अनुभव देणारे हे वर्ष आहे. वेळेला तडजोड करायची, परंतु आपले स्थान टिकवायचे हेच तुमचे ध्येय असते. आगामी वर्षात या सर्व गोष्टी पूर्वार्धात विनासायास सफल होतील.\nपुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी...\nरामभक्त हनुमानाचे अनोखे संग्रहालय\nसाप्ताहिक राशीभविष्यफल 25.11.13 ते 1.12.2013\nसात ग्रहांच्या सौरमंडळाचा शोध\nयावर अधिक वाचा :\nकर्क राशी वार्षिक भविष्यफल\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nअसा झाला होता श्रीकृष्णाचा मृत्यू...\n'जर' नावाच्या पारध्याचा बाण लागल्याने श्रीकृष्णाचा मृत्यु झाला. जाणून घ्या काय झाले ...\nराम, लक्ष्मण आणि सीतेच्या देह त्यागाची कथा\nरामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...\nगंगादशहराच्या १० दिवसांच्या पर्वकाळात हे करावे:\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE-109022600046_1.htm", "date_download": "2018-05-24T15:39:59Z", "digest": "sha1:B5KV2HX4BIYD5YBV4LMUKWKUY3QASPEW", "length": 7716, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "marathi poem, kavita, katha | भाग्य रेखा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nही भाग्य रेखा हातावरची\nसांगते भूत भविष्याची स्थिती\nअसता दाट भाग्य रेखा\nम्हणतात सुखी राहील जगी\nजर दिसता बारीक ही\nकाय माहीत कशी राहील ही\nनिराकरण ह्या रेखांन वरती\nपण कर्मरेखा ही असे मोठी\nहात बळकट असता कर्माचा\nबदलतो तोही भाग्य रेखा\nभाग्य ही त्या समोर हार माने\nकर्माचे धन हे मोठे\nभाग्याने सर्व मिळता जगी\nत्याची ना कधी किमत कळते\nनेपोलियनच्या हातात नव्हती भाग्य रेखा\nत्याच्या भाग्याचा तोच विधाता\nकर्म महान असे जगी\nलोकमान्य ही सांगुन गेले भूवरी\nवारा वाहेल तशी वाढवावी जीवन होडी\nसत्कर्माची ना साथ सोडावी\nभाग्यवरती ना जीवन चालवी\nहीच आहे रित जगाची\nसांगुन गेले सत्पुरुष महाज्ञानी\nबाल कथा : देव कसा दिसतो \nमराठी कविता : तहान\nमराठी कविता : प्रश्न\nमराठी कविता : आगळिक\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID046.HTM", "date_download": "2018-05-24T16:05:29Z", "digest": "sha1:XM627FTEUN46MNGRISO4SBSSWH2PW7N2", "length": 8462, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | संध्याकाळी बाहेर जाणे = Keluar pada malam hari |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nइथे डिस्को आहे का\nइथे नाईट क्लब आहे का\nइथे पब आहे का\nआज संध्याकाळी थिएटरवर काय सादर होणार आहे\nआज संध्याकाळी चित्रपटगृहात काय सादर होणार आहे\nआज संध्याकाळी दूरदर्शनवर काय आहे\nनाटकाची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का\nचित्रपटाची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का\nफुटबॉल सामन्याची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का\nमला मागे बसायचे आहे.\nमला मध्ये कुठेतरी बसायचे आहे.\nमला पुढे बसायचे आहे.\nआपण एखाद्या कार्यक्रमाची शिफारस कराल का\nप्रयोग कधी सुरू होणार आहे\nआपण माझ्यासाठी तिकीट आणू शकता का\nइथे जवळपास गोल्फचे मैदान आहे का\nइथे जवळपास टेनिस कोर्ट आहे का\nइथे जवळपास इनडोअर जलतरण तलाव आहे का\nबरेच युरोपिय ज्यांना त्यांचे इंग्रजी सुधारायचे आहे ते माल्टाला जातात. कारण हे आहे कि, इंग्रजी लहान युरोपीय राज्यांमध्ये कार्‍यालयीन भाषा आहे. आणि माल्टा ही त्याच्या अनेक भाषा शाळांसाठी प्रसिध्द आहे. परंतु हे ते नाही जे भाषातज्ञांसाठी देशातील मनोरंजक ठरेल असे असते. ते दुसर्‍या कारणास्तव माल्टामध्ये स्वारस्य दाखवितात. माल्टा गणराज्याला दुसरी कार्‍यालयीन भाषा आहे: माल्टीज (किंवा माल्टी) ही भाषा एका स्थानिक अरबी भाषेपासून विकसित झाली आहे. यासह, माल्टी ही युरोपची फक्त सेमिटिक भाषा आहे. तथापि, अरबीपेक्षा वाक्यरचना आणि उच्चारशास्त्र वेगळे आहेत. माल्टीज हि लॅटिन अक्षरांमध्ये देखील लिहिली जाते. तथापि, अक्षरमालेमध्ये काही विशेष वर्ण आहेत. आणि अक्षरे c व y पूर्णपणे अनुपस्थित असतात. शब्दसंग्रहामध्ये अनेक भिन्न भाषांमधील घटक आहेत. अरबी पासून दुसर्‍या बाजूला, इटालियन आणि इंग्रजी या प्रभावी भाषा आहेत. पण फोनिशियन आणि कॅर्थाजिनियन्स मुळेही भाषा प्रभावित झाली. त्यामुळे काही संशोधक माल्टी भाषेला अरबी क्रीयोल भाषा समजतात. त्याच्या संपूर्ण इतिहासात, माल्टा विविध शक्तींकडून व्यापला गेला होता. त्या सर्वांनी त्यांच्या खुणा माल्टा, गोझो आणि कोमिनो या बेटांवर ठेवल्या आहेत. प्रदीर्घ काळासाठी, माल्टी ही केवळ स्थानिक प्रदेशिक भाषा होती. परंतु ती नेहमी माल्टीज लोकांची मूळ \"वास्तविक\" भाषा राहिली. ती केवळ तोंडी सांगून पुढे नेली जात होती. 19 व्या शतकापर्यंत लोक भाषेत लिहायला सुरू केले नव्हते. आज वक्त्यांची संख्या सुमारे 330,000 एवढी आहे. माल्टा 2004 पासून युरोपियन युनियनची सदस्य केली गेली आहे. त्यासह, माल्टी ही युरोपियन कार्‍यालयीन भाषांमधील देखील एक भाषा आहे. परंतु माल्टीज लोकांसाठी भाषा म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आणि परदेशी जेव्हा माल्टी शिकण्यासाठी इच्छित असतात तेव्हा ते खूश होतात. माल्टा मध्ये निश्चितपणे पुरेशा भाषा शाळा आहेत…\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z101016054035/view", "date_download": "2018-05-24T15:48:12Z", "digest": "sha1:Y7PTF7V47HFTK7QOP3DXIESS6FMLUMCR", "length": 5143, "nlines": 54, "source_domain": "m.transliteral.org", "title": "जय मृत्युंजय - मुले अनंत जीवनकथा चेतवी उ...", "raw_content": "\nजय मृत्युंजय - मुले अनंत जीवनकथा चेतवी उ...\nगोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.\nTags : gopal godsepoemvinayak damodar savarkarकवितागोपाळ गोडसेविनायक दामोदर सावरकर\nअनंत जीवनकथा चेतवी उत्साहाची ज्योती \n आपली कथा परंतू वीर विनायक होती \nतुटला कां हो धागा अथवा सांधा दुसरा आला \nकथा विनायक आला केव्हां कसा मायदेशाला ॥१॥\nध्यान पाहुनी गोष्टीवरती कथावयाला येई भरती \n जाऊ आपण मूळ कथेच्या ओघावरती ॥२॥\nसूत्र कथेचे नाही सुटले, जरी तुम्हां ते अलग वाटले \nनेता जीवनमार्ग चालता उपाख्यान त्या पथीं उमटले ॥३॥\n चंचल अतर्क्य नियती विनायकाच्या कक्षेभंवती \nआश्वासुनिया अथवा फसवुनि ऊन साउली खेळत होती ॥४॥\nहो स्वच्छंदन पळांत बंधन हिसळी घुसळी सारे तनमन \nअवकाशांतुन सोडी मारुत कधी झुळुक वा कधी प्रभंजन ॥५॥\nकधी भाजते अंग उन्हाने बर्फाच्छादित कधी बंघने \nतरी कराने धरलेला ध्वज होता फडकत आवेशाने ॥६॥\nवाड्.मय जनजागृतिचे साधन करि विनायक पुस्तक लेखन \nस्फूर्तिप्रद आख्याने लिहिली इतिहासाला शोधुन शोधुन ॥७॥\nवाड्‍.मय होते ज्वालाग्राही त्याचे शत्रुला भय राही \nझाली मुद्रित हळूच पुस्तकें आणि पसरली दिशांत दाही ॥८॥\nगुप्तपणे पुस्तकें निघाली हिंदुस्थानामध्ये आली \nसंस्थेने त्या आधी होती चित्ते युवकांची नांगरली ॥९॥\nबीजापरि ते वाड्‍.मय भिजले, रुजले, स्फूर्तीसवे उगवले \nवाढत होती देशप्रीती नवतरुणांचे रक्त उसळले ॥१०॥\nनिर्यातीला युक्ति योजिली पुस्तकांतुनी शस्त्रे गेली \nसशस्त्र झाला अभिनव भारत जशी पिस्तुले हाती आली ॥११॥\nभारतमाता की जय बोला शस्त्र मिळाले कान्हेरेला \nबार भयानक उडतां त्याशी सावरकर संबंध जोडला ॥१२॥\nभडका झाला जो वै-याचा माग काढला विनायकाचा \nआणि घेरले रिपुने त्याला अंत कराया आयुष्याचा ॥१३॥\nनेले त्याला नौकेवरती आणायाला पुन्हा भारती \n देशाची होती कर्मगती ॥१४॥\nविनायकाच्यासह कांही क्षण सागरावरी जाऊ आपण \nबघूं तयाची अतर्क्य लीला कसा झुंजला एकाकी रण ॥१५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2018/05/blog-post_11.html", "date_download": "2018-05-24T15:58:57Z", "digest": "sha1:RHZXFWRA5H6O64CX2N3Y2Y6MLT4GGOA7", "length": 11786, "nlines": 170, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: सिरीज तिसरी: ब्लॅक मिरर", "raw_content": "\nसिरीज तिसरी: ब्लॅक मिरर\nया लेखात स्पॉयलर्स आहेत. खास करून ब्लॅक मिररच्या या एपिसोड्स विषयी: नॅशनल अँथम, फिफ्टीन मिलियन मेरिट्स, मेन अगेन्स्ट फायर, एन्टायर हिस्टरी ऑफ यु\nकधी आपण गाडीतून मस्त चाललेले असतो फॅमिलीबरोबर... सगळं सामान भरून लांब...\nकिंवा बाईकवरून डेमला पाठी घेऊन... टोचत असतात मखमली सुखद भाले आपल्या पाठीला...\nकिंवा एकटेच एंट्री टाकतो क्लबमध्ये... कडक शर्ट पॅन्ट मारून...\nम्हणजे असं इन्व्हिन्सीबलच वाटत असतं आपल्याला...\nपण अचानक कुठूनतरी कोणतरी भलं माणूस येतं आणि सांगतं,\n\"बॉस आपका डिक्की खुल्ला है...\"\n\"मॅडमका ओढणी टायरमे फसनेवाला हय...\"\n\"दोस्ता तुझी झिप् उघडी आहे...\"\nआणि बाल-बाल वाचतो आपण त्या संभाव्य आर्थिक/शारीरिक/मानसिक डॅमेजपासून\n'ब्लॅक मिरर'नं सुद्धा तसंच जागल्याचं काम केलंय... किमान माझ्यासाठी तरी\nइथे ब्लॅक मिरर म्हणजे काळाशार आरसा... स्क्रीन...\nआपल्या फोनचा, टॅबचा, टीव्हीचा, लॅपटॉपचा\nकाळा आरसा आणि त्याची काळी जादू...\nया काळ्या जादूला आमच्या मालवणीत चपखल शब्द आहे: 'देवस्की'\nदेवस्की म्हणजे एखाद्या माणसाचं गुंतत जाणं अनाकलनीय अभद्र गुंत्यात.\nतसेच तर गुंतलोय तुम्ही आणि अर्थातच मी:\nआणि फेसबुकच्या लाचार लाइक्समध्ये...\nबाहेर आलेल्या आतड्यांचे आणि कोळसा होत जळणाऱ्या देहाचे व्हिडीओ बघतोय आपण जिभल्या चाटत...\nआणि शेअर करतोय सेलिब्रिटींच्या हागल्या-पादल्या गोष्टी...\nनिसरानी शिक्षा ठोठावतोय आरामखुर्चीतुन...\nआणि स्क्रीनवरची क्षुद्र षडयंत्र बघतोय आख्ख्या खऱ्या विश्वरुपाकडे पाठ फिरवून.\nहे सगळं अगदी अगदी आरशात दिसावं तसं लख्ख दाखवतो ब्लॅक मिरर:\nत्याचा पहिलाच एपिसोड: 'नॅशनल अँथम ' सगळ्यात प्रसिध्द आहे, बहुतेक त्याच्या विचित्र आणि हिडीस प्रिमाईसमुळे...\nती विचित्र हिडीस गोष्ट पहायला लोक इतके आतुरतात की मेन पॉईंटच विसरून जातात हे या एपिसोडचं स्टेटमेंट थोरच आहे.\nह्यातले ओस पडलेले रस्ते बघून हटकून मला भारत - पाक फायनल आठवते.\nआणि इतकी वर्षं भारतात (आणि पुरुष देहात) राहूनही न कळलेला त्या ओसाडीतला पॉईंटसुद्धा.\nमग येतं 'फिफ्टीन मिलियन मेरिट्स':\nह्यातलं ते ऍड्सचा मारा करणारं, गरज नसलेल्या व्हर्च्युअल गोष्टी घ्यायला लावणारं, वांझोट्या पॉर्नचं फ्यूचरिस्टिक जग...\nअरे हे तर आत्ता या क्षणी या इथे चाललंय ना\nतशाच भोवंडून टाकणाऱ्या जाहिराती, खोट्या खोट्या शॉपिंगच्या गरजा आणि ते नकली आसुरी रिऍलिटी शोज:\nया एपिसोडमधला शेवटचा मोनोलॉग इतका खरा आहे की आपलीच आपल्याला लाज वाटावी,\nएकंदरीतच डेटा वाचण्या-बघण्या आणि शेअर करण्याच्या या गलबल्यात आपल्याला येत चाललेलं रेमेडोकेपण ही या सिरीजची थीम आहे.\nक्षणोक्षणी हर एक एपिसोडला मला आठवण येत रहाते आपलीच:\nमरणाऱ्या माणसाला मदत करायचं सोडून फोनचा कॅमेरा उपसणारे आपण (व्हाईट बेअर)\nएक-एक लाईक आणि सोशल अप्रूव्हलसाठी तोंडं वेंगाडत जीव टाकणारे आपण (नोज डाइव्ह)\nराजकारणात सप्तपाताळाच्याही खालची पातळी गाठणारे आपण (वाल्डो मोमेन्ट: खूप खिन्न करणारा मेलॅन्कॉलीक पण ब्रिलियंट एपिसोड)\nदात ओठ खाऊन ट्रोल करत रहाणारे आपण (हेटेड इन द नेशन)\nहेलिकॉप्टर पॅरेंटिंग करणारे आपण (आर्क एंजल)\nभटुरडे, जय भीम, मल्लू, कटवे, बिहारी, भय्या... बकरवाल\nजिकडे मिळेल तिकडे, जसं मिळेल तसं...\nवेचून वेचून प्रोफाईलींग करून ठेचून ठेचून मारणारे आपण (मेन अगेन्स्ट फायर)\nआपणच तर आहोत की हे सगळे.\nआणि आपलंच हे वेडंबिद्रं रूप दाखवल्याबद्दल आभारच ब्लॅक मिररचे.\nहे सगळंच खूप खूप खूप महत्त्वाचं आहे.\nखास करून एका एपिसोडनं (एन्टायर हिस्टरी ऑफ यु) एक जो ज्ञानाचा ब्रम्हकण दिलाय ना तो सांगायलाच हवा इथे माउली:\nकसं आहे ना की आपलं आणि आपल्या पार्टनरचंही एक आयुष्य असणारे...\nआणि ते तसंच असू द्यावं...\nतो कॅन ऑफ वर्म्स न उघडेललाच बरा.\nएकमेकांच्या काही बाजू रिस्पेकटफुली अंधाऱ्या राहू द्याव्यात.\nमोह पडलाही असेल त्या माणसाला कदाचित... एखाद्या रात्री...\nपण आपण त्या विद्रुप सत्याच्या मेडुसाकडे बघून नात्याचा दगड करणार...\nकी त्या चुकार क्षणाच्या आगे आणि मागे जीवाला जीव देणारं आपलं माणूस जपणार\nहे ज्याचं त्यानं ठरवायचं...\nथँक्स टू ब्लॅक मिरर\nआवडला लेख.. शेवटचा पॅरा.. :(\nवाचलंय कुठेतरी तेच लिहिते .. शेवटी विषाची चव चाखल्यावर निळसर छटा अपरिहार्य ..\nसिरीज तिसरी: ब्लॅक मिरर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-05-24T16:03:44Z", "digest": "sha1:PX6UQ3VFBZAISPFX2C7BTFYLFL4GI3PD", "length": 4214, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नैसर्गिक भाषा प्रक्रिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनैसर्गिक भाषा प्रक्रिया (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग) ही संगणकीय विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व संगणकीय भाषाशास्त्राची शाखा आहे. मनुष्य बोलू शकत असलेल्या भाषा, म्हणजेच नैसर्गिक भाषांचा व संगणकीय कार्यप्रणालीचा एकमेकांशी असलेल्या संबंधाच्या अभ्यासाबद्दल ही शाखा आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०१७ रोजी २०:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/farmer-death-power-fall-110062", "date_download": "2018-05-24T16:13:15Z", "digest": "sha1:JMUHPSC4HAPZ3TQAWAOBRRG6TW4UEI2N", "length": 9488, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer death by power fall किल्लारीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nकिल्लारीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nकिल्लारी (जि. लातूर) - औसा तालुक्‍यातील किल्लारी परिसरात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यात शेतकरी राम बिराजदार (वय 59) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी किल्लारी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nकिल्लारी (जि. लातूर) - औसा तालुक्‍यातील किल्लारी परिसरात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यात शेतकरी राम बिराजदार (वय 59) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी किल्लारी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nपणजी आरोग्य संचालनालयात हाणामारी\nपणजी - आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. संजीव दळवी आणि काणकोणमधील डॉ. व्यकंटेश आर यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर झालेल्या झटापटीत एकमेकांना मारहाण...\nमाजी सरपंचाच्या खूनप्रकरणी दोघांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा\nलातूर - किरकोळ कारणावरून पळशी येथील माजी सरपंच सतीश हणमंत जाधव यांचा खुन केल्याप्रकरणी दोघांना प्रत्येकी दहा वर्षांच्या सक्तमजुरीची आणि दोन हजार...\nराष्ट्रवादीच्या 41 कार्यकर्त्यांचीन्यायालयीन कोठडी रवानगी: दुहेरी हत्याकांड\nनगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना सात एप्रिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी...\nकल्याण-अहमदनगर रस्त्यावरील धोकादायक झाडे काढा\nसरळगांव : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड तालुक्यातील नढई येथील एका वळणावर चार ते पाच झाडांची माती पूर्ण निघून गेली आहे. ही झाडे...\nशेतीच्या कारणावरुन सिद्धापुरात वृद्धाचा खून\nमंगळवेढा : सिद्धापूर येथील रतनसिंग गुलाबसिंग रजपूत (वय ६५) (सिद्धापूर) या वृध्दाचा शेतातील बांध पोखरल्याच्या कारणावरून त्यांच्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nanded/kandahar-taluka-administration-sarajave-wipeout/", "date_download": "2018-05-24T15:36:13Z", "digest": "sha1:PRPRACNXKKCABRSZUQ46OB5K4P7S33OH", "length": 28230, "nlines": 346, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kandahar Taluka Administration Sarajave For The Wipeout | पाणंदमुक्तीसाठी कंधार तालुका प्रशासन सरसावले | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nपाणंदमुक्तीसाठी कंधार तालुका प्रशासन सरसावले\nतालुक्यातील ११६ पैकी ५६ ग्रामपंचायती पाणंदमुक्त झाल्या आहेत़ निधीची वाणवा असल्याने चौदाव्या वित्त आयोगातील शिल्लक व पहिला हप्ता अशा १० कोटी ७७ लाखांतून तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती प्रशासन सरसावले आहे़ नुकतेच प्राप्त झालेले २ कोटी व ग्रा़ पं़ खात्यावरील वित्त आयोगाच्या निधीतून ६० गावांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे समोर आले आहे़\nठळक मुद्दे वित्त आयोगातील पावणेअकरा कोटींतून ६० गावांवर लक्ष केंद्रित\nकंधार : तालुक्यातील ११६ पैकी ५६ ग्रामपंचायती पाणंदमुक्त झाल्या आहेत़ निधीची वाणवा असल्याने चौदाव्या वित्त आयोगातील शिल्लक व पहिला हप्ता अशा १० कोटी ७७ लाखांतून तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती प्रशासन सरसावले आहे़ नुकतेच प्राप्त झालेले २ कोटी व ग्रा़ पं़ खात्यावरील वित्त आयोगाच्या निधीतून ६० गावांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे समोर आले आहे़\nतालुका पाणंदमुक्त करण्यासाठी सातत्याने निधीचा तुटवडा निर्माण होत असल्याने नागरिक, ग्रामसेवक, पं़स़ समिती अशा तिन्ही घटकांना नाहक त्रास होत आहे़ मिळणारा निधी व प्रस्तावांची संख्या यांचा ताळमेळ बसत नाही़ अशांमुळे तालुका पाणंदमुक्तीचा मुहूर्त सतत वाढत चालला आहे़ यासाठी वरिष्ठ पातळीवरून आर्थिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला़ ग्रामपंचायत स्तरावरील निधी, १४ व्या वित्त आयोगाचा ग्रा़ पं़ खात्यावरील निधी आदींचा वापर करून शौचालय बांधकाम करण्याची सूचना देण्यात आली़ त्यातून अनेक गावच्या सरपंचांनी तक्रारीचा सूर आवळला, परंतु ६ फेब्रुवारी रोजी जिल्हा स्तरावरील बैठकीत १५ फेब्रुवारीपर्यंत पाणंदमुक्त तालुका करा, अन्यथा संबंधितांना कार्यवाहीला सामोरे जाण्यास भाग पडेल, अशी ताकीद दिल्याचे समजते़ त्यामुळे ७ फेब्रुवारी रोजी शिल्लक कामे असलेल्या ग्रा़ पं़ खात्यावरील एकूण रकमेची आकडेवारी घेण्यात आली़\nतालुक्यातील ४० हजार ७९८ पैकी १८२ शौचालयांचे बांधकाम पूर्ण तर ५६ गावे पाणंदमुक्त झाली, परंतु ६० गावांतील १० हजार ५१९ शिल्लक शौचालय बांधकाम अद्याप करावयाची आहेत़ त्यासाठी २ कोटी व १४ व्या वित्त आयोगातील १० कोटी ७७ लाखांचा निधी वापरला जाणार आहे़ त्यासाठी पं़ स़ ने पूर्ण तयारी केली आहे़ बँक व ग्रा़ पं़ ला पं़ स़ च्या परवानगीने फक्त शौचालय बांधकामासाठीच निधी देण्याचे सांगण्यात आल्याची माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला दिली़\nमोठ्या गावच्या ग्रामपंचायती व १४ व्या वित्त आयोगाचा निधी आणि शिल्लक उद्दिष्ट यांचा ताळमेळ बसत नाही़\nकुरुळा गावातील १४७८ पैकी ९४२ शौचालयांचे बांधकाम झाले़ मात्र अद्याप ५३६ बांधकामे करायची आहेत़, परंतु सुमारे १४ व्या वित्त आयोगाचे १७ लाख खात्यात असल्याचे सांगण्यात आले़ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुमारे ६० लाख लागतात़ मग पाणंदमुक्त कसे होणार असा प्रश्न कुरुळ्याचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थांना पडला आहे़यातून कसा मार्ग काढला जाईल, याची उत्सुकता आहे़ एकंदरीत कंधार तालुका पाणंदमुक्तीसाठी प्रशासकीय स्तरावर वेगवान हालचाली होत असल्याचे चित्र आहे़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपार्डीच्या नदीला आले उर्ध्व पैनगंगेचे पाणी\nहदगावात शेतकरी आत्महत्या घटल्या\nनांदेड जिल्ह्यातपंतप्रधान रोजगारनिर्मिती नावालाच\nउर्ध्व पैनगंगेच्या पाणलोट क्षेत्रात प्रकल्प नको\nविभागीय आयुक्तांच्या आदेशालाही नांदेड जि.प.ने झुगारले\nकिनवट-माहूर तालुक्यांत भीषण पाणीटंचाई\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://insighttenet.blogspot.com/2016/06/18punch4inspiration.html", "date_download": "2018-05-24T15:18:45Z", "digest": "sha1:YMU46TMWEWMZXVT4H6N3CH5DCXVBN6AK", "length": 2664, "nlines": 23, "source_domain": "insighttenet.blogspot.com", "title": "अबोल.....: #18_Punch4Inspiration", "raw_content": "\nअस बरच काही केवळ मनात दाटून असलेलं\nवक्त की ऐहमीयत शायद इसीलिये बढ़ गयी है, क्योकी आज से ज्यादा हमने कल और कल के वक्त को ज्यादा महत्त्व दिया है. . .\nसाल नया पर ख्वाब वही . . .\nचलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...\n\"हो\" , \"हा\" आणि \"hmmm\" म्हणजे नक्की काय होतं \nएकदम सपाट्याने जग समोर जात आहे , आलेल्या वेळेवर पटकन मात कशी करायची हे आपण शिकतो आहोत , मग ते स्वत:च्या बुद्धीचा वापर करुन किंवा टेक्नोल...\nसाल नया पर ख्वाब वही . . .\nचलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...\nउन्हाळ्याच्या सुट्या आणि मामाचं गावं.....१\nउन्हाळ्याच्या सुट्ट्या लागुन एक महीना जास्त झाला होता , घरी बसुन सुध्धा बोर होत असल्याने आम्ही मामाच्या गावाला जाण्याचा ठरवलं. आज जवळ जवळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t11382/", "date_download": "2018-05-24T15:42:16Z", "digest": "sha1:P445LO6GJQV5PAUWH6U44CY67ZZDRTCM", "length": 2846, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तूं जवळ होतीस तेव्हां ...", "raw_content": "\nतूं जवळ होतीस तेव्हां ...\nतूं जवळ होतीस तेव्हां ...\nतूं जवळ होतीस तेव्हां\nतुझा विचार केला नाहीं\nआतां मात्र तुझ्या वाचून\nदुसरा विचार सुचत नाहीं\nतूं असतानां तुझ्या मस्तकी\nगजरा कधीं माळला नाहीं\nतुझ्या साठी आतां परंतु\nअश्रूंची माळ चुकत नाहीं\nतूं बरोबर होतीस तेव्हां\nदुःख मनास शिवले नाहीं\nतुझ्या अभावी आता मात्र\nसुखाची भेट होत नाहीं\nत्याची किंमत कळत नाहीं\nतो नसताना ते कळून\nकाहीं उपयोग होत नाहीं\nकुणालाच कसे कळले नाहीं\nतें कळले असते तर\nकुणीच दुःखी होणार नाहीं\nकविता चित्ररुपात पहायची असल्यास ...\nतूं जवळ होतीस तेव्हां ...\nतूं जवळ होतीस तेव्हां ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!!-9085/", "date_download": "2018-05-24T15:42:35Z", "digest": "sha1:W5NG7FKMBAJ3IT3VCHRN63GD232KWT4F", "length": 3755, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-कविता आता जवळच्या वाटतात..!!", "raw_content": "\nकविता आता जवळच्या वाटतात..\nAuthor Topic: कविता आता जवळच्या वाटतात..\nकविता आता जवळच्या वाटतात..\nआता माझ्या कविता मला खुप रडवतात\nकधी तरी हसणारा आज ते ही विसरुन गेलो\nहया कविता आता जवळच्या वाटु लागलेत\nशब्द शब्द कंठाऐवजी आता डोळयांतुन येऊ लागलेत\nदुसरयांचे अश्रु पुसणारा मी आज माझेच अश्रु बघणारं कुणी राहीले नाही\nमाझ्याच कविता आता जवळच्या वाटु लागल्यात\nतुझी आठवण जे मला करुन देते\nतु माझी असल्याचा भास करुन देते\nवेडयासारखं का होईना मी ही स्वप्नं पाहतो\nसत्यात नसोत पण स्वप्नात मी मिठीत तुझ्या खुप रडतो\nमग रात्रही छोटी वाटते\nआयुष्यातुन तर गेलीस तु स्वप्नांतुनही जातेस\nमाझ्या प्रेम कहाणीचा करुन अंत तु खुश असशील\nमी ही खुश रहायचा आता प्रयत्न करतो\nजाणीव होते मग मी एकटे पडल्याची\nआता तु माझ्यासोबत कधीच नसल्याची\nपुन्हा एकटाच बसुन मी खुप खुप रडतो\nतुला आठवत मी खोटं खोटं जगतो\nतेव्हा माझ्याच कविता मलाही जवळच्या वाटतात....\nकविता आता जवळच्या वाटतात..\nकविता आता जवळच्या वाटतात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3", "date_download": "2018-05-24T16:01:39Z", "digest": "sha1:PYP6TGGIGH7EH3VOKSMCVNH27R7Q2SPW", "length": 9404, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोची टस्कर्स केरळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकोची टस्कर्स केरळ -रंग\nकोची टस्कर्स केरला संघ\n६९ महेला जयवर्धने (कर्णधार)\n७४ रैफी विंसेंट गोमेझ\nसहाय्यक प्रशिक्षक: ह्रषिकेश कानिटकर\nफलंदाजी प्रशिक्षक: व्ही.व्ही.एस. लक्ष्मण\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n२००८ · २००९ · २०१० · २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६\nबंगलोर रॉयल चॅलेंजर्स • चेन्नई सुपर किंग्स • दिल्ली डेअरडेव्हिल्स • कोलकाता नाइट रायडर्स • किंग्स XI पंजाब • मुंबई इंडियन्स • राजस्थान रॉयल्स • हैदराबाद सनरायझर्स • रायझिंग पुणे सुपरजायंट्स • गुजरात लायन्स\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान,मोहाली · डी.वाय. पाटील स्टेडियम , नवी मुंबई · वानखेडे स्टेडियम,मुंबई · राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान,हैद्राबाद · एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · ईडन गार्डन्स, कोलकाता · सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर\nसहारा मैदान किंग्समीड, दर्बान · सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन · सहारा पार्क न्यूलॅन्ड्स, केप टाउन · न्यू वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग · सेंट जॉर्जेस पार्क, पोर्ट एलिझाबेथ · बफेलो पार्क, ईस्ट लंडन · आउटशुरन्स ओव्हल, ब्लूमफाँटेन · डी बीर्स डायमंड ओव्हल, किंबर्ली\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई · ब्रेबॉर्न मैदान, मुंबई · पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली · इडन गार्डन्स, कोलकाता ·\nसरदार पटेल मैदान, अहमदाबाद · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · बाराबती स्टेडियम, कटक · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई\nसंघ · लीग · फलंदाजी · गोलंदाजी · यष्टिरक्षण व क्षेत्ररक्षण · भागीदारी · इतर\nकोची टस्कर्स केरळ • डेक्कन चार्जर्स • पुणे वॉरियर्स\nभारतीय प्रीमियर लीगमधील भूतपूर्व संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१७ रोजी ०९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-bamboo-plantation-108372", "date_download": "2018-05-24T16:05:58Z", "digest": "sha1:LXJ2XPDBDF35LR3OS6B4MQ7LVQFS4VYF", "length": 23879, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news bamboo plantation व्यावसायिक बांबू लागवड अन् रोपनिर्मिती व्यवस्थापन | eSakal", "raw_content": "\nव्यावसायिक बांबू लागवड अन् रोपनिर्मिती व्यवस्थापन\nडॉ. विनायक शिंदे-पाटील, संदीप डमाळ\nरविवार, 8 एप्रिल 2018\nसमशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या भारतातील सर्व राज्यांत मैदानी व डोंगराळ प्रदेशात बांबू आढळतो. जगात चीनच्या खालोखाल भारतात त्याचा आढळ आहे. बांबूच्या विविध प्रकारांची विविध वैशिष्ट्ये असून त्यांचे व्यावसायिक महत्त्वदेखील मोठे आहे. या भागात बांबू लागवडीची आवश्यक माहिती घेऊया.\nसह्याद्री पर्वतात बांबूच्या विविध जाती आढळतात. शिवकालापासून कोकणात बांबू लागवड दिसते.\nसमशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या भारतातील सर्व राज्यांत मैदानी व डोंगराळ प्रदेशात बांबू आढळतो. जगात चीनच्या खालोखाल भारतात त्याचा आढळ आहे. बांबूच्या विविध प्रकारांची विविध वैशिष्ट्ये असून त्यांचे व्यावसायिक महत्त्वदेखील मोठे आहे. या भागात बांबू लागवडीची आवश्यक माहिती घेऊया.\nसह्याद्री पर्वतात बांबूच्या विविध जाती आढळतात. शिवकालापासून कोकणात बांबू लागवड दिसते.\nअमरावती जिल्ह्यात वडाळी येथे बांबूच्या २९ प्रजातींचे संवर्धन केले आहे. जगातील ६४ दुर्मिळ व औषधी प्रजाती रुजवण्याचा प्रयत्न येथे केला आहे. बांबूच्या विविध प्रजातींचे संवर्धन करण्यात डेहराडूनचा (उत्तराखंड) पहिला व केरळचा दुसरा क्रमांक लागतो.\nलागवडीसाठी बारमाही पडीक ते कायमस्वरूपी सुपीक, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. पाणथळ, क्षारपड जमिनी लागवडीसाठी योग्य नाहीत.\nउष्ण, दमट हवामान व जास्त पाऊसमान तसेच कोरड्या हवामानातही बांबू चांगला वाढतो. सिंचनाची सोय असल्यास लागवड ८ ते २५ अंश से. तापमान व सरासरी ७५० मि.मी. पाऊसमानाच्या प्रदेशात करावी. िवदर्भ, कोकणात बांबू लागवडीस वाव आहे.\nप्रामुख्याने बी, कांड्या व कंदापासून\nबियांपासून अभिवृद्धी करताना दोन प्रकारे राेपनिमिर्ती करतात. रोपवाटिकेत गादी वाफ्यावर किंवा पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी लावून रोपे तयार करतात. वाळवीपासून बियाण्याच्या संरक्षणासाठी पेरताना गादीवाफ्यावर शिफारशीत रसायनाचा वापर करावा.\nपेरणीनंतर १० दिवसांत उगवण होते. डब्यात साठवलेले बियाणे ८ ते १० महिन्यांपर्यंत पेरता येते.\nरोपनिर्मितीसाठी बियाणे गादी वाफ्यावर पेरावे. त्यासाठी वाफ्याची लांबी उताराच्या आडव्या दिशेने ठेवावी. वाफ्याची रुंदी १ मीटर व लांबी सोयीनुसार १० मीटर ठेवावी. गादीवाफ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवून आडव्या ओळीत सप्टेंबर- ऑक्‍टोबरमध्ये पेरणी करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथीन पिशवीत लावावीत. रोपे जून व जुलै महिन्यामध्ये लागवडीसाठी वापरता येतात.\nपॉलिथिन पिशवीत बियाणे लावूनही रोपनिर्मिती करता येते. यासाठी २५ सें.मी. बाय १२ सें.मी. आकाराच्या पॉलिथीन पिशवीत माती, वाळू व कुजलेले शेणखत यांचे १:१:१ मिश्रण करून ते भरून घ्यावे. प्रत्येक पिशवीत तीन ते चार बिया पेरून त्यास पाणी द्यावे.\nपिशव्यांत रोपांची वाढ चांगली होते. बियाणेही कमी लागते. मुळे न दुखविता पुनर्लागवड करावी लागते.\nफळे व बियांच्या दुर्मिळतेमुळे नवी लागवड शाकीय पद्धतीने करतात. बांबूच्या वाढणाऱ्या खोडास कंद म्हणतात. एक वर्षाच्या आतील दोन-तीन बांबू काढून लागवडीच्या ठिकाणी गाडून लावावे. जमिनीवर १०-१२ सें.मी. बांबू ठेवून वरील भाग छाटावा. किमान दोन-तीन डोळे असणारा कंद निवडावा. अलीकडे उतीसंवर्धन पद्धतीनेही लागवड होत आहे.\nबियाणे उपलब्ध असल्यास मार्च, एप्रिल महिन्यामध्ये पेरणी करावी. एक एकरासाठी १०० ते १५० ग्रॅम बियाणे लागते. लागवड ३ बाय ३ बाय ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते.\nबांबूबेट दरवर्षी पसरते. कालावधी ३५-४० वर्षांचा असल्याने जास्त अंतरावर लागवड करावी. परिणामी वाढही चांगली होते, तोडणीस अडचण येत नाही.\nपाच बाय पाच मीटरवर लागवड केल्यास हेक्‍टरी ४०० रोपे बसतात.\nलागवडीसाठी एप्रिल-मेमध्ये प्रत्येकी ५ मीटर अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. रोपांपासून लागवड करावयाची असल्यास ३० बाय ३० बाय ३० सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत.\nकंदाचा आकार मोठा असल्यास त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा. खड्ड्यांत पावसाळ्यापूर्वी माती भरावी. त्यात एक घमेले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम अमोनिअम सल्फेट, २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे. पुरेशा पावसानंतर लागवड करावी. खड्ड्यांमध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत किंवा गादीवाफ्यावर वाढविलेली रोपे मुळांना इजा होणार नाही अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत.\nपावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साठू देऊ नये.\nदरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस रोप वा कंदाला १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम युरिया याप्रमाणे खते द्यावीत. दोन महिन्यांनी हीच मात्रा द्यावी. बांबू खतांना चांगला प्रतिसाद देते असे आढळून आलेले आहे.\nसाधारणपणे ७५० ते ८०० मि.मी. पाऊस पडत असलेल्या ठिकाणी बांबूस सिंचनाची गरज नसते. तरीही रोपांची पावसाळ्यात लागवड झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षी डिसेंबर ते मे या काळात पाणी द्यावे.\nहलक्‍या व मुरमाड जमिनीत एक आठवड्याच्या अंतराने तर मध्यम व भारी जमिनीत १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.\nएक ते दोन वर्षांनंतर बांबूस पाणी देण्याची गरज पडत नाही.\nपृथ्वीतलावर सुमारे २०० दशलक्ष वर्षापासून अस्तित्व.\nवनातील अन्य वनस्पतींच्या तुलनेत ठराविक कालावधीत, ठराविक क्षेत्रात जास्तीत-जास्त जैविक वस्तुमान तयार करण्याची क्षमता.\nजगात सुमारे ९० जाती व १५०० प्रजाती.\nफुलांचा हंगाम जातींवर अवलंबून. काही जातीत एक किंवा अधिक वर्षांनंतर तर काही जातींत ३० ते ६० वर्षांतून एकदा फुले येतात. फुलल्यानंतर लवकरच वनस्पतीची जीवनयात्रा संपते.\nकाही बांबू काटेरी असतात (उदा. कळक)\nपृथ्वीतलावर सुमारे १४०० प्रजाती. भारतात १४०; पैकी ६० लागवडीखाली. बांबूसा आणि डेंड्रोकॅलॅमस या त्यातील दोन प्रमुख.\nमहाराष्ट्रात मानवेल, कटांग-काटस, कोंड्या मेस, पिवळा बांबू, चिवळीया प्रजाती\nकळक, मेज, चिवा, चिवारी, हुडा, मोठा, पिवळा बांबू असे लांबी व गोलाई यांवरून प्रकार\nबांबूच्या प्रकारांचे व्यावसायिक महत्त्व\nमानवेल - महाराष्ट्रात सर्व भागांत आढळतो. उंची ८ ते १६ मीटरपर्यंत तर व्यास २ ते ८ सें.मी.पर्यंत असतो. एक पेर ३० ते ४५ सें.मी. लांबीचे असते. टोपल्या, सुपे आदी वस्तूंच्या निर्मितीसाठी वापर.\nकटांग, काटस - १५ ते ३० मीटर उंच,३ ते ७ सें.मी. व्यास. एक पेर २५ ते ४५ सें.मी. लांबीचे असते. कुंपण व घरबांधणीसाठी यांचा उपयोग होतो.\nकोंड्या मेस - याची उंची १६ ते २३ मीटर, व्यास ८ ते १५ सें. मी. तर पेराची लांबी २० ते ४५ सें. मी. असते. याचा वापर बारीक विणकाम करण्यासाठी, फर्निचर बनविण्यासाठी करतात.\nपिवळा बांबू - घरात किंवा बागेत शोभेसाठी लागवड\nचिवळी - उंची ९ मीटर, व्यास २ ते ४ सें.मी. तर पेर १५ ते ३० सें.मी., टोपल्या व घरबांधणीसाठी वापर\nमानगा - उंचीने जास्त, अत्यंत मजबूत. काही वेळा ३० फुटांपर्यंत वाढतो. घराचे छप्पर, समारंभाचा मंडप उभारण्यासाठी वापर. हिरवट, तपकिरी रंगाच्या या बांबूला कलाकुसरीच्या वस्तूनिर्मितीसाठी मागणी.\n- डॉ. विनायक शिंदे-पाटील, ९४२२२२११२० (कृषी महाविद्यालय, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, विळद घाट, जि. नगर )\n...अन सावली गायब झालीना राव\nअकोला - २४ मे हा गुरुवारचा दिवस तसा एरवीसारखाच सुरू झाला पण या गुरुवारची दुपार एरवीपेक्षा वेगळी होती. घड्याळाचा काटा जसजसा १२च्या पुढे सरकू...\nमाजी सरपंचाच्या खूनप्रकरणी दोघांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा\nलातूर - किरकोळ कारणावरून पळशी येथील माजी सरपंच सतीश हणमंत जाधव यांचा खुन केल्याप्रकरणी दोघांना प्रत्येकी दहा वर्षांच्या सक्तमजुरीची आणि दोन हजार...\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nविधान परिषदेच्या 4 जागांसाठी 25 जूनला होणार मतदान\nनाशिक ः केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्यातील विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये नाशिक, मुंबई शिक्षक अन्‌ मुंबई...\nकल्याण-अहमदनगर रस्त्यावरील धोकादायक झाडे काढा\nसरळगांव : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड तालुक्यातील नढई येथील एका वळणावर चार ते पाच झाडांची माती पूर्ण निघून गेली आहे. ही झाडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/midcs-main-water-pipeline-leak-115865", "date_download": "2018-05-24T16:05:20Z", "digest": "sha1:373ADWK52CPNTN765HBUYV2O43NDPAFV", "length": 11385, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "MIDC's main water pipeline leak रायगड - पाताळगंगा एमआयडीसीत मुख्य जलवाहिनी फुटली | eSakal", "raw_content": "\nरायगड - पाताळगंगा एमआयडीसीत मुख्य जलवाहिनी फुटली\nशनिवार, 12 मे 2018\nरसायनी (रायगड) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटली. गळती होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने नागरिक एमआयडीसीच्या विरोधात नाराजी व्यक्त करत आहे. नागरिकांकडून गळती थांबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.\nपाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कैरे येथील एमआयडीसीच्या\nजलशुध्दीकरण केंद्राच्या या मुख्य जलवाहिनी द्वारे कारखाने तसेच चावणा, जांभिवली, कराडे खुर्द या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो.\nरसायनी (रायगड) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटली. गळती होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने नागरिक एमआयडीसीच्या विरोधात नाराजी व्यक्त करत आहे. नागरिकांकडून गळती थांबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.\nपाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कैरे येथील एमआयडीसीच्या\nजलशुध्दीकरण केंद्राच्या या मुख्य जलवाहिनी द्वारे कारखाने तसेच चावणा, जांभिवली, कराडे खुर्द या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो.\nएमआयडीसीची ही जलवाहिनी फुटल्याने बिग कोला कंपनी जवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या गळतीमुळे दररोज भरपूर पाणी वाया जात आहे. पाण्याची नासाडी होत असल्याने एमआयडीसीच्या विरोधात कारखानदार आणि नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. पाईप लाईन मधुन गळती झालेल्या पाण्याचे उंच कारंजे उडत आहे. दरम्यान पाणी गळती रोखण्याबाबत एमआयडीसीने उपाययोजना करावी आशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nपाली खोपोली मार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात\nपाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात झाल्याचा फोन गुरुवारी (ता.२४) दुपारी पाली पोलीस स्थानकासह,...\nविधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात राष्ट्रवादी\nमुंबई - विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आज (गुरुवार) झालेल्या मतमोजणीत भाजप आणि शिवसेना यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या असून,...\nराष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विजयी\nरत्नागिरी - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे 314 मतानी...\nमहाडमधील दाभोळ गावात डेंग्यूची साथ\nमहाड : महाड तालुक्यात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, तालुक्यातील दाभोळ गावात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. येथील मोहल्ला परिसरातील 15...\nमोदी लाट आता ओसरली - राज ठाकरे\nकुडाळ - देशासह राज्यातील मोदी लाट आता ओसरली आहे. हे सरकार 2014 पुरतेच मर्यादीत होते. आता 2019 मध्ये त्यांच्या हाती सत्ता नाही. राज्यात विकासासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.com/information/2015-10-23-01-20-03/general-discussion", "date_download": "2018-05-24T15:22:19Z", "digest": "sha1:P2OTEE6PHNDJ4YSQZNSAYQM4VGJGB6UE", "length": 1842, "nlines": 43, "source_domain": "marathi.com", "title": "Marathi Kala Mandal - DC - Marathi Kala Mandal-DC - Topics in सर्वसाधारण चर्चा (1/1)", "raw_content": "\nवार्षिक सर्वसाधारण सभेचा आहवाल\nमराठी कला मंडळाचे चर्चा सदर\nTopics in Category: सर्वसाधारण चर्चा\nBoard Categories मराठी कला मंडळाचे चर्चा सदर - कार्यकारी समितीच्या सूचना आणी माहिती - सर्वसाधारण चर्चा - नोकरी आणि व्यवसाय\nमराठी कला मंडळाचे चर्चा सदर\nमुख्यपृष्ठ| आमच्या विषयी | सदस्यता | कार्यक्रम | इतर माहिती| आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/vodafone-will-give-40-percent-more-data-same-fund/", "date_download": "2018-05-24T15:37:30Z", "digest": "sha1:AC4BIIXB4TXZOAB227AKN3CI447M3KGV", "length": 26328, "nlines": 356, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Vodafone Will Give 40 Percent More Data In The Same Fund | वोडाफोनच्या या प्लॅनमध्ये मिळणार त्याच पैशात 40 टक्के जास्त डेटा | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nवोडाफोनच्या या प्लॅनमध्ये मिळणार त्याच पैशात 40 टक्के जास्त डेटा\nव्होडाफोन कंपनी त्यांच्या ग्राहकांना स्वस्तात सेवा देण्याच्या मार्गावर आहे.\nमुंबई- व्होडाफोन कंपनी त्यांच्या ग्राहकांना स्वस्तात सेवा देण्याच्या मार्गावर आहे. जिओ व एअरटेलला टक्कर देण्यासाठी कंपनीने त्याच्या 28 दिवसांची व्हॅलिडिटी असणाऱ्या स्वस्त प्लॅनला रिवाइज केलं आहे. आता या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 1.4 जीबी हायस्पीड इंटरनेट मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगही दिली जाणार आहे. युजर्सला दररोज 100 एसएमएस मिळणार आहेत. या प्लॅनची किंमत 198 रूपये आहे. कंपनीने हा प्लॅन एअरटेलच्या 199 व जिओच्या 149 रूपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी बाजारात आणल्याची चर्चा आहे.\nआयडियाच्या 149 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 1 जीबी हायस्पीड डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगही दिली जाते. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. या 28 दिवसात एकुण 1 जीबी डेटा दिला जातो. तर दुसरीकडे जिओच्या 149 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला आता दररोज हायस्पीड 1.5 जीबी डेटा दिला जातो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगही दिलं जातं. याची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असून यात एकुण 42 जीबी डेटा दिला जातो. तसंच जिओ अॅपचं सबस्क्रिप्शन फ्री मिळतं. एअरटेलच्या 149 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 1 जीबी हायस्पीड डेटा मिळतो. तसंच अनलिमिटेड कॉलिंगही आहे. 28 दिवसांसाठी हा प्लॅन असून यामध्ये एअरटेलत्या टिव्ही आणि इतर अॅप्सचं सब्सक्रिप्शन मोफत दिलं जातं.\nएअरटेलच्या 199 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला आता दररोज 1.4 जीबी हायस्पीड डेटा मिळतो. तसंच अनलिमिटेड कॉलिंग फ्री असून प्लॅनची मर्यादा 28 दिवसांची आहे. जिओ 349 च्या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगच्या बरोबर दररोर 1.5 जीबी हायस्पीड इंटरनेट देतं, याची मर्यादा 70 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकुण 105 जीबी डेटा असेल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजिओचा झटका : एअरटेल, आयडिया, व्होडाफोनसमोर आव्हान, आणावे लागणार व्हीओएलटीई तंत्रज्ञान\nस्मार्टफोनच्या डिस्प्लेखाली असेल सेल्फी कॅमेरा\nशिओमीचा सॅमसंगला धक्का; पहिल्या क्रमांकावर मुसंडी\nMicrosoft ने लाँच केले स्वस्तात मस्त लॅपटॉप \nगुगल प्ले स्टोअरवरून मिळणार ऑडिओबुक्स\nचार कॅमेर्‍यांनी सज्ज एचटीसी यू12 प्लस\nइन्स्टाग्रामवर म्युट करण्याची सुविधा\nमीडियाटेकचा मिड-रेंज स्मार्टफोनसाठी नवीन प्रोसेसर\nसॅमसंगच्या गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशनची घोषणा\nसॅमसंग गॅलेक्सी जे ८ (२०१८) मॉडेलचे अनावरण\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/04/blog-post_38.html", "date_download": "2018-05-24T15:30:15Z", "digest": "sha1:QDELTDZA3J35E27ZHP57XA222QUGH63U", "length": 26330, "nlines": 187, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: पराभूत मनोवृत्ती", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nकॉग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी कायदामंत्री विरप्पा मोईली यांनी आपल्याच पक्षाची संभावना पराभूत मनोवृत्ती अशी केली आहे. उरलीसुरली कॉग्रेसही दिवाळखोरीत जाण्याची ही लक्षणे आहेत. कारण मोइलींनी सध्याच्या कॉग्रेस नेतॄत्वावरच तोफ़ डागलेली असून, त्यांचा रोख राहुल गांधी व त्यांच्या भोवताली जमलेल्या चौकडीवर आहे. कारण स्पष्ट आहे. मोईली यांच्यासारख्या मुरब्बी व जाणत्या नेत्याला पक्ष दिवसेदिवस कसा डबघाईला चालला आहे, ते उघड्या डोळ्यांनी बघावे लागते आहे. मात्र त्यावर कोणी बोलायची हिंमत करू शकलेला नाही. ज्यांनी कोणी तशी हिंमत केली, त्यांना गप्प बसवण्यात आले. किंवा पक्षातून बाहेर पडायची वेळ आणली गेली. हे गेल्या चार वर्षापासून चालू आहे आणि जेव्हा सहन करण्यापलिकडे स्थिती जाते, तेव्हाच असे अनुभवी नेते बोलून जातात. सध्या कॉग्रेसने मतदान यंत्राच्या विरोधात भूमिका घेतली आहे आणि ती चुकीची असल्याचे वेगळे सांगण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा जिंकत असतात, तेव्हा यंत्रात दोष वा गडबड नसते आणि तुम्ही पराभूत व्हायला लागला, मग त्यात गफ़लती असल्याचा आरोप कोणी मान्य करत नसतो. यंत्रामध्ये गफ़लत असती, तर पंजाबात कॉग्रेस जिंकली नसती आणि गोव्यातही भाजपा पराभूत झाला नसता. हे इतके स्पष्ट असताना मायावती वा केजरीवाल यांच्यासारख्यांनी घेतलेल्या आक्षेपांचा पाठपुरावा कॉग्रेस करते आहे. त्यामुळे हा शतायुषी पक्ष देशभर हास्यास्पद होऊ लागला आहे. त्याच वेदनेतून मोईलींनी आपले तोंड उघडलेले असावे. पण त्या निमीत्ताने त्यांचे दुखणे बाहेर पडले आहे. त्यांनी पक्षांतर्गत चाललेल्या गोंधळालाच यातून वाचा फ़ोडली आहे. त्यातून ते किती बचावतील, ते काळच सांगेल. मात्र त्यांच्या बोलण्याने कॉग्रेस कशी अधिकाधिक भरकटत चालली आहे, त्याची साक्ष देणारा साक्षीदार कॉग्रेसच्या घरातूनच पुढे आला आहे.\nमतदान यंत्र ही कॉग्रेस व युपीएने देशाला दिलेली बहूमोल भेट आहे. त्याचे श्रेय घेण्यापेक्षा त्यावरच आज कॉग्रेस शंका घेत असल्याने मोईली विचलीत झाले आहेत. कारण युपीएच्या कालखंडात तेच देशाचे कायदामंत्री होते आणि निवडणूक आयोगाशी त्यांनाच संपर्क ठेवावा लागत होता. याच कालखंडात त्यांनी आयोगाशी निवडणूक सुधारणांविषयी अनेक चर्चा व विचारविनिमय केलेले होते. खेरीज मतदान यंत्रात सुधारणा करून ते अधिकाधिक निर्दोष बनवण्याचा खटाटोप त्यांच्याच कारकिर्दीत झाला आहे. असे असताना आज त्यावरच खापर फ़ोडण्याने कॉग्रेस पक्ष हास्यास्पद होतो आहे. किंबहूना अशी तक्रार निकालानंतर लगेच मायावतींनी केली होती. पण कॉग्रेस पक्षाने केलेली नव्हती. अन्य पक्षांचे आक्षेप उचलून त्यावर उशिरा भूमिका घेण्याने आपली प्रतिष्ठा पक्ष गमावतो आहे, असेही मोईलींना वाटते आहे. पण त्याहीपेक्षा या भूमिकेमागे पराभूत मनोवृत्ती असल्याचा त्यांचा आक्षेप गंभीर आहे. ज्याची कुवत नसते आणि ज्याला लढून जिंकता येत नाही, तोच नेहमी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावत असतो. सध्या कॉग्रेसची अवस्था तशीच झालेली आहे. उत्तरप्रदेश जिंकायचा निर्धार करून आरंभलेली मोहिम मध्येच सोडून, अखेरच्या टप्प्यात समाजवादी पक्षाशी युती करणे, ही पराभवाची भिती होती. इतके करूनही पक्षाला दहा जागाही जिंकता आल्या नसतील, तर काय चुकते आहे, ते शोधण्याची गरज असते. आत्मपरिक्षण आवश्यक असते. दुसर्‍यावर नुसता दोष ढकलून आपली परिस्थिती सुधारत नाही. दुसर्‍याने लबाडी केलीही असेल, पण त्याच्या यशाला आपला नाकर्तेपणाही काहीसा कारणीभूत असतो. तो नाकर्तेपणा शोधून सुधारण्याची गरज असते. त्याचा कुठलाही मागमूस दिसलेला नाही. हे जगाला भासलेले आहेच. पण मोईलींसारख्या वरीष्ठ नेत्यानेच सांगितल्याने आतले सत्य जगासमोर आलेले आहे.\nआपले अपयश वा नाकर्तेपणा अन्य कुणाच्या माथी मारायचा, ही आता कॉग्रेसी निती झाली आहे. लोकसभेतील पराभवाची कारणे शोधली गेली नाहीत. त्यापेक्षा मोदींनी प्रचार व जाहिरातीने मतदाराला भुलवल्याचा निष्कर्ष काढून, आपल्या पराभवावर पांघरूण घातले गेले. मग नंतरच्या प्रत्येक निवडणूकीत कॉग्रेसला फ़टका बसला, तेव्हा मतदाराची फ़सगत झाल्याचाच निष्कर्ष काढला गेला. पण मतदार कॉग्रेसपासून कशाला दुरावतो आहे, त्याची कारणे शोधण्याचा प्रयासही झालेला नाही. आता जाहिराती व प्रचाराला दोष देता येत नसल्याने, मतदान यंत्रावरच गडबडीचा आरोप करून पळवाट काढली गेली आहे. हा धादांत खोटेपणा आहे, हे मोईलींना कळते आणि त्यांचे मन अस्वस्थ झाले आहे. कारण अशा थातूरमातूर खुलाश्यांनी पुन्हा पक्षाची स्थिती सुधारण्याची बिलकुल शक्यता नाही. कारण कॉग्रेसपासून मतदार दुरावतो आहे व तो मागे आणला नाही, तर पुढल्या काळात कॉग्रेस खरेच अस्ताला जाण्याचा धोका आहे, हे त्यांना कळते. पण हे सत्य राहुलच्या गळी उतरवणे कोणाही नेत्याला शक्य झालेले नाही. राहुल पक्षाचा पुनरुद्धार करू शकत नाही आणि आपणही त्यात कुठला बदल करू शकत नाही, अशा धारणेने कॉग्रेस नेत्यांना पछाडलेले आहे. त्यामुळेच आपले अपयश लपवण्यासाठी कुठले ना कुठले कारण वा निमीत्त शोधून जबाबदारी झटकली जात असते. मोईली यांनी त्याच दुखण्यावर नेमके बोट ठेवले आहे. त्यांनी पराभूत मनोवृत्ती, हा शब्द अतिशय विचारपुर्वक योजला आहे. पराभवातून सावरण्याची इच्छाही कॉग्रेसचे विद्यमान नेते गमावून बसले आहेत. म्हणूनच मग आपल्यामुळे पराभव झालेला नाही, हे सिद्ध करण्याची शर्यत सुरू असते. भाजपा जिंकला नाही तर त्याने लबाडी केली, असे म्हटल्यावर नेतृत्वातील त्रुटी लपवता येतात. त्याच चलाखीवर मोईली यांनी बोट ठेवले आहे. मात्र त्यामुळे त्यांना वनवासात धाडले जाण्याची शक्यता आहे.\nकॉग्रेसमध्ये सोनिया वा राहुल गांधी कितीही चुकले तरी चुकत नसतात, हा नियम आहे. सहाजिकच त्यांच्या चुका झाकणे वा त्याचे खापर अन्य कशावर तरी फ़ोडणे, हे प्रमुख कॉग्रेस नेत्यांचे कर्तव्य होऊन राहिले आहे. अशा स्थितीत कॉग्रेसचा वारंवार पराभव होत असेल, तर त्यापासून नेतृत्वाला सुरक्षित करण्याची कामगिरी नेत्यांनाच पार पाडावी लागत असते. त्यात कसुर करणार्‍याला कॉग्रेसमध्ये नेता म्हणून मिरवता येत नाही. अशाच लोकांचा घोळका आजकाल राहुल गांधींना घेरून बसलेला असल्याने, खडेबोल वा सत्य ऐकवणार्‍यांना तिथे स्थान उरलेले नाही. मोईली त्यापैकीच एक असल्याने त्यांना पक्षाच्या भूमिका व धोरणे ठरवण्यात सहभागी करून घेतले जात नाही. तेही त्यांनी स्पष्ट केले. पण त्यांची वेदना व्यक्तीगत नसून ढासळत चाललेल्या पक्षाविषयीची आहे. कारण यंत्रावर किंवा अन्य पक्षांवर पराभवाचे खापर फ़ोडून, कॉग्रेसला पुन्हा बाळसे येण्याची बिलकुल शक्यता नाही. नव्या भूमिका व जनहिताचे विषय घेऊन काम केल्यासच मतदार पक्षाकडे पुन्हा वळू शकेल. जसे पंजाबात जनतेत मिसळून अमरिंदर सिंग यांनी यश मिळवले. पण तशा लोकांना राहुल जवळ येऊ देत नाहीत. त्यामुळेच जगाला चुकीचे ठरवणार्‍यांचा गोतावळा राहुल गांधी यांच्या भोवती जमला आहे आणि त्याची तटबंदी ओलांडून नेतृत्वापर्यंत पोहोचणे मोईलीसारख्यांनाही शक्य राहिलेले नाही. असेच लोक कॉग्रेसला पराभूत वृत्तीकडे ढकलून नेत आहेत आणि आपण काही करू शकत नाही, अशा यातना मोईलींनी बोलून दाखवल्या आहेत. किंबहूना त्यातून कॉग्रेस आता जिंकण्याचा विचारही करायचे विसरून गेली असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. कदाचित पुढली लोकसभा निवडणूक येईपर्यंत त्यांच्यासारख्याला पक्षात स्थान तरी शिल्लक उरेल किंवा नाही, याची शंका आहे. पण त्यांनी सत्य बोलण्याची हिंमत केली तर त्यांचे कौतुक व्हायलाच हवे.\nभाऊ oily moily बरोबर सांगतायत\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\n‘शिव’तारे त्याला कोण मारे\nविनोद खन्ना मरते नही\nदो साल, केजरी बेहाल\nपालथ्या घड्यावर, आरक्षणाचे पाणी\nज्यांचा डाव त्यांनाच पेच\nएका दगडात किती पक्षी\nभारतात मुस्लिम संदर्भहीन होतोय\nबहिणीची वेडी रे ‘माया’\nआरशात आपला चेहरा बघा\nसदा मरे, त्याला कोण रडे\nप्रामाणिक यंत्रे, बदमाश माणसे\nहिंदू व्होटबॅन्क तयार होतेय\nकॉग्रेसचा रा. स्व. संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cristiano-zidane-crowned-the-best-in-london/", "date_download": "2018-05-24T15:49:32Z", "digest": "sha1:6F5LLREWRWELYZJBQTUI7JIAMDQ7NFE7", "length": 8520, "nlines": 110, "source_domain": "mahasports.co.in", "title": "क्रिस्तिआनो रोनाल्डो पुन्हा एकदा ठरला मेस्सी आणि नेमारपेक्षा सरस !! - Maha Sports", "raw_content": "\nक्रिस्तिआनो रोनाल्डो पुन्हा एकदा ठरला मेस्सी आणि नेमारपेक्षा सरस \nक्रिस्तिआनो रोनाल्डो पुन्हा एकदा ठरला मेस्सी आणि नेमारपेक्षा सरस \nकाल रात्री लंडन येथे फीफाच्या दी बेस्ट या पुरस्काराचा वितरण समारंभ झाला. सर्वोत्कृष्ट फुटबाॅलर, गोलकीपर, फॅन्स, कोच, तसेच सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा संघ अश्या विविध पुरस्कारांनी खेळाडूंना गौरवण्यात आले. या सोहळ्याला सर्व खेळाडूंनी आवर्जून उपस्थिती नोंदवली.\n२०१६ पासून चालू झालेल्या या सोहळ्याकडे तमाम फुटबाॅल प्रेमींचे लक्ष होते. २०१६ च्या आधी ६ वर्षे हा सोहळा फ्रांसच्या बहुचर्चित ‘बॅलन डी ओर’ बरोबर संयुक्त रीत्या दिला जायचा. त्या ६ वर्षात हा फीफा ‘बॅलन डी ओर’ ४ वेळा मेस्सी तर २ वेळा रोनाल्डोने जिंकला. त्या आधी फीफा ‘वर्ल्ड प्लेयर ऑफ दी इयर’ हा पुरस्कार देत असे.\nया वर्षी अर्सेनलच्या जिरुडला त्याच्या स्काॅर्पियन कीकसाठी पुस्कस अवाॅर्ड दिला. हा अवाॅर्ड वेगळ्या पद्धतीने उत्तम फिनिश देऊन केलेल्या गोलला दिला जातो. सर्वोत्कृष्ट पुरुषांच्या संघाचा कोच म्हणून झिनादेन झिदानला तर महिलांच्या संघासाठी सरीना विगमनला गौरवण्यात आले.\nइटली आणि क्लब जुवेंटसची अभेद्य वाॅल समजला जाणारा जीजी बुफाॅनला सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा अवाॅर्ड मिळाला. येत्या जानेवारीत ४० वर्षाच्या होणाऱ्या बुफाॅनने परत एकदा दाखवून दिले की वय हा त्याच्यासाठी केवळ एक आकडा आहे.\nसेल्टिक फुटबाॅल क्लबच्या फॅन्सच्या पाठिंब्यामुळे त्यांना ‘फीफा फॅन अवाॅर्ड’ मिळाला. तर त्वरित प्रथमोपचार करुन विरोधी संघाच्या गोलकीपरचे प्राण वाचवणाऱ्या फ्रॅन्सिस कोनेला ‘फेयर प्ले अवाॅर्ड’ दिला गेला.\nअंतिम टप्प्यात सर्वोत्कृष्ट संघ आणि खेळाडू यांची घोषणा झाली. सर्वोत्कृष्ट संघ खालील प्रमाणे:\nडॅनी ॲलवस, मार्सेलो, रामोस, बोनुची (डिफेंडर्स)\nमाॅड्रीक, क्रुस, इनिएस्टा (मिडफिल्डर्स)\nमेस्सी, नेमार, रोनाल्डो (फाॅर्वड).\nसर्वोत्कृष्ट महिला खेळाडू नेदरलॅन्ड आणि बार्सिलोनाची लीके मार्टेन्सला तर पुरुषांमध्ये पोर्तुगाल आणि रियल मॅद्रिदच्या रोनाल्डोला मिळाला. मेस्सी २ तर नेमार ३ नंबरला होते.\nभुवनेश्वर कुमारचे ट्विटरवर झाले १ मिलियन फॉलोवर्स\nपुण्यात आल्यावर ‘टीम इंडिया’ या ठिकाणाला भेट देतेच \nकोहली- धोनीसह हे आहेत जगातील टाॅप-१० फेमस खेळाडू\nबार्सिलोनाचा विजयी रथ लेवान्टेने रोखला\nPremier League: सिटीची शंभरी तर अर्सेनलचा वेंगरला विजयी निरोप\nरियल मॅद्रिद नाही तर यांनी दिला बार्सिलोनाला ‘गार्ड ऑफ ऑनर’\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=551&cat=VideoNews", "date_download": "2018-05-24T15:27:08Z", "digest": "sha1:GTUIGU6Y6R34YCUFDAFP6VCFOMVNUAVH", "length": 8389, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | साठे चौकात हवंय अण्णाभाऊंच्या नावाने सभागृह", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\nसाठे चौकात हवंय अण्णाभाऊंच्या नावाने सभागृह\nलातूर: गंजगोलाईतले अतिक्रमण हटवताना अण्णाभाऊ साठे चौकही रिकामा करण्यात आला. या चौकात आता भली मोठी जागा रिकामी झाली आहे. या जागेला कुंपणही घालण्यात आले आहे. या जागी अण्णाभाऊ साठे सभागृह बांधण्यात यावे अशी मागणी सकल मातंग समाजाने केली आहे. या शिवाय महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ लहुजी साळवे यांचा पुतळा उभा करावा, राजीवनगर भागात खुल्या जागेत सभागृह बांधावे अशा मागण्या या समाज बांधवांनी आज मनपात आयुक्त, महापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींकडे केल्या. या तीनही वरिष्ठांनी या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला. हे सगळे विषय स्थायी समिती आणि सर्वसाधारण बैठकीत मांडू, मंजूर करुन घेऊ आणि बजेट मिळताच कामे सुरु करु असे आश्वासन त्यांनी दिले आहे. या विषयांना मंजुरी न मिळाल्यास रस्त्यावर उतरु असा इशारा जीए गायकवाड आणि सुनील बसपुरे यांनी दिला आहे.\nनगरसेवकांची टूर शैक्षणिक नव्हती, शहर जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यावरुन\nपिवळ्या पाण्याची शिक्षा देऊन सहलीवर, नगरसेवक परतले ...\nनरसिंह घोणे पत्रकार संघाचे अध्यक्ष, मिटकरी सचिव ...\nपत्रकारांच्या निवडणुकीसाठी, खासदारांचं मतदान ...\nव्हीएस पॅंथर्सकडून गोर गरिबांना आधार ...\nUncut Nana Patekar... बघा नानांचं संपूर्ण भाषण ...\nगोलाईतल्या शौचालयाला व्यापार्‍यांचा विरोध ...\n‘कचरा महोत्सवाचे’ नगरसेवक गोजमगुंडे यांनी केले उदघाटन ...\nध्वजारोहण, दिमाखदार संचलन, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार ...\n एकदा सर्वे कराच- असदुद्दीन ओवेसी ...\nबसव जयंतीच्या मोटारसायकल रॅलीला उत्तम प्रतिसाद ...\nमागण्यांसाठी होमगार्ड्सही झाले आक्रमक, काढला मोर्चा ...\nशेकडो ऑटो रिक्षा धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ...\nतीन दिवस लातुरच्या रेल्वे स्थानकावर चालला लेजर शो ...\nअसिफाच्या मारेकर्‍यांना फाशी द्या- मुस्लीम सेवा संघ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i071209192807/view", "date_download": "2018-05-24T15:54:36Z", "digest": "sha1:RWHJKLEQDDF5JBB23LOIDC7XSM5B74UH", "length": 1944, "nlines": 36, "source_domain": "m.transliteral.org", "title": "सात वारांचे अभंग,पद व भजन", "raw_content": "\nअभंग संग्रह आणि पदे|\nसात वारांचे अभंग,पद व भजन\nसात वारांचे अभंग, पद आणि भजन दररोज म्हणल्याने त्या त्या वाराची देवता प्रसन्न होऊन इच्छित वर प्राप्त होतो.\nसोमवारचे अभंग, पद व भजन\nसोमवारचे अभंग, पद व भजन\nमंगळवारचे अभंग, पद व भजन\nमंगळवारचे अभंग, पद व भजन\nबुधवारचे अभंग, पद व भजन\nबुधवारचे अभंग, पद व भजन\nगुरुवारचे अभंग, पद व भजन\nगुरुवारचे अभंग, पद व भजन\nशुक्रवारचे अभंग - तूं विटेवरी सखये बाई हो क...\nशनिवारचे अभंग - शरण शरण हनुमंता \nरविवारचे अभंग - रविवारचे अभंग खेळ मंडिय...\nशुक्रवारचें अभंग, पद व भजन\nशुक्रवारचें अभंग, पद व भजन\nशनिवारचें अभंग, पद व भजन\nशनिवारचें अभंग, पद व भजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/06/blog-post_26.html", "date_download": "2018-05-24T15:18:22Z", "digest": "sha1:SVJDB76M6QNL35KX2FBQSWKPO7EK74QD", "length": 30013, "nlines": 184, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: लाथा आणि बाता", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nशेतकरी संप तात्पुरता का होईनाम थांबला हे बरे झाले. कारण असे संप वा आंदोलन फ़ार काळ चालू शकत नसते. सामान्य लोकांना आपल्या पोटपाण्याच्या विवंचना असतात. म्हणूनच कामधंदा सोडून फ़ारकाळ आंदोलनाच्या मागे धावता येत नाही. सहाजिकच अशा दुबळ्या विरोधाला मोडून काढणे शासनाला सहजशक्य असते. म्हणूनच आटोपशीर वेळेत आंदोलन व्हावे आणि त्यात ठराविक लाभ पदरात पडून ते निकालात निघावे, अशी अपेक्षा असते. मुंबईच्या गिरणी कामगारांचे काय झाले, ते आपण बघून आहोत. डॉ. दत्ता सामंत यांच्यासारख्या लढावू नेत्याच्या मागे गिरणी कामगार धावत सुटला आणि आपल्यासोबत गिरणीधंदाही घेऊन बुडाला. त्याचे हेच कारण होते. वास्तविक त्याच्याही पुर्वी गिरणी कामगारांची अनेक आंदोलने झाली. किंबहूना देशातील कामगार वर्गाच्या लढाईचा इतिहासच मुंबईच्या गिरणी कामगाराने सुरू केला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पण कम्युनिस्ट वा अन्य पक्षीय राजकारण्यांनी केलेले गिरणी संप कामगारांना काही मिळवून देणारे ठरले. उलट लढवय्या म्हणून दत्ता सामंत पुढे आले आणि त्यांच्या सवयीप्रमाणे प्रदिर्घ संपाचे हत्यार उपसून त्यांनी कामगारालाच कायमचा देशोधडीला लावले. कारण त्या धंद्यात तितका जीव नव्हता आणि संपात टिकून रहाण्याची कामगारांची शक्ती मर्यादित होती. एका पिढीला तो संप बरबाद करून गेला, हा इतिहास लक्षात घेतला, तर अकस्मात सुरू झालेल्या शेतकरी संपाची वेळेत सांगता होण्याला किती महत्व आहे, ते लक्षात येऊ शकेल. कारण ऐन पावसाळा सुरू होत असताना शेतीच्या कामांना प्राधान्य असते आणि त्याचवेळी लढा लांबला, तर त्यात सहभागी होणार्‍यांना काढता पाय घेऊन बाजूला होणे भाग झाले असते. थोडक्यात लांबलेला संप बारगळला, अशीच स्थिती झाली असती. तो प्रसंग टळला आणि आता प्रत्येक राजकीय पक्ष श्रेय घेण्याची धडपड करू लागला आहे.\nआपल्यामुळेच शेतकरी संप यशस्वी झाला किंवा शेतकर्‍याच्या पदरात काही पडले; असे सांगणारे अनेक दावे आता सुरू झाले आहेत. त्यात शिवसेनेने आपल्यामुळेच शेतकर्‍याला न्याय मिळू शकला, असा केलेला दावा खरेच हास्यास्पद आहे. आपण मंत्रीमंडळात होतो आणि आपणच सरकारला लाथा घातल्या, म्हणून मागण्या पदरात पडू शकल्या, असाही सेनेचा दावा आहे. अर्थात असा दावा सेनेच्या कोणा मंत्र्याने वा नेत्याने केलेला नाही. पक्षाच्या मुखपत्रातून तसा दावा करण्यात आला आहे. त्यात गंमतीची गोष्ट अशी, की आदल्याच दिवशी पक्षाच्या एका नेत्याने कुठल्याही क्षणी सरकारचा गळा दाबण्याची भाषा केलेली होती. तिलाच घाबरून सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या असतील, असे त्या मुखपत्राला वाटणे स्वाभाविक आहे. कारण आजकाल शिवसेना मुखपत्रापुरती मर्यादित राहिली आहे. कार्यकर्ता वा शाखांमध्ये शिवसैनिकांची वर्दळ कमी झालेली आहे. पक्षप्रमुखांनी दुष्काळी भागला भेट देण्याचे काम नेमून दिले असताना, पक्षाचा आमदार सिक्कीमला पर्यटनाला निघून जातो आणि भलत्याच कुणाला तरी तोतया आमदार म्हणून पेश करायची नामुष्की येते. अशी जिथे संघटनेची अवस्था आहे. तिथे मंत्रीमंडळात बसून खुर्च्या उबवत नाही वा अंडीही घालत नाही, असली भाषा पोकळ असते. शेतकर्‍यांसाठी लढणार्‍या शिवसेनेच्या आमदाराला तोतयेगिरी करावी लागली, त्यातून लढ्यातला सेनेचा सहभाग किती होता, त्याचा अंदाज येऊ शकतो. अशी स्थिती असताना आपल्यामुळेच मागण्या पदरात पडल्याचे दावे करण्याची गरज नव्हती. कारण कसोटीची वेळ आली, तेव्हा सेनेने काय केले, ते अवघ्या विधानसभेने बघितलेले आहे. किंबहूना विरोधकांनी उक्ती कृतीतला शिवसेनेचा दुटप्पीपणा तिथे विधानसभेत बोलूनही दाखवलेला आहे. शिवसेनेचा प्रत्येक आमदार तेव्हा खुर्ची उबवत बसला व अवाक्षर बोलला नाही, ही वस्तुस्थिती जगाला ठाऊक नाही काय\nआपण सत्तेसाठी नाही वा सत्तेत बसून सरकारला लाथा घातल्या, अशा फ़ुशारक्या मारण्यात काही अर्थ नाही. तसे असते तर मागल्या अधिवेशनाता शिवसेनेने फ़डणवीस सरकार समोर पेच उभा केला असता. पण तसे झाले नाही. राष्ट्रवादी व कॉग्रेसचे आमदार शेतकर्‍यांच्या समस्या घेऊन सभागृह डोक्यावर घेत असताना, शिवसेनेचे वाघ मुग गिळून गप्प बसले होते. म्हणून तर शेतकर्‍यांना आपल्या न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागले. पुणतांब्याच्या काही शेतकर्‍यांनी मुसंडी मारून रस्त्यावर उतरण्याचे धाडस केले. त्याला कोणी राजकीय पक्ष नेतृत्व देऊ शकला नव्हता. अगदी शेतकरी संघटना म्हणून राजकारणात आलेल्या पक्षालाही शेतकर्‍यांचे आंदोलन पेटवण्याची हिंमत झालेली नव्हती. पण एका गावातल्या शेतकर्‍यांनी ते साहस केले आणि त्याची सर्वत्र प्रतिक्रीया उमटत गेली. त्या प्रतिक्रीयेलाच मग काही लोकांनी आंदोलनाचे स्वरूप दिले होते. त्यामुळे कुठल्याही पक्षाने शेतकर्‍यांच्या न्यायासाठी आपण़च पुढे होतो, असा दावा करण्यात अर्थ नाही. गळा दाबण्याची वा लाथा घालण्याची भाषा म्हणूनच हास्यास्पद आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी अकस्मात या समेट घडवून आणण्यात पुढाकार घेण्यामागचे राजकारण समजून घेणे लाभदायक ठरू शकेल. अजून दोन वर्षे पुर्ण शिल्लक असताना मुख्यमंत्र्यांना लोकमत विरोधात जाण्याची कुठलीही भिती नव्हती. शिवाय नुसत्याच वल्गना करणार्‍या शिवसेनेकडून सरकारचा पाठींबा काढून घेण्याची आजकाल मुख्यमंत्र्यांना अजिबात भिती उरलेली नाही. म्हणूनच घाबरून फ़डणवीस यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या असतील, अशी शक्यता शून्य आहे. कारण पावसाळा तोंडावर असताना शेतकरी आंदोलन अधिक काळ लांबण्याचीही भिती नव्हती. मग त्यांनी आंदोलनाच्या मागण्यांना शरण जाण्याचा पवित्रा कशाला घेतला असेल त्यामागे काही राजकारण आहे काय\nअर्थातच फ़डणवीस व त्यांचा पक्ष भाजपा, राजकारण डोळ्यासमोर ठेवूनच कुठल्याही हालचाली करीत असतो. त्यात आपले राजकीय लाभ कशात आहेत, त्यानुसारच निर्णय घेतले जात असतात. दोन वर्षांनी आजच्या शेतकरी संतापाचे प्रतिबिंब मतदानात पडू शकत नाही. पण लगेच काही महिन्यांनी मतदान होणार असेल, त्यामध्ये मात्र नक्कीच शेतकर्‍यांचा राग व्यक्त होऊ शकतो. तशी शक्यता असेल तर आज शेतकर्‍यांना दुखावणे मुख्यमंत्र्याला परवडणारे नव्हते. याचा अर्थच असा होतो, की नजिकच्या काळात महाराष्ट्रामध्ये मतदान होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी गृहीत धरलेली आहे. ते मतदान कुठले असू शकते मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला भाजपा लागलेला असल्याच्या बातम्या उत्तरप्रदेश निकालापासून आलेल्या आहेत. मागल्या तीन वर्षात शिवसेनेकडून सतत अडवणूक होत असतानाही फ़डणवीस यांनी ठामपणे सरकार चालवून दाखवलेले आहे. पण बहूमताच्या आकड्यांनी त्यांना सतावलेले आहे. त्यासाठी सेनेला सोबत राखण्याची कसरत त्यांना करावी लागलेली आहे. त्यातून बाहेर पडायचे तर २५ आमदार अन्य पक्षातून फ़ोडणे किंवा सरळ मध्यावधी घेऊन बहुमताचा जुगार खेळणे, असे दोन पर्याय त्यांच्यापुढे आहेत. त्यातला पहिला पर्याय कटकटीचा आहे. तर दुसरा पर्याय सुटसुटीत आहे. जे आमदार फ़ुटायला तयार आहेत त्यांना पुन्हा निवडून येण्याची इच्छा आहे. भाजपाचा जोर असल्याने अन्य पक्षातले ४०-५० आमदार मध्यावधी आल्यास भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर करू शकतात. अशा रितीने १६०-१७० आमदारच भाजपाचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले, तर भाजपाला बहूमताचा जुगार यशस्वीपणे खेळता येऊ शकतो. गुजरातची विधानसभा निवडणुक वर्षाच्या शेवटी व्हायची असून, तेव्हाच महाराष्ट्राची मध्यावधी उरकली जाऊ शकते. तेच लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना गाजर दाखवले आहे.\nमागल्या काही दिवसात अनेक स्थानिक निवडणुका पार पडल्या. त्यात प्रत्येक वेळी कॉग्रेस वा राष्ट्रवादीला इर्षेने लढतानाही कोणी बघितलेले नाही. सहाजिकच अधिकृत विरोधी पक्ष म्हणून जे पक्ष आज समोर आहेत, त्यांना भाजपाला पराभूत करून सत्ता बळकावण्य़ाची इच्छाच राहिली नसल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे. तर मित्रपक्ष म्हणून सोबत घेतलेल्या शिवसेनेशी कुठल्याही परिस्थितीत युती करायची नाही, असे भाजपाने आधीच ठरवलेले आहे. उलट भाजपाला पराभूत करण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाची कुठल्याही थराला जाण्याची तयारी आहे. पण ही तयारी मैदानात दिसून येत नाही. मुंबईत आपल्या बालेकिल्ल्यात भाजपाने इतकी मुसंडी मारल्यावरही सेना सावध झालेली नाही. सहाजिकच मध्यावधी निवडणुका घेतल्या, तर सेनेलाही गाफ़ील ठेवून एकहाती बहूमत मिळवण्य़ाचा विचार भाजपामध्ये सुरू असल्यास नवल नाही. किंबहूना त्यासाठीच शेतकरी संपाची गंभीर दखल घेऊन आधीच्या सरकारला जमले नाही, त्यापेक्षा अधिक काही करून दाखवल्याचे राजकारण फ़डणवीस खेळलेले आहेत. शिवसेना लाथा मारण्याच्या बाता मारत असताना भाजपाने मध्यावधीची तयारी केलेली आहे. त्यात मरगळलेल्या विरोधी व मित्रपक्षांच्या श्रेय उकळण्याच्या गमजांनी विचलीत होण्याचे भाजपाला कारणच नाही. किंबहूना अशाच वल्गना करीत मित्राने रहावे आणि विरोधकांनी तितकेच बेसावध रहावे; असे फ़डणावीशी राजकारण राज्यात चालले आहे. त्याचा अंदाज कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या धुर्त नेत्यांना आलेला असला, तरी ते लढण्याची इच्छाच गमावून बसले आहेत. शिवसेना नुसत्या बाता व लाथा मार्ण्यात गर्क आहे. पण कोणाला मुख्यमंत्री अकस्मात इतके लवचिक कशाला झाले, त्याचा शोधही घ्यावा असे वाटलेले नाही. मध्यावधीचा फ़ास आवळला गेल्यावरच बहुधा लाथा झाडणार्‍यांना जाग येऊ शकेल. पण तेव्हा खुप उशीर झालेला असेल.\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\nबेटी: लालूकी आणि बिहारकी\nचळवळ अणि राजकीय पक्ष\nकोण हा मिरवैज फ़ारुख\nपप्पू पास हो गया\nत्या अणुयुद्धाचे पुढे काय झाले\nमानवी कवच म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A1_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A", "date_download": "2018-05-24T15:52:42Z", "digest": "sha1:Z3YEKOYNGAOEQUAHNDSIHSUKXXSHE2D5", "length": 4138, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉड ब्लेगोयेविच - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nरॉड आर. ब्लागोयेविच (डिसेंबर १०, इ.स. १९५६ - ) हा अमेरिकेतील इलिनॉय या राज्याचा भूतपूर्व (४०वा) गव्हर्नर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९५६ मधील जन्म\nडेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१७ रोजी ०२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/entertainment/if-you-add-sim-card-aadhaar-get-ticket-padmavati/", "date_download": "2018-05-24T15:29:11Z", "digest": "sha1:UDIT7ETRNRBPZCUADC77EZNV5PF3QASI", "length": 30194, "nlines": 362, "source_domain": "www.lokmat.com", "title": "If You Add A Sim Card To 'Aadhaar', Get A Ticket For Padmavati | 'आधार'शी सिमकार्ड जोडल्यास पद्मावतीचं तिकीट मिळणार फ्री | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\n'आधार'शी सिमकार्ड जोडल्यास पद्मावतीचं तिकीट मिळणार फ्री\nपद्मावती सिनेमा पाहण्याची प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.\nपद्मावती सिनेमा पाहण्याची प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. प्रदर्शित झाल्यानंतर आपण हा चित्रपट मोफत पाहू शकतात. यासाठी तुम्हाला केवळ एक अट पूर्ण करायची आहे. तुमचं सिमकार्ड केवळ आधार कार्डसोबत तुम्हाला जोडावं लागणार आहे.\nग्राहकांनी मोबाइल नंबर आधार कार्डसोबत जोडावा यासाठी टेलिकॉंम कंपन्या वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. अशातच आयडिया कंपनीने ही अनोखी ऑफर आणली आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत मोबाइल नंबर आधार कार्डसोबत जोडणा-या ग्राहकांना कंपनी 250 रूपयांचं पेटीएम व्हाउचर देत आहे. पेटीएमने पद्मावती सिनेमाचं तिकीट बूक करण्यासाठी या व्हाउचरचा उपयोग करता येणार आहे.\nप्रिपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही ग्राहकांसाठी ही ऑफर असणार आहे. मात्र, केवळ 20 हजार ग्राहकांसाठीच ही ऑफर असणार आहे. आधार कार्ड जोडणीनंतर लकी ड्रॉ काढला जाणार असून लकी ड्रॉमध्ये ज्याला कोणाला व्हाउचर मिळेल त्याला 29 नोव्हेंबरला मेसेज करून त्याबाबत माहिती दिली जाईल.\nपद्मावती वाद - दीपिकाच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण, मुख्यमंत्र्यांनी दिलं सुरक्षेचं आश्वासन\n- पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. दीपिकाच्या बंगळुरुमधील घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पद्मावती चित्रपटात दीपिकाने मुख्य भूमिका निभावली असून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. 'जे सी नगर परिसरात जिथे दीपिकाचे आई-वडिल राहतात तिथे दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत', अशी माहिती पोलीस निरीक्षक गिरीश नाईक यांनी दिली आहे.\nदीपिका मुंबईत राहत असली तरी ती मुळची बंगळुरुची आहे. दीपिकाचे वडिल आणि माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण, आई उज्जाला, बहिण अनिशा आणि आजी अहिल्या बंगळुरुतच राहतात. प्रकाश पादुकोण यांची शहरात बॅडमिंटन अकॅडमीदेखील आहे.\nपद्मावती चित्रपटावरुन सुरु झालेला वाद अद्यापही सुरु असून हरियाणामधील प्रमुख मीडिया कोऑर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लिला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. याचवेळी त्यांनी चित्रपटात अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका करणा-या रणवीर सिंगचे पाय तोडण्याचीही धमकी दिली आहे. 'आम्हाला कायदा घातात घ्यायचा नाहीये. पण जर कोणी आमच्या बहिणी आणि मुलींकडे नजर उचलून पाहिलं तर त्याला शिक्षा करण्यात येणार', असं सूरजपाल अम्मू बोलले आहेत.\nसूरजपाल अम्मू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी राज्य सरकार दीपिका आणि तिच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. सिद्धरमय्या यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे धमकी देणा-यांविरोधात कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.\n'दीपिकाला धमकी देणा-यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी मी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दीपिकाने दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे चित्रपटात फक्त मुख्य भूमिका निभावली आहे. असहिष्णुतेची संस्कृती आणि द्वेष जो भाजपाकडून पसरवला जात आहे त्याचा मी निषेध करतो. कर्नाटक दीपिकाच्या बाजूने उभं आहे', असं सिद्धरमय्या बोलले आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदडपशाहीच्या मार्गाने चित्रपटावर बंदी आणणे चुकीचे; अविनाथ पाटील यांनी मांडली अंनिसची भूमिका\nपद्मावती वाद - दीपिकाच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण, मुख्यमंत्र्यांनी दिलं सुरक्षेचं आश्वासन\n‘पद्मावती’तील दृश्ये वगळण्याची याचिका सुप्रीम कोर्टात अमान्य\n'पद्मावती'च्या वादात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिका फेटाळली\nपद्मावती ला फटका - मध्यप्रदेशात प्रदर्शनावर मुख्यमंत्र्यांची बंदी\nदीपिका पादुकोणला जिवंत जाळणा-याला एक कोटींचं बक्षिस जाहीर\n'कयामत से कयामत'साठी आमिरला मिळालेलं मानधन वाचून थक्क व्हाल\nबॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रियंका चोप्राचं मोठं वक्तव्य\n...म्हणून आमीर खाननं 'संजू' नाकारला\nअक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची पुन्हा हेराफेरी, कधी होणार रिलीज\nजेव्हा मुंबई दंगलीत आमिर खानने महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली घालवली होती रात्र\nलग्नानंतर बघायला मिळाला नेहाचा बोल्ड अंदाज, बाथटबमध्ये हॉट फोटोशूट\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nपुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनीचा प्रतिष्ठेच्या फाेर्ब्सच्या यादीत समावेश\nनालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई\nया कारणासाठी काढावा लागला पुणे मेट्रोचा खांब\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nमहाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/5-current-batsmen-who-could-join-the-10000-run-club-in-odi/", "date_download": "2018-05-24T15:38:25Z", "digest": "sha1:KBR4CIIGVCRH5G32YCKXVEMISOO54XA4", "length": 13079, "nlines": 118, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हे फलंदाज करू शकतात येत्या काळात कारकिर्दीतील १० हजार वनडे धावा ! - Maha Sports", "raw_content": "\nहे फलंदाज करू शकतात येत्या काळात कारकिर्दीतील १० हजार वनडे धावा \nहे फलंदाज करू शकतात येत्या काळात कारकिर्दीतील १० हजार वनडे धावा \nदोन दशकांपूर्वी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या २६ वर्षांच्या इतिहासात एकाही खेळाडूने कारकिर्दीत १०,००० धावा पूर्ण केल्या नव्हत्या. जेव्हा विंडीज विंडीजचा दिग्गज दिग्गज फलंदाज डेसमंड हेन्स १९९४ मध्ये निवृत्त झाला तेव्हा त्याच्या नावे ८६४८ वनडे धावा होत्या. तेव्हा तो महान फलंदाज व्हीव्ह रिचर्ड्सपेक्षाही पुढे होता. त्या काळात त्याचा हा रेकॉर्ड मोडणे ही अवघड गोष्ट होती.\nदोन वर्षानंतर भारताच्या महंमद अजरद्दीनने त्याचा विक्रम मोडला आणि सर्वांना असे वाटू लागले की आता हा विक्रम कोणी मोडू शकणार नाही. पण तेव्हाच भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वनडे क्रिकेटमध्ये १०,००० धावा केल्या आणि असे करणारा तो पहिला क्रिकेटर बनला.\nसचिननंतर १० फलंदाजांच्या नावे वनडेमध्ये हा विक्रम झाला. या यादीत आपले नाव लिहणारा श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान हा सर्वात शेवटचा फलंदाज आहे. त्यानंतर अशी कामगिरी कोणीच केली नाही.\nयावर्षी काही क्रिकेटपटूंना हा विक्रम करण्याची संधी आहे. त्यात २०१७-१८ मोसमात या धावा होऊ शकतात-\nभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा या दशकतीलच नाही तर भारताचा आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या महान खेळाडूंपैकी एक आहे.\n१०,००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी धोनीला फक्त २५५ धावांची गरज आहे. सध्या खेळत असलेल्या फलंदाजांपैकी धोनी हा वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.\nजर त्याने हा विक्रम न्यूझीलंड मालिकेत केला तर तो सर्वात लवकर असे करणारा तिसरा फलंदाज बनेल. वनडेमध्ये त्याची सरासरी ५२ ची आहे आणि या यादीत ही सर्वाधिक आहे. धोनीनंतर सर्वाधिक सरासरी असणारा खेळाडू आहे सचिन तेंडुलकर आणि सचिनची सरासरी आहे ४२.\n२. ख्रिस गेल ९३५२\nवनडे क्रिकेटमध्ये गेलने ९ हजारपेक्षा अधिक धावा जमवल्या आहेत. हे तुम्हाला कदाचित खरे वाटणार नाही. त्याने आपल्या या कारकिर्दीतएकूण ९३५२ वनडे धावा केल्या आहे. गेल हा त्याच्या उंच षटकार आणि टी-२० मधील खेळीसाठी प्रसिद्ध आहे.\nसंघ आणि विंडीज मंडळ यांच्यातील वादामुळे गेल काही काळ देशाच्या वनडे संघात नव्हता. तरीही तो १०,००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये स्थान मिळवू शकतो. त्याला फक्त ६४८ धावांची गरज आहे.\n३. ए बी डिव्हिलर्स ९३१९\nमिस्टर ३६० म्हणून जगभरात प्रसिद्ध असेलेल्या एबी डिव्हिलर्स हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. एबीने आता क्रिकेटचे सर्व प्रकार खेळण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी एबी नक्कीच हा विक्रम करेल.\nएबीची सरासरी ५३ची आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्या स्पर्धकांमध्ये ही त्याचे सर्वाधिक स्ट्राइक रेट (१००.२५) आहे. केवळ वीरेंद्र सेहवाग आणि शाहिद आफ्रिदीचा स्ट्राइक रेट (किमान ३००० धावा) जास्त आहे. पण त्यांची सरासरी तुलनेने खूप कमी आहे.\nभारताच्या या तरुण कर्णधाराला नियमित अंतराने विक्रम करण्याची सवय लागली आहे आणि हे आता हा ही विक्रम तो करणार हे नक्की. तो फक्त १२९३ धावा दूर आहे, पण त्याचा फॉर्म आणि क्लास पाहून ते जवळपास निश्चित आहे की तो २०१९च्या विश्वचषकापूर्वी हा विक्रम आपल्या नावे करेल.\nआता खेळत असलेल्या सर्व फलंदाजामध्ये विराटची सरासरी सर्वाधिक आहे. असे दिसून येते की विराट १०,००० वनडे धावा करणारा सर्वात जलद फलंदाज बनेल.\nऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदोरमधील तिसऱ्या वनडे सामन्यात, त्याने युवराज सिंगला भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मागे टाकून आता तो चौथ्या स्थानावर गेला आहे.\n५. युवराज सिंग ८७०१\nऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या वनडे मालिकेतून युवराजला विश्रांती देण्यात आली आहे. मागील मालिकेत पण त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता ज्या पद्धतीने भारतीय संघ खेळत आहे, युवराज सिंगचे संघात पुनरागमन होणे अवघड दिसत आहे.\nपण याआधी पण युवराज या परिस्थितीतुन गेला आहे आणि आपल्याला माहीत आहे की युवराज संघात पुनरागमन करण्याची धमक ठेवतो. युवराज १०,००० च्या टप्यापासून १२९९ धावा दूर आहे.\nया दिग्गज क्रिकेटपटुंवर बनले आहेत चित्रपट\nभारतात होणारा हा कसोटी सामना गुलाबी बॉलने खेळवला जाणार\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nचेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t7450/", "date_download": "2018-05-24T15:49:22Z", "digest": "sha1:QTJUUYJMYEFS7VMNQGKEFIXSEKLWZ2YM", "length": 2770, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-आईला आपण स्वीकारणार का", "raw_content": "\nआईला आपण स्वीकारणार का\nआईला आपण स्वीकारणार का\nआई ही आईच असते\nतिची सर् कोणालाच नसते\nमुलाच्या हारण्यात ही साथ देते ती\nमुलाच्या पडण्यातही शिकवते ती\nस्वतः चे पोट रिते ठेऊन मुलाला भरविते ती\nमुलाच्या चुका स्वताच्या पदरात घेते ती\nमुलाच्या बापासमोर बाजू मांडते ती\nमुलाच्या सुखासाठी जगाशी दुश्मनी घेते ती\nअशी ही निर्व्याज प्रेमाची मूर्तिमंत प्रतिमा म्हणजेच\nआजकालचे वृद्धाश्रम बघून खरोखर डोळे पाणावतात\nअश्या मुलांना ही या आया का माफ करतात\nआता तरी आमचे डोळे उघडणार का\nआईला आपण स्वीकारणार का\nआईला आपण स्वीकारणार का\nआईला आपण स्वीकारणार का\nआईला आपण स्वीकारणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t2147/", "date_download": "2018-05-24T15:33:34Z", "digest": "sha1:IUSNXPZ7SQQ7Q3BQKERLRGYVPQ2BJSZT", "length": 3627, "nlines": 79, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-तो प्रवास कसला होता..........", "raw_content": "\nतो प्रवास कसला होता..........\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nतो प्रवास कसला होता..........\nतो प्रवास कसला होता..........\nतो प्रवास कसला होता, मी स्वत:स पुसुनी थकलो\nतू प्रारंभच ना केला; अन मी अर्ध्यातुन वळलो \nतुजवरी लावला जिव... हे मुळात चुकले माझे\nमी पाउस हुडकायाला ग्रिष्माच्या गावा शिरलो \nकधी जनातुनी... कधी विजनी.. कधी नयनी.. मनात अंति \nकधी तुला शोधण्यासाठी बघ कुठवर वनवन फिरलो...\nदिनरात धाडली तुजला मी निमंत्रणे कवितांची\nपण खरेच आलीस तेव्हा शब्दांच्या मागे दडलो\nमेंदिभरल्या हाताने सनईचे वेचीत सुर\nतू सुखात रडलीस तेव्हा मी उदास होउन हसलो...\nतो प्रवास कसला होता..........\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: तो प्रवास कसला होता..........\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: तो प्रवास कसला होता..........\nतो प्रवास कसला होता, मी स्वत:स पुसुनी थकलो\nतू प्रारंभच ना केला; अन मी अर्ध्यातुन वळलो \nतो प्रवास कसला होता..........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/federer-zverev-nitto-atp-finals-2017-tuesday-preview/", "date_download": "2018-05-24T15:35:27Z", "digest": "sha1:RVPFUNWZJREX5LQVKFBX566FCJQROPI5", "length": 7490, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एटीपी फायनल्स: रॉजर फेडरर विरुद्ध अलेक्झांडर झवेरेव आज सामना - Maha Sports", "raw_content": "\nएटीपी फायनल्स: रॉजर फेडरर विरुद्ध अलेक्झांडर झवेरेव आज सामना\nएटीपी फायनल्स: रॉजर फेडरर विरुद्ध अलेक्झांडर झवेरेव आज सामना\n एटीपी फायनल्सच्या तिसऱ्या दिवशी रॉजर फेडरर विरुद्ध अलेक्झांडर झवेरेव या दोन खेळाडूंमध्ये सामना होणार आहे. साखळी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दोघांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले आहे.\nअलेक्झांडर झवेरेवची ही पहिलीच एटीपी फायनल्स असून फेडररने येथे १५वर्षांपूर्वी पदार्पण केले आहे. कारकिर्दीतील पहिलाच एटीपी फायनल्स स्पर्धेतील सामना झवेरेव क्रोशियाच्या मारिन चिलीचबरोबर जिंकला तर फेडररने अमेरिकेच्या जॅक सोकला पराभवाची धूळ चारली.\n३६ वर्षीय फेडरर या स्पर्धेचा ६वेळा विजेता आहे. जर्मनीच्या या तरुण खेळाडूला जर फेडररला पराभूत करायचे असेल तर मोठी मेहनत करावी लागणार आहे. यावर्षी त्याने जोकोविच आणि फेडरर या दिग्गजांना एटीपी मास्टर्स स्पर्धांत पराभूत केले आहे.\n२००७ पासून जागतिक क्रमवारीत पहिल्या ३ खेळाडूंमध्ये येणारा अलेक्झांडर झवेरेव हा सर्वात तरुण खेळाडू आहे.\nरॉजर फेडररनेही यावर्षी एटीपी वर्ल्ड स्पर्धेत एकूण ७ विजेतेपद मिळवली असून जागतिक क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंविरुद्ध १२ पैकी ११ लढती तो जिंकला आहे. तो जी एक लढत टॉप१० विरुद्ध हरला आहे तो खेळाडू होता अलेक्झांडर झवेरेव आणि स्पर्धा होती रॉजर्स कप.\nनदालने आज या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे फेडररचे ७व्या एटीपी फायनल्स विजेतेपदाचा दावा आणखी मजबूत झाला आहे.\nBreaking: राफेल नदालने गॉफिनविरुद्धच्या पराभवानंतर लगेच घेतली एटीपी फायनल्समधून माघार\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या साकेत मायनेनीचा दुस-या फेरीत प्रवेश\n16 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विपाशा मेहेराचा मानांकीत खेळाडूवर विजय\nकोहली- धोनीसह हे आहेत जगातील टाॅप-१० फेमस खेळाडू\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मोहीत बोंद्रे, सुदिप्ता कुमारचा मानांकित खेळाडूंवर विजय\nयादव, कढे, भोसले, बांठिया यांना एमएसएलटीएच्या वार्षिक पुरस्कार प्रदान\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2018/03/blog-post.html", "date_download": "2018-05-24T15:41:10Z", "digest": "sha1:ADIXSGQUKNRMKGUAHEQVOPY7CN2PULWV", "length": 12638, "nlines": 211, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: गुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग १)", "raw_content": "\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग १)\nभाग १ | भाग २ \nज्यूंबद्दल, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजात अविश्वास आणि तिरस्कार कायम होता. त्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे व्याजावर पैसे देण्याचा धर्मबाह्य व्यवसाय ज्यूंच्या हाती एकवटलेला होता.\nपहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, सामान्य जनतेच्या मनात असलेल्या या असंतोषाचे जर्मनीतील सत्ताधाऱ्यांनी त्याचे भांडवल केले.\nज्या वेगाने आर्थिक घोटाळ्यांत मारवाडी समाजातील व्यावसायिकांची नावे येत आहेत ते पाहता मारवाडी म्हणजे भारतातील ज्यू होऊ शकले असते.\nपण त्यांचे मारवाडरुपी मातृभूमीवर प्रेम असले तरी ज्यूंप्रमाणे त्यासाठी ते झुरत नाहीत.\nआधुनिक बॅंकिंगमधे मारवाड्यांना रस नाही. बॅंका चालवण्याऐवजी ते या आधुनिक बॅंकांकडून कर्जे घेतात.\nव्यापार उदीम सोडून कला विज्ञान गणित यासारख्या जीवनाच्या इतर क्षेत्रात मारवाडी रस घेत नाहीत.\nहिशोब तपासणीच्या क्षेत्रातील केंद्रीय संस्था म्हणजे सी ए इन्स्टिटय़ूट त्यांच्याच ताब्यात आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.\nसर्व राजकीय पक्षांना ते आर्थिक मदत करतात. परिणामी कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडाविशी वाटत नाही.\nत्यामुळे अजूनतरी हा समाज इतर समाजाच्या असंतोषाचा आणि तिरस्काराचा धनी होत नाही.\nभारताच्या प्रगतीत मारवाडी समाजाचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे अधोगतीचे खापर फक्त त्यांच्या डोक्यावर फुटू नये असे वाटते.\nLabels: अर्थविचार, मुक्तचिंतन, समाजविचार\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nगाणी आणि वर्तमान (भाग ३.५)\nगाणी आणि वर्तमान (भाग ३)\nगाणी आणि वर्तमान (भाग २)\nगाणी आणि वर्तमान (भाग १)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग ३)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग २)\nगुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8.html", "date_download": "2018-05-24T16:29:52Z", "digest": "sha1:YYB2UXST3Q4LIGIKS6UF72I4RH5KHOCR", "length": 6751, "nlines": 87, "source_domain": "zeenews.india.com", "title": "उद्यान - Latest News on उद्यान | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nखास फुलपाखरांसाठी महापालिकेकडून उद्यान\nआता या बागेत फुलं, मुलं, आणि फुलपाखरं यांचा मुक्त वावर असतो.\nकडक उन्हात उद्यानांचा ताबा अश्लिल चाळे करणाऱ्या तरूण-तरूणींकडे \nउन्हाच्या तडाक्यापासून बचाव करण्यासाठी नागपूर पालिकेने हिट अॅक्शन प्लॅन बनवलाय. शहरातील उद्याने दिवसा सुरू ठेवण्याची निर्णय घेण्यात आलाय. मात्र त्याचा ताबा अश्लिल चाळे करण्या-या तरूणी तरूणांनी घेतलाय.\nमेट्रो 3 प्रकल्प घेतोय मैदानं, उद्यानांचा जीव\nहा मोठा मोकळा भूखंड वाचवण्यासाठी दादर प्रभादेवीवासीय एकत्र आलेत..नर्दुला टॅंक मैदान बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे.\nमृत जिमी सिंहीण राणीच्या बागेत पुन्हा दिसणार\nभायखळ्यातल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यातनातील मृत पावलेली एकमेव सिंहीण जिमी पुन्हा पर्यटकांना दिसणार आहे. बोरिवली नॅशनपार्कमधली मृत शोभा या सिंहीणीचंही दर्शन पर्यटकांना पु्न्हा होणार आहे. चक्रावलात ना... पण, हे साध्य होतंय 'टॅक्सीडर्मी' या तंत्रज्ञानामुळे...\n१७ नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी शिवसैनिकांना नतमस्तक होता यावं, यासाठी कायमस्वरुपी स्मृती उद्यानाचं बांधकाम वेगानं सुरू झालंय. तर दुसरीकडे शिवसेनेचीच सत्ता असलेल्या ठाणे जिल्ह्यात उद्याने आणि मैदानांची दूरवस्था झाली.\nपिंपरी-चिंचवडमध्ये उद्यान गेलं चोरीला\nविहीर चोरीला गेल्याचा किस्सा कदाचित आपण चित्रपटात पाहिला असेल....पिंपरी चिंचवडमध्ये विहीर नाही, पण उद्यान चोरीला गेलंय....ऐकून दचकलात पण, असाच किस्सा घडलाय...\nनाशिकात भाजपला जोरदार धक्का, शिवसेनेचा विजय\nनिपाह व्हायरसची दहशत ; ही ३ फळे चुकूनही खावू नका\nएबी डिव्हिलियर्स...मिस्टर ३६०...आणि अफवांचं पीक\nकोकणात शिवसेनेला राणे-भाजपचा दे धक्का, तटकरे विजयी\nHPCL देशभरात उघडणार ५०० पेट्रोलपंप, अशी घ्या डिलरशीप\nतुमचं या बँकांत अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी अत्यंत काळजीची बातमी...\nबोल्ड आणि वादग्रस्त अभिनेत्रींनी सांगितली आयुष्यातील गुपित\nफेसबुकवर भलत्याच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, कारण...\nचेहरा धुताना चुकूनही करु नका या चूका\nदहावी पास असणाऱ्यांना नौदलात नोकरीची संधी , ६९ हजार पगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/05/blog-post_20.html", "date_download": "2018-05-24T15:25:59Z", "digest": "sha1:XIFOJUDIJ44JBIIGMW4I4REE3M7G3DFF", "length": 26931, "nlines": 193, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: चला, मैदानात या!", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nखर्‍या लढवय्याची ताकद त्याच्या पराभव पचवण्याच्या क्षमतेतून समोर येत असते. ज्यांच्यात तितकी कुवत नसते, असे लोक आपल्या अपयशाला झाकण्यासाठी विविध पळवाटा शोधत असतात. चार वर्षापुर्वी राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करणार्‍या नरेंद्र मोदींनी आपल्या विरोधकांची तीच लंगडी बाजू वेळोवेळी जगासमोर आणलेली आहे. त्यामुळे आता आपले नाकर्तेपण झाकायला अन्य काही पर्याय शिल्लक राहिला नाही, तर विरोधकांनी मतदान यंत्रात गडबड असल्याचा आरोप केला होता. सर्वप्रथम बहूजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी तसा आरोप केला आणि हळुहळू सर्वच विरोधकांनी तो सूर आळवायला आरंभ केला. त्यातून मोदी बाजूला पडले व अशा विरोधकांनी निवडणूक आयोगालाच आपला शत्रू करून टाकले आहे. मतदान यंत्राच्या विरोधातला हा आक्षेप इतका टोलाला गेला, की ते आव्हान स्विकारण्याला पर्याय नव्हता. कुठलेही यंत्र किंवा तंत्र पुर्णपणे निर्दोष असू शकत नाही. कुठल्याही नियमाला अपवाद असतातच. त्याचप्रमाणे मतदान यंत्र निर्दोष राखण्याचा व बनवण्याचा प्रयत्न केला तरी त्यात किरकोळ काही यंत्रे दोषी निघू शकतात. आयोगाने वा त्याच्या समर्थकांनी ती गोष्ट कधी नाकारलेली नाही. पण असा अपवाद पुढे करून, सर्वच यंत्रे दोषी वा कुठल्या तरी पक्षासाठी पक्षपात करणारी असल्याचा आरोप बेताल होता व आहे. राजकारणात असे आरोप होत असतात. त्याची फ़िकीर अन्य राजकीय पक्ष करीत नाहीत. पण निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून तिने आता असे राजकीय आव्हान पत्करले आहे. यंत्रांवर आरोप करणार्‍यांना प्रतिआव्हान दिलेले आहे. येत्या शुक्रवारी सर्वच राजकीय पक्षांना मतदान यंत्राची चाचणी करून दोष सिद्ध करण्याचे आव्हान आयोगाने दिले आहे. त्यात आता मोदी विरोधकांचे पितळ पुरते उघडे पडण्याची शक्यता आहे. किती पक्ष ते आव्हान स्विकारतात ते बघायला हवे.\nपंजाबमध्ये आपल्याला अपुर्व यश मिळणार अशी केजरीवाल यांना खात्री वाटत होती. ते शक्यही होते. पण त्यांच्या काही बांडगुळांनी पंजाबात जाऊन काही उचापती अशा केल्या, की तिथे असलेले पक्षाचे संघटन विस्कळीत होत गेले आणि लोकमतही दुरावत गेले. खरे तर त्यामुळेच अपेक्षेइतके मोठे यश केजरीवाल त्या राज्यात मिळवू शकले नाहीत. त्याची चाहुल मतचाचणीत लागलेली होती. पण आपल्या विरोधात जाणारे मत वा गोष्ट निदर्शनास आली, की त्याच्यावर भाजपाचे कारस्थान असल्याचा आरोप करण्याला केजरीवाल यांनी रणनिती बनवून टाकले होती. हळुहळू अन्य पक्षांनीही तीच रणनिती अंगिकारली. त्याचा कुठलाही तोटा भाजपा वा मोदींना झाला नाही. कारण त्यांना दोषारोप करून माध्यमात स्थान मिळवण्यापेक्षाही जनमानसात आपले स्थान बळकट करण्यात रस होता. त्याच्या परिणामीच अन्य पक्षांचा पराभव शक्य होता. यातली मोदींची खरी शक्ती वा बलस्थान ओळखूनच त्याला पराभूत करणे शक्य होते. ते बलस्थान यशाने हुरळून जाण्यापेक्षाही पराभव पचवण्यातले आहे. लोकसभेतील अपुर्व यश मिळाल्यानंतर आणि चार राज्यात विधानसभेत सत्ता मिळवल्यानंतर दिल्लीत भाजपाचा झालेला दारूण पराभव मोदींसाठी मोठे आव्हान होता. कारण तो पराभव भळभळत्या जखमेसारखा होता. पण तो नाकारण्यापेक्षा स्विकारून, आपले दोष दुरूस्त करण्यातून भाजपा सावरणार होता. मोदींनी तीच वास्तववादी भूमिका घेतली. म्हणूनच त्यांना त्या व तशा पराभवावर मात करणे शक्य झाले. दिल्लीनंतर त्यांना बिहारमध्ये महागठबंधन राजकारणाला सामोरे जावे लागले. त्यातूनही पराभवच पदरी आला. त्यात एक धडा होता आणि तोच शिकल्यामुळे त्यावर मात करण्याचा मार्ग मोदींना सापडला. तो धडा होता आपली मते व लोकप्रियता आणखी वाढवणे, असा होता आणि त्यात मतदानयंत्राचा काडीमात्र हिस्सा नव्हता.\nकेजरीवाल यांच्यापाशी तो संयम वा वास्तविकता नाही. म्हणूनच त्यांना पराभव पचवता आला नाही. त्यांनी यांत्रिक मतांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगालाच आव्हान दिले. आता ते आव्हान आयोगाने स्विकारले असून सर्वच पक्षांना यंत्रतील दोष दाखवून, त्यामुळे मतदानावर कशा विपरीत परिणाम होऊ शकतो, ते सिद्ध करण्याचे खुले आव्हान दिलेले आहे. केजरीवाल यांनी तर ४८ तासात आपण यंत्रात गफ़लत करून दाखवू; अशी फ़ुशारकी मारली होती. केजरीवाल हे सामन्य राजकारणी नाहीत, त्यांनी आधी इंजिनियरची पदवी घेतलेली होती आणि नंतर प्रशासकीत स्पर्धा परिक्षा देऊन सरकारी अधिकारी म्हणूनही काम केलेले आहे. सहाजिक़च अन्य राजकीय नेत्यांपेक्षा त्यांचे यांत्रिक व तांत्रिक ज्ञान अधिक असल्याची समजूत होते. पण जो इंजिनीयर असतो, त्याने समजुतीपेक्षाही वास्तवावर अधिक विश्वास दाखवला पाहिजे. यंत्राविषयी आयोगाने केलेले खुलासे स्पष्ट आहेत. त्यात प्रत्येक यंत्र निर्दोष असल्याचा कुठलाही दावा नाही. एखाद्या यंत्रात दोष निघूही शकतो. पण तसे उघडकीस आले मग दुसरे यंत्र कामाला जुंपले जाते, असाही खुलासा केला होता. त्याखेरीज कुठल्याही रिमोट वा अन्य हस्तक्षेपाने मतदानाच्या प्रक्रीयेत गफ़लत होऊ शकत नाही, अशी हमी आयोगाने दिलेली आहे. ती हमी खोटी पाडून दाखवण्याचे आव्हान आता अशा आरोपकर्त्यांना पत्करणे भाग आहे. कारण यंत्रातली चिप निर्णायक असते व एकदा वापर झालेली चिप पुन्हा वापरली जात नाही. मुदत संपताच नष्ट केली जाते, असे आयोगाने वारंवार स्पष्ट केले आहे. सहाजिकच आता आयोग व अन्य आरोप करणारे पक्ष, यांच्यात संघर्ष पेटला आहे. ते आव्हान पेलून आरोपकर्ते सामोरे गेले नाहीत, तर जनमानसातली त्यांची उरलीसुरली विश्वासार्हताही संपुष्टात येणार आहे. त्यातून मोदींचे पारडे अधिकच जड करण्यास विरोधकांचाच हातभार लागणार आहे.\nमतदान यंत्रातल्या गडबडीने भाजपा उत्तरप्रदेशात इतके मोठे यश मिळवू शकला, हा मुळात मायावतींचा आरोप होता. नंतर त्याविषयात त्यांनी मौन धारण केले. पण समाजवादी, कॉग्रेस व केजरीवाल यांनी तो मुद्दा उचलून धरला. दिल्ली महापालिकेत नंतर होणार्‍या मतदानासाठी यंत्र वापरू नये, असा आग्रह त्यांनीच धरलेला होता आणि ती मागणी कॉग्रेसने उचलून धरली होती. सोनिया गांधी तर विरोधकांचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रपतींनाही त्याच कारणास्तव भेटायला गेल्या होत्या. सहाजिकच आता त्या प्रत्येकाला हे आव्हान पेलण्याचे प्रतिआव्हान मिळालेले आहे. यंत्रातील गडबडीची शंका घेऊन आरोप करणे सोपे असले, तरी तो सिद्ध करणे अशक्यप्राय बाब आहे. म्हणूनच आता त्याच पक्षांची तारांबळ उडालेली आहे. त्या महापालिका मतदानापुर्वीच दिल्लीच्या कॉग्रेसमध्ये फ़ाटाफ़ुट सुरू झाली होती आणि आता केजरीवालना त्याच दुखण्याला सामोरे जावे लागते आहे. कारण त्यांच्याच पक्षातले अनेकजण यंत्रापेक्षा आपापले पक्ष नेतृत्वच सदोष असल्याचे सांगायला पुढे सरसावले आहेत. मग यापैकी कोणालाही यंत्रातले दोष दाखवून देण्याची सवड तरी कुठे उरली आहे सत्य असे निर्दय असते, ते दुबळे असल्याचा ठाम समज करून डावपेच खेळत गेल्यास, सत्य अधिक अक्राळविक्राळ रुप धारण करून समोर येत असते. तेव्हा ते कुणाला दयामाया दाखवत नाही. मोदी विरोधकांची आता तशीच कोंडी झाली आहे. निवडणूक आयोगाचे आव्हान पेलण्याची कितीजणांची तयारी असेल, ते आठवद्याभरात दिसणारच आहे. पण तिथे नामुष्की झाली व निवडणूक आयोग आपली मतदान यंत्रे निर्दोष असल्याचे अशा मार्गाने सिद्ध करू शकला, तर विरोधी पक्षाला पुढल्या काळात पळवाटाही शिल्लक रहाणार नाहीत. त्यांना मोदी विरोधात पक्षाची संघटना उभारून व लोकांमध्ये जाऊनच नवी विश्वासार्हता मिळवावी लागेल. अन्यथा निवडणूकीच्या मैदानात उतरण्यापुर्वीच त्यांचा पराभव झालेला असेल.\nभाऊ; ई व्हीएम हॅक करता येत नैही हे मी दहा निवडणुकांच्या अनुभवाने सांगूइच्छितो\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\nउपाय हीच समस्या आहे\nखरी मोदीलाट की पळवाट\nनवा मनु आणि नवी वर्णव्यवस्था\nदोन वर्षे मागे वळून बघा (लेखांक - ३)\nकाश्मिरची जुनीच समस्या (लेखांक - २)\nभारत पाकिस्तानची गुंतागुंत (लेखांक - १)\nपाक इतका का गडबडलाय\nजरा याद करो, इंदिराजी\nकपील मिश्रा आणि एब रिलेस\nकेजरीवाल आणि तरूण तेजपाल\n५० मुंडकी कापून आणा\nकांदा, तूर आणि आत्महत्या\nजा गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shrisaptakotishwar.com/index.php/appeal", "date_download": "2018-05-24T15:24:08Z", "digest": "sha1:I7XPHWAJRRTDYNRRQGCDEBKOCY4WAXLK", "length": 6510, "nlines": 46, "source_domain": "shrisaptakotishwar.com", "title": "Appeal", "raw_content": "\nगोमांतकात ज्ञानेश्वरांच्‍या काळपर्यंत कदंब घराण्‍याचे राज्‍य होते. अनेक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी, त्‍यातून खळाळणा-या...\nफिरंगाण अन् छत्रपती शिवाजीराजे येत्‍या शुक्रवारी महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन. दीव, दमण, गोवा येथील ऐतिहासिक...\nसप्‍तकोटीश्‍वर शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले गोव्‍यातील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिर पर्यटनाचा दिमाख मिरविणा-या गोव्‍यात अजूनही दुर्लक्षितच आहे....\nफार पूर्व काळापासून बहुतेक सारस्वत ज्ञातीची मंडळी ही गोमंतकात म्हणजेच गोव्यात होती. इतरही जातीधर्माचे बांधव तेथे वास्तव्य करून होते. त्याकाळातील...\nश्री सप्तकोटीश्वराच्या सर्व महाजनांना व भक्तांना विनम्र आवाहनः\nआपले श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तकोटीश्वराचे चरणी लवकरच नवीन भक्तनिवासाच्या बांधकामास आरंभ होणार आहे. नवीन भक्तनिवासासाठी 1कोटी 10लाख एवढा खर्च नियोजित असून नजीकच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांना रीतसर निमंत्रण पाठविण्यात येईल. या कार्यक्रमासाठी आपण हजर रहाल अशी आशा व्यक्त करतो. नवीन भक्तनिवासाचे काम शीघ्रगतीने व्हावे व श्री सप्तकोटीश्वराच्या महाजनांची व भक्तांची चांगल्या प्रकारे सोय व्हावी असा देवस्‍थान कमिटीचा प्रामाणिक प्रयत्‍न राहील.\nहे सर्व निर्धारित वेळेत पूर्ण होण्‍यास निधीची अत्‍यंत गरज आहे. श्री सप्‍तकोटीश्‍वर देवस्थान कमिटी सर्व महाजनांना व भक्तगणांना या पत्रकाद्वारे विनम्र आवाहन करते की, नियोजित नवीन भक्तनिवासाच्या बांधकामास लागणा-या निधीस आपण सढळ हस्ते मदत करावी.\nआपण आमच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देवून जो निधी पाठविणार आहात त्यासाठी देवस्थान कमिटीने सारस्वत को. ऑप. बँक लि., शाखा डिचोली, गोवा येथे वेगळे खाते (अकाउंट) सुरू केले आहे. सदर खाते क्रमांक 338200100000173असून या खातेक्रमांकावर सारस्वत बँकेच्या कोणत्याही शाखेतून तसेच आपल्या शहरातील इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून IFSC Code: SRC B00000338 “श्री सप्तकोटीश्वर देवस्थान नार्वे डिचोली”, गोवा येथे आपला निधी पाठवू शकता अथवा पोस्टाद्वारे चेक पाठवू शकता. तसेच निधी पाठविल्यानंतर आपला पूर्ण पत्ता व फोन नंबर पत्राद्वारे पाठवून द्यावा, म्‍हणजे देवस्थान कमिटीला आपल्याला आपण पाठविलेल्या निधीची पोहोचपावती पाठविणे सोईचे होईल.\nश्री सप्तकोटीश्वर देवस्थान कमिटी\nदेऊळवाडा, नार्वे (डिचोली), गोवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z101016051953/view", "date_download": "2018-05-24T15:46:59Z", "digest": "sha1:DIIHH5VKD57XHJH5WMCSJGTBHSNE7KF2", "length": 4243, "nlines": 51, "source_domain": "m.transliteral.org", "title": "जय मृत्युंजय - उष्ण आसवे नेत्री जमली, पु...", "raw_content": "\nजय मृत्युंजय - उष्ण आसवे नेत्री जमली, पु...\nगोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.\nTags : gopal godsepoemvinayak damodar savarkarकवितागोपाळ गोडसेविनायक दामोदर सावरकर\nउष्ण आसवे नेत्री जमली\nउष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥\nहोती माझ्या मनी अहंता; बंधुने डिवचले \nसुप्त असूया उसळुन आली सारी चित्तातली \nरुसलो, उठलो, शाळेला मी निघे त्याच पावली \nआणि आठवे, मुकलो तव मी प्रेमळ शब्दावली,\nउष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥१॥\nअज्ञ तुझा मी बालक माते, तुझा आसरा मला \nसांगे मी सर्वांस, माउली \nपश्वात्तापे जळलो आई, कोप सर्व लोपला \nउपदेशाचा तुझ्या भुकेला पुत्र उभा ठाकला,\nआइ गे, पुत्र उभा ठाकला \nउष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥२॥\nम्हणती फेरा कल्पानंतर यापरि येतो पुन्हा \n कल्पना देत मना सांत्वना \nभेटशील ना कल्पांती मज दोषाच्या क्षालना \nनाहि पुन्हा रुसणार, मला तू ह्रदयी धरशील ना,\nमाउली, ह्रदई धरशील ना,\nउष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥३॥\nआणि जाणवे झणि, कल्पांतर पुनरपि आल्यावरी \nरुसवाही अनिवार्य, अबोला मातेचा त्यापरी \nविषण्ण होई तेव्हा बालक, मनी प्रार्थना करी \nझाल्या गोष्टी विसर जन्मदे अपराधे मी जरी,\nमाउली, चुकलो असलो तरी \nउष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥४॥\nगेले होते प्राण, कलेवर मातेचे राहिले \nनसे चेतना तिला पुसाया पाणी नेत्रातले \nआक्रोशा पाहून यापरी जनमन हेलावले \nमातेवाचूनि विनायकाला रुक्ष जिणे वाटले,\nतयाला रुक्ष जिणे वाटले \nउष्ण आसवे नेत्री जमली, पुसावया ती कुठे माउली ॥५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://badbadi-snehal.blogspot.com/2007/03/blog-post.html", "date_download": "2018-05-24T15:29:51Z", "digest": "sha1:RL7DFJBEATBWJTZDDCNKWYAXSJFIGLJJ", "length": 20763, "nlines": 144, "source_domain": "badbadi-snehal.blogspot.com", "title": "बडबडी स्नेहल: ८ मार्च...महिलादिन!!!", "raw_content": "\nमनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न\nकाल रात्री साधारण ११.३० ला झोपले. अजून पूर्ण झोप लागायची होती..इतक्यात ऑफिस मधल्या एका मैत्रिणीचा SMS आला. \"Happy Womens Day\" घड्याळ बघितलं तर १२ वाजून गेले होते. तिला \"same 2 u\" टाकून झोपले. पण झोप लागली नाही. डोक्यात विचारचक्र सुरू झालं.\nआजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच आज महिलांचा गौरव, गुणगान, स्तुती केली जाणार. पेपर, टीव्ही सगळीकडे आज महिलांसाठी काहि खास असेल. त्यातले कित्येक जण आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने कशी आहे, स्वत:ला कशी सिद्ध करते वगैरे बोलतील. पण हे कितपत खरं आहे वस्तुस्थिती काय आहे हे जास्त महत्त्वाचं.\nस्वातंत्र्यपूर्व काळापेक्षा आजची स्त्री नक्किच अधिक स्वावलंबी, कणखर आहे. यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे पूर्ण होतील. इतक्या मोठ्या काळात देशातील किती स्त्रिया महत्त्वाची पदे (आरक्षणाशिवाय) मिळवू शकल्या सक्रिय राजकारण ते अगदी रोजच्या जीवनातला दूधाचा व्यवसाय... कशाचाहि विचार करूयात.\nएक महिला पंतप्रधान - स्व. इंदिरा गांधी, एक तडफदार पोलीस अधिकारी - किरण बेदी (इतरही काहि आहेत पण केलेले काम लक्षात घेता एकच नाव पुढे येते), एक top executive - इंद्रा नूयी, एक पत्रकार - बरखा दत्त, एक पी. टी. उषा, सानिया मिर्झा, अंजू बेबी जॉर्ज, कुंजरानी देवी. संगीत हा भारतीय सिनेमाचा आत्मा त्यातही किती कमी क्षेत्रात महिला आहेत. उषा खन्ना सोडून एक संगीत दिग्दर्शिका नाही. कॅमेरा, editing, script writting, lyrics इ. अनेक क्षेत्रात नाहीच आम्ही. महिलांवर होणाया अन्यायावर बोलायला १०० महिला जमतील पण किती जणी न्यायाधीश, सरन्यायाधीश होत्या/ आहेत त्यातही किती कमी क्षेत्रात महिला आहेत. उषा खन्ना सोडून एक संगीत दिग्दर्शिका नाही. कॅमेरा, editing, script writting, lyrics इ. अनेक क्षेत्रात नाहीच आम्ही. महिलांवर होणाया अन्यायावर बोलायला १०० महिला जमतील पण किती जणी न्यायाधीश, सरन्यायाधीश होत्या/ आहेत Finance हा कुठल्याही व्यवसायाचा कणा.... किती महिला आज मोठ्या कंपनीच्या CFO आहेत Finance हा कुठल्याही व्यवसायाचा कणा.... किती महिला आज मोठ्या कंपनीच्या CFO आहेत राजकारण जे देशाची स्थिती बदलू शकते त्यात आमचा सहभाग किती राजकारण जे देशाची स्थिती बदलू शकते त्यात आमचा सहभाग किती अर्थमंत्री, गृहमंत्री अगदी लोकासभा प्रवक्ती म्हणून कोण आहे अर्थमंत्री, गृहमंत्री अगदी लोकासभा प्रवक्ती म्हणून कोण आहे दैनंदिन जीवनात आज media ला असाधारण महत्त्व आहे...तिथे किती महिला आहेत दैनंदिन जीवनात आज media ला असाधारण महत्त्व आहे...तिथे किती महिला आहेत वृत्तनिवेदिका, talk show वाल्या 'य' आहेत, पण न्यूज एडिटिंग सारख्या जागी किती\nसुंदर दिसावं हि कुठल्याहि स्त्रीची उपजत इच्छा असते... पण या बाह्यसौंदर्याचं महत्त्व आम्हीच नाही ना वाढवून ठेवलं क्रिकेट सारख्या खेळावर चर्चेसाठी भिल्लांसारख्या कपड्यांची गरज असते क्रिकेट सारख्या खेळावर चर्चेसाठी भिल्लांसारख्या कपड्यांची गरज असते शरीराचा जो भाग दिसू नये म्हणून कपडे घालावे तोच कपडे घालून उघडा पाड्ण्यात कसली महानता, कसलं स्त्रीत्व शरीराचा जो भाग दिसू नये म्हणून कपडे घालावे तोच कपडे घालून उघडा पाड्ण्यात कसली महानता, कसलं स्त्रीत्व बड्या पार्टीज ना पुरूष मारे सूट-बूट घालून येतील आणि बायका खांदे उघडे, पाय उघडे असलं काहि घालून येतील. शरीरसंपत्तीचे भांडवल करायची इतकि सवय जडलिये कि त्याची अनावश्यकता, उथळता च दिसत नाही आम्हाला.\nFashion designing, tailoring, jwellery designing या सगळ्याच क्षेत्रात पुरुष जास्त पुढे आहे. साधी गोष्ट घ्या, पुण्यासारख्या शहरात उत्तम ब्लाऊज शिवणारे बहुसंख्य लोक हे पुरूष आहेत. पाककला हे तर पूर्वापार चालत आलेलं महिलाप्रधान क्षेत्र पण नावाजलेले, आघाडिचे सर्व शेफ पुरूष आहेत\nआपल्या सूनेला आपला मुलगा घरकामात मदत करतो याचा त्रास सासूला होतो कि सासयांना गृहिणी असणाया महिलेचा अनादर अनेकदा इतर महिलाच करताना दिसतात. दोन बायका एकत्र काम करत असतील तर त्यांचे पटणे हे खूप अवघड असते यावर क्वचितच दुमत असेल. माझा स्वत:चा अनुभव आहे कि एक पुरूष manager ज्या पद्धतीने महिला sub-ordinates, collegues ना वागणूक देतो ती एका महिला manager पेक्षा नक्किच चांगली असते. एक स्त्रीच स्त्री ला समजून घेत नसेल, अनाठायी ईर्षा, दु:स्वास करत असेल तर या महिलादिना चा काय उपयोग आहे\nशारिरीक भेद, क्षमता हे निसर्गदत्त आहे. ज्याप्रमाणात पुरूष शारिरीक शक्ती च्या जोरावर काहि ठिकाणी पुढे जाउ शकतील ते स्त्री साठी कठिण असेल. कारण लिंगभेद हा शेवटी शरीररचनेमुळे आहे, बुध्दी, वैचारिक शक्ती यावर ते अवलंबून नाही. स्त्रियांना असणारे भय, असुरक्षितता ही पण आकलनीय बाब आहे. (याबद्दल बोलण्या-लिहिण्याजोगे बरंच आहे, पण त्याबद्दल नंतर कधीतरी..) पण हे सगळे असूनहि आम्ही बौद्धीक आघाडीवर खूप मागे आहोत.\nसमानतेची बात करताना आम्हाला आरक्षण, अर्थव्यवस्थेत वेगळी तरतूद का लागते (Tax exemption limit) जातीयवाद जितका धोक्याचा तितकाच हा भेद धोक्याचा नाही का\nसमाज कुठल्याहि चांगल्या गोष्टीचे स्वागत, कौतुक करतो. सचिन ला कधीच ओरडून सांगावं लागलं नाही कि तो उत्तम क्रिकेटपटू आहे. लता मंगेशकर तुमच्या मागे लागली नव्हती कि माझी गाणी डोक्यावर घ्या. मनिष मल्होत्रा चा dress sense त्याच्या कामातून दिसून आलाच. २ वर्षापूर्वीपर्यंत चेष्टेचा विषय असलेले लालू प्रसाद यांच्या रेल्वे बजेट ची याच लोकांनी वाहवा केली. मुद्दा हा कि चांगल्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. त्याचे कौतुक करताना लोक मग अशा अमूक दिवसाची वाट बघत नाहीत. महिला पुढे असतील, स्वतंत्र असतील तर समाजाची मान्यता मिळणारच आहे... त्यासाठी आजच्या दिवशी आम्हीच आमचा सत्कार करून घ्यायची गरज नाही. जे साध्य झालंय तो मॅचचा पहिला बॉल आहे, अजून पूर्ण ५० षटकं खेळायची आहेत. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन कसे चालेल\nखरय. आज जागतिक महिला दिन म्हट्ल्यावर मला पहिल्यादा बैलाचा पोळा हा सण आठवला, आज महिलांचा गौरव, गुणगान, स्तुती केली जाणार आणि उद्द्यापासुन पसत त्या कामाच्या घाण्याला जुपल्या जाणार.\nप्ररतु आता चित्र नक्कीच बदलत चाललय.\nहरेकृष्णाजींची प्रतिक्रिया सही आहे ;)\n हे काय आम्ही लेख लिहिला तसा आणखी एक लेखही येथे आहे. एवढेच नव्हे तर हरेकृष्णजी तुम्ही पोळ्याचे दिलेले उदाहरणही आमच्या लेखात आहे.\nस्नेहल, तुमचा लेख आवडला.\nकृष्णाजी, अगदीच बैल पोळा नाही म्हणता येणार. या दिवशी आत्मस्तुती जास्त होते. माझा सर्वात जास्त आक्षेप त्याला आहे.\nयोगेश, छान आहे लोकसत्ता मधला लेख.\nअमोल, प्रिया - या लेखामुळे विचार करावासा वाटला हे वाचून समाधान वाटले.\nकोहम, तुलना नाहीये. पण आम्हीहि सगळं करू शकतो हो जी आत्मप्रौढी दिसते आजकाल ती किती फोल आहे हे लिहावसं वाटलं. तुलना तर दोन भाऊ, बहिण यातहि जर होऊ शकत नाही तर हे खूपच अवघड आणि अन्यायकारक आहे.\nकिंग, धन्यवाद. मला हेच म्हणायचे आहे.\nबडबडी खरंय तुझे म्हणणे.\nआपण असा विचार करायला हवा की छोट्याछोट्या गोष्टींमध्ये निर्णय कोण घेतो घरातील स्त्री निर्णय घेऊ शकते का घरातील स्त्री निर्णय घेऊ शकते का घेते का समजा घरातील नळ गळतो आहे. तो घरातल्या घरातच दुरूस्त करता येईल का की प्लंबर बोलवावा हे कोण ठरविते घरीच दुरूस्त करता येईल असे ठरवून दुरूस्त करणारे अनेक पुरूष मी पाहिलेले आहेत मात्र असे करू शकलेली एकही स्त्री माझ्या पाहण्यात नाही. सगळ्या गोष्टी मला का करता येऊ नयेत हा प्रश्न प्रत्येक पुरूष स्वत:ला सदैव विचारत असतो. त्याचे उत्तर द्यायचा मन:पूर्वक प्रयत्नही करत असतो. स्त्रियांनीही हे साधल्यास समानता आणण्यासाठी दिवस साजरे करण्याची गरज राहणार नाही असे मला वाटते. ह्याबात काय म्हणशील\nबडबडी... फ़ारच सुरेख झालाय लेख. खरंच हे सगळं विचार करण्यालायक आहे.\nएक साधी मुलगी... सरळ आहे कि नाही माहित नाही. पण मनमोकळी आहे.... खळखळून हसणे, मनापासून दाद देणे, चमचमीत खाणे हे सगळं मनापासून आवडतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://badbadi-snehal.blogspot.com/2008/01/blog-post.html", "date_download": "2018-05-24T15:34:50Z", "digest": "sha1:ULLAROEJS377FX2TNX3DQAYGZORYMJHW", "length": 9323, "nlines": 121, "source_domain": "badbadi-snehal.blogspot.com", "title": "बडबडी स्नेहल: एक लाखात कार", "raw_content": "\nमनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न\nदिल्ली मध्ये Auto Expo त रतन टाटांनी नॅनो launch केली आणि भारतात अजून तरी चैन समजली जाणारी कार देशातल्या गल्लीत पोचली. एक लाख हि आता तशी फ़ारशी मोठी रक्कम राहिलेली नाही. (रिलायन्स पॉवर मध्ये तर कित्येक ’किरकोळ’ गुंतवणुककरांनी एक लाख अडकवले आहेत) तर अशा एक लाखात आता चारचाकी मिळणार..... ज्याला त्याला वाटू आता कार आपल्या आवाक्यातली वाटू लागली. मला तर नॅनो कार्टून वाले अनेक ई-मेल्स देखील आले.\nसगळीकडे १-२ दिवस चर्चा झाली...कि पुण्यात आधीच ट्रॅफिकचे बारा वाजले आहेत त्यात आता नॅनो आली कि तेराच वाजणार\nपण मग मी विचार केला कि खरंच नॅनो इफेक्ट इतका जबरदस्त असणार आहे का एक लाखात बेसिक गाडी आहे.... मारुती - ८०० जी १.८० लाखात बेसिक गाडी येते त्याचाच interior भयानक असतं, आत मध्ये शब्दश: पत्रा असतो, dashboard पण यथातथाच एक लाखात बेसिक गाडी आहे.... मारुती - ८०० जी १.८० लाखात बेसिक गाडी येते त्याचाच interior भयानक असतं, आत मध्ये शब्दश: पत्रा असतो, dashboard पण यथातथाच मग एक लाखात टाटा अशी काय जादू घडवून आणून वेगळं काही देणार मग एक लाखात टाटा अशी काय जादू घडवून आणून वेगळं काही देणार बरं इंजिन पण ६०० CC चं...म्हणजे स्पीड नसणारच. बर्याच लोकांचं म्हणणं आहे कि सध्याचा high end bike customer नॅनो घेईल. पण एक तर बाईक आणि नॅनो च्या किमतीत जवळ जवळ १००% चा फरक आहे. शिवाय बाईक घेणारा fuel efficiency ला प्राधान्य देतो. अगदी फॅन्सी बाईक देखील आरामात ४५ कि.मी. प्र. लि. देते...नॅनो जेमतेम २०-२२ देईल. म्हणजे दुप्पट किंमत देऊन ५०% average मिळवा बरं इंजिन पण ६०० CC चं...म्हणजे स्पीड नसणारच. बर्याच लोकांचं म्हणणं आहे कि सध्याचा high end bike customer नॅनो घेईल. पण एक तर बाईक आणि नॅनो च्या किमतीत जवळ जवळ १००% चा फरक आहे. शिवाय बाईक घेणारा fuel efficiency ला प्राधान्य देतो. अगदी फॅन्सी बाईक देखील आरामात ४५ कि.मी. प्र. लि. देते...नॅनो जेमतेम २०-२२ देईल. म्हणजे दुप्पट किंमत देऊन ५०% average मिळवा काय शहाणपणा आहे हा काय शहाणपणा आहे हा कार घेणं आणि नियमीत चालवणं यात फ़रक आहेच.\nदुसरी गोष्ट म्हणजे पार्किंग... आपल्यापैकी अनेकजणांकडे कार लावायला घराजवळ पुरेशी जागा आहेच असं नाही. दुचाकी कुठेहि फटीत बसू शकते, पण चारचाकीचं काय\nआता राहिले रिक्षावाले. नॅनो हि जवळपास रिक्षाच्याच किंमतीत मिळेल....पण रिक्षा देखील ३० चे average देते. नॅनो २० देईल....या फ़रकामुळे भाडेदर वाढवावा लागेल ज्याने परत रिक्षावाल्यांच्या उत्पन्नात फ़रक पडेल.\nनॅनो हा खर्या अर्थाने चांगला पर्याय आहे टॅक्सी लामुंबई सारख्या शहरात नॅनो जास्त चालेल. पण परत नॅनो मध्ये डिक्की नसल्याने लांबच्या प्रवासासाठी नॅनो फ़ारशी उपयोगी ठरणार नाही.\nम्हणजेच नॅनो मुळे मला नाही वाटत कि सगळीकडे कारच कार होतील...ट्रॅफिकची समस्या अगदी टिपेला जाईल वगैरे...\nनॅनो मध्ये डिक्की आहे हो, पण पुढे आहे :-)\nसुरवातीची अपुर्वाई ओसरल्या नंतर मी परत ही गाडी घेयची का नाही याचा विचार करु लागलो आहे,\nमुंबई-पुणे करतांना याचा कितपत उपयोग होईल हे टाटाच जाणो.\nबरेच दिवसांनी चक्कर मारली गं इथे. छान वाटलं सगळी पोस्ट्स वाचून. डेरवणचे फोटो पण सही आहेत. लिहीत रहा.\nआपण आपले नाव का बरे बदलत नाहीत म्हणे बडबडी स्नेहल, नॅनो रस्तावर येण्याची वेळ होत चालली पण बॉगवर पुढील लिखाण येण्याचे नाव नाही म्हणे बडबडी स्नेहल, नॅनो रस्तावर येण्याची वेळ होत चालली पण बॉगवर पुढील लिखाण येण्याचे नाव नाही \n अगं आता केवढ्या मोठ्या ब्रेक नंतर लिहिणार आहेस तु\nएक साधी मुलगी... सरळ आहे कि नाही माहित नाही. पण मनमोकळी आहे.... खळखळून हसणे, मनापासून दाद देणे, चमचमीत खाणे हे सगळं मनापासून आवडतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://badbadi-snehal.blogspot.com/2008/07/corporate.html", "date_download": "2018-05-24T15:36:26Z", "digest": "sha1:BBQQLA3DE54E4UDG45575K3Q2N246IKW", "length": 6961, "nlines": 78, "source_domain": "badbadi-snehal.blogspot.com", "title": "बडबडी स्नेहल: Corporate दुखवटा", "raw_content": "\nमनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न\n) आर्थिक वर्ष चालू होऊन आता ते जुनं व्हायची वेळ आली.... मार्च मध्ये सुरू झालेली appraisal cycle मे पहिल्या आठवड्यात उरकली गेली. त्यात मिळालेलं rating बघून २५% लोक आधीच नाराज होते...उरलेले काही माझ्यासारखे आशावादी अजूनही उरला सुरला उत्साह टिकवून होते. दरम्यान Infy, CTS, Capgemini, IBM वगैरे बड्या कंपन्यांमध्ये पगारवाढ जाहीर होत होती. $ घसरण्याच्या निमित्ताला सगळ्या कंपन्या टेकलेल्या होत्या, management, HR सगळी लोकं आपापली गाजरं अगदी होलसेल भावात विकायला बसली होती.... Onsite चे कमीतकमी chances, बढती नाही वगैरे वगैरे नेहमीच आहे..यंदा भर पडली ती एक अंकी पगारवाढीची\nशेअर मार्केटने पण अशी काही मान टाकली कि नकोच ते चढ-उतार track करणं, तो portfolio बघणं असं वाटू लागलं. पेट्रोल महाग झालं, पर्यायाने सगळ्याच वस्तू महाग झाल्या. Inflation 11% च्या वर गेलं. याच सगळ्या गोंधळात मध्ये मी एका investment plans ची माहिती देणार्या माणसावर पण चिडले :)\nमे मध्ये पगारवाढीची पत्रं मिळतील ही आमच्या सारख्या लोकांची साधी आशा आमच्या कंपनीने अगदी धुळीला मिळवली. मग नुसत्या अफ़वा....लोक वाट्टेल ते बोलत होते. बस मध्ये, canteen मध्ये सगळीकडे आडून आडून याच गोष्टीची चर्चा कंपनी अधिकृतरित्या काही सांगत नव्हती आणि लोक इकडे हवालदिल झाले होते.करता करता शेवटी जून च्या शेवटी एक e-mail आली ज्यात आम्हाला जुलै मध्ये पगारवाढीची पत्रं मिळतील असं म्हणलं होतं.... चला कंपनी अधिकृतरित्या काही सांगत नव्हती आणि लोक इकडे हवालदिल झाले होते.करता करता शेवटी जून च्या शेवटी एक e-mail आली ज्यात आम्हाला जुलै मध्ये पगारवाढीची पत्रं मिळतील असं म्हणलं होतं.... चला परिस्थिती अगदीच वाईट नव्हती तर\nजुलै सुरू झाला. काहीतरी जबरदस्त suspense असावा अशा थाटात कंपनीने अगदी २८ ला सकाळी ई-पत्रं पाठवली. सगळा फ़ुगा फुटला होता. इकडे पण बहुतांश लोकांना एक अंकी पगारवाढ आहे. Inflation 11% आणि पगारवाढ एक अंकी बहुत नाइन्साफी है salary restructure करून उगाचंच एक खोटं मानसिक समाधान दिलंय. कालपासून बरेच लोक नाराजी व्यक्त करत आहेत. बाहेर पडायचं कि अजून एक वर्ष इथे काढायचं अशा चर्चा आता रंगत आहेत. पण एकूण चित्र दुखवट्याचं आहे. इतर सगळ्या दुखवट्याप्रमाणे हा पण १०-१२ दिवसावर काही टिकत नाही. लोक सरावतात.... न सरावून पर्याय नसतो.\nतुम्ही अनुभवला असेलच असाच एखादा Corporate दुखवटा\nच्यायला, तुम्हा आयटी वाल्यांचं पण पगारवाढीचं रडगाणं आहेच का\nहाव सुटायची नाही तुमची, लेको\nब्लॉग च नाव बदला बुवा आता, म्हणॆ बडबडी कधीतरी महिन्यातुन एखादाच लेख.\nएक साधी मुलगी... सरळ आहे कि नाही माहित नाही. पण मनमोकळी आहे.... खळखळून हसणे, मनापासून दाद देणे, चमचमीत खाणे हे सगळं मनापासून आवडतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i160911044848/view", "date_download": "2018-05-24T15:54:49Z", "digest": "sha1:DBNPAFD35GMXGQ7UIWG574NNCRROJ3ZA", "length": 5956, "nlines": 65, "source_domain": "m.transliteral.org", "title": "स्फुट कविता संग्रह", "raw_content": "\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nॐ नमो भगवते वासुदेवाय\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nश्रीराम जयराम जयजयराम स्तोत्र\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nविविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.\nग्रंथ - शासकीय विभागीय ग्रंथालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2010/02/blog-post_18.html", "date_download": "2018-05-24T15:50:31Z", "digest": "sha1:PIHZGSMGB7VWNF66YJNBGJNMF4IIS26F", "length": 11347, "nlines": 133, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा", "raw_content": "\nट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा\n१.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काहीना काही कीडे केलेले असतात . त्यातही french beard किंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या . काही ट्रेकर्स असेही असतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात :)\n२.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही :)\n* सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्या भाषेत पिट्टूम्हणतात . त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते.\n* शुक्रवार रात्र: निघायची तयारी ...ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट , Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट , कमरेला वेस्ट पाउच (ही एकखासचीज आहे ...हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात अनुभवी बनचुका ट्रेकर असल्यास स्लीपर / मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट :)\n* शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर उघडाबंब , डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट ...काही ट्रेकर्स उघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात :)\n४.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे\n* सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसाय ...नाईलाजाने.\n* शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली ... ही trek साठी भेटण्याची जागा.\n* शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, इ. इ. S T stand\n* शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह\n* हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात , पण ९० % वेळा दुसर्या club बरोबर ट्रेकला जातात :)\n* ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत .... साधी गोळी जरी खाल्ली तरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात . कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो . पण किल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात :) त्यातही त्यांची फारशी चूक नसते . रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते :)\n* बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी\n* यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते , एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्ये प्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे, कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटी डबी , तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी :) यांचा wastepouch ही एक धमाल चीज असते : यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असते . एका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला :) सैक सुद्धा अशी सुरेख भरतील की पाहत रहावं .\n* कशालाही नाही म्हणणार नाहीत :) हवे ते हक्काने मागून घेणार :)\n* काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड . बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी :)\n* पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते . बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या तोंडावर डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणि थोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही\n७.गडावर असताना यांची करमणुकीची साधने:\n* खणखणित आवाजात पोवाडे गाणे\n* जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे\n* बैटिंग ला जाणे :)\n* offcourse शिवाजी महाराज\n* हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन गडचा अमृतेश्वर इ . इ .\n* बाण चा ब्लू लगून\n* नाणे घाटातील केव्ह\n* कोंकण कडा इ . इ .\nआणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते त्याचप्रमाणे प्रत्येक ट्रेकरचे निम् (नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते :)\n१०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज\n* यांना मुली आवडत नाहीत\n* हे बाबासाहेब पुरंदरयाना खुप मानतात\nकाही म्हणी आणि वाक्प्रचार :\n* खाईन तर तुपाशी नाहीतर......... adjust करेन :)\n* वाट पाहीन पण एस टी नेच जाईन\n* केव मध्ये \"आला वारा गेला वारा\" तो कुणाचा सोयरा :)\nरॉक क्लाईम्बर वरून आठवले \"रॉक क्लाईम्बर\" हा ट्रेकर्सचाच एक अफलातून उपप्रकार ....पण त्यांच्याविषयी पुन्हा केव्हातरी :)\nव्वा निल ... मस्तच \nट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://insighttenet.blogspot.com/2015/06/blog-post_20.html", "date_download": "2018-05-24T15:35:39Z", "digest": "sha1:6MZKMXNBI4TDHYKAIWXHR7VSLTAI5ALM", "length": 6144, "nlines": 25, "source_domain": "insighttenet.blogspot.com", "title": "अबोल.....: “फादर्स डे”", "raw_content": "\nअस बरच काही केवळ मनात दाटून असलेलं\nलहानपनी जेव्हा बोलायला सुरवात केली तेव्हा पहीला शब्द “ आई ” म्ह्टला की “बाबा” हे मला आठवत नाही, प्रत्तेक वेळेस अड्चनी आल्या तेव्हा कधी हाक आईला तर कधी बाबाला दिली, पडलो तेव्हा तोंडुन “ आईगं ” निघालं हे नक्की पण दवाखान्यात जाण्या साठी वाट मात्र “ बाबांचीच ” बघीतली, शाळेत बाई रागवायच्या तेव्हा आठवन आईची यायची पण एखाद्या मुलासोबत भांडण झालं की शाळेत बोलायला मग बाबा यायचे. अश्या कीती तरी घटना जेव्हा आज आठवतात तेव्हा एक गोष्ट लक्ष्यात येते की आयुष्यात दोघांचही महत्व हे सारखच्.\nआज “ फादर्स डे ”, म्ह्टलं काही तरी लीहावं पण लिखाण छोट असायला हवं आणि त्यात माझं मत पुर्ण पणे यायला हवं , कोणी वाचायला हाती घेतलं की त्यांच्याही आई-बाबां सोबतच्या आठवनी त्यांच्या डोळ्यांसमोर यायला हव्या. खुप विचार केला मग ठरवलं की काही लिखाण करण्या ऐवजी एखादा “ संकल्प ” करावा आणि मग तो विचार पक्का केला.\nहे सर्व करत असताना माझ्यात झालेला एक बदल माझ्या लक्ष्यात आला की, “ फादर्स डे ” अथवा “ मदर्स डे ” अश्या दिवशी मी वेग़ळ्या प्रकारे वागण्याच्या प्रयत्न करतो,म्हणजे सकाळी उठतांना ठरवायचं की आज काहीही झालं तरी मी आई वर किंवा बाबांवर चीडणार नाही, त्यांनी सांगीतलेली सर्वी कामे करणार......आणि असच् अजुन पुश्कळ काही नियोजीत पणे करायचं मी ठरवतो. इतर दिवशीही माझी वागणुक योग्य अशीच् असते पण या दोन दिवशी काही तरी वेगळं करावं असं सतत वाटतं. आणि म्ह्णुन मी हाच संकल्प केला की इतर दिवशीही मी अश्याच प्रकारे वागण्याचा प्रयत्न करेल.या मुळे कीती बदल होणार याची मला कल्पना नाही पण बदल होणार याची खात्री मात्र नक्की आहे. तुमच्या ही बाबतीत असच् काही तरी असणार......नाही का \nसाल नया पर ख्वाब वही . . .\nचलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...\n\"हो\" , \"हा\" आणि \"hmmm\" म्हणजे नक्की काय होतं \nएकदम सपाट्याने जग समोर जात आहे , आलेल्या वेळेवर पटकन मात कशी करायची हे आपण शिकतो आहोत , मग ते स्वत:च्या बुद्धीचा वापर करुन किंवा टेक्नोल...\nसाल नया पर ख्वाब वही . . .\nचलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...\nउन्हाळ्याच्या सुट्या आणि मामाचं गावं.....१\nउन्हाळ्याच्या सुट्ट्या लागुन एक महीना जास्त झाला होता , घरी बसुन सुध्धा बोर होत असल्याने आम्ही मामाच्या गावाला जाण्याचा ठरवलं. आज जवळ जवळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://insighttenet.blogspot.com/2015/08/in-memory-of-our-soldiers.html", "date_download": "2018-05-24T15:13:33Z", "digest": "sha1:LEFMBZT4NFCZ2THJZQAC6KCLVB3SPQ7B", "length": 4847, "nlines": 41, "source_domain": "insighttenet.blogspot.com", "title": "अबोल.....: जरा याद उन्हे भी करलो...........In The Memory Of Our Soldiers", "raw_content": "\nअस बरच काही केवळ मनात दाटून असलेलं\nजिसे सोच के दिल घबराता है, वो मुस्कुराते हुये तुम युही कर गये,\nयाद तुम्हे कर फीर आंखे भर आई आज, इतिहास मे अमर तुम हो गये.\nयुही नही ये देश, “ गर्व ” तुम पर करता है,\nतुम जवानो के खातीर ही तो, ये चैन की निंद ले पाता है,\nबम ओर गोलीयो की आवाजो को कैसे तुम सह पाते हो,\nमौत के उस मैदान मे भी, तुम निडर कैसे हो जाते हो,\nजो कर गुजर गये हो तुम सब, हर साल इतिहास ये दोहरायेगा,\nना होता अगर साथ तुम्हारा, कैसे होता जश्न ये आझादीका,\nलब्ज नही है उस मा के लिये, जिसने जनम्‌ तुम्हे दिया होगा,\nहर बार देख कर तिरंगे को, उसने पास तुम्हे पाया होगा,\nकोई पल नही होगा ऐसा, सास चैन की जब उसे आती होगी,\nदुर कही उन सीमाओंसे, यादो की डोली जब आती होगी,\nसुनकर तुम्हारी कहानीओ को, हम सबका बचपन गुजरा है,\nजब जब हुई है गौरव की बाते, सभीने तुमको ही याद किया है,\nसब झुम रहे हे खुशीओसे, आज आझादी के इस मौके पर,\nलेकीन......ना भुले है तुमको कभी, ना भुलेंगे कभी हम,\nये वादा पुराना, हम आज फिर दोहराते है,\nये वादा पुराना, हम आज फिर दोहराते है……\nजय जवान जय हिंद वंदे मातरम्‌\nसाल नया पर ख्वाब वही . . .\nचलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...\n\"हो\" , \"हा\" आणि \"hmmm\" म्हणजे नक्की काय होतं \nएकदम सपाट्याने जग समोर जात आहे , आलेल्या वेळेवर पटकन मात कशी करायची हे आपण शिकतो आहोत , मग ते स्वत:च्या बुद्धीचा वापर करुन किंवा टेक्नोल...\nसाल नया पर ख्वाब वही . . .\nचलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...\nउन्हाळ्याच्या सुट्या आणि मामाचं गावं.....१\nउन्हाळ्याच्या सुट्ट्या लागुन एक महीना जास्त झाला होता , घरी बसुन सुध्धा बोर होत असल्याने आम्ही मामाच्या गावाला जाण्याचा ठरवलं. आज जवळ जवळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/congress-raigad-21331", "date_download": "2018-05-24T15:58:50Z", "digest": "sha1:WGHT46Z3NL4DTWMC62RN3VTEDCQP7C5D", "length": 8247, "nlines": 58, "source_domain": "www.esakal.com", "title": "congress in raigad रायगडमध्ये \"अपना हाथ जगन्नाथ' | eSakal", "raw_content": "\nरायगडमध्ये \"अपना हाथ जगन्नाथ'\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nअलिबाग - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका रायगड जिल्ह्यात कॉंग्रेसने स्वबळावर लढवाव्यात, \"अपना हाथ जगन्नाथ' अशी भूमिका अलिबाग तालुक्‍यातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली आहे.\nअलिबाग - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका रायगड जिल्ह्यात कॉंग्रेसने स्वबळावर लढवाव्यात, \"अपना हाथ जगन्नाथ' अशी भूमिका अलिबाग तालुक्‍यातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली आहे.\nया निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी गुरुवारी (ता. 15) बॅ. ए. आर. अंतुले भवनात कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत ही भूमिका मांडण्यात आली.\nफेब्रुवारीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस-शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीसोबत सख्य करावे, असाही एक मतप्रवाह कॉंग्रेसमध्ये आहे. त्याला अलिबाग तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला.\nरायगड जिल्ह्यात आतापर्यंत जेव्हा जेव्हा कॉंग्रेसने इतर पक्षांसोबत आघाडी केली, त्यावेळी कॉंग्रेसला नुकसानच सहन करावे लागले. जिल्ह्यात शेकापच्या विरोधात कॉंग्रेस लढा देत आहे. असे असताना काही जण शेकापसोबत आघाडी करण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. आपला या आघाडीला पूर्णपणे विरोध आहे, असे ठाम म्हणणे अलिबाग तालुका कॉंग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील थळे यांनी मांडले.\nकॉंग्रेस पक्षाचा आधार घेऊन मोठे झालेल्यांना आता त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे. निवडणूक कॉंग्रेसचे सहकार्य घेऊन जिंकायची आणि निवडून आल्यावर मी स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो म्हणून कॉंग्रेसला हिणवायचे, अशी भूमिका यापूर्वी कॉंग्रेससोबत आघाडी केलेल्या पक्षांनी घेतली आहे. या निवडणुकीत मतदारांसमोर कॉंग्रेस ताठ मानेने मत मागायला जाईल, असे कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ऍड. श्रद्धा ठाकूर म्हणाल्या. तालुक्‍यातील इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आगामी निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात, अशी भूमिका घेतली.\nपाली खोपोली मार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात\nपाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात झाल्याचा फोन गुरुवारी (ता.२४) दुपारी पाली पोलीस स्थानकासह,...\nपुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची दौंड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास भेट\nदौंड (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दौंड शहरातील प्राथमिक आरोग्य पथक आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारातील...\nमी विजयी होणार, हे भाकीत केले होते ते खरे ठरले : नरेंद्र दराडे\nयेवला : सहा महिन्यात भेठीगाठी घेतल्याने माझा मतदारांशी सलोखा तयार झाला होता. मला ३५० ते ४०० च्या दरम्यान मते मिळून मी विजयी होणार आहे हे भाकीत केले...\nखडकवासला कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी\nशिर्सफळ - सिध्देश्वर निंबोडी (बारामती) गावाच्या पाणी पुरवठा योजनेसह आसपास गावांच्या दृष्टीने मदनवाडी तलाव महत्त्वाचा आहे. आगामी काळात गावच्या...\nनाशिकमध्ये दराडेंच्या यशात भुजबळांचा वाटा\nनाशिक : आपल्या यशामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतरांचा वाटा आहे, अशी उस्फूर्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0", "date_download": "2018-05-24T16:00:06Z", "digest": "sha1:7XICJ6BJTIT75M4HK5MPK5MW62PRNKWD", "length": 3360, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मंदसौर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमंदसौर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर मंदसौर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१४ रोजी ०५:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://wardha.gov.in/notice_category/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-24T15:29:55Z", "digest": "sha1:77P4VQLOI3QI7D5P2WXHTF4CBPB2J32S", "length": 4564, "nlines": 100, "source_domain": "wardha.gov.in", "title": "घोषणा", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nप्रकाशन तारीख प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक\nभूसंपादन प्रकरणात कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ९३-एल क्यू-४३/२०१७-२०१८ मौजा रंगनाथपुर ता.देवळी. जि. वर्धा.\nकोतवाल अंतिम ज्येष्ठता यादी २०१८\nदिनांक ०१.०१.२०१८ ची कोतवाल अंतिम ज्येष्ठता यादी २०१८\nविशेष मोहीमेची जाहीर सुचना\nतहसील कार्यालयात घेण्यात येणाऱ्या विशेष मोहीमेची जाहीर सुचना\nदुय्यम सेवा परीक्षा निकाल जानेवारी 2018\nविभागीय दुय्यम सेवा परीक्षा निकाल पत्रक जानेवारी 2018\nजिल्हा प्रशासन वर्धा तर्फे सन २०१८ करिता स्थानिक सुट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.\nकोतवाल प्रारूप ज्येष्ठता यादी २०१८\nदिनांक ०१/०१/२०१८ ची कोतवाल प्रारूप ज्येष्ठता यादी.\n© कॉपीराइट जिल्हा वर्धा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 19, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t12598/", "date_download": "2018-05-24T15:27:08Z", "digest": "sha1:DZYXVK67FROV4WIZDWAIMU4X4PNQ2QXJ", "length": 2981, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-घर स्वप्नातले", "raw_content": "\nअसे असावे सुंदर घर स्वप्नातले\nजसे गोकुळ बाळगोपाळानी भरलेले\nमायेच्या कॊलानी शाकारलेले संस्कारानी मंतरलेले\nसमीप नारळी पोफळीच्या झावळ्यांनी झाकलेले\nघरा जवळुनी वाहत जावी जीवनदायिनी\nतिच्याकिनारी प्रतीक्षेत उभी असावी माझी अर्धांगिनी\nअसावे अंगण त्यास गोमये संमार्जिलेले\nप्रात:काली रविकिरणे निजकरे रांगोळी रेखाटलेले\nअंगणी उभे असावे पवित्र तुळशी वृंदावन\nघरची लक्ष्मी सांज सकाळी लावी दीप निरांजन\nघरांत नांदो सदा सुख समाधान चित्ती शांती\nआल्या गेल्याचे पुसती वर्तमान जपती नाती\nतिन्हीसांजा झाल्या थरारती सावल्या\nहातात हात धरिला तरी कापतो दावी आधारवड वाकुल्या\nसौ . अनिता फणसळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/11/blog-post_12.html", "date_download": "2018-05-24T15:57:39Z", "digest": "sha1:PYUBJYHKI2WBIQBB3ZW44TVTZ76BPOQQ", "length": 11102, "nlines": 268, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): रोजच उशीर होतो..!", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nकिरकिर किरकिर गजर वाजतो भल्या पहाटे 'पिडतो'\n'स्नूझ' करुन मी परत झोपतो रोजच उशीर होतो..\nखडबडून मग उठतो आणिक किती धावपळ करतो\nनाश्ता सोडुन देतो कारण रोजच उशीर होतो..\nकापुन घेतो हनुवटीस मी पटपट दाढी करतो\nपाणी ओतुन बदाबदा मी 'बुडबुड गंगे' म्हणतो\nइस्त्री करतो शर्टाला अन तशीच पँट चढवतो\nसॉक्स घालतो पुन्हा कालचे, रोजच उशीर होतो \nखिश्यात केवळ चिल्लर असून रिक्शाला थांबवतो\nपुन्हा पुन्हा मी घड्याळ बघतो अन सुस्कारे देतो\nकसाबसा तो चुकवून ट्रॅफिक स्टेशनला पोचतो\nरुपया-रुपया मोजुन देता रोजच उशीर होतो\nतोबा गर्दी भरलेली, मी पुन्हा पुन्हा चेंगरतो\nगाडी माझी निघून जाते हताश मीही बघतो\nलगडुन येते पुढची गाडी मीही तिला लगडतो\nमुठीत घेतो जीव तरीही रोजच उशीर होतो\nसरतच नाही काम जराही फुरसत मला न मिळते\nकँटिनमधल्या अड्ड्यांनाही मला न जाता येते\nउगा जरासे गिळून तुकडे माझा लंच उरकतो\nअड्डे जाती उठुन मला तर रोजच उशीर होतो\nरात सावळी उरते माझा दिवस सुना मावळतो\nपुन्हा लगडण्या गाडीला मी उलटपावली येतो\nकिती रिकामी गाडी असते चौथी जागा घेतो \nतिसऱ्या प्रहरी घरी पोचतो, रोजच उशीर होतो\nअसाच माझा रहाटगाडा थोडा कुरकुर करतो\nपोटासाठी सगळी मरमर, मरत मरत मी जगतो\nपेरुन स्वप्ने मिटतो डोळे, ग्लानी येउन निजतो\nकिरकिर किरकिर गजर वाजतो, रोजच उशीर होतो......\nकिरकिर किरकिर गजर वाजतो, रोजच उशीर होतो......\nआपल्या जगण्याची यांत्रिकता तुम्ही नेमकी पकडली आहे\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nमैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया - अनुवाद\nमीही बोलावे आता हा विचार आहे\nमुर्दाड जीवनाला माझी दया न आली\nगुज़ारिश - चित्रपट कविता\nसखे, मी हातचं राखून बोलायला शिकलोय..\nगीत मनाचे गात रहावे..\n.... असले काही उरले नाही.\nहार ना मी मानली\nपैशासाठी अमेरिकेला इतके गेले - (विडंबन)\nअशी वेदना माझी सुंदर \nकधी ना बोललो जे मी..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nकोषांतर : एका हिरकणीचा गझल प्रवास\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/amravati/tender-management-70-crores/", "date_download": "2018-05-24T15:41:12Z", "digest": "sha1:2SBVRR7MA4NGXVXEAUOHBOUE6B2LF4LP", "length": 27569, "nlines": 344, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Tender Management Of 70 Crores | ७० कोटींची निविदा मॅनेज | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\n७० कोटींची निविदा मॅनेज\nपंतप्रधान आवास योजनेतील घटक क्र. ३ अंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी राबविलेली निविदा मॅनेज करण्याचा खटाटोप सुरू आहे.\nठळक मुद्देपीएम आवास योजना : निविदाधारक बंडाच्या पवित्र्यात\nअमरावती : पंतप्रधान आवास योजनेतील घटक क्र. ३ अंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी राबविलेली निविदा मॅनेज करण्याचा खटाटोप सुरू आहे. महापालिकेतील एका अधिकाऱ्याशी संधान बांधून एका मोठ्या कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी अन्य कंपनीला डावलण्यात येत असल्याने ‘मॅनेज’च्या आरोपाला दुजोरा मिळाला आहे.\nसुमारे ७० कोटींची ही निविदा आपल्याच पदरात पडावी, यासाठी एका कंपनीने आर्थिक बिदागीचे भांडार रिते करण्याची भूमिका घेतल्याने संशयात भर पडली आहे. थेट मुंबईस्तरावरून त्यासाठी दबावतंत्र अवलंबला जात आहे. पीएम आवास योजनेतील भागिदारी तत्त्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे या घटक क्र. ३ अंतर्गत ८६० फ्लॅट्ससाठी २० एप्रिल २०१७ रोजी ईनिविदा प्रसिद्ध करण्यात आली. महापालिकेने निश्चित केलेल्या १५ जागांवर पात्र कंपनीला ८६४ फ्लॅट्स बांधावयाचे आहेत. सदनिकेची अंदाजित किंमत ८ लाख रूपयांच्या घरात राहणार असल्याने या कंत्राटाची अंदाजित किंमत ७० कोटींपर्यंत आहे. तीनदा निविदा प्रक्रिया व मुदतवाढ दिल्यानंतर २ कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेत भाग घेतला. त्यासाठी २४ नोव्हेंबर २०१७ ला प्रीबिड मिटिंग पार पडली. डिसेंबरमध्ये निविदा उघडली गेली. दोन निविदा प्राप्त झाल्यानंतर या प्रक्रियेची टेक्निकल बिड उघडण्यात आली. नीलेश असोशिएटस्, अमरावती व गॅनॉन डंकले अ‍ॅन्ड कं. लिमिटेड मुंबई या दोन कंपन्या तांत्रिक तपासणीत पात्र आहेत की कसे यासाठी पीएम आवास योजनेच्या पीएमसीसह पालिकेच्या तांत्रिक समितीच्या बैठकी झाल्या. यात प्राथमिकदृष्ट्या टेक्निकल बिडमध्ये एक कंपनी अपात्र ठरत आहे. दुसºया एका कंपनीसह महापालिकेच्या अभ्यासू लोकांनी अपात्र ठरविलेल्या कंपनीवर आक्षेप नोंदविले. ते आक्षेप जीआरचा संदर्भ देऊन संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी ‘फुलफिल केल्यानंतरही पालिकेचे संबंधित हुशार अधिकारी ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे दोनपैकी एक बडी कंपनी ही निविदा प्रक्रियाच मॅनेज करत असल्याच्या आरोपाला बळ मिळत आहे. टेक्निकल बिडमध्ये एका कंपनीला अपात्र ठरवून फायनान्सियल बिडमध्ये शिल्लक राहिलेल्या एका कंपनीवर शिक्कामोर्तब करून हा बडा कंत्राट त्या कंपनीच्या घशात घालण्यासाठी एक विंग कामाला लागली आहे. उणापुरा काळ राहिलेले एक अधिकारी यात त्या कंपनीचा ‘मध्यस्थ’ म्हणून काम करीत असल्याचा आरोपही होत आहे.\nटेक्निकल बिडमध्ये दोनपैकी एक कंपनी अपात्र ठरविल्यास फायनान्सियलसाठी एकच कंपनी शिल्लक राहते. अर्थात त्या बिडमध्ये कुठलीही स्पर्धा होणार नाही. एकाच कंपनीला स्पर्धेविना कंत्राट दिल्यास तोटा संभवतो. त्यामुळे पुनर्निविदा करावी, असा शासनादेश आहे. मात्र, महापालिकेतील एक कंपू विशिष्ट कंपनीला लाभ पोहोचविण्यासाठी एकाच कंपनीसोबत पुढे जाण्याच्या निर्णयाप्रत पोहोचली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nतरुणीचे टक्कल करून व्हिडीओ केला व्हायरल\n१४ वर्षीय बालिकेवर सामूहिक लैंगिक अत्याचार\nलिंगा, करवार परिसरात वाघाचे दर्शन\nपेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द करा\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://insighttenet.blogspot.com/2015/11/8punch4inspirationhappy-diwali.html", "date_download": "2018-05-24T15:36:42Z", "digest": "sha1:R2M3KXVCYY2BQT55XQE6PGRHFVKYNOT7", "length": 3481, "nlines": 25, "source_domain": "insighttenet.blogspot.com", "title": "अबोल.....: #8_Punch4Inspiration_Happy Diwali", "raw_content": "\nअस बरच काही केवळ मनात दाटून असलेलं\nजब पुछा मैने उस दिये से, कि तुम्हारा तो जनम्‌ ही अंधेरे मे हुआ है, तुमसे क्या सिखेगा कोई तो जवाब कुछ ऐसा मिला की,\n“उजाले कि काबीलियत पर मुझे शक नही है क्युकी आंखो को महत्व उसने ही तो दिया है, लेकीन हम ये कैसे भुल जाये, की कुछ बातो को हम अकसर आंखे बंद कर के ही तो देखा करते है, उजाले की जीतनी ऐहमीयत है जिवन मे, उतनी ही शायद अंधेरे की भी है, बस यही बताने की कोशीश करता हु.....”\nसाल नया पर ख्वाब वही . . .\nचलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...\n\"हो\" , \"हा\" आणि \"hmmm\" म्हणजे नक्की काय होतं \nएकदम सपाट्याने जग समोर जात आहे , आलेल्या वेळेवर पटकन मात कशी करायची हे आपण शिकतो आहोत , मग ते स्वत:च्या बुद्धीचा वापर करुन किंवा टेक्नोल...\nसाल नया पर ख्वाब वही . . .\nचलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...\nउन्हाळ्याच्या सुट्या आणि मामाचं गावं.....१\nउन्हाळ्याच्या सुट्ट्या लागुन एक महीना जास्त झाला होता , घरी बसुन सुध्धा बोर होत असल्याने आम्ही मामाच्या गावाला जाण्याचा ठरवलं. आज जवळ जवळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-2014-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-113123100011_1.htm", "date_download": "2018-05-24T15:51:25Z", "digest": "sha1:4BVBGAM3MX255GIAMGAXJIQ6446YQRBP", "length": 8675, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Monthly Rashifal of January 2014 | जानेवारी 2014 मधील भविष्यफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजानेवारी 2014 मधील भविष्यफल\nनवीन वर्षाच्या नवीन महिन्यात योग्य वेळी म्हणजे जानेवारीपासून तुमची मुसंडी यशस्वी होईल. अधिकार प्रप्ती होईल. नेतृत्व व पुढारीपण लाभेल. लोकांना उपकृत कराल. मंगळ, गुरू तसेच सप्तमातील शनी व नेपच्यून यांचे भ्रमण शुभ ठरेल. या महिन्यात आरोग्य चांगले राहील. नव्याने काम करण्यासाठी उत्तम काळ. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा. आरोग्य नरम-गरम राहील. देवाण-घेवाण टाळा.\nपुढे पहा वृषभ राशीच्या जातकांचे भविष्यफल...\nसाप्ताहिक राशीभविष्यफल 25.11.13 ते 1.12.2013\nसाप्ता‍हिक राशीफल (26 ते 01.11.2013)\nहा आठवडा आणि तुमचे राशीफल\nसाप्ताहिक राशीफल 29.09.13 ते 06.10.13\nआज तुमचा वाढदिवस आहे (26.09.2013)\nयावर अधिक वाचा :\nजानेवारी 2014 मधील भविष्यफल\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nअसा झाला होता श्रीकृष्णाचा मृत्यू...\n'जर' नावाच्या पारध्याचा बाण लागल्याने श्रीकृष्णाचा मृत्यु झाला. जाणून घ्या काय झाले ...\nराम, लक्ष्मण आणि सीतेच्या देह त्यागाची कथा\nरामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...\nगंगादशहराच्या १० दिवसांच्या पर्वकाळात हे करावे:\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bengaluru-bulls-vs-up-yoddhas-match-number-51/", "date_download": "2018-05-24T15:58:45Z", "digest": "sha1:VDTWK6XVWYQU7LE2NKMVPL3YYBUNK4KW", "length": 6772, "nlines": 101, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बेंगलूरु बुल्सने केला युपीचा दारुण पराभव - Maha Sports", "raw_content": "\nबेंगलूरु बुल्सने केला युपीचा दारुण पराभव\nबेंगलूरु बुल्सने केला युपीचा दारुण पराभव\nप्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या चौथ्या दिवशी बेंगलूरु बुल्स आणि युपी योद्धा यांच्यात सामना झाला. हा सामना मुंबई लेगमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यामुळे होऊ शकला नव्हता, तो आज खेळवला गेला. या सामन्यात बेंगलूरु बुल्सने युपी संघाचा ६४-२४ असा मोठ्या फरकाने दारुण पराभव केला. या सामन्यात बुल्ससाठी रोहितने ३२ गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी केली.\nपहिल्या सत्रापासूनच बुल्स संघाचा सामन्यावर दबदबा राहिला. सामन्याची सर्व सूत्रे हातात घेत रोहितने रेडींगमध्ये गुण मिळवण्याचा सपाटाच सुरु केला. ८व्या मिनिटालाच ऑल आऊट झाले. यावेळी बेंगलूरु बुल्स संघाने ११-३ अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर पुन्हा १३ व्या मिनिटाला युपी संघावर ऑल आऊट होण्याची नामुष्की ओढवली आणि बुल्सची बढत २०-४ अशी झाली.\nदुसऱ्या सत्रात तर रोहितचा खेळ आणखीनच बहारदार झाला. त्याला रोखण्यात युपीचे खेळाडू कमी पडत होते. रोहितने रेडींगमध्ये ३० गुण मिळवत रिशांक देवाडिगाचा विक्रम मोडला. युपीला दुसऱ्या सत्रात तीन वेळा ऑल आऊट करत बुल्सने सामना ६४-२४ असा खिशात घातला.\nया सामन्यात युपीचा कर्णधार राजेश नरवाल होता. रिशांक देवाडिगा आणि नितीन तोमर याना या सामन्यासाठी आराम देण्यात आला होता.\nविक्रमवीर रोहित कुमार: एकाच सामन्यात तब्बल ३ विक्रम\nपुण्यात पुणेरी पलटणचा दुसरा पराभव \nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nमुंबई शहर कबड्डी कुमार गट निवड चाचणीत सिद्धी प्रभा, विजय बजरंग व्या.शाळा संघाची…\nआरके ब्लास्टर्स दसपटी संघ प्रो-लीग काळभैरव चषकाचा विजेता\nविराट कोहलीप्रमाणेच हे ३ प्रो-कबड्डी स्टार ५ हंगामात खेळले एकाच संघाकडून\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2018-05-24T15:54:13Z", "digest": "sha1:G534FIIBAXKIUNQHKC2VJBJD5MFF7HNZ", "length": 5487, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेम्स ब्रेड टेलर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजेम्स ब्रेड टेलर (एप्रिल २१, १८९१ - फेब्रुवारी १७, १९४३) हे भारतीय रिझर्व बँकेचे दुसरे गव्हर्नर होते. जरी सर ओस्बॉर्न स्मिथ हे भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते तरी भारतीय नोटांवर स्वाक्षरी करण्याचा पहिला मान जेम्स ब्रेड टेलर यांना मिळाला.\nजेम्स ब्रेड टेलर हे सनदी अधिकारी होते. त्यांच्या योगदानाबद्दल १९३५ साली त्यांना सर किताब (knighthood) बहाल करण्यात आला. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते अर्थ मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते.\nदुसर्‍या महायुद्धाच्या काळात चांदीची टंचाई जाणवू लागल्याने टेलर यांच्या काळात वापरात असलेली चांदीची नाणी बंद करण्यात आली आणि त्याऐवजी इतर हलक्या धातुंची नाणी चलनात आली.\nजेम्स ब्रेड टेलर गव्हर्नर पदावर असतांनाच दि. फेब्रुवारी १७, इ.स. १९४३ रोजी त्यांचे निधन झाले.\nभारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांची यादी\nरिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरील गव्हर्नरांच्या माहितीचे पान\nसर ओस्बॉर्न स्मिथ रिझर्व बँकेचे गव्हर्नर\nजुलै १, १९३७ – फेब्रुवारी १७, १९४३ पुढील:\nसर चिंतामण द्वारकानाथ देशमुख\nभारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर\nइ.स. १८९१ मधील जन्म\nइ.स. १९४३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०९:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2018-05-24T15:53:36Z", "digest": "sha1:6T7ZUA5T5KFFWSXFUTH4OCOILPOK732U", "length": 3959, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सालाझार स्लिधरिन - विकिपीडिया", "raw_content": "\n(सालाझार स्लिदरिन या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसालाझार स्लिधरिन हा हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री या जादूच्या शाळेच्या संस्थापकांपैकी एक असतो. इतर संस्थापकांची नावे पुढीलप्रमाणे: गॉड्रिक ग्रिफिंडोर, रोवेना रॅवनक्लॉ, हेल्गा हपलपफ\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nहॅरी पॉटर कथानकातील पात्रे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०१७ रोजी १०:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i161117034853/view", "date_download": "2018-05-24T15:56:18Z", "digest": "sha1:WDVCX22IXES3UBRBNGQNVRV6BGJ5TWVE", "length": 5195, "nlines": 44, "source_domain": "m.transliteral.org", "title": "मोरोपंतकृत - कुशलवोपाख्यान", "raw_content": "\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nकुशलवोपाख्यान - अध्याय पहिला\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nकुशलवोपाख्यान - अध्याय दुसरा\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nकुशलवोपाख्यान - अध्याय तिसरा\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nकुशलवोपाख्यान - अध्याय चौथा\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nकुशलवोपाख्यान - अध्याय पांचवा\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nकुशलवोपाख्यान - अध्याय सहावा\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nकुशलवोपाख्यान - अध्याय सातवा\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nकुशलवोपाख्यान - अध्याय आठवा\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nकुशलवोपाख्यान - अध्याय नववा\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nकुशलवोपाख्यान - अध्याय दहावा\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nकुशलवोपाख्यान - अध्याय अकरावा\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nकुशलवोपाख्यान - अध्याय बारावा\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\nकुशलवोपाख्यान - अध्याय तेरावा\n‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://shrisaptakotishwar.com/index.php/10-2012-02-13-06-37-52", "date_download": "2018-05-24T15:26:43Z", "digest": "sha1:ITLFA3CPITK72BGZHMWAAMHY27O7AJOX", "length": 2344, "nlines": 38, "source_domain": "shrisaptakotishwar.com", "title": "महाजन नोंदणी", "raw_content": "\nगोमांतकात ज्ञानेश्वरांच्‍या काळपर्यंत कदंब घराण्‍याचे राज्‍य होते. अनेक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी, त्‍यातून खळाळणा-या...\nफिरंगाण अन् छत्रपती शिवाजीराजे येत्‍या शुक्रवारी महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन. दीव, दमण, गोवा येथील ऐतिहासिक...\nसप्‍तकोटीश्‍वर शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले गोव्‍यातील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिर पर्यटनाचा दिमाख मिरविणा-या गोव्‍यात अजूनही दुर्लक्षितच आहे....\nफार पूर्व काळापासून बहुतेक सारस्वत ज्ञातीची मंडळी ही गोमंतकात म्हणजेच गोव्यात होती. इतरही जातीधर्माचे बांधव तेथे वास्तव्य करून होते. त्याकाळातील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t16036/", "date_download": "2018-05-24T15:51:07Z", "digest": "sha1:F7RC634FQMGIRYSHNSQI3J7GDYN7SXPF", "length": 3692, "nlines": 98, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-माझी शाळा", "raw_content": "\nशाळेमधल्या फरशीवर मांडी आम्ही घालायची\nलिहिताना काही माञ डोक्याला पाटी लागायची\nसुचत नसे तेव्हा लेखणी खाऊन टाकायची ,\nदप्तराची आमच्या फॅशन वेगळी असायची .\nबाजाराची पिशवीच दप्तर म्हणून आणायची\nपॅन्टवर सोय नव्हती तेव्हा बेल्टची ,\nपण फिटे बसे पॅन्ट जेव्हा गाठ असे करदुड्याची .\nशाळेत कधी आमच्या चालत नव्हती मस्ती ,\nछडीच्या मारापुढे होती फक्त अभ्यासाची धस्की,\nशाळेची इमारत तशी जुनीच होती ,\nपावसाळ्यात शाळा कधी-कधीच भरायची\nपावसाळ्यात शाळा पाण्यात बुडायची\nओसरला जरा कि सगळ्यांनी निट करायची\nत्यातुनच गुरुजीँनी आम्हाला ' एकता' शिकवायची ....\nलेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..\nअशीच आमचीही शाळा होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%BE-112080500013_1.htm", "date_download": "2018-05-24T15:42:44Z", "digest": "sha1:74GVQW3HC6DKJJISIRWZODRIOOSBO4N4", "length": 5930, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साखरेचा डबा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनवरा रोज घरी साखरेचा डबा पाहतो आणि झोपतो.\nबायको : तुम्ही रोज साखरेचा डबा का पाहता\nनवरा : अगं, मला रोज डॉक्टरने शुगर चेक करायला सांगितली आहे\nतुझं नाव काय आहे\nसर्वाधिक बर्फ कुठे पडतो\nयावर अधिक वाचा :\nएका गुरूकडे एक अभ्यागत बसले होते. काही शास्त्रचर्चा सुरू होती. एक शिष्य आत आला. ...\n'स्टु़डंट ऑफ द इयर' दुसरा भाग येणार\n'स्टु़डंट ऑफ द इयर' च्या याशानंतर करण जोहर याचा दुसरा भाग घेऊन येतोय. यावेळी सिनेमात वरूण ...\nसांस्कृतिक भारत : दमण व दीव\nस्वातंत्र्योत्तर काळातही गोव्यासोबत दमण आणि दीव येथे पोर्तुगिजांची वसाहत होती. 1961 मध्ये ...\nबिग बींनी शाहरुखकडून दहा लाख रुपये घेण्यास दिला नकार\nकभी खुशी कभी गम’ आणि ‘मोहोब्बते’ या चित्रपटांतून बिग बी आणि शाहरुख खान यांनी स्क्रिन शेअर ...\n'रेस 3' तून सलमान खान वितरण क्षेत्रातही पदार्पण\n'रेस 3' चित्रपटातून सलमान खान डिस्ट्रिब्युशन म्हणजेच वितरण क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-108120200039_1.htm", "date_download": "2018-05-24T15:43:02Z", "digest": "sha1:6OUISYS52RUIPH2MDGE2FTSUUAGOAHAM", "length": 5690, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कदाचित..... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएस.एस. मणियार विधी महाविद्यालय,\n`कदाचित` नव्हे नक्कीच पहा \nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/08/blog-post.html", "date_download": "2018-05-24T15:59:43Z", "digest": "sha1:K4B4BM7B6A4TGIWINXO5F4YQV7KTXVFP", "length": 12499, "nlines": 302, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): इकतारा - १ (रूह का बंजारा..) - भावानुवाद", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nइकतारा - १ (रूह का बंजारा..) - भावानुवाद\nमूळ चालीत लिहायचा प्रयत्न केला आहे -\nपाखरू मनाचं मुक्त झालं\nसोडुनी घराला दूर गेलं\nसोडुनी घराला दूर गेलं, तोडुनी\nरे घराला तोडुनी गेलं सोडुनी\nमिटावे जसे डोळ्यांना हे वाहतात थेंब काही\nमिटावे जसे डोळ्यांना हे वाहतात थेंब काही\nवेदना उठे ऐकुनी मनी गीतमल्हार रे\nनादहीन तुझी एकतारी एकतारी\nनादहीन तुझी एकतारी एकतारी\nनिशा कालची पारोशी बैसली उशाला\nपरतली उषा पाहूनी बंद दरवाज्याला\nजीव कावला कोंडूनी श्वास थंडावले\nसाद गुंफते दु:खाची एकटेपणाला\nमिटावे जसे डोळ्यांना हे वाहतात थेंब काही\nमिटावे जसे डोळ्यांना हे वाहतात थेंब काही\nवेदना उठे ऐकुनी मनी गीतमल्हार रे\nनादहीन तुझी एकतारी एकतारी\nनादहीन तुझी एकतारी एकतारी\nमूळ गीत - इकतारा (रूह का बंजारा..)\nमूळ गीतकार/ कवी - अमिताभ भट्टाचार्य\nसंगीत - अमित त्रिवेदी\nचित्रपट - वेक अप सिड\nरूह का बंजारा रे परिंदा\nछड गया दिल का रे घरौंदा\nछड गया दिल का रे घरौंदा तोड़ के\nवे घरौंदा तोड़ के, गया छोड़ के\nजे नैणा करूँ बंद बंद, बह जाए बूँद बूँद\nबह जाए बूँद बूँद\nजे नैणा करूँ बंद बंद, बह जाए बूँद बूँद\nतड़पाए रे, क्यूँ सुनाए गीत मल्हार दे\nबेमलंग तेरा इकतारा इकतारा\nबेमलंग तेरा इकतारा इकतारा\nबीती रात बासी बासी पड़ी है सिर्हाने\nबंद दरवाजा देखे लौटी है सुबह\nठण्डी है अँगिठी, सीली सीली हैं दिवारें\nगूँजे टकराके इनमें दिल की सदा\nजे नैणा करूँ बंद बंद, बह जाए बूँद बूँद\nबह जाए बूँद बूँद\nजे नैणा करूँ बंद बंद, बह जाए बूँद बूँद\nतड़पाए रे, क्यूँ सुनाए गीत मल्हार दे\nबेमलंग तेरा इकतारा इकतारा\nबेमलंग तेरा इकतारा इकतारा\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nएक पाऊस.. (पावसाळी नॉस्टॅलजिया - १५)\n\"खुदा\" (पूरे का पूरा आकाश..) - भावानुवाद - २\n\"खुदा\" (पूरे का पूरा आकाश..) - भावानुवाद - १\nएक दिन जब सवेरे सवेरे.... - भावानुवाद\nहे जीवन म्हणजे खेळ वेगळा....\n\"शायर उधारी\" (बस स्टॉप वरच्या कविता)\nइकतारा - १ (रूह का बंजारा..) - भावानुवाद\n\"S. N. S.\" (सोशल नेटवर्कींगचे श्लोक)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nकोषांतर : एका हिरकणीचा गझल प्रवास\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A1", "date_download": "2018-05-24T16:00:28Z", "digest": "sha1:ZCLRZW6CVFRHMH5X3JDYZEVEMWL324AE", "length": 4059, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एड्सन ब्राफ्हीड - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nएड्सन ब्राफ्हीड हे नेदरलँड्सचे फुटबॉल खेळाडू आहेत.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://maharshivinod.org/taxonomy/term/525", "date_download": "2018-05-24T15:18:53Z", "digest": "sha1:DSLTBOVH4XTWX3XCGUE6AXMVXEQJNPJV", "length": 7593, "nlines": 84, "source_domain": "maharshivinod.org", "title": "प्रियत्त्व | Maharshi Nyaya-Ratna Vinod", "raw_content": "\nमहर्षींना अर्पित संस्था/About us\nयाज्ञवल्क्य: आत्मतत्व व समन्वयशास्त्र यांचे संशोधक\n‘याज्ञवल्क्य’ हे भारतीय तत्त्वज्ञानाचे ‘पितृ-तीर्थ’ आहे.\n‘अहं ब्रह्मास्मि’ या वैदिक महावाक्याचे द्रष्टे, शुक्ल युजर्वेदाचे व शतपथ ब्राह्मणाचे प्रणेते आणि यज्ञसंस्थेचे संशोधक याज्ञवल्क्य, यांच्या तत्त्व-स्थण्डिलावर भारतीय वैदिक संस्कृति सु-स्थिरलेली आहे.\nयाज्ञवल्क्यांच्या तत्त्वशास्त्रातला मेरुमणि म्हणजे आत्मतत्व.\nआत्मतत्वाचे संशोधक म्हणूनच त्यांना भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अग्रस्थान आहे. अर्थात त्यांच्यापूर्वी ऋग्वेदकालीन द्रष्ट्यांनीही आत्मतत्वाचा साक्षात्कार, उच्चार, विचार व प्रचार केला आहे. परंतु याज्ञवल्क्यांनी आत्मतत्त्वाला तत्त्वशास्त्रीय संदर्भात प्रतिष्ठित केले.\n२) महर्षि विनोदरचित अभंग\n३) महर्षि विनोदरचित उपनिषदे\n४) महर्षींची उन्मनी अवस्था\n५) महर्षींनी उकलून दाखवलेली षड्‌दर्शने\n६) योगविद्येविषयी महर्षिंचे मार्गदर्शन\n७) रोगमुक्तीसाठी महर्षींचे मार्गदर्शन\n८) वेद व वैदिकांविषयी महर्षिंचे लेखन\n९) सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n१०) महर्षी विनोदांची इ-बुक्स\nआज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव\nअद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व\nक्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व\nविमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा\nविमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज\nएक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म\nयथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन\n‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती\nपादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती\nगुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती\n‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान\n‘चार’ म्हणजे सोपचार आराधन\n‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन\n‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण\n‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव\nश्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी\nप्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी\nइति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/smith-closes-in-on-bradman-reaches-joint-second-highest-batting-points-ever/", "date_download": "2018-05-24T15:45:45Z", "digest": "sha1:UKXXGAVTWUVT2QS7FXMG6XBOKSA67PCQ", "length": 9169, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "डॉन ब्रॅडमन यांचा ६८वर्ष जुना विक्रम धोक्यात, हा खेळाडू मोडणार हा विक्रम - Maha Sports", "raw_content": "\nडॉन ब्रॅडमन यांचा ६८वर्ष जुना विक्रम धोक्यात, हा खेळाडू मोडणार हा विक्रम\nडॉन ब्रॅडमन यांचा ६८वर्ष जुना विक्रम धोक्यात, हा खेळाडू मोडणार हा विक्रम\nआज आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथने कारकिर्दीतील सर्वोत्तम गुण मिळवून सार्वकालीन कसोटी क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आहे.या क्रमवारीत महान फलंदाज डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानी आहेत.\nस्मिथ सध्या ९४५ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. ब्रॅडमन यांचे ९६१ हे सर्वोत्तम गुण होते. त्यामुळे स्मिथला ब्रॅडमन यांच्या या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी निर्माण झाली आहे.\n१० फेब्रुवारी १९४८ साली भारताविरुद्ध खेळताना ब्रॅडमन यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम अर्थात ९६१ गुण मिळवले होते. तेव्हा आयसीसी क्रमवारी सुरु झाली नव्हती. आयसीसी क्रमवारीची सुरुवात १९८० या वर्षी सुरु झाली. त्यामुळे तेव्हा ब्रॅडमन यांच्या ह्या कामगिरीचा कुणाला नक्की अंदाज आला नव्हता.\nपरंतु नंतरच्या काळात ह्या धावांची आणि सामन्यांची सांगड घालून ती क्रमवारी काढण्यात आली. गेल्या १०वर्षात अनेक खेळाडू या विक्रमपर्यंत पोहचले. त्यात रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा आणि एबी डिव्हिलिअर्स यांचा समावेश आहे. परंतु कुणालाही हा विक्रम मोडता आला नाही.\nडॉन ब्रॅडमन यांचा ६८वर्ष जुना विक्रम धोक्यात, स्टिव्ह स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास घडवण्याच्या मार्गावर #Cricket #Sports #DonBradman #SteveSMith #म #मराठी #क्रिकेट pic.twitter.com/mcDB0bz3pE\nसध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणाऱ्या स्मिथला मात्र हा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. स्मिथने सध्या सुरु असलेल्या ॲशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्यात द्विशतक साजरे करताना २३९ धावांची खेळी केली होती, याची स्मिथला क्रमवारीत गुण वाढवण्यात त्याला मदत झाली आहे. या ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अजूनही २ सामने बाकी आहेत.\nसार्वकालीन कसोटी क्रमवारीत स्मिथने लेन हटन यांची बरोबरी केली आहे. त्यांचेही ९४५ हे क्रमवारीतील सर्वोत्तम गुण होते. याबरोबरच स्मिथने पीटर मे, रिकी पॉन्टिंग आणि जॅक हॉब्स यांनादेखील मागे टाकले आहे.\nस्मिथने आजपर्यंत ५९ कसोटीत ६२.३२ च्या सरासरीने ५७९६ धावा केल्या आहेत. यात त्याची २२ शतके तर २१ अर्धशतके केली आहेत. तसेच डॉन ब्रॅडमन यांनी ५२ कसोटीत ९९.९४ सरासरीने ६९९६ धावा केल्या होत्या. त्यांनी २९ शतके आणि १३ अर्धशतके केली आहेत.\nVideo : आज सचिन तेंडुलकरची ती इच्छा पूर्ण होणार\nपहा जडेजाचा ‘क्रिकेट बंगला’\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nचेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-valentine-day/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-108020700038_1.htm", "date_download": "2018-05-24T15:37:47Z", "digest": "sha1:65MFS7PGUYNAZTYE5BC77ZZR6F6W5WBM", "length": 9431, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रंगीबिरंगी व्हॅलेंटाईन डे साजरा करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरंगीबिरंगी व्हॅलेंटाईन डे साजरा करा\nलवकरच तुमच्या आयुष्यात कोणीतरी येणार असा संदेश देतो. या रंगाचे गुलाबाचे फूल वडील आपल्या मुलीस आणि मुले आपल्या आईला देतात. हा रंग निर्मळ प्रेमाचे प्रतीक मानला जातो.\nलाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. हे 'माझे तुझ्यावर प्रेम आहे ' हा संदेश हा गुलाब देतो. हा रंग प्रेमाचा खरा रंग मानला जातो. या रंगाचे गुलाब देऊन प्रियकर-प्रेयसी एकमेकांवरील प्रेम प्रकट करतात.\nमाझ्याशी मैत्री करशील काय हेच जणू हा गुलाब विचारतो. हा गुलाब मैत्रीचे संकेत देतो. यात आनंद सामावलेला असतो. पिवळ्या रंगाच्या गुलाबाचे गुच्छ देणे सांगते की तू माझा जीवलग मित्र/मैत्रीण होतास आणि कायमस्वरूपी राहशील. तुम्ही अनोळखी व्यक्तीला हा गुलाब भेट दिलात तर ही मैत्रीची सुरुवात मानली जाते.\nहा रंग प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करतो. एखादी व्यक्ती आणि त्याचा स्वभाव आवडत असेल तर त्याला या रंगाचा गुलाब भेट देऊ शकता. तू मला आवडतोस हा संकेत गुलाबी गुलाब देते.\nअशा पद्धतीने प्रत्येक गुलाब आपला वेगळा भाव आणि त्यातील प्रेम प्रदर्शित करतो. या प्रकारे काही फुले निवडून तुम्ही तुमचा व्ह्रॅलेंटाईन डे साजरा करू शकता.\nप्रियकर-प्रेयसीसाठी तसा प्रत्येकच दिवस प्रेमाचाच असतो. पण तरी देखील व्हॅलेंटाईन डेचे एक वेगळे महत्त्व आहे. आपल्या जोडीदाराला या दिवशी फूल दिले तर मग काय बहार येते. प्रेमाची आठवण म्हणून या दिवशी फूल दिले जाते. फुले मन जोडतात. म्हणून तर एखाद्या रूग्णालाही भेटण्यासाठी जाताना फूलच का देतात फुल देण्यामागचा अर्थ काय फुल देण्यामागचा अर्थ काय यातून काय संदेश मिळतो यातून काय संदेश मिळतो हे जाणून घेऊ आणि आपणही रंगीबिरंगी गुलाबांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करू या.\nफोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...\nयावर अधिक वाचा :\nरंगीबिरंगी व्हॅलेंटाईन डे साजरा करा\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i101019210303/view", "date_download": "2018-05-24T15:54:42Z", "digest": "sha1:7IPZPOT3TIZPDNSR4JRIXU7MCOIHUHBN", "length": 10110, "nlines": 67, "source_domain": "m.transliteral.org", "title": "शंकराचार्यकृत - सार्थ लघुवाक्यवृत्ती", "raw_content": "\nशंकराचार्यकृत - सार्थ लघुवाक्यवृत्ती\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १ ते ५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५१ ते १००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १०१ ते १५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १५१ ते २००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २०१ ते २५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २५१ ते ३००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३०१ ते ३५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३५१ ते ४००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ४०१ ते ४५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ४५१ ते ५००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५०१ ते ५५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५५१ ते ६००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ६०१ ते ६५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ६५१ ते ७००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ७०१ ते ७५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ७५१ ते ८००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ८०१ ते ८५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ८५१ ते ९००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ९०१ ते ९५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ९५१ ते १०००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nहा ग्रंथ बाळकृष्ण बच्चाजी जोशी मुक्काम नारंगी तालुके अलिबाग जिल्हा कुलाबा यांनी लिहिला.\nतो त्र्यंबक हरी आवटे यांनी पुणें येथील ’इंदिरा’ छापखान्यात छापवून पुणें नं २७० येथील आपल्या संत-ग्रंथ-पारायण मंदिरात प्रसिद्ध केला.\nश्री मुखनामसंवत्सरे पौष शुद्ध ६ शके १८५५\nता. २२ डिसेंबर सन १९३३ किंमत २॥ रूपये.\nप्रकाशक-त्र्यंबक हरी आवटे, २७० सदाशिव पेठ, पुणें.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/watermelon-rate-decrease-farmer-loss-109225", "date_download": "2018-05-24T16:00:28Z", "digest": "sha1:OYWWOY3HTGMGEBV55K2AKY66OST6WVEU", "length": 14102, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "watermelon rate decrease farmer loss कलिंगडातही सोडली गुरे | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nमंचर - बाजारभाव मिळत नसल्याने फ्लॉवर, टोमॅटो व कांदा यापाठोपाठ शेतकऱ्यांनी कलिंगड पिकातही गुरे सोडण्यास सुरवात केली आहे. आंबेगाव तालुक्‍यातील ४० गावांतील ३०० हून अधिक कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तीन रुपये प्रतिकिलोला बाजारभाव आहे. कलिंगड तोडणीची मजुरी व वाहतूक खर्चही भागत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nमंचर - बाजारभाव मिळत नसल्याने फ्लॉवर, टोमॅटो व कांदा यापाठोपाठ शेतकऱ्यांनी कलिंगड पिकातही गुरे सोडण्यास सुरवात केली आहे. आंबेगाव तालुक्‍यातील ४० गावांतील ३०० हून अधिक कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तीन रुपये प्रतिकिलोला बाजारभाव आहे. कलिंगड तोडणीची मजुरी व वाहतूक खर्चही भागत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nअवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शेतकरी अभियंता प्रवीण सुभाष टेमकर व सुरेश नामदेव टेमकर यांना नोकरी मिळत नसल्याने शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वडिलोपार्जित शेती फारच कमी असल्याने त्यांनी अवसरी फाट्याजवळ सुरेश लक्ष्मण भोर यांची एक एकर जमीन खंडाने घेतली. उन्हाळ्यात कलिंगड पिकाला चांगली मागणी असते म्हणून त्यांनी स्वतः रोपे तयार करून रोपांची लागवड फेब्रुवारी महिन्यात केली. त्या वेळी कलिंगडाला ९ ते १० रुपये बाजारभाव होता. कलिंगडाची चांगली वाढ झाली होती. दहा टन उत्पादन अपेक्षित होते. शेतीची मशागत, पाणी व्यवस्थापन, मजुरी, औषधे, खते असा जवळपास ८० ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाला. कलिंगड तोडणीचा निर्णय घेतल्यानंतर प्रतिकिलोला तीन रुपयांपेक्षा अधिक बाजारभाव मिळत नव्हता. त्यामुळे नाइलाजाने टेमकर यांनी बुधवारी (ता. ११) कलिंगड पिकात गुरे सोडली आहेत.\nदरम्यान, आंबेगाव तालुक्‍यात शेतीला शाश्वत पाणी मिळत असल्याने उन्हाळ्यात कलिंगड पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. घोडेगाव, लाखणगाव, वळती, गावडेवाडी, वडगाव काशिंबेग, कळंब, चांडोली खुर्द, भागडी, खडकी, शिंगवे, देवगाव, नारोडी, साकोरी, भराडी आदी चाळीस गावांत जवळपास ४०० एकर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कलिंगड पीक घेतले आहे. कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. यात्रेत बैलगाडा शर्यती बंद आहेत. तसेच लग्नाच्या तिथी कमी आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये कलिंगडाला मागणी नसल्याची माहिती मंचर व घोडेगाव येथील व्यापाऱ्यांनी दिली.\nसरकारने शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या बाजारभावाकडे लक्ष दिले पाहिजे. शेतकरी वैतागून गेला आहे. नोकरी मिळत नाही म्हणून शेती करण्यास सुरवात केली; पण शेतीतूनही काही मिळत नाही. कर्ज वाढणार आहे. शेतकऱ्यांचा अंत न पाहता सरकारने कलिंगड उत्पादकांना नुकसानभरपाई दिली पाहिजे.\n- प्रवीण टेमकर, शेतकरी\nसव्वा कोटी रुपयांचा अपहार : पतसंस्थेचे व्यवस्थापकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल\nसातारा : भवानी पेठेतील महेश नागरी पतसंस्थेत खोटी कागदपत्रे तयार करून सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल जयसिंग...\nआधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार\nजुन्नर (पुणे) : कृषी विभागाच्या 'उन्नत शेती-समृद्ध शेतकरी' पंधरवड्यास आज गुरुवार (ता.24) पासून प्रारंभ होत असून या कालावधीत सर्व सामान्य...\nसाखरपुड्यानंतर भावी पत्नीवर बलात्कार\nनागपूर - रेल्वेत स्टेशन व्यवस्थापक असलेल्या युवकाने साखरपुडा झाल्यानंतर भावी पत्नीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पाच लाख...\nवर्धा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी मंत्र्यांना निवेदन\nआर्वी (वर्धा) - तीपूरक उद्योग करावे असा सल्ला नेहमीच शासनाकडून शेतकऱ्यांना दिला जातो. त्या अनुषंगाने दुग्धव्यवसाय हा अतिशय महत्वपूर्ण शेतीपूरक उद्योग...\nराजारामबापू बॅंकेत आता वाचनालयही\nइस्लामपूर - ठेवी, व्याज, कर्ज आणि एकूण वित्तीय व्यवहारांच्या पलीकडे जात काही बौद्धिक आणि वैचारिक गरज पेरणारी बँक अशी कल्पना आपण कधी केली आहे का\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://maharshivinod.org/taxonomy/term/529", "date_download": "2018-05-24T15:22:04Z", "digest": "sha1:AHPDK7PU2H3VTW4XRLGEX4OUSHTUFNGO", "length": 7033, "nlines": 84, "source_domain": "maharshivinod.org", "title": "Absolute Self | Maharshi Nyaya-Ratna Vinod", "raw_content": "\nमहर्षींना अर्पित संस्था/About us\nभारतीय यज्ञसंस्थेचा रहस्यार्थ विशद करणार्‍या, ऐतरेय ब्राह्मणाचें यथासांग संशोधन, भारत भूमीतच होऊ शकेल असे प्रोफेसर मॅक्समु्ल्लर म्हणतात.\nवैदिक यज्ञसंस्थेची अंगोपांगे इतकी जटिल आहेत की आर्य परंपरेत परिणत झालेल्या भारतीय अभ्यासकालाच त्यांचा योग्य उकल होईल. परकीय संस्कृतीत वाढलेल्या पंडितास यज्ञविधीतील मर्मस्थाने समजणे सर्वथैव अशक्य आहे.\nमातृभूमीच्या नि:सीम कृपेमुळे एका ऋषिपुत्राला लाभलेले यज्ञशास्त्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण होय.\n२) महर्षि विनोदरचित अभंग\n३) महर्षि विनोदरचित उपनिषदे\n४) महर्षींची उन्मनी अवस्था\n५) महर्षींनी उकलून दाखवलेली षड्‌दर्शने\n६) योगविद्येविषयी महर्षिंचे मार्गदर्शन\n७) रोगमुक्तीसाठी महर्षींचे मार्गदर्शन\n८) वेद व वैदिकांविषयी महर्षिंचे लेखन\n९) सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n१०) महर्षी विनोदांची इ-बुक्स\nआज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव\nअद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व\nक्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व\nविमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा\nविमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज\nएक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म\nयथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन\n‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती\nपादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती\nगुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती\n‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान\n‘चार’ म्हणजे सोपचार आराधन\n‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन\n‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण\n‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव\nश्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी\nप्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी\nइति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/wrestler-vijay-chaudhary-maharashtra-kesari-kusti-2017/", "date_download": "2018-05-24T16:02:11Z", "digest": "sha1:7APRNN22NVMRAR425QT4BAYR4AEGNMZE", "length": 8905, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यावर्षी नाही खेळणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा - Maha Sports", "raw_content": "\nट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यावर्षी नाही खेळणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा\nट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यावर्षी नाही खेळणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा\n ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यावर्षी पुण्यातील भूगाव येथे होणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खेळणार नाही. ही स्पर्धा २० ते २४ डिसेंबर २०१७ या काळात होणार आहे.\nविजय चौधरीने ही स्पर्धा २०१५, २०१६ आणि २०१७मध्ये जिंकली असून यावर्षी कुस्ती शौकिनांचे विजय कोणता निर्णय घेतो याकडे डोळे लागले होते. आजपर्यंत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या इतिहासात केवळ दोन खेळाडूंना ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावता आला असून त्यात विजयबरोबर नरसिंग यादवचा समावेश आहे.\nयावर्षी विजय घेणार हिंदकेसरी स्पर्धेत भाग-\nगेल्यावर्षी सणस मैदान पुणे येथे झालेल्या हिंद केसरी स्पर्धेत दुखापतग्रस्त असल्यामुळे विजय खेळू शकला नाही. परंतु यावर्षी त्याने हिंदकेसरी स्पर्धंच्या तयारीला सुरुवात केली आहे.\nमहा स्पोर्ट्सशी बोलताना विजय म्हणाला, “यावर्षी मी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत भाग घेणार नाही. ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाल्यावर नियमाने तसे करताही येत नाही. परंतु मी हिंद केसरी स्पर्धेची तयारी सुरु केली आहे. मी रोज संध्याकाळी ५ ते १० या वेळेत सराव करत आहे. ही स्पर्धा अंदाजे फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार असल्याने मी चांगल्या सरावाला सुरुवात केली आहे.”\nविजय या स्पर्धेत भाग घेणार किंवा नाही याबद्दल सोशल मीडियासह कुस्तीप्रेमींमध्ये मोठ्या चर्चा होत्या. याबद्दल सोशल मीडियावर अनेक अफवाही पसरवल्या जात होत्या परंतु विजयने स्वतः समोर येत आपली भूमिका स्पष्ट मांडली.\nमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला १९६१ साली औरंगाबाद अधिवेशनाने सुरुवात झाली. या वर्षी स्पर्धेचे ६१वे वर्ष आहे. अशा या ६१ वर्षांची परंपरा असलेल्या स्पर्धेत विजय चौधरीच्या कामगिरीकडे कुस्ती शौकिनांचे कायम लक्ष लागून असते. विजयचा चाहतावर्गही महाराष्ट्र आणि पंजाब राज्यात मोठा आहे. गेल्यावर्षी ही स्पर्धा जेव्हा पुण्यातील वारज्यात झाली ही तेव्हा विजय चौधरीने अभिजित कटकेचा पराभव करत ही तिसऱ्यांदा जिंकली होती.\nवाढदिवसाच्या दिवशीच शिखर धवनने केला हा मोठा विक्रम\nक्रिकेटपटूंनी वाहिली अभिनेते शशी कपूर यांना श्रद्धांजली\n१००% निकाल- राष्ट्रकुलला गेलेल्या १२ पैकी १२ कुस्तीपटूंनी केले भारताचे नाव रोशन\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: 23 वर्षीय विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारतीय कुस्तीपटूंनी आज मिळवली चार पदके\nबजंरग पुनियाची नावाप्रमाणेच कामगिरी, ६५ किलो फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/04/blog-post_15.html", "date_download": "2018-05-24T15:21:14Z", "digest": "sha1:6VEJH4OGIC27T2HM45ZYATPHINSK4GHY", "length": 27091, "nlines": 193, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: दो साल, केजरी बेहाल", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nदो साल, केजरी बेहाल\nआम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २०१४ सालात आपल्या पदाचा राजिनामा देऊन लोकसभा निवडणूकीत उडी घेतली, तेव्हा त्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते व प्रवक्ते नेते मोठ्या उत्साहात होते. कुठल्याही वाहिनीवर किंवा चर्चेत लोकसभा जिंकल्यासारख्या आवेशातच ते प्रतिक्रीया देत असत. एकूणच माध्यमातील पुरोगामी पत्रकारांनाही तेव्हा केजरीवाल यांच्याविषयी कमालीचे आकर्षण होते. अनेकांना तर केजरीवालनी नरेंद्र मोदींचा अश्वमेध रोखल्याची स्वप्नेही पडू लागलेली होती. अशावेळी एक जाणता अनुभवी पत्रकार विनोद शर्मा, यांनी त्या पक्षाला दिलेला इशारा आठवतो. तसे शर्मा हे कॉग्रेसधार्जिणे पत्रकार आहेत आणि ही वस्तुस्थिती ते सहसा लपवितही नाहीत. त्यांनी हवेत गिरक्या घेणार्‍या ‘आप’नेत्यांना माध्यमांविषयी गंभीर इशारा दिलेला होता. हे पत्रकार जितके डोक्यावर घेतात, तितकेच कधीतरी जमिनीवर आदळून टाकतात, असा तो इशारा होता. तो रास्तही होता. कारण आम आदमी पक्ष हे खरेतर माध्यमांचेच अपत्य आहे. कुठल्याही राजकीय संघटना वा कार्याशिवायच त्याचा भारतीय राजकारणात अवतार झालेला आहे. अण्णाप्रणित लोकपाल आंदोलनातून केजरीवाल यांनी रामलिला मैदान हा आपला बालेकिल्ला करून टाकला होता. मात्र लौकरच पत्रकारांचा पाठींबा केजरीवालना महागात पडू लागला आणि त्यालाही त्यांनी शत्रू करून टाकले होते. आज त्याचीच मोठी किंमत त्यांना दिल्लीत मोजावी लागते आहे. दिल्लीची सत्ता अजून त्यांच्या हाती असली तरी सिंहासन डळमळीत झाले आहे. कारण सत्तेत येऊन दोन वर्षे उलटली असताना, सार्वजनिक पातळीवर त्यांच्या सरकारवर मतदारानेच अविश्वास व्यक्त केला आहे. अर्थात त्यालाही खुद्द केजरीवालच जबाबदार आहेत. कारण त्यांनीच ही निवडणूक त्यांच्यावरचा विश्वास प्रस्ताव करून टाकला होता.\nदिल्ली हे नगर राज्य असून, त्याची विभागणी तीन महापालिका क्षेत्रात झालेली आहे. त्यामुळेच केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवणारा सर्व मतदार यात मतदान करत होता. त्यातच आम आदमी पक्षाला नाकारले गेले असेल, तर त्याला जनतेचा विश्वास गमावणेच म्हटले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मतदान पालिकेसाठी असतानाही केजरीवालनी अकारण त्याला स्वत:वरील कौल ठरवण्याचा घाट घातला होता. सर्व प्रचार साहित्य वा पोस्टर्सवर केजरीवाल झळकत होते. त्यानेही बिघडत नाही. कारण तेच पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांचा विक्षिप्तपणा म्हणजेच त्या पक्षाचे धोरण वा कार्यक्रम झालेले आहेत. म्हणूनच पालिकेतही त्यांचाच फ़ोटो प्रसिद्ध करून पक्षाने मते मागितल्यास काहीही गैर नाही. पण एका ठळक जाहिरातीत केजरीवाल यांनी भाजपानेते विजयेंद्र गुप्ता हवेत की केजरीवाल; असा प्रश्न मतदाराला विचारला होता. मग ही निवड दोन पक्षापेक्षाही दोन व्यक्तीतली होऊन गेली ना जर आता मतदाराने भाजपा म्हणजे गुप्ता यांना कौल दिला असेल, तर तो केजरीवाल यांच्या विरोधातला कौल मानावाच लागणार ना जर आता मतदाराने भाजपा म्हणजे गुप्ता यांना कौल दिला असेल, तर तो केजरीवाल यांच्या विरोधातला कौल मानावाच लागणार ना अर्थात इतका साधा तर्क केजरीवाल मान्य करतील अशी अजिबात शक्यता नाही. तो त्यांचा पिंड नाही. आपण चुकत नाही आणि अन्य सर्वजण चुकतच असतात, अशी केजरीवाल व त्यांच्या सवंगड्यांची खात्री आहे. त्यामुळेच आता मतदान यंत्रे चुकलेली असू शकतात, किंवा कागदी मतदान होऊन असाच निर्णय आला तरी त्यांनी मतदार मुर्ख असल्याचा दावा केला असता. केजरीवालना त्यातून सुटका नाही. त्यांच्या मनात आले तर सूर्यही पश्चीमेकडून उगवू शकतो. तसा उगवण्याची अजिबात गरज नाही. केजरीवाल पश्चीमेलाच पुर्व घोषित करतील आणि त्या दिशेला पश्चीम ठरवण्यामागे भाजपाशी अवघ्या भूगोलानेच संगनमत केल्याचा आरोपही केजरीवाल करू शकतात. भ्रमिष्टाशी कोणी तर्काने वा बुद्धीने वाद घालू शकत नसतो.\nमहापालिकेच्या निवडणूकीत आज आम आदमी पक्षाची धुळधाण उडाली, त्याला अन्य कोणी जबाबदार नसून खुद्द केजरीवाल त्यातले पहिल्या क्रमांकाचे आरोपी आहेत. कारण त्यांना लोकमताची किंमत ठाऊक आहे. पण तेच लोकमत उलटले तर होणारा उत्पात अजून उमजलेला नाही. आपण कुठल्याही थापा माराव्यात आणि जनतेने निमूटपणे ऐकावे; अशी त्यांनी समजूत करून घेतली आहे. म्हणूनच पंजाबच्या पराभवानंतर त्यांनी यंत्रावर दोषारोप करून सत्य नाकारण्याची हिंमत दाखवली होती. पण वास्तवात पंजाबमध्ये केजरीवाल गेलेच नसते व त्यांनी पोरकटपणा केलाच नसता; तर यापेक्षा अधिक चांगले यश त्यांच्या पक्षाला मिळाले असते. दिल्लीतही जितकी सत्ता हाती आलेली होती, त्यातून एक आदर्श कार्यशैली उभी करून, त्यांना पुढल्या पाच वर्षात राजकारणातला पर्याय उभा करता आला असता. पण आत्मकेंद्री माणसे कधीच सत्याकडे डोळे उघडून बघू शकत नाहीत. अल्पावधीत यश मिळाल्यामुळे केजरीवाल इतके भरकटत गेले, की त्यांना जनतेला हुलकावण्या देऊन निवडणूक जिंकणे शक्य व सोपे वाटू लागले. त्याचाच हा परिणाम आहे. आधी कॉग्रेसच्या पाठींब्यावर मिळालेली सत्ता लाथाडून लोकसभेत उतरल्याचा फ़टका दिल्लीतही बसला होता. मग मध्यावधीत पुर्ण पाच वर्षे दिल्लीतच काम करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी मते मागितली,. तर लोकांनी नवख्या नेत्याला क्षमा केलेली होती. पण केजरीवालना मतदार मुर्ख वाटला आणि वर्षभरातच त्यांनी पंजाब, गोवा किंवा गुजरात अशा राज्यातल्या मोहिमा काढून दिल्लीकडे पाठ फ़िरवली. दिल्लीकर कचरा, सफ़ाई वा रोगराईने बेजार झाला असतानाही थापा मारून त्यांनी सारवासारव केली. आज त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागली आहे. आपण प्रेम किती मनपुर्वक करतो आणि तितक्याच त्वेषाने दणकाही देतो, याचा साक्षात्कार दिल्लीकराने या नेत्याला घडवला आहे.\nताज्या निकालाचा अर्थ केवळ केजरीवाल वा त्यांच्या पक्षापुरता मर्यादित नाही. अवघ्या दोन वर्षापुर्वी निर्विवाद ६७ जागा व ५४ टक्के मते मिळालेल्या त्या पक्षाला मतदाराने आज २७ टक्के इतके खाली आणून ठेवले आहे. याचा अर्थ जो अधिकचा मतदार लोकसभेनंतरही यांच्यामागे आलेला होता, त्याचा भ्रमनिरास झालेला आहे. नाचता येईना अंगण वाकडे, या नितीला दिल्लीकराने लाथाडले आहे. त्याच्यापुढे नतमस्तक होऊन माफ़ी मागण्यातून जे काही साधले जाईल, तेही तक्रारी करून होऊ शकणार नाही. म्हणूनच ताज्या निकालांना मतदान यंत्राची चलाखी ठरवून केजरीवाल मतदाराचीच अवहेलना करीत आहेत. देशातील प्रत्येक लोकशाही संस्था वा यंत्रणा भ्रष्ट आणि केजरीवाल तितका प्रामाणिकपणाचा पुतळा, हे ऐकायला दिल्लीकरही कंटाळले आहेत. त्यांचा इशारा समजून घेतला नाही, तर लौकरच या माणसाला आपल्या पक्षाचाही गाशा गुंडाळावा लागणार आहे. आताच निकाल सुरू झाल्यावर त्या पक्षातल्या अनेकांनी केजरीवाल यांच्यावर प्रश्नचिन्ह लावायला आरंभ केला आहे. त्यांना विश्वासात घेऊन सावरले नाही, तर लौकरच दिल्लीतली सत्ताही ढासळू लागणार आहे. ज्या पक्षाला भवितव्य नसते आणि ते दाखवण्यात नेतृत्व तोकडे पडते, तिथून पलायन सुरू होत असते. लौकरच आम आदमी पक्षातून आमदारांची व कार्यकर्त्यांची गळती सुरू होईल. त्यांना धमकावून पक्षात टिकवता येणार नाही. विजयाकडे घेऊन जाणार्‍या नेत्याचा धाक असतो आणि पराभवाला सामोरे जाण्याची हिंमत दाखवणारा नेताही पक्षाला भविष्य देऊ शकतो. केजरीवाल यांच्यात दोन्ही गोष्टी नाहीत. म्हणूनच यापुढे त्यांना व पर्यायाने त्यांच्या पक्षाला भवितव्य उरलेले नाही. किती दिवस व किती काळ इतकाच प्रश्न आहे. यश मिळवणे सोपे आणि पचवणे अवघड असते. केजरीवाल यांनी अल्पावधीतच त्याची प्रचिती आणुन दिली आहे.\nअहो, केजरीचे सांतवन करणे आवश्यक आहे.\nनिवडणूका हारण्याचा उच्चांक करणा-या चि. राहुलचा आदर्श ठेव, असा उपदेश देणे गरजेचे आहे.\nकेजरीचा जन्म जग्त कल्याणासाठीच झाला आहे. त्याच्यावर फक्त दिल्लीकरांचा अधिकार नाही, हे सत्य दिल्लीकरांना उमजले आहे. म्हणूनच त्यांनी केजरीला दिल्लीतून मुक्त केले आहे. असा या निकालांचा \"व्यापक\" अर्थ आहे.\nतुम्ही पत्रकार असल्यामुळे सत्य दडपताय.\nगेले दोन दिवस कर्नाटकात भाजपा विधानसभेत बहूमत कसे सिद्ध करणार, यावर सगळ्या वाहिन्यांवर चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात कॉग्रेस व जनता दलाच...\nबैल, बेडकी आणि खुर्दा, चिल्लर\nझुंडीतली माणसं (लेखांक एकविसावा) कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्...\nसुप्रिम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येदीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून ...\n१९९० च्या सुमारास शिवसेना पहिल्यांदाच विधानसभेत चांगल्या जागा निवडून आणू शकलेली होती आणि शरद पवारांना सत्ता मिळण्याची अपेक्षा राहिलेली नव...\nथोडी जुनी गोष्ट आहे. १९८२ सालातली. तेव्हा हरयाणाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली होती. सत्ताधारी कॉ...\nकुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येदीयुरप्पांच्या राजिनाम्याने ज्यांच...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nकागदावर आकडे दाखवणे आणि आमदारांना विधानसभेत उभे करून डोकी मोजणे, ही लोकशाही आपण आता स्विकारलेली आहे. पण त्यामुळे जे सरकार स्थापन होते, ते...\nरामायणात अहिरावण आणि महिरावण अशी एक कथा आहे, विशालकाय हनुमंताच्या दोन्ही खांद्यावर बसलेले राम लक्ष्मण, त्या रावणांवर शरसंधान करत असतात आण...\nशेतकरी आत्महत्या ही शब्दावली आता भारतात जुनी झाली आहे. मात्र कधी अशा आत्महत्यांच्या मागची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याचा विचार होत नसत...\n‘शिव’तारे त्याला कोण मारे\nविनोद खन्ना मरते नही\nदो साल, केजरी बेहाल\nपालथ्या घड्यावर, आरक्षणाचे पाणी\nज्यांचा डाव त्यांनाच पेच\nएका दगडात किती पक्षी\nभारतात मुस्लिम संदर्भहीन होतोय\nबहिणीची वेडी रे ‘माया’\nआरशात आपला चेहरा बघा\nसदा मरे, त्याला कोण रडे\nप्रामाणिक यंत्रे, बदमाश माणसे\nहिंदू व्होटबॅन्क तयार होतेय\nकॉग्रेसचा रा. स्व. संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2013_11_01_archive.html", "date_download": "2018-05-24T15:34:24Z", "digest": "sha1:W4A3YJZY7RN6GRSD4RGLPSH3ZA45W3XW", "length": 16586, "nlines": 135, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: November 2013", "raw_content": "\nत्यानं झटपट लॉग ऑफ केलं आणि तो निघाला. फक्त सहा वाजले होते. संध्याकाळचा गुलाबी प्रकाश हळूहळू जांभळा होत होता पण रस्त्यावर अजून बऱ्यापैकी उजेड होता. आज चक्क दिवसाउजेडी तो कामावरून सुटला होता.\nधिस वॉज अ मोमेंट टु बी चेरीश्ड तो समोरच्या मावशीच्या गाडीवर गेला आणि त्यानं स्टीलच्या ग्लासातनं पाणी घेऊन ती सोनेरी कॅप्सुल गिळून टाकली\n'मावशी एक वडा पाव आणि कटिंग द्या… थांबा वडे गरम काढताय ना दोन्ही एकदमच द्या मग\nमावशींनी एक हिरवट पांढरा गोळा घेतला त्याला चण्याच्या पातळ पिठाची \"शंभो\" केली आणि तो अलगद कढईत सोडला… मग दुसरा… मग तिसरा… ….\nते चुर्र चुर्र करत, मस्तीखोर पोरांसारखे एकमेकांना इकडे तिकडे ढकलत कढईत सेटल झाले\nत्यांच्या आजूबाजूला ते फुर्र फुर्र करणारे तेलाचे बुडबुडे\nहळूहळू ते पिवळे गोळे सोनेरी झाले… मग मावशींनी अलगद तेल निथळलं आणि त्या सगळ्यांना एक पलटी दिली\nमग बस्स दोनच मिनटांत ते थाळीत पडले.\nत्यानं त्याचा वडा कढईत असतानाच हेरून ठेवला होता... चार वेडीवाकडी कुरकुरीत नाकं फुटलेला मॉडर्न-आर्ट मधल्या चेहेऱ्यासारखा तो वडा त्यानं त्याच्यावर बोट ठेवलं आणि मावशीनं हसून मान डोलावली.\nतिची पातळ सुरी पावामधून हलेकच फिरली आणि पावाचे बुडाशी जोडलेले दोन भाग झाले, आधी चिंच-गुळाची गोड चटणी मग हिरवी ओली चटणी आणि वर भुरभूरवलेलं लाल तिखट\nपर्रर्र्रफेक्ट त्याला हवं तितकच कमी नाही की जास्त नाही…\nमग कुरकुर नाकवाले वडेबुवा अलगद पावात घुसले\nमावशीनं तो वडापाव त्याला हॅन्डओव्हर करता करताच निन्जाच्या चपळाईनं दुसऱ्या हातानं कटिंग ओतली\nतिही त्यानं ताब्यात घेतली आणि एक दिलखुष नजर सभोवार फिरवली…\nसंध्याकाळची वेळ, लोकांची लगबग, समोरून चाललेल्या सिम्बायोसिसच्या दोन छान मुली… सगळं त्यानं डोळ्यात भरून घेतलं आणि वडापावचा एक लचका तोडला; तोंड थोडं उघडंच ठेवून त्यानं बटाट्याची वाफ बाहेर जाऊ दिली आणि मग गरमपणाचा अंदाज घेत हलकेच तो घास चावला… एका कुरकुरीत नाकासकट\nतोंडात घास न गिळता तसाच ठेवत त्यानं कटिंगचा घोट मारला आणि आलंवाला तो कमी गोड चहा घासाच्या आसपास आणि आत पसरला\nत्याच्या डोक्यावरचा लाल दिवा लुकलुकू लागला आणि तो स्टूलावर बसत स्तब्ध झाला.\nदोघांनी मिळून वाईनची अख्खी बाटली पार केली होती… आणि नंतर झक्कास जेवण शेवटी तिरामिस्सुचा चमचा त्यानं तिला भरवला आणि गालावर हलकेच ओठ टेकत ती सोनेरी कॅप्सुल तिच्या ओलसर जिभेवर ठेवली.\n'हे तुझं बर्थ डे प्रेझेंट' तो डोळे मिचकावत बोलला.\n' ती चित्कारली. ,'पण टायमिंग जुळणार बरोबर शिवाय कित्ती महाग असतं ते शिवाय कित्ती महाग असतं ते…एवढा खर्च करायची काय गरज होती रे…एवढा खर्च करायची काय गरज होती रे\nत्यानं तिला जवळ ओढली आणि तो तिच्या कानात पुटपुटला, 'तुझा प्रॉब्लेम माहितीय काय आहे तू खूप जास्त प्रश्न विचारतेस तू खूप जास्त प्रश्न विचारतेस'…. पुटपुटतानाच त्यानं तिच्या कानाची पाळी हलकेच चावायला सुरुवात केली होती.\nती सित्कारली आणि तिन त्याचं डोकं केस पकडून आपल्या वक्षात दाबलं\nत्यानं तिचा एक झकास कीस घेतला मग तिनं त्याचा… मग परत त्यानं, तिच्या नाकाचे, डोळ्यांचे, कानाचे… खालच्या ओठाचे, वरच्या ओठाचे, वक्षांचे आणि बेंबीचे, मांड्यांचे आणि मांड्यांमधले शंभर हजार एक लाख किसेस\nहलकेच त्यांनी एकमेकांचे कपडे उतरवले… तिनं त्याची आवडती फुश्चिया कलरची ब्रा घातली होती आणि त्यानं तिची आवडती 'डिझेल'ची डार्क ग्रीन ब्रीफ\nबराच वेळ ते शोधत राहिले एकमेकांचे कोपरे,खळगे आणि उंचवटे…मांसल आणि उष्ण\nमग तो तिच्यात शिरला अन ती हलकेच कण्हली… तिचे डोळे जडावले होते… किती तरी वेळ दोघं लयीत हलत होती आणि मग तिच्या मांड्यात सुखाचा स्फोट झाला… मांड्यान्तून पोटात छातीत आणि मेंदूत\nशरीर ह ssssss लकं झालं आणि तिच्या डोक्यावरचा लाल दिवा लुकलुकू लागला.\nती स्तब्ध झाली होती… त्यानं हलकेच तिच्या कपाळाच चुंबन घेतलं, तिच्या अंगावर चादर ओढली आणि तिला कुशीत घेऊन तो झोपून गेला.\nसुळक्याच्या तिसऱ्या लेजवर ते दोघं जेमतेम अ‍ॅन्कर होऊन उभे होते.\n'ऑसम', अभ्यंग उत्तरला पण कोरड्या पडलेल्या घशामुळे त्याचा आवाज थोडा चिरकलाच.\n'ओके शेवटचा पॅच हार्डली तीस फुटांचा आहे. ओव्हरहॅन्ग थोडासा तुझ्या अंगावर येईल पण तुला जुमार आहे त्यामुळे काळजी नको. वरती बंकू आहेच. ही गोळी घेऊन टाक.', धनुषनं सोनेरी कॅप्सुल त्याच्या हातावर ठेवली. 'एक वीस मिनिटांत तुझं झगार्ड येईल आणि ते साधारण तासभर टिकून राहील तो पर्यंत मी वर येईनच मग आपण रॅपल डाऊन करू. ठीकाय\nअभ्यंगनं गोळी गिळून टाकली. धनुषनं अभ्यंगचं अ‍ॅन्कर आणि जुमार चेक केल आणि त्याच्या पाठीवर हलकिशी थाप मारत तो म्हणाला, 'चल सुट'\nअभ्यंगनं क्लाईम्बिंग चालू केलं. रॉकमध्ये तसे 'होल्ड' भरपूर होते. धनुष किंवा बंकू सारख्या क्लाईम्बिंग मधल्या किड्यांना \"डांग्या\" सुळका तसा सोपाच होता. पण अभ्यंग तसा नवखाच, त्याचं हृदय थाडथाड उडत होतं…सुळका सोपा होता पण एक्स्पोज भारी होता. बेसपासून तीनशे फूट तरी असावा तो.\nखाली खोल हिवाळ्यातली पिवळी पडलेली कुरणं आणि चरणाऱ्या गायी दिसत होत्या.\nभण्ण वारा आणि हाताला भिडणारा तो काळा कातळ…अचानक त्या काळ्या काळ्या सह्याद्रीच्या दगडूबद्दल त्याला माया दाटून आली आणि त्यानं बाहेर आलेल्या एका टेंगुळाचं चक्क चुंबन घेतलं\nजुमार सरकवत अभ्यंग कष्टाने हाइट गेन करत होता. शेवटच्या ओव्हरहॅन्गला त्याची चांगलीच फाटली. घसा कोssssरडा पडला होता. हाता पायात पेटके येत होते… झालं शेवटचा ओपन-बुक सारखा दिसणारा रॉक पॅच पार केला की दहा फुटांवर समिट\nअभ्यंगनं एक मूव्ह घेऊन 'ओपन बुक' पार केलं, 'धनुषला आवडली असती ही मूव्ह' तो स्वत:वरच खुशारला\nकडेवर दोन्ही तळवे रोवून त्यानं शरीर वर खेचलं… आधी डावा पाय मग उजवा पाय… तो शिखरावर पोचला होता त्याचे पाय शिलाई-मशीन सारखे थडथडत होते… समीsssssट तो खुष होऊन ओरडला\nत्यानं चहुबाजूंना नजर टाकली… बंकू बाजूला बसून लिमलेटची गोळी चोखत होता. त्यानं थम्स अपची खूण अभ्यंगकडे फेकली. अभ्यंगनं त्याला उलटा फ्लाइंग-किस फेकला आणि तो दोन्ही पाय फाकवून अकिम्बो पोझिशन मध्ये उभा राहिला. अशा पोझ मध्ये आपण सुहास शिरवळकरांच्या 'दारा बुलंद' सारखे वाटतो असं त्याला उगीचच वाटायचं\nत्यानं वेस्ट पाउच मधून ती सोनेरी कॅप्सुल काढली आणि पाण्याबरोबर गिळून टाकली. मग हलकेच चहुबाजूंना नजर टाकली… भण्ण वारा चालूच होता. चहूकडे जांभळे डोंगर निश्चल उभे होते. बाजूच्या दरीत एक गिधाड आपल्याच नादात घिरट्या घालत होतं… हिवाळ्यातल्या दुपारी ३ वाजता असते तशी सगळ्या उन्हावर एक धुरकट झिलई आली होती… आणि तो डोंगराचा, गवताचा, घाणेरीचा वेडावणारा गंध गच्च भरून राहिला होता…\"याचसाठी केला होता अट्टाहास\"\nत्याचं मन हळूहळू निवत गेलं… शां sssss त शांत झाला तो. आणि त्याच्या डोक्यावरचा लाल दिवा लुकलुकू लागला.\nबंकूनं त्याला सावधपणे बसतं केलं आणि घड्याळाकडे नजर टाकली, तासभर तरी अभ्यंग असाच राहणार होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vah.biblesindia.in/vah/%E0%A4%B5%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%B2", "date_download": "2018-05-24T15:41:10Z", "digest": "sha1:BW7LMWGPQBDEQ7F4BOFSIYV5ENM2FCGJ", "length": 1982, "nlines": 38, "source_domain": "vah.biblesindia.in", "title": "| वऱ्हाडी डेसटोप बायबल", "raw_content": "\nया मिडिया प्लेयर साठी जावास्किस्ट स्थापित करण्याची गरज हाय\nडाऊनलोड इ एक्स इ\nआमाले अजून आपल्या काई माईत्या अन् प्रश्न पाठवा\nखाली देलेल्या संपर्ग फार्म चा पासून तुमी आमाले संदेश पाठवू शकता अन् आपले नाव अन् ईमेल पत्ता ध्या अन् तुमाले काई प्रश्न विच्यार्याचा अशीन तर अन् त्याचं उत्तर प्राप्त करण्याचं अशीन तर\nइंटर कोड टाका : *\nकोपी राईट अन् संपर्ग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-111121400017_1.htm", "date_download": "2018-05-24T15:38:59Z", "digest": "sha1:4EW5G3YUQX7QO3O3GVNXWO2TF6OVOS5F", "length": 6095, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवस | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवशी रमणला विचारण्यात आलं-आपल्या विचारात वैवाहिक जीवन कधी यशस्वी होऊ शकतं \nरमण-जेव्हा बायको आंधळी आणि नवरा बहिरा असेल.\nआय लव यू डार्लिंग\nमी तर इथे आलोच नव्हत\nयावर अधिक वाचा :\nएका गुरूकडे एक अभ्यागत बसले होते. काही शास्त्रचर्चा सुरू होती. एक शिष्य आत आला. ...\n'स्टु़डंट ऑफ द इयर' दुसरा भाग येणार\n'स्टु़डंट ऑफ द इयर' च्या याशानंतर करण जोहर याचा दुसरा भाग घेऊन येतोय. यावेळी सिनेमात वरूण ...\nसांस्कृतिक भारत : दमण व दीव\nस्वातंत्र्योत्तर काळातही गोव्यासोबत दमण आणि दीव येथे पोर्तुगिजांची वसाहत होती. 1961 मध्ये ...\nबिग बींनी शाहरुखकडून दहा लाख रुपये घेण्यास दिला नकार\nकभी खुशी कभी गम’ आणि ‘मोहोब्बते’ या चित्रपटांतून बिग बी आणि शाहरुख खान यांनी स्क्रिन शेअर ...\n'रेस 3' तून सलमान खान वितरण क्षेत्रातही पदार्पण\n'रेस 3' चित्रपटातून सलमान खान डिस्ट्रिब्युशन म्हणजेच वितरण क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://shrisaptakotishwar.com/index.php/9-shree-saptakotishwar-devasthan", "date_download": "2018-05-24T15:24:51Z", "digest": "sha1:Y63PQBA5P52N2CNLO5SOADZ2OL2WVTHK", "length": 15208, "nlines": 60, "source_domain": "shrisaptakotishwar.com", "title": "नार्व्याचे मंदिर", "raw_content": "\nYou are here: Home नार्व्याचे मंदिर\nगोमांतकात ज्ञानेश्वरांच्‍या काळपर्यंत कदंब घराण्‍याचे राज्‍य होते. अनेक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी, त्‍यातून खळाळणा-या...\nफिरंगाण अन् छत्रपती शिवाजीराजे येत्‍या शुक्रवारी महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन. दीव, दमण, गोवा येथील ऐतिहासिक...\nसप्‍तकोटीश्‍वर शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले गोव्‍यातील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिर पर्यटनाचा दिमाख मिरविणा-या गोव्‍यात अजूनही दुर्लक्षितच आहे....\nफार पूर्व काळापासून बहुतेक सारस्वत ज्ञातीची मंडळी ही गोमंतकात म्हणजेच गोव्यात होती. इतरही जातीधर्माचे बांधव तेथे वास्तव्य करून होते. त्याकाळातील...\nगोव्याची सफर करणारे यात्रिक पणजी पाहतात, श्रीमंगेशाचे दर्शन घेतात. शांता दुर्गेच्या चरणी मस्तके लववितात. माशिळला जाऊन देवकीकृष्ण पाहून येतात. म्‍हाडदोळला म्‍हाळसेलास नमस्कार करतात. वेलिंगला जाऊन नृसिंहदर्शन करून येतात. फर्मागुडीला भाऊसाहेब दांडेकरांनी बांधलेले गोपाळ गणपतीचेही मंदिर पाहून येतात. नागेशीचं नागेशाचं दर्शन त्यांना चुकविता येत नाही. बांदोड्याच्या महालक्ष्‍मीचे दर्शनही त्यांना ध्यावे लागते.\nपण बहुधा या सर्वच पर्यटकांना थोडे आडबाजूला असल्यामुळेच की काय नार्व्याचे श्रीसप्तकोटीश्वर माहीत नसते. तसे पाहिले तर हे गोव्यातले सर्वात जुने देवस्थान. म्‍हणजे स्वतः श्रीकृष्णाने जेव्‍हा जरासंधाशी युद्ध आरंभिले, तेव्हा तो या दैवताचे दर्शन घेऊन गेला होता, असे पुराणात तरी वर्णन आहे.\nमूळचे हे मंदिर दिवाडी म्‍हणजे दीपवती बेटांत. कोकणमहात्म्यात वर्णन आहे\nद्वीपपाड क्षेत्र महाथोर⃓ जेथे देव सप्तकोटेश्वर\nवारवें राहिवास मंदिर⃓ स्थान सप्तऋषींचे ⃓\nसप्‍तधातूंचे लिंग म्हणती⃓ नवरत्नांची ज्योती⃓\nऐसीनवल प्रभा स्थिती⃓ योजवेता भूषणाते⃓\nसप्तकोटीश्वराचे लिंग पाषाणाचे नाही. ते सप्तधातूंचे आहे. सप्तधातूंचे शिवलिंग अन्य कोठेही नाही.\nजयकेशीनंतर दोन शतके हे श्री सप्तकोटीश्वर मंदिर मोठ्या ऐश्वर्याने दीपावती बेटात नांदले. पुढे त्या मंदिराचे दुर्दैव ओढवले. बहमनी सुलतान हसन गंगू याने कदंबांचा उच्छेद करून गोवा प्रांत जिंकला. तेव्हा इतर मंदिरांसवे सप्तकोटेश्वराचे मंदिरही त्याने भ्रष्ट केले. शिवलिंग त्याने मुळासकट उपटून काढले. सोरटी सोमनाथाप्रमाणे इथेही शिवलिंगाखाली अमाप संपत्ती दडविलेली आहे, अशी त्याची धारणा. पण ती सफळ झाली नाही. तेव्‍हा त्याने आपला राग शिवलिंगावर काढला. ते लिंग त्याने बांधाच्या चिखलात फेकून दिले.\nपण त्याच्याशी अभिमान बाळगणारा कुणी एक जन्मलाच. विजयनगरच्या राज्याचा माधव मंत्री गोव्यात आला. त्याने गोवा मुसलमानांपासून मुक्त केला आणि पुनः मंदिराचा जीर्णोद्धार करून देवाची प्रतिष्ठापना केली.\nपुनः दीडशे वर्षे देव आपल्या मंदिरात संपूर्ण वैभवाने नांदला. आता दुसरे मूर्तिभंजक जे पुर्तुगेज, त्यांनी गोवा घेतले. पुनः त्यांनी मंदिरावर घाला घातला. श्री सप्तकोटीश्वर मंदिराचे जागी त्यांची चर्चची उभारणी केली आणि शिवलिंग एका विहीरीच्या पायठणीवर रोवले. ख्रिश्‍चन स्त्रिया रोज पाणी भरताना त्यावर पाय देऊ लागल्या.\nबेटापलीकडे भतग्राम महाल होता. त्याचा कारभार सूर्यराव सरदेसाई यांच्याकडे होता. त्यांच्या स्वप्नात महादेव आले. त्यांनी त्याला या शिवलिंगाची दुर्दशा सांगितली. त्यांनी गुप्त रीतीने आपली माणसे बेटांत धाडली आणि त्यांचे हातून ते शिवलिंग एका रात्री हलविले. नार्वे गावी त्याची त्यांनी स्थापना केली.\nमात्र एकाच खडकात गर्भगृह कोरून, त्यात त्यांनी सप्तकोटीश्वराची प्रतिष्ठापना केली. त्याच्या समोर एक अर्धवट उभारलेला मंडप होता. याहून अधिक मंदिराची व्यवस्था देसाई करू शकले नाहीत आणि एक निष्ठावंत भक्त शंभर वर्षांनी देवाचे दर्शन करण्यासाठी आला. शककर्ते शिवराय डिचोली महाल काबीज करून डिचोलीला आले. श्रावणाचा महिना. दर सोमवारी महादेवाचे दर्शन करायचे असा शिवरायांचा परिपाठ होता. त्यांनी सप्तकोटीश्वराविषयी ऐकले. लगेच ते डिचोलीहून निघून नार्व्याला येऊन पोचले. तिथे त्यांनी सप्तकोटीश्वराचे दर्शन घेतले. ते धांतूमय शिवलिंग पाहून राजास अतिशय संतोष झाला. त्यांच्यासवे मोरोपंत होते. त्यांना देवालयाचा जीर्णोद्धार करावयास सांगितले. मोरोपंतांनी लगेच देवालयाचा सभामंडप बांधायला प्रारंभ केला.\nआज एक उत्तम सभामंडप, गर्भागार, आंत ते धातुमय शिवलिंग, भवताली गडगा, समोर एक उत्तम बांधीव तलाव असे तेथील दर्शन आहे. हा सगळा परिसर माडाच्या झावळ्यांच्या सावलीत विसावला आहे. शिवाजीराजांनी स्वतः आपले नांव कोरविलेले हे एकमेव स्थळ.\nमी गोव्यात पहिल्यांदा गेलो, तेव्हा निश्चय केला की श्रीसप्तकोटीश्वर बघायचे. जुन्या गोव्यास जाऊन तिथून लांचीत बसून मी दिवाडी बेटावर गेलो. जिथे सप्तकोटीश्वराचे देऊळ होते तिथे आज एक चर्च आहे. हे सतक्रुत्य पुर्तुगेजांचे, ते स्थळ मी न्याहाळले. नंतर बेटाच्या दुस-या अंगास जाऊन पुनः होडीतून नदी ओलांडून मी नार्व्यास पोहोचलो. नांव मी चुकत नसेन तर, भाटे नामक नार्व्याचा एक मित्र मजबरोबर होता. यांची नार्व्यास भली प्रशस्त बाग आहे. त्याने मला आपल्याबरोबर मंदिराकडे नेले. आधी त्याच्या अंगणात बसून कोकमीचे सरबत प्यायलो. नंतर तळात असलेले सप्तकोटीश्वराचे मंदिर त्याने दाखविले.\nअंगावर एक थरार उमटला. स्वतः शिवप्रभूंनी बांधिलेले हे मंदिर.\nभाट्यांना मी म्‍हणालो, “मला मंदिरात जाऊन शिवलिंग प्रत्यक्ष पाहता येईल\nते म्हणाले, “समोरील पुष्करिणींत स्नान करून, मग ते शक्य आहे.”\nकाही नाही, मी त्या लिंगास मिठी मारली\nत्यानंतर पुढील वेळी मी एक अघोचर केले. माझी आई अंबिकाबाई दांडेकर वयाच्या ७५व्या वर्षी सौ. सुधाताई जोशांची पाठराखीण म्‍हणून गोव्यात सत्याग्रहास गेली होती. ती तळेगावी मजपाशी होती, तिचा अंतही तिथेच झाला. मी दहा-वीस गीतापाठी जमवून त्यांचेकडून गीता मोठ्याने वाचवून घेत तिचा अग्निसंस्कार केला.\nवर्षश्राद्धाचे दिवशी रात्री पुनः गोव्यास आलो. नार्व्यास गेलो. भाटे यांस सांगून एक शचिर्भूत, पवित्र ब्राह्मण शोधून काढला. त्याचेकडून श्री सप्तकोटीश्वरासमोरील जलाशयात आईचे हिरण्यश्राद्ध करविले. म्‍हटले, “आई गे, तूं जिथे कुठे असशील, तिथून बघत असशील, की तूं ज्या भूमीसाठी कांही केलेय, वयाच्या ऐन उतरत्या काळींही केलेस, त्याच गोव्यात शिवछत्रपतींनी स्थापिलेल्या सप्तकोटीश्वरांसमोर तुझें हे श्राद्ध मी करीत आहे” तिचा आत्मा सप्तकोटीश्वरा तिथे कुठे असेल, तिथे, तो तृप्त झाला असेल.\n- गो. नि. दांडेकर\n(मुंबई सकाळ दिनांक ३ मार्च १९८८ यांच्या सौजन्याने)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-05-24T15:52:04Z", "digest": "sha1:XHFMPS3SGSGA4RRIUZ7LRSMDI4LNR3SM", "length": 6718, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निळ्या टोपीचा कस्तूर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनिळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी साधारण १७ सें. मी. आकाराचा आहे. यातील नर पाठीकडून गडद निळा आणि काळा, डोके व कंठ निळा, पोटाकडून तांबूस-पिंगट असा आहे. नर उडतांना त्याच्या पंखावर पांढरा पट्टा दिसतो. मादी पाठीकडून फिकट तपकिरी, पोटाकडून पांढुरकी आणि गर्द तपकिरी अशी आहे.\nपानगळीची आर्द्र जंगले, सदाहरित मध्यम आकाराची जंगले, कॉफीच्या लागवडीची क्षेत्रे आणि दाट बांबूच्या जंगलात राहणारा हा पक्षी हिवाळ्यात जवळजवळ संपूर्ण भारतभर तर उन्हाळ्यात काश्मीर, हिमालयातील १००० ते ३००० मी. उंचीपर्यंतच्या क्षेत्रात, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय या ठिकाणी आढळतो.\nजमिनीवर आणि झाडांवर आढळणारे विविध कीटक या पक्ष्याचे खाद्य आहे.\nनिळ्या टोपीचा कस्तूर या पक्ष्याचा प्रजनन काळ साधारण एप्रिल ते जून असून झाडांच्या ढोलीत किंवा कडेकपारीत गवत आणि विविध पानांनी घरटे बनविले जाते. मादी एकावेळी ४ ते ६ गुलाबी-पांढर्‍या रंगाची त्यावर फिकट लाल-तांबड्या रेषा असलेली अंडी देते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-valentine-day/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-108020700024_1.htm", "date_download": "2018-05-24T15:34:09Z", "digest": "sha1:QWXEE53CBLXZO6OD7KK3SFSFD5U4TA7S", "length": 7882, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एक प्रेम कथा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र.\nआई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरचंन टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे.\nह्यात एकच समाधानाची बाब म्हणजे तिचा प्रियकर.\nतिच्यावर जिवापाड प्रेम करणारा, तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता.\nमग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत.\nतिने कित्येक वेळेस त्याला म्हंटले सुद्धा, \"जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच लग्न करून, शेवट पर्यंत साथ दिली असती.\"\nआणी अचानक एके दिवशी चमत्कार झाला.\nकोणीतरी तिला आपले डोळे देण्यास तयार झाला.\nशेवटी यशस्वी शस्त्रक्रिये नंतर दिला दिसू लागले.\nसर्व प्रथम तिने प्रियकराला पाहण्याचा हट्ट धरला.\nत्याला पाहताच तिला जबरदस्त धक्का बसला.\nतो चक्क आंधळा होता.\nतेवढ्यात त्याने विचारले, \"करशील आता माझ्याशी लग्न\nतिने सहजतेने त्याचा प्रस्ताव नाकारला.\nत्याने कांहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.\nतिच्यापासुन दुर जाताना फक्त एवढेच म्हणाला, \"माझ्या डोळ्यांची काळजी घे.\"\nती उघड्या डोळ्यांनी पहातच राहिली.\nफोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...\nयावर अधिक वाचा :\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2018-05-24T15:58:10Z", "digest": "sha1:NJKXEF5LHK2T3FM5CNGQPF5F7OYG3QMB", "length": 4495, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एजियन प्रदेश - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nतुर्कस्तानच्या नकाशावर एजियन प्रदेश\nएजियन (तुर्की: Ege Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या पश्चिम भागात एजियन समुद्रकिनाऱ्यावर स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.\nआग्नेय अनातोलिया • एजियन • काळा समुद्र • पूर्व अनातोलिया • भूमध्य • मध्य अनातोलिया • मार्मारा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जुलै २०१३ रोजी ००:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/five-naxlites-surrenderd-106026", "date_download": "2018-05-24T16:04:26Z", "digest": "sha1:RDEPRFQLP4LY322A6MDF6WUEWHCD3H3E", "length": 14148, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Five naxlites surrenderd पाच जहाल माओवादी पोलिसांना शरण | eSakal", "raw_content": "\nपाच जहाल माओवादी पोलिसांना शरण\nबुधवार, 28 मार्च 2018\nमहाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी मोठ्या संख्येने शरण येत असून जिल्ह्यातील पाच जहाल माओवाद्यांनी नुकतीच शरणागती पत्करली. यावेळी प्रभारी पोलिस अधीक्षक राजा, अपर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, महेंद्र पंडित उपस्थित होते. या पाचही माओवाद्यांवर एकूण 24 लाखांचे बक्षीस होते.\nगडचिरोली : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी मोठ्या संख्येने शरण येत असून जिल्ह्यातील पाच जहाल माओवाद्यांनी नुकतीच शरणागती पत्करली. यावेळी प्रभारी पोलिस अधीक्षक राजा, अपर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, महेंद्र पंडित उपस्थित होते. या पाचही माओवाद्यांवर एकूण 24 लाखांचे बक्षीस होते.\nशरण आलेल्यांमध्ये सैनू उर्फ मिरगू झुरू वेळदा, रूपी उर्फ झुरी कांडे नरोटे, अर्जुन उर्फ नरेश बारसाय पोया, छाया उर्फ राजे देवू कुळयेटी, विनू उर्फ रामनाथ उर्फ बिजावू सुंदर कोवाची यांचा समावेश आहे. यातील सैनू वेळदा एप्रिल 2001 मध्ये कसनसूर एरिया प्लाटून क्रमांक 3 मध्ये भरती झाला होता. मार्च 2008 मध्ये कंपनी क्रमांक 4 चा प्लाटून ए कमांडर म्हणून त्याची पदोन्नती झाली. त्याचा एकूण 63 पोलिस-माओवादी चकमकीत सहभाग होता. यात 11 स्फोट, 17 खून, 4 जाळपोळ व 3 अपहरणाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर 12 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. रुपी नरोटे डिसेंबर 2003 मध्ये कसनसूर दलममध्ये दाखल होऊन 2008 मध्ये ती कंपनी क्रमांक 4 सीची प्लाटून कमांडर होती. तिच्यावर 42 पोलिस -माओवादी चकमकीत सहभाग, 7 स्फोट, 8 खून व 2 जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अर्जुन पोया सप्टेंबर 2011 मध्ये टिपागड दलमचा सदस्य होता. मार्च 2014 पासून प्रेस टिम सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याचा एकूण पाच चकमक, 1 खून व 1 जाळपोळीच्या गुन्ह्यात सहभाग आहे. शासनाने त्याच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. छाया कुळयेटी ऑगस्ट 2011 ला भामरागड दलममध्ये दाखल झाली होती. मार्च 2015 पासून साउथ डिव्हिजन सीएनएम टिममध्ये ती सदस्य होती. तिच्यावर 5 चकमक, 3 खून, 8 जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. विनू कोवाची जून 2011 ला टिपागड एलओएसमध्ये सदस्य म्हणून भरती होऊन डिसेंबर 2016 पासून डिव्हिसी जोगन्ना याचा गार्ड म्हणून काम करीत होता. त्याचा एकूण 6 चकमक, 2 खून व 7 जाळपोळीच्या गुन्ह्यात सहभाग आहे. शासनाने त्याच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. शरणागत माओवाद्यांपैकी सैनू वेळदा व रुपी नरोटे यांचा आणि अर्जुन पोया व छाया कुळयेटी यांचा विवाह झाला आहे.\nपणजी आरोग्य संचालनालयात हाणामारी\nपणजी - आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. संजीव दळवी आणि काणकोणमधील डॉ. व्यकंटेश आर यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर झालेल्या झटापटीत एकमेकांना मारहाण...\n...अन सावली गायब झालीना राव\nअकोला - २४ मे हा गुरुवारचा दिवस तसा एरवीसारखाच सुरू झाला पण या गुरुवारची दुपार एरवीपेक्षा वेगळी होती. घड्याळाचा काटा जसजसा १२च्या पुढे सरकू...\nमाजी सरपंचाच्या खूनप्रकरणी दोघांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा\nलातूर - किरकोळ कारणावरून पळशी येथील माजी सरपंच सतीश हणमंत जाधव यांचा खुन केल्याप्रकरणी दोघांना प्रत्येकी दहा वर्षांच्या सक्तमजुरीची आणि दोन हजार...\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nराष्ट्रवादीच्या 41 कार्यकर्त्यांचीन्यायालयीन कोठडी रवानगी: दुहेरी हत्याकांड\nनगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना सात एप्रिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-111121500019_1.htm", "date_download": "2018-05-24T15:39:18Z", "digest": "sha1:ZHTP7NRKO3TM3WTWL4QIQE73L3PY7Z5S", "length": 6033, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुंगीचा प्रेमविवाह | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुंगीचा आणि हत्तीचा प्रेम विवाह झाला.\nपण दुसर्‍याच दिवशी हत्ती मेला.\nमुंगी दुखी झाली. म्हणाली,\n''वा रे मुहोब्बत, एक दिन का प्यार हुआ, अब सारी उम्र कबर खोदने मे बितेगी.''\nआय लव यू डार्लिंग\nमी तर इथे आलोच नव्हत\nयावर अधिक वाचा :\nएका गुरूकडे एक अभ्यागत बसले होते. काही शास्त्रचर्चा सुरू होती. एक शिष्य आत आला. ...\n'स्टु़डंट ऑफ द इयर' दुसरा भाग येणार\n'स्टु़डंट ऑफ द इयर' च्या याशानंतर करण जोहर याचा दुसरा भाग घेऊन येतोय. यावेळी सिनेमात वरूण ...\nसांस्कृतिक भारत : दमण व दीव\nस्वातंत्र्योत्तर काळातही गोव्यासोबत दमण आणि दीव येथे पोर्तुगिजांची वसाहत होती. 1961 मध्ये ...\nबिग बींनी शाहरुखकडून दहा लाख रुपये घेण्यास दिला नकार\nकभी खुशी कभी गम’ आणि ‘मोहोब्बते’ या चित्रपटांतून बिग बी आणि शाहरुख खान यांनी स्क्रिन शेअर ...\n'रेस 3' तून सलमान खान वितरण क्षेत्रातही पदार्पण\n'रेस 3' चित्रपटातून सलमान खान डिस्ट्रिब्युशन म्हणजेच वितरण क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com/2011/09/marathikatha-aa-aaaa.html", "date_download": "2018-05-24T15:18:07Z", "digest": "sha1:RDNFXPODWEMQZCJFUML4G2G5EBPEFJG6", "length": 10181, "nlines": 186, "source_domain": "kavyatarang-marathi-kavita-blog.blogspot.com", "title": "काव्यतरंग - मराठी कविता kavyatarang marathi kavita: [Marathi_Katha] एक ढेरी...!", "raw_content": "\nझाकताही येत नाही; टाळताही येत नाही\nएक ढेरी; जी मला सांभाळताही येत नाही\nपोट नसणारेच शेलाटे सभोती लोक सारे...\nपोट मज त्यांच्यापुढे कुरवाळताही येत नाही\nघट्ट झाले पॅन्टचे ते बंद आता एवढे की -\nपान 'इनो'च्या पुडीचे टाळताही येत नाही\nवाटते यावे तिने; पण, हाय, ऐसी वेळ आली...\nवाढत्या पोटासवे चेकाळताही येत नाही\nएकदा अगदीच वैतागून तो तुंदिल म्हणाला...\n'दु:ख माझे हे, तिला कवटाळताही येत नाही\nगैरसोयीचीच ना ही एवढी वाढीव कंबर \nनीट माझी पाउले न्याहाळताही येत नाही\nमज कळेना कोणती आहे कमी लिहिण्यात माझ्या...\nपुनपुन: वाचू नका; पण चाळताही येत नाही\nएकदा का डुचमळाया लागला की लागला हा...\nढेर पोटाचा मला गुंडाळताही येत नाही\nपोटमापाची कशाला चौकशी आता फुकाची...\nवाढलो आहे किती; पडताळताही येत नाही\nवजन मज माझे घटवता पाहिजे तेव्हा न येई...\nहाय, हे उष्मांक मजला जाळताही येत नाही\nस्वप्न तू बारीक होण्याचे पहा; बंदी न त्याला\nतूर्त या मेदामुळे बोकाळताही येत नाही\nभावनांची धार संतत लाभते कविच्या कृपेने\nकाय हे 'खोड्या', तुला शेवाळताही येत नाही \nFw: { Marathi kavita } भैया हलेना भैया चालेना\nRe: { Marathi kavita } कृपया कोणी मला मराठी ऑडियो/...\nRe: { Marathi kavita } कृपया कोणी मला मराठी ऑडियो/...\nRe: { Marathi kavita } कृपया कोणी मला मराठी ऑडियो/...\nRe: { Marathi kavita } कृपया कोणी मला मराठी ऑडियो/...\nRe: { Marathi kavita } चित्रलेखा\" (५ सप्टेंबर २०११...\n{ Marathi kavita } Re: कुठे म्हणालो परी असावी\n[Marathi Songs] Re: कुठे म्हणालो परी असावी\n{ Marathi kavita } Re: कुठे म्हणालो परी असावी\n[Marathi Songs] Re: कुठे म्हणालो परी असावी\n{ Marathi kavita } Re: कुठे म्हणालो परी असावी\n[Marathi Songs] Re: कुठे म्हणालो परी असावी\n[Marathi Songs] देवीदेवतांपासूनच भ्रष्टाचाराचा उगम...\nRe: { Marathi kavita } कृपया कोणी मला मराठी ऑडियो/...\n{ Marathi kavita } कुठे म्हणालो परी असावी\n[Marathi_Katha] कुठे म्हणालो परी असावी\n{ Marathi kavita } प्रियेचे पहिले चुंबन\n{ Marathi kavita } भैया हलेना भैया चालेना\n{ Marathi kavita } संसाराची हि जुगलबंदी\nMarathi kavita काव्यतरंग - मराठी कविता )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t10265/", "date_download": "2018-05-24T15:28:33Z", "digest": "sha1:MDWTOBXX6X7XT53AIJ3DGJJJVKL5WRFM", "length": 4120, "nlines": 91, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आठवण", "raw_content": "\nचिमणी चोची मधे चारा जेव्हा पिलाच्या घालते // //\nमाझ्या डोळा येत पाणी आठवण आईची रे येते // ध्रु . //\nबालपणी पदराला जिच्या धरून चाललो\nतिची गावरान बोली मी ही बोबडा बोललो\nतिची अंगाई अजून रोज राती आठवते //\nचिमणी चोची मधे चारा जेव्हा पिलाच्या घालते // १ //\nमाझ्या सुखासाठी तिनं किती कष्ट सोसलेलं\nराब - राबून उपाशी तिनं मला पोसलेलं\nफुलवण्या बाग माझी स्वतः काट्यात नांदते //\nचिमणी चोची मधे चारा जेव्हा पिलाच्या घालते // २ //\nनाही परतीची वाट गेली निघून ती दूर\nडोळ्यातून गालावर वाहे आसवांचा पूर\nक्षणं - क्षणं आईवीण माझं काळीज रडते //\nचिमणी चोची मधे चारा जेव्हा पिलाच्या घालते // ३ //\nकोण करील कौतुक , कोण हट्ट पुरवील \nओल्या नजरेन कोण मला घास भरवील \nव्याकुळले मन देवा तुला आज विचारते //\nचिमणी चोची मधे चारा जेव्हा पिलाच्या घालते // 4 //\nमाझ्या डोळा येत पाणी आठवण आईची रे येते //\nचिमणी चोची मधे चारा जेव्हा पिलाच्या घालते //\nकवी - श्रीकुल , सचिन कुलकर्णी\nरोपळे ( पंढरपूर ) जि . सोलापूर\nमो . ९४०३२९३२३६ - ९०९६२५१२११\nमला कविता शिकयाचीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i071214042907/view", "date_download": "2018-05-24T15:57:02Z", "digest": "sha1:BCKD4D3TUIBFE3J5ZXZAWCQPVOGGJLNO", "length": 9521, "nlines": 62, "source_domain": "m.transliteral.org", "title": "ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग", "raw_content": "\nअभंग संग्रह आणि पदे|\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग १ - श्रीगणेशायनमः ॥ ज्ञानदेवम...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग २ - ज्ञानदेवउभाजोडोनीहस्त ॥ ...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग ३ - विठोजीज्ञानदेवा ॥ तुझीवि...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग ४ - महातुसावत्रयोदशी ॥ केलात...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग ५ - सनकादिकमंत्रघोष ॥ केलेवि...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग ६ - स्नानविधीकेलीभक्ती ॥ नामम...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग ७ - मगसकळप्रेमपुतळे ॥ बैसलेम...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग ८ - देवासीकळलेगौप्यगुज ॥ म्ह...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग ९ - देवम्हणेनामया ॥ ऐकयेथेउच...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग १० - मगम्हणेसर्वज्ञविठ्ठल ॥ न...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग ११ - तवनिवृत्तीसीउन्मनी ॥ बैस...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग १२ - हस्तठेवीमाथया ॥ ज्ञानदेव...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग १३ - वेदध्वनीकेलीमुनी ॥ गंधर्...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग १४ - देवोम्हणतीरुक्मिणी ॥ हाय...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग १५ - तवपुसतीहोयमाता ॥ तुम्हीझ...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग १६ - पुष्पकविमानातळी ॥ हरीउतर...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग १७ - तवअंतरिक्षगगनी ॥ अवचितीजा...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग १८ - मगप्रश्नआदरिला ॥ नामाफुं...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग १९ - तवनावेकश्रीहरी ॥ तटस्थघट...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग २० - नामानराहेखेदकरु ॥ केशवठे...\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-kankavali-nagarpanchayat-election-104110", "date_download": "2018-05-24T15:52:43Z", "digest": "sha1:7M4QSULDTFT43U5CNMKI55OUFGADG6LE", "length": 15964, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election स्वाभिमानला रोखण्यासाठी सेना-भाजप युती | eSakal", "raw_content": "\nस्वाभिमानला रोखण्यासाठी सेना-भाजप युती\nमंगळवार, 20 मार्च 2018\nकणकवली - येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी चौरंगी लढत होणार आहे. स्वाभिमान पक्षाला रोखण्यासाठी ऐनवेळी शिवसेना-भाजप तडजोड करून एकत्र आल्याने मैत्रीपूर्ण लढतीचा एक नवा फॉर्म्युला तयार झाला असून, काँग्रेस एकाकी पडली आहे. शहर विकास आघाडीने लढतीत उडी घेतल्यामुळे या खेपेस रंगत वाढणार आहे.\nकणकवली - येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी चौरंगी लढत होणार आहे. स्वाभिमान पक्षाला रोखण्यासाठी ऐनवेळी शिवसेना-भाजप तडजोड करून एकत्र आल्याने मैत्रीपूर्ण लढतीचा एक नवा फॉर्म्युला तयार झाला असून, काँग्रेस एकाकी पडली आहे. शहर विकास आघाडीने लढतीत उडी घेतल्यामुळे या खेपेस रंगत वाढणार आहे.\nयेथील नगरपंचायतीसाठी ६ एप्रिलला मतदान होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना-भाजपमध्ये युती झाली; मात्र चार प्रभागांत मैत्रीपूर्ण लढत होणार असून, या वाटाघाटीत शिवसेनेला पाच; तर भाजपला ़आठ प्रभाग देण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी ही दिलजमाई केली. त्यामुळे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासाठी स्पर्धा थोडी कमी झाली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रोखण्यासाठी शिवसेना भाजपला ही जुळवाजुळव करावी लागली. स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादीला एक जागा देऊन बोळवण केली; मात्र स्वाभिमानला रोखण्यासाठी युतीने तडजोड स्वीकारली.\nनिवडणूक जाहीर झाल्यापासून शहर विकास आघाडीने मित्रपक्ष शोधण्यात वेळ घालविला. त्यामुळे अखेरच्या क्षणात त्यांना स्वतंत्र लढणे हाच पर्याय पुढे आला. परिणामी आता नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून संदेश पारकर, स्वाभिमानकडून समीर नलावडे, काँग्रेसचे विलास कोरगावकर आणि शहर विकास आघाडीचे राकेश राणे हे उमेदवार आहेत. उर्वरित चार उमेदवार हे डमी आहेत. त्यामुळे ही निवडणुक चौरंगी होईल.\nशिवसेना-भाजपची सर्व मदार ही संदेश पारकर आणि आमदार वैभव नाईक यांच्या खांद्यावर आहे. स्वाभिमानसाठी आमदार नितेश राणे आणि समीर नलावडे हे स्वतःची यंत्रणा राबविणार आहेत. काँग्रेस पक्षाने उभारी घेण्याचा चांगला प्रयत्न केला.\nतब्बल दहा जागांवर त्यांनी उमेदवार दिले. शहर विकास आघाडी प्रथमच ताकद अजमावणार असून, खुल्या प्रवर्गाच्या नाराजीचा त्यांना कितपत फायदा होईल हे निकालात स्पष्ट होईल; मात्र प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना रोखण्यासाठी शहर विकास आघाडीची मते निर्णायक ठरतील असे चित्र आज स्पष्ट झाले.\nउमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २६ पर्यंत मुदत आहे. त्यानंतर खरे लढतीचे चित्र स्पष्ट होईल.\nकणकवली येथील नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी एकूण ८६ अर्ज आज दाखल झाले; तर नगराध्यक्षपदासाठी ८ जणांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली. उद्या (ता. २०) अर्जांची छाननी होणार आहे. २६ पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत.\nजनतेमधून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमानमधून समीर नलावडे आणि भाजपमधून संदेश पारकर यांच्यात प्रमुख मुकाबला होईल.\nयाखेरीज गाव आघाडीचे राकेश राणे आणि काँग्रेसचे विलास कोरगावकर हेदेखील नगराध्यक्षपदासाठी लढत देणार आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली आहे; तर शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली; तरी चार जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्‍यता आहे. तसेच गाव आघाडीनेदेखील ९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची पाटी मात्र कोरी आहे. या पक्षाकडून एकही अर्ज सादर झालेला नाही.\nवाड्या वस्त्यांवर टॅंकर सुरू करा - निलम गोऱ्हे\nमुंबई : पालघर जिल्ह्यात सध्या पाणी टंचाई वाढत आहे. यासाठी गावात व पाड्यांवर तात्काळ पाण्याचे टँकर सुरु करण्यात यावेत अशी मागणी विधान परिषदेच्या...\nगंगानगर ते मराठी शाळा रस्ताचे काँक्रिटिकरण सुरू\nसांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील गंगानगर ते मराठी प्राथमिक शाळा रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामास विद्यमान नगरसेवक व नागरीकांच्या...\n...अन सावली गायब झालीना राव\nअकोला - २४ मे हा गुरुवारचा दिवस तसा एरवीसारखाच सुरू झाला पण या गुरुवारची दुपार एरवीपेक्षा वेगळी होती. घड्याळाचा काटा जसजसा १२च्या पुढे सरकू...\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nविधान परिषदेच्या 4 जागांसाठी 25 जूनला होणार मतदान\nनाशिक ः केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्यातील विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये नाशिक, मुंबई शिक्षक अन्‌ मुंबई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRIT/MRIT063.HTM", "date_download": "2018-05-24T16:10:08Z", "digest": "sha1:74D7ZMA2SUKJU5NEWWSBUSRDIIOTU4AF", "length": 7676, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इटालियन नवशिक्यांसाठी | क्रमवाचक संख्या = Numeri ordinali |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इटालियन > अनुक्रमणिका\nपहिला महिना जानेवारी आहे.\nदुसरा महिना फेब्रुवारी आहे.\nतिसरा महिना मार्च आहे.\nचौथा महिना एप्रिल आहे.\nपाचवा महिना मे आहे.\nसहावा महिना जून आहे.\nसहा महिन्यांचे अर्धे वर्ष बनते.\nसातवा महिना जुलै आहे.\nआठवा महिना ऑगस्ट आहे.\nनववा महिना सप्टेंबर आहे.\nदहावा महिना ऑक्टोबर आहे.\nअकरावा महिना नोव्हेंबर आहे.\nबारावा महिना डिसेंबर आहे.\nबारा महिन्यांचे एक वर्ष बनते.\nस्थानिक भाषा नेहमी सर्वात महत्वाची भाषा असते\nआपली स्थानिक भाषा आपण प्रथम शिकलेली भाषा असते. हे आपोआप होत असते, त्यामुळे आपल्या ते लक्षात येत नाही . बहुतांश लोकांना फक्त एकच स्थानिक भाषा असते. इतर सर्व भाषा परकीय भाषा म्हणून अभ्यासल्या जातात. अर्थातच अनेक भाषांसोबत वाढणारे लोक देखील आहेत. तथापि, ते साधारणपणे अस्खलीतपणाच्या वेगवेगळ्या पातळीसह या भाषा बोलतात. अनेकदा, भाषा वेगळ्या पद्धतीने देखील वापरल्या जातात. उदाहरणार्थ, कामावर एका भाषेचा वापर केला जातो. दुसरी भाषा घरामध्ये वापरली जाते. आपण एखादी भाषा किती चांगल्या प्रकारे कसे बोलतो हे अनेक घटकांवर अवलंबून असते. आपण ती जेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे शिकतो तेव्हा, आपण विशेषत: ती फार चांगल्या प्रकारे शिकू शकतो. आपले उच्चार केंद्र जीवनाच्या या वर्षांत सर्वात प्रभावीपणे काम करत असते. किती वेळा आपण एखादी भाषा बोलतो हे देखील महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त आपण ती वापरु, आपण तितके ती उत्तम बोलतो. परंतु व्यक्ती तितक्याच चांगल्या प्रकारे दोन भाषा बोलू शकत नाही असा संशोधकांचा विश्वास आहे. एक भाषा नेहमी अधिक महत्त्वाची भाषा असते. प्रयोगांनी या गृहीताची पुष्टी केलेली वाटते. वेगवेगळ्या लोकांची एका अभ्यासात चाचणी घेण्यात आली. चाचणीतील अर्धे लोक अस्खलिखितपणे दोन भाषा बोलत. चिनी ही स्थानिक आणि इंग्रजी दुसरी भाषा होती. विषयातील इतर अर्धे फक्त इंग्रजी त्यांची स्थानिक भाषा म्हणून बोलत. चाचणी विषयांत इंग्रजीमध्ये सोपी कार्ये सोडविण्यास लागली. असे करत असताना, त्यांच्या मेंदूंची क्रियाशीलता मोजण्यात आली. आणि चाचणी विषयांचा मेंदूमध्ये फरक दिसू लागले बहुभाषिक व्यक्तींमध्ये, मेंदूचा एक भाग विशेषतः सक्रिय होता. दुसरीकडे एकभाषिक व्यक्तीमध्ये, या भागात कोणतीही क्रिया झाली नाही. दोन्ही गटाने सारखेच जलद आणि चांगले कार्य केले. असे असूनही, अद्याप चिनी त्यांच्या मूळ भाषेत सर्वकाही अनुवादित करतात...\nContact book2 मराठी - इटालियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/isl-2017-chennaiyin-fc-hunt-for-fourth-successive-win/", "date_download": "2018-05-24T15:37:00Z", "digest": "sha1:7BMDJNXN3HP6J55I5H337AUDS7IV56E5", "length": 10062, "nlines": 109, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2017: चेन्नईयीन एफसी सलग चौथ्या विजयासाठी प्रयत्नशील - Maha Sports", "raw_content": "\nISL 2017: चेन्नईयीन एफसी सलग चौथ्या विजयासाठी प्रयत्नशील\nISL 2017: चेन्नईयीन एफसी सलग चौथ्या विजयासाठी प्रयत्नशील\nमुंबई: चेन्नईयीन एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होत आहे. चेन्नईयीनचा विक्रमी सलग चौथा विजय मिळविण्याचा प्रयत्न राहील.\nचेन्नईयीनला सलामीला घरच्या मैदानावर एफसी गोवाविरुद्ध पराभूत व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी सलग तीन सामने जिंकले. गुणतक्त्यात त्यांनी आघाडी सुद्धा घेतली होती. नंतर बेंगळुरू एफसीने सरस गोलफरकामुळे त्यांना मागे टाकले.\nफॉर्मातील प्रतिस्पर्ध्याला सामोरे जाण्यास सज्ज आहोत. मुंबई फुटबॉल एरीनावर आम्हाला चाहत्यांचे प्रोत्साहन मिळेल, असे मुंबईचा कर्णधार ल्युसियन गोऐन याने सांगितले.\nतो म्हणाला की, आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहोत. सामन्यावर नियंत्रण ठेवणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे असेल. सामन्यागणिक कामगिरी उंचावत असल्याचे आम्ही दाखवून दिले आहे. त्यामुळे आम्हाला बराच आत्मविश्वास मिळाला आहे.\nमुंबईचा संघ घरच्या मैदानावर परतला आहे. येथे मागील सामन्यात त्यांनी गोव्यावर विजय मिळविला. त्याआधी केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्यांनी बरोबरी साधली होती. ब्लास्टर्सविरुद्ध बाहेरील मैदानावर खेळावे लागले.\nत्यामुळे एक गुण महत्त्वाचा असल्याचे ल्युसियन म्हणाला. तो निकाल सकारात्मक होता, कारण आम्ही बाहेर खेळत होतो. कोचीमध्ये खेळणे प्रतिस्पर्ध्यांना सोपे नसते. अर्थात मला तेथील भारलेले वातावरण आवडते.\nतेथून आम्ही एक गुण घेऊन परतणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे घरच्या मैदानावरील सामन्यासाठी आमचा आत्मविश्वास उंचावला आहे, असे त्याने पुढे सांगितले.\nया लढतीत चेन्नईयीनचेच पारडे जड असेल, कारण त्यांनी सलग तीन विजय मिळविले आहेत. यात मागील सामन्यात घरच्या मैदानावर गतविजेत्या एटीकेवरील 3-2 अशा नाट्यमय विजयाचा समावेश आहे.\nचेन्नईयीनचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी म्हणाले की, आम्हाला विजयी मालिका कायम राखायची आहे. पहिल्या सामन्यात गोव्याविरुद्ध पहिली 45 मिनिटे आमच्यासाठी खराब ठरली, पण त्यानंतर आम्ही चांगले निकाल साधले आहेत. आम्हाला हे सातत्य कायम राखायचे आहे.\nमध्य फळीतील प्रभावी खेळाडू रॅफेल आगुस्टो तंदुरुस्तीनंतर परतल्यामुळे चेन्नईयीन संघ आणखी बळकट झाला आहे. ग्रेगरी यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला एटीकेविरुद्ध खेळविण्यात आले नाही.\nचेन्नईयीनसाठी जेजे लालपेखलुआ याला मिळालेला फॉर्म स्वागतार्ह आहे. एटीकेविरुद्ध दोन गोल नोंदवित त्याने आपल्या आगमनाची घोषणा केली आहे.\nआयएसएलमध्ये तो सर्वाधिक गोल करणारा भारतीय खेळाडू आहे. ग्रेगरी यांनी सांगितले की, तीन सामने झाले तरी जेजेने गोल केलेला नसणे हे काहीसे आश्चर्यच होते. सुदैवाने इतर खेळाडू गोल करीत होते. त्यामुळे त्याच्यावरील दडपण कमी झाले.\nपहिली वनडे: संकटमोचन धोनी आला भारतीय संघाच्या मदतीला धावून, भारताच्या सर्वबाद ११२ धावा\nपहिली वनडे: भारताचा श्रीलंकेकडून ७ विकेट्सने पराभव\nकोहली- धोनीसह हे आहेत जगातील टाॅप-१० फेमस खेळाडू\nबार्सिलोनाचा विजयी रथ लेवान्टेने रोखला\nPremier League: सिटीची शंभरी तर अर्सेनलचा वेंगरला विजयी निरोप\nरियल मॅद्रिद नाही तर यांनी दिला बार्सिलोनाला ‘गार्ड ऑफ ऑनर’\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRZH/MRZH098.HTM", "date_download": "2018-05-24T16:03:46Z", "digest": "sha1:UUOTPSRTOUKTRZENPR6SPMWT6E2JW24Y", "length": 8767, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - चीनी नवशिक्यांसाठी | उभयान्वयी अव्यय ३ = 连词 3 |", "raw_content": "\nघड्याळाचा गजर वाजताच मी उठतो. / उठते.\nअभ्यास करावा लागताच मी दमतो. / दमते.\n६० वर्षांचा / वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार.\nआपण केव्हा फोन करणार\nमला क्षणभर वेळ मिळताच.\nत्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार.\nआपण कधीपर्यंत काम करणार\nमाझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार.\nमाझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार.\nतो काम करण्याऐवजी बिछान्यावर पहुडला आहे.\nती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे.\nतो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे.\nमाझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो.\nमाझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे.\nमाझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे.\nमी जरा जास्त झोपलो, / झोपले, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.\nमाझी बस चुकली, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.\nमला रस्ता मिळाला नाही, नाहीतर मी वेळेवर आलो असतो / आले असते.\nविचार आणि भाषण एकतत्रित जातात. ते एकमेकांनमध्ये परिणाम घडवितात. भाषिक संरचना आपल्या विचारांतील संरचनांन मध्ये परिणाम घडवितात. काही भाषांमध्ये, उदाहरणार्थ, संख्यांनसाठी शब्दच नाहीत. वक्त्यांना अंकांची संकल्पना समजत नाही. त्यामुळे गणित आणि भाषा देखील काही प्रकारे एकत्र जातात. व्याकरण संबंधीच्या व गणितीय संरचना अनेकदा सारखीच असते. काही संशोधक मानतात कि ते देखील प्रक्रियेत आहेत. ते मानतात भाषण केंद्र देखील गणितास जबाबदार आहे. ते गणिते करण्यासाठी मेंदूला मदत करते. तथापि, अलीकडील अभ्यास दुसर्या निष्कर्षास येत आहेत. ते दाखवातात कि आपला मेंदू गणिताची प्रक्रिया करतो न भाषण करता. संशोधकांनी तीन पुरुषान वर अभ्यास केला. आज युरोपियन युनियनमध्ये 25 पेक्षा जास्त देश आहेत. भविष्यात, युरोप मध्ये अजून काही देशांचा समावेश होईल. एक नवीन देश म्हणजेच सहसा एक नवीन भाषा. सध्या, 20 पेक्षा अधिक विभिन्न भाषा युरोपियन युनियन मध्ये बोलल्या जातात. युरोपियन युनियन मध्ये सर्व भाषा समान आहेत. या विविध भाषा आकर्षित करणार्‍या ठरतात. पण हे समस्येस पात्र देखील होऊ शकते. स्केप्तीकांनच्या मते अनेक भाषा युरोप मध्ये अडथळा निर्माण करतात. ते कार्यक्षम सहयोग थोपवतात. अनेकांच्या मते एक सामान्य भाषा असावी. सर्व देशांनी या भाषेत संवाद साधावा. पण सोपे नाहीये. कोणत्याही भाषेला एक अधिकृत भाषा म्हणून नावाजले जाऊ शकत नाही. इतर देशांना वंचित वाटेल. आणि युरोप मध्ये एकही खरोखर तटस्थ भाषा नाही...\nContact book2 मराठी - चीनी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/amravati/travel-ancient-shiva-temple-kondeswar-badneran/", "date_download": "2018-05-24T15:51:43Z", "digest": "sha1:4HT6FSV36TNMPFM67CNZZZ7KTBWO7FAC", "length": 38250, "nlines": 420, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Travel To Ancient Shiva Temple At Kondeswar, Badneran | बडनेरानजीकच्या कोंडेश्वर येथे प्राचीन शिवमंदिरात यात्रा | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nबडनेरानजीकच्या कोंडेश्वर येथे प्राचीन शिवमंदिरात यात्रा\nअमरावती : बडनेरानजीकच्या कोंडेश्वर येथे प्राचीन शिवमंदिरात मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली. भाविकांची दर्शनासाठी विलक्षण गर्दी जमली होती. पूजनानंतर भाविकांनी यात्रेचा आनंद घेतला, ते छायाचित्रिकरण. ( व्हिडिओ - श्यामकांत सहस्त्रभोजने )\nअमरावतीमध्ये व्हीएमव्ही परिसरातील एनसीसी ग्राऊंडलगत भीषण आग\nअमरावतीमधील पालिका शाळेला भीषण आग\nअमरावती : 30 हजार वारक-यांची निघाली दिंडी\nVIDEO : जनतेच्या प्रश्नांसाठी माझ्यावर गुन्हे दाखल झाल्याचा मला गर्व आहे - आमदार बच्चू कडू\nअमरावती मध्यवर्ती कारागृहात कैदी व त्यांच्या मुलांची झाली भेट\nपतंगाच्या मांजामुळे घार पक्षी दोन दिवसांपासून झाडावर लटकलेला\nयकृत, मूत्रपिंड एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना\nब्रेनडेड अवस्थेतील मनोज गुप्ता यांचे यकृत व मूत्रपिंड बुधवारी सायंकाळी एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला पाठविण्यात आले, तर नेत्रदानानंतर नेत्रपटल सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.\nराज्यभरात एसटी कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन\nवेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी सोमवारी (16 ऑक्टोबर ) मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. (स्थळ - अमरावती)\nअमरावतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली\nअमरावती : अखिल भारतीय गुरुकुंज मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना 4 वाजून 58 वाजता लाखो भाविकानी मौन श्रद्धाजंली अर्पण केली. (व्हिडिओ - मनीष तसरे)\nअमरावतीत विश्व हिंदू महासंघातर्फे रावण दहन\nअमरावतीत विश्व हिंदू महासंघ ( भारत) तर्फे रावण दहन करण्यात आले. नेहरु मैदानावर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता रावणाचे दहन करण्यात आले.\nपोलिसांनी हाणून पाडले ९० लाखांच्या जुन्या नोटांचे डिलिंग\nअमरावती - पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवल्याने ९० लाखांच्या जुन्या नोटांचे डिलिंग करण्याचा डाव फसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपूरच्या व्यापाऱ्यासह तिघांना अटक केली आहे.\nअमरावतीमधील एकवीरा देवी मंदिरात भाविकांचा ओघ\nअमरावती - नवरात्रौत्सवामुळे सध्या राज्यभरातील देवीची मंदिरे गजबजलेली आहेत. अमरावती येथील एकवीरा देवी मंदिरातही आज रविवार असल्यामुळे भाविकांची पहाटेपासून भरपूर गर्दी आहे.देवीची महापूजा पहाटे करण्यात आली.\nअमरावतीत महिलांनी जाळलं दारूचं दुकानं\nअमरावतीतील गोपाल नगर येथील देशीदारूचं दुकान स्थानिक महिला जाळलं. या रणरागिनींनी दुकानदाराला मारहाण करत दुकानाची जाळपोळदेखील केली. युवा स्वाभिमान संघटनेच्या नगरसेविका सुमंती ढोके यांचे नेतृत्वात आंदोलन हे आंदोलन करण्यात आले.\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनाशिक - नाशिकमधील आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये 19 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 500 नव सैनिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. आज नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये या सैनिकांचे दीक्षांत संचालन पार पडले. यावेळी पदवीदान सोहळाही पार पडला. लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी जवानांना शपथ दिली. (व्हिडिओ - प्रशांत खरोटे)\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nव्हिडीओ स्टोरी- सचिन मोहिते, नांदेड.\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसोलापूर - दरवाढी च्या विरोधात सोलापुरात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदेयांच्या नेत्तृवाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nनाशिक - गोदामाई विषयी कृतज्ञता व्यक्त करत हजारो भाविकांनी मंगळवारी दि.२२ चांगल्या पर्जन्यसाठी साकडे घातले. निमित्त होते रामकुंडावर आयोजित गंगा दशहरा उत्सवाचे. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी, गंगा दशहरा उत्सवानिमित्ताने रामकुंडावर गंगापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरु माउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत हजारो सेवेकरी पर्जन्य सुक्ताचे पाठ करून गोदावरीचे पूजन करून पर्जन्यराजास साकडे घातले.\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nमुंबई - आझाद मैदानात मंगळवारी हजारो धनगर समाजातील बांधवांनी एकवटून आंदोलन केले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यावेळी आंदोलकांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल गजी नृत्य सादर करत आरक्षणाची मागणी केली. ( व्हि़डीओ - चेतन ननावरे)\nनाशिक : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले. (व्हीडिओ- राजू ठाकरे )\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nखेळताना पडलेला बॉल आणण्यासाठी जेसीबी मशीनवर चढलेल्या मुलाला घाबरवून त्याची मजा बघत बसण्याचा अमानुष प्रकार पुण्यात घडला आहे.\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nमुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरण. याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाणी मिळावे म्हणून जीवघेणी पायपीट करावी लागते.\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nपुणे - पुणे शहराजवळीत पिरंगूट घाटातील म्हसोबा देवाच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यानुसार पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. रविवारी (20 मे) ओजी रात्री 2.45 ते 3.25 च्या सुमारास या मंदिरात चोरी झाली. यात देवाचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे.या घटनेबद्दल गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्याची मागणी करण्यात येत होती. तपास करताना ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. या फुटेजमध्ये सुरुवातीला खिडकीच्या मार्गाने एक चोर मंदिरात प्रवेश करताना दिसतो. त्याला बाहेरून दुसरा चोर मदत करताना दिसतो. मात्र काही काळाने ती व्यक्तीही मंदिरात प्रवेश करून दानपेटीची चाचपणी करताना दिसते. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\n- अझहर शेखनाशिक - शहरामधील गोदाकाठालगत वाढलेल्या निलगीरीच्या वृक्षराजीवर लांब अंतरापर्यंत भरारी घेणारा नैसर्गिक जैवविविधतेमधील एकमेव सस्तन प्राणी वटवाघळांची वस्ती चांगलीच वाढत आहे. मात्र त्यांच्या हा अधिवास पुढे किती दिवस अस्तित्वात असेल याबाबत शंकाच आहे; कारण या वृक्षराजीचे बुंधे जमिनीपासून जाळण्याचा प्रयत्नही काही दिवसांपुर्वी करण्यात आला. याकडे अद्याप महापालिका प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. हा गोदापार्कचा परिसर निसर्गप्रेमींना नेहमीच खुणावत आला आहे. दररोज संध्यााकळी या ठिकाणी फोटोसेशन करण्यासाठी तरुणाईची गर्दी होते. सुर्यास्तावेळी गोदापात्रात पडणारे सुर्यकिरणे आणि चमचम करणारे नदीपात्राचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकार या भागात येतात. तसेच हिरव्या वृक्षराजीच्या परिसरात दिवसभर छायाचित्रकार, पक्षी निरिक्षकांची वर्दळ सुरूच असते. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपला जावा आणि जैवविविधतेचे संवर्धन व्हावे, अशीच माफक अपेक्षा निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.\nउन्हाच्या दाहकतेमुळे नाशिकच्या सिद्धीविनायकाला चंदनाचा लेप\nनाशिक - नाशिकमधील रविवार कारंजा येथील श्री सिद्धिविनायक मंदिरमध्ये गणरायाला वाढत्या उष्णतेमुळे चक्क चंदनचा लेप करण्यात आला आहे. सकाळपासूनच सकाळपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती गणरायाच्या मूर्तीभोवती मोगरा फुलाची देखील करण्यात आली आहे एकूणच नाशिकचे वाढते तापमान आणि उन्हाची तीव्रता यामुळे सालाबादप्रमाणे रविवार कारंजा मित्र मंडळाच्या वतीने श्री गणराया चंदनाचा लेप लावण्यात आला आहे.\nElection : विधान परिषद निवडणुकीसाठी साहित्य रवाना\nनाशिक - विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी उद्या म्हणजे सोमवारी मतदान होणार असून त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. आज जिल्हा प्रशासनाने विविध मतदान केंद्रांवर साहित्य रवाना केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ऍड शिवाजी सहाणे, शिवसेनेच्या वतीनं नरेंद्र दराडे आणि अपक्ष परवेज कोकणी हे तीन उमेदवार रिंगणात असून पसंती क्रमानुसार मतदान होणार आहे. (व्हिडीओ- राजू ठाकरे )\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nउदगावात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगला मुकुट खेळ\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t10611/", "date_download": "2018-05-24T15:27:50Z", "digest": "sha1:NFMC7IRGMSHSBU5QRCCBU765I7Z5MVLX", "length": 4353, "nlines": 128, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आयला हे काय झाले?", "raw_content": "\nआयला हे काय झाले\nAuthor Topic: आयला हे काय झाले\nआयला हे काय झाले\nमला बरेच काही सांगायचे असते पण काहीच सुचत नाही\nअसे का होते खरच मला माहित नाही\nतिच्या सहवासात खूप खुश असतो\nती नसताना मात्र का दुखी असतो\nमित्र म्हणतात मला अरे वेड्या तू veda झालाय\nअरे तुला पण आता प्रेम झालाय\nगालातल्या गालात मी आता हसतो\nप्रत्येक क्षणी तिला आठवतो\nप्रेम हे असे असते\nफक्त कवितेतून वाचले होते\nआयला हे काय झाले\nमलाही कविता करता आले............\nआयला हे काय झाले\nRe: आयला हे काय झाले\nकविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...\nRe: आयला हे काय झाले\n[ कविता म्हणजे कागद,\nलेखणी अन् तू... ]\nतु मला कवी बनविले...\nRe: आयला हे काय झाले\nRe: आयला हे काय झाले\nRe: आयला हे काय झाले\nतु मला कवी बनविले...\nRe: आयला हे काय झाले\nRe: आयला हे काय झाले\nआयला हे काय झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://badbadi-snehal.blogspot.com/2007/09/blog-post_14.html", "date_download": "2018-05-24T15:39:01Z", "digest": "sha1:Q4PL3AZJFOHKOTAF6VZNR5HZJXKUF24I", "length": 10178, "nlines": 96, "source_domain": "badbadi-snehal.blogspot.com", "title": "बडबडी स्नेहल: अवघी गजबजली पुनवडी...", "raw_content": "\nमनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न\nआले रे आले रे गणपती आले....\nलोकमान्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव आज या शहराच्या सामुहिक उर्जेचं केंद्रस्थान बनला आहे. मंडळ कार्यकर्ते खूप आधीपसून च या कामासाठी झटत असतात...पण माझ्यासारख्या लोकांना गणेशोत्सवाची चाहूल लागायला लागते ती राखीपौर्णिमेनंतर.... जिथे जिथे म्हणून आधी राखीचे स्टॉल होते तिथे तिथे शिवाय इतर अनेक ठिकाणी गणपतीच्या सुंदर सुंदर मूर्ती दिसू लागतात.... हजारो, लाखो मग बाजारात दिसू लागतं गणपती आरासाच्या वस्तू. झुरमुळ्या, चंदेरी-सोनेरी बॉल्स, थर्माकॉल ची मखर-मंदिर. गेल्या ५-६ वर्षात यात भर पडली त्या गणपतीसाठी सोन्या-चांदिच्या दागिन्यांची. मुकुटापासून मोदकापर्यंत सगळं चांदीचं.... यामुळे भक्तांचा काय अनुभव ते माहित नाही पण तमाम सराफ लोकांची मात्र ’चांदी’ झाली आहे.\nमंडळाच्या कार्यकर्त्यांइतकेच गणेशोत्सवासाठी मेहनत घेणारे म्हणजे शाळेतील मुले.... मला इथे मराठी शाळेतील मुलं असं आवर्जून सांगावंस वाटतंय. निरनिराळ्या पथकाकरता ही १२-१५ वयोगटातील मुले महिना-दिड महिना सराव करतात. सगळी मेहनत बाप्पा ला या वर्षी करता निरोप देताना असा काहि दणका उडवून देण्यासाठी कि बाप्पाने पुढच्या वर्षी जास्त लवकर यावे.\n१०-११ दिवस असे धामधुमीत जातात कि बघणार्याला वाटावं...हि सगळी सामान्य माणसं वर्षभर खातात तरी काय नि हि सगळी सकारात्मक उर्जा, शक्ती आणतात कुठून पण हे सगळं आम्हाला परंपरेने दिलं आहे....असं नाहि झालं तर आश्चर्य आहे, असंच होतं यात काहिच नाहि.\n१०-११ दिवस बाप्पा येतील.... आपल्यामध्ये असतील. परत त्यांचे त्यांनाहि व्याप आहेतच मग पुढच्या वर्षी लवकर या असे सांगत आपण त्यांना वाजत-गाजत निरोप देउ. २ दिवस जरा मरगळ जाणवते..... मग चालू होते नवरात्राची धामधूम... पूर्वी घरोघरी होणारा भोंडला हा प्रकार आता सार्वजनिक मंडळात (च) होतो. जोडीला गर्बा, दांडिया आहेच. साडे तीन मुहूर्तापैकि दसरा येतो.... बाजारात प्रचंड उलाढाल होते. सगळेच जण काहिनाकाही खरेदी करतात. सरस्वतीपूजन होते.\nद्सरा झाला कि लक्ष्मी रोड कपडे खरेदी साठी फुलून जातो. अगदी गरीबातला गरीब देखील काहितरी नवीन कपडा घेतोच. घरोघरी फराळ, फटाके.... लक्ष्मी पूजन परंपरा बघा कशी, आधी गणपती पूजन, मग शक्ती पूजन, मग सरस्वती पूजन आणि नंतर लक्ष्मी पूजन. संपूर्ण शहर विद्युत रोषणाई ने लखलखीत होऊन जाते. संपूर्ण वर्षाची पुणेकरांची ’जान’, ’जिगर’ दिसतं ते याच काळात\nसगळे होता होईता २-३ महिने जातात.... इतके दिवस सजलेलं शहर अचानक थंडिमुळे शाल ओढून बसणार. पण हे २ महिने पुणे मस्त असतं. गजबजलेलं, धामधूमीचं.....\n>>परंपरा बघा कशी, आधी गणपती पूजन, मग शक्ती पूजन, मग सरस्वती पूजन आणि नंतर लक्ष्मी पूजन.\nकाहितरी लिहायचं म्हणून लिहिलंयस झालं\nजगी सर्व सुखी असा कोण आहे\nएक साधी मुलगी... सरळ आहे कि नाही माहित नाही. पण मनमोकळी आहे.... खळखळून हसणे, मनापासून दाद देणे, चमचमीत खाणे हे सगळं मनापासून आवडतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sports-minister-stops-the-sri-lankan-players-from-leaving-for-india-to-play-in-the-odi-series/", "date_download": "2018-05-24T16:01:44Z", "digest": "sha1:MEXPT4KYLVBWL3ZHJPLQK2GE5Q4NPXGI", "length": 8221, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतात येण्यासाठी निघालेल्या त्या ९ खेळाडूंना विमानतळावर रोखले - Maha Sports", "raw_content": "\nभारतात येण्यासाठी निघालेल्या त्या ९ खेळाडूंना विमानतळावर रोखले\nभारतात येण्यासाठी निघालेल्या त्या ९ खेळाडूंना विमानतळावर रोखले\n श्रीलंकन क्रिकेटपटू भारताविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी रवाना होण्यासाठी जेव्हा विमानतळावर आले तेव्हा त्यांना देश सोडण्यापासून श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी रोखले आहे.\nया दौऱ्यासाठी संघात संघात ज्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे त्यांच्या निवडीवर श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासीरी जयसेकरा खुश नाही. म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.\n“सोमवारी रात्री भारताकडे मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्यासाठी रवाना होणाऱ्या संघातील ९ खेळाडूंना देश सोडण्यापासून रोखण्यात आले आहे. ” असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने एका खेळाडूच्या हवाल्याने दिले आहे.\nवनडे आणि टी२० मालिकेसाठी ज्या खेळाडूंची निवड झाली आहे त्यातील निरोशन डिकवेलला, सदिरा समरवीरा, लाहिरी थिरिमने आणि अँजेलो मॅथ्यूजने हे कसोटी मालिकेत सध्या खेळत आहेत तर अन्य खेळाडूंमध्ये कर्णधार थिसारा परेरा, उपुल थरांगा, दनुष्का गुनाथिलाका, असेला गुणरत्ने, चथुरंगा डी सिल्वा, सचिथा पाठीराना, दुशमंथा चामीरा आणि नुवान प्रदीपा या खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू काल भारताकडे रवाना होण्यासाठी कोलंबो येथे जमले होते.\nक्रीडा मंत्र्यांना आहे का अधिकार\n१९७३ मधील घटना दुरुस्तीनुसार श्रीलंकन क्रीडा मंत्री स्पर्धा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रीय संघात बदल करू शकतात. श्रीलंकेतील सूत्रांप्रमाणे श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासीरी जयसेकरा यांना या संघात दोन बदल हवे आहेत. त्यामुळे ते तशी सूचना लंकेच्या क्रिकेट बोर्डाला करू शकतात.\nभारतीय दौऱ्यासाठी श्रीलंकेचा संघ: थिसारा परेरा(कर्णधार), निरोशन डिकवेलला, सदिरा समरवीरा, लाहिरी थिरिमने,अँजेलो मॅथ्यूजउपुल थरांगा, दनुष्का गुनाथिलाका, असेला गुणरत्ने, चथुरंगा डी सिल्वा, सचिथा पाठीराना, दुशमंथा चामीरा आणि नुवान प्रदीपा\nअखेरच्या साखळी सामन्यात भारताचा पराभव; जर्मनीची २-० अशी मात\nवाढदिवसाच्या दिवशीच शिखर धवनने केला हा मोठा विक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nचेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/tennis-player-manika-batra-110604", "date_download": "2018-05-24T16:11:33Z", "digest": "sha1:ZKRINC32G6EE3HW3IPJHJCS2OXXNM4VK", "length": 10952, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tennis player Manika Batra देशातील टेबल टेनिस क्षेत्रात क्रांती घडावी - मनिका बात्रा | eSakal", "raw_content": "\nदेशातील टेबल टेनिस क्षेत्रात क्रांती घडावी - मनिका बात्रा\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nनवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीत टेबल टेनिसपटू मनिका बात्राची कामगिरी लक्षवेधक ठरली. आपल्या या कामगिरीने देशातील टेबल टेनिसमध्ये क्रांती घडावी, अशी आशा तिने मंगळवारी मायदेशी परतल्यावर व्यक्त केली.\nराष्ट्रकुल स्पर्धेत मनिकाने सहभाग घेतलेल्या चारही प्रकारात पदकाची कमाई केली. ती म्हणाली, ‘‘ही कामगिरी नक्कीच लक्षवेधक आणि आनंदी आहे. त्यापेक्षा साईना आणि सिंधूच्या कामगिरीनंतर ज्या झपाट्याने भारतीय बॅडमिंटनची प्रगती झाली, त्याप्रमाणे आपल्या कामगिरीने देशातील टेबल टेनिसमधील प्रगती व्हायला हवी.’’\nनवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीत टेबल टेनिसपटू मनिका बात्राची कामगिरी लक्षवेधक ठरली. आपल्या या कामगिरीने देशातील टेबल टेनिसमध्ये क्रांती घडावी, अशी आशा तिने मंगळवारी मायदेशी परतल्यावर व्यक्त केली.\nराष्ट्रकुल स्पर्धेत मनिकाने सहभाग घेतलेल्या चारही प्रकारात पदकाची कमाई केली. ती म्हणाली, ‘‘ही कामगिरी नक्कीच लक्षवेधक आणि आनंदी आहे. त्यापेक्षा साईना आणि सिंधूच्या कामगिरीनंतर ज्या झपाट्याने भारतीय बॅडमिंटनची प्रगती झाली, त्याप्रमाणे आपल्या कामगिरीने देशातील टेबल टेनिसमधील प्रगती व्हायला हवी.’’\nनाशिकमध्ये शनिवारी \"एमआरएफ मोग्रीप रॅली'चा थरार\nनाशिक : स्पर्धेत मोठे फेरबदल करणाऱ्या पुण्यातील फेरीनंतर येत्या शनिवारी (ता.26) \"एमआरएफ मोग्रीप रॅली ऑफ नाशिक' च्या चौथ्या फेरीतील चालकांच्या (...\nचेन्नई एक्‍स्प्रेस अंतिम फेरीत\nमुंबई - पराभव समोर दिसत असताना निर्णायक क्षणी १३ चेंडूंत ४३ धावांचा पाऊस पाडणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैराबादचा दोन विकेटने पराभव करून...\nराजवर्धन राठोड यांची #HumFitTohIndiaFit माेहिम\nसातारा - केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी त्यांच्या कार्यालयात जोर मारत असल्याचा व्हिडिओ आज ट्विवट करुन देशातील नागरीकांना #...\nसचिनचा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ (अग्रलेख)\nक्रीडाविषयक सगळी रचनाच आरपार बदलून तिथे चैतन्य आणण्याची गरज सचिनच्या विवेचनातून अधोरेखित झाली. त्यासाठी शासकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक...\nथायलंड ओपन टे. टे. भारताच्या साथियन-शेट्टी जोडीला दुहेरीत रौप्यपदक\nनवी दिल्ली - भारताच्या जी. साथियन आणि सनील शेट्टी यांना थायलंड ओपन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. साथियन-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.hastakshep.com/marathinews/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE--11364", "date_download": "2018-05-24T15:41:06Z", "digest": "sha1:NVGKXMWZDGEQX5UDBE76OEDM3ZOPCHUH", "length": 34498, "nlines": 115, "source_domain": "www.hastakshep.com", "title": "अनुसूचित जातीप्रति भूतदयावादी दृष्टिकोन सोडून द्या !", "raw_content": "\nहरियाणा: जाट इकाई व भाजपा सांसदों की रैलियों को लेकर अलर्ट जारी, 13 जिलों में सुरक्षाकर्मी तैनात || शाह के बेटे और राफेल सौदे पर चर्चा से बचने लिए टला संसद का सत्र - राहुल || विधानसभा चुनावों से पहले गुजरात में दो करोड़ से अधिक की शराब बरामद || आज 38वीं बार प्रधानमंत्री मोदी करेंगे मन की बात || दयाल सिंह कॉलेज का नाम बदलने पर भड़कीं केंद्रीय मंत्री हरसिमरत, कहा- पहले खुद अपना नाम बदलें || States Posted at: Nov 26 2017 8:10AM image: http://www.univarta.com/images/share_icon.jpg Share निकाय चुनाव: दूसरे चरण का मतदान शुरु || लव या जिहादः हदिया बोली, जबरन नहीं कुबूला इस्लाम, पति के पास जाना है\nछात्र युवा आंदोलन के 50 वर्ष पर जनज्वार की तरफ से कार्यक्रम\nसुरक्षा बलों ने आदिवासियों की ज़िन्दगी बदहाल बना दी है\nभाजपा के निशाने पर मुसलमान के साथ अब दलित भी, एक बार फिर आजमगढ़ को बदनाम करने की साजिश- रिहाई मंच\nभाजपा राज में मंडी में मौत के मुंह में समा रहे हैं किसान : कमलनाथ\nतूतीकोरिन में गोलीबारी का आदेश देने वाले के खिलाफ कार्रवाई हो, संयंत्र को स्थायी रूप से बंद हो : माकपा\nअबकी बार जुमलेबाज़ सरकार, एक देश, एक टैक्स भी आखिरकार जुमला ही साबित हुआ\nआप राज्यपाल हैं या फिर वजुभाई वाला \nआने वाले मौसम की बात : इस मौसम में ख़तरा है/ ख़तरा है, डर है मृत्यु का\nअत्यंत अमीर नेहरू घराने का परिवारवाद जिसके बारे में चर्चा करने की भक्तों की औकात ही नहीं\nहिजाब पर हंसिया-हथौड़ा : माओ ने कहा था, कम्युनिस्टों को पानी में मछली की तरह जीना है.\nअनुसूचित जातीप्रति भूतदयावादी दृष्टिकोन सोडून द्या \nसद्या अनुसूचित जातीवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून देशातील राजकारण तापले आहे.\nसुनील खोब्रागडे Sunil Khobragade\nगुजरातमध्ये गौ-आतंकवाद्यांनी मृत गायीचे चामडे काढल्याच्या कारणावरून अनुसूचित जातीच्या सात तरुणांना केलेल्या अमानुष मारहाणीनंतर संपूर्ण गुजरातमध्ये अनुसूचित जातीच्या लोकांनी मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याच्या पारंपरिक कामावर बहिष्कार टाकला आहे. एवढेच नव्हे तर मृत जनावरे व मृत जनावरांचे अवशेष सरकारी कार्यालयात आणून टाकण्याचे अनोखे आंदोलन तेथील अनुसूचित जातीच्या लोकांनी सुरू केले आहे.\nहे आंदोलन संपूर्ण गुजरातभर पेटले आहे.\nया आंदोलनाची राष्ट्रीय म्हणविणाऱ्यानी प्रसारमाध्यमांनी फारशी दखल घेतली नाही.\nहिंदू धर्माच्या प्रस्थापित चौकटीला आव्हान देणाऱ्या या प्रखर आंदोलनाला दाबून टाकण्यासाठी प्रसारमाध्यमातून बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा नेत्या मायावतींना उत्तर प्रदेशातील एका भाजपा नेत्याने केलेल्या अश्लाघ्य शिवीगाळीच्या मुद्द्यावर प्रसारमाध्यमांनी लक्ष वळविले आहे.\nमागील आठवड्यात कर्नाटक राज्यातील चिकमंगळूर जिल्ह्यात गोमांस बाळगल्याच्या आरोप ठेऊन विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एका अनुसूचित जातीच्या कुटुंबावर तलवारी,चाकू घेऊन खुनी हल्ला केला.\nविश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या व दवाखान्यात भरती असलेल्या पालराज नावाच्या या कुटुंब प्रमुखांवर पोलिसांनी कर्नाटक गोहत्या आणि पशु संरक्षण अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र त्यानंतर कर्नाटक सांप्रदायिकता विरोधी मंच (केएसएसवी) चे महासचिव के.एल. अशोक यांनी या प्रकरणी पोलिसांच्या पक्षपाती कारवाईच्या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर विहिंप कार्यकर्त्यांवर अजा अत्याचार प्रतिबंध तसेच अन्य कलमाखाली खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nअशाच प्रकारे बिहारमध्ये मुझफ्फरनगर जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या दोन युवकावर मोटरसायकल चोरीचा आरोप ठेऊन तथाकथित उच्चं जातीच्या लोकांनी त्यांना बेदम मारहाण केली. अत्याचारकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या युवकांच्या तोंडात लघवी केली. प्रेमप्रकरणाच्या संशयावरून नवी मुंबईतील अनुसूचित जातीच्या एका किशोरवयीन मुलाचा खून करण्यात आला.\nभारतामध्ये अनुसूचित जातीच्या लोकांवर कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच अत्याचार होत आले आहेत. मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो. यासंदर्भात नॅशनल क्राईम ब्युरोची आकडेवारी पाहिली तर असे दिसून येते की, भारतामध्ये दररोज अनुसूचित जातीच्या 3 महिलांवर लैंगिक अत्याचार होतो. अनुसूचित जातीच्या किमान 2 व्यक्तीचा दर दिवशी खून होतो.\nदररोज किमान 1 घर जाळले जाते. दररोज किमान एकातरी अनुसूचित जातीच्या व्यक्तीचे अपहरण होते. हे प्रमुख गुन्हे वगळता शिवीगाळ,मारहाण इत्यादी सामान्य गुन्ह्याचे प्रमाण फार मोठे आहे. मात्र केंद्रात व देशातील अनेक राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर देशभरातील अनुसूचित जातीच्या लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये नेहमीच्या प्रमाणापेक्षा 20 टक्के इतकी वाढ झाली असे आकडेवारीवरून दिसून येते. अनुसूचित जातीच्या लोकांवरील या वाढत्या अत्याचाराच्या घटनांचे भांडवल करून त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजू पाहणारे काँग्रेस, जनता व समाजवादी परिवारातील पक्ष, डावे कम्युनिस्ट पक्ष तसेच दलितांचा हितैषी म्हणविणारा बहुजन समाज पक्ष हे सर्वच राजकीय पक्ष अनुसूचित जातीच्या लोकांवरील अत्याचाराच्या प्रश्नाबाबत गंभीर नाहीत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.\nदेशामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार देशाच्या लोकसंख्येच्या 16.6 टक्के आहे. प्रत्यक्ष संख्येत सांगायचे झाल्यास देशातील 20 कोटी 80 लाख लोक अनुसूचित जातींचे आहेत. 2001 मध्ये ही लोकसंख्या 16 कोटी 66 लाख इतकी होती. 2001 ते 2011 या दशकात देशाच्या एकूण लोकसंख्या वाढीचा दर 17.7 टक्के होता तर अनुसूचित जातीच्या लोकसंख्या वाढीचा दर 20.8 टक्के होता.\nयाचाच अर्थ अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत मागील दशकात देशाच्या सरासरी लोकसंख्येच्या वाढीपेक्षा जास्त दराने लोकसंख्यावाढ झाली आहे. अनुसूचित जातींची देशातील ही दखलपात्र लोकसंख्या लक्षात घेऊन अनुसूचित जाती आणि दलितांच्या मुद्द्यावर देशात प्रचंड राजकारण होते आहे, पण तरीही त्यांच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत नाही. यासंदर्भात अल्पसंख्याक मंत्रालयासाठी २०१४ मध्ये प्रोफेसर अमिताभ कुंडू यांनी पाहणी करून तयार केलेला तुलनात्मक अहवाल बोलका ठरावा.\nया अहवालात प्रोफेसर कुंडू यांनी म्हटले आहे की, आज देशात अनुसूचित जातीच्या एक तृतीयांश लोकांकडे जीवनाच्या किमान गरजा पूर्ण करणाऱ्या सुविधा नाहीत. गावांत अनुसूचित जातीचे ४५ टक्के कुटुंबीय भूमिहीन आहेत. ते छोटी-मोठी मजुरी करून जीवन जगतात. देशातील ४९ टक्के शेतमजूर अनुसूचित जातीचे आहेत. स्वच्छता कर्मचारी तर जवळपास १०० टक्के अनुसूचित जातीचेच आहेत. त्यांना सन्मानजनक स्थितीत आणण्याच्या सर्व सरकारी योजना असफल झाल्या आहेत. याच बाबतीत केंद्र सरकारचे माजी संयुक्त सचिव ओ. पी. शुक्ला यांच्या ताज्या अहवालानुसार सरकारी नोकऱ्यांत प्रत्येक संवर्गात किमान 15 टक्के लोक अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे.\nमात्र प्रत्यक्ष आकडेवारी पाहिली तर केंद्रीय सचिव दर्जाच्या 149 अधिकाऱ्यांमध्ये अनुसूचित जातीचा एकही अधिकारी नाही. अतिरिक्त सचिव दर्जाच्या 108 अधिकाऱ्यांमध्ये केवळ 2 अधिकारी अनुसूचित जातीचे आहेत. संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या 477 अधिकाऱ्यांपैकी केवळ 31 अधिकारी अनुसूचित जातीचे आहेत. डायरेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या 590 अधिकाऱ्यांपैकी केवळ 17अधिकारी अनुसूचित जातीचे आहेत. केंद्र सरकारच्या 73 विभागात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पदांपैकी 25037 पदे भरण्यात आलेली नाहीत.\nयापैकी 4518 पदे पदोन्नतीने भरावयाची आहेत. यासाठी पात्र अधिकारी उपलब्ध असूनही मुद्दाम ती भरली गेलेली नाहीत. सहावा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी अनुसूचित जातीचे ८० टक्के लोक श्रेणी क आणि ड च्या नोकऱ्यांत होते. केंद्र सरकारने तसेच काही राज्य सरकारांनी श्रेणी ड च्या कर्मचाऱ्यांसाठी काही विशेष सवलती दिल्या होत्या. सहाव्या वेतन आयोगात सरकारने दोन्ही श्रेणी एकत्र करून श्रेणी क या एकाच श्रेणीमध्ये या दोन्ही वर्गाचा समावेश केला आहे. सरकारी नोकऱ्यातील ८० टक्के कर्मचारी शिपाई, स्वच्छता कर्मचारी, ऑफिस बॉय, वाहन चालक कारकून,डाटा ऑपरेटर, निरीक्षक या पदांवर भरती केले जातात. श्रेणी ड मध्ये विशेष सवलतीचा लाभ घेऊन भरती झालेले अनुसूचित जातीचे लोक पुढे श्रेणी क मध्ये पदोन्नत होत असत.\nमात्र आता श्रेणी क ही एकच श्रेणी असल्यामुळे अनुसूचित जातीचे लोक जेथून जास्त संख्येने कारकून,ऑपरेटर, वाहन चालक, निरीक्षक इत्यादी संवर्गात नोकरीत येत, ते दारच एक प्रकारे सरकारने बंद केले आहे. शिपाई, स्वच्छता कर्मचारी, ऑफिस बॉय, वाहन चालक इत्यादी प्रकारच्या नोकऱ्यांचे कंत्राटीकरण केल्यामुळे अनुसूचित जातींच्या लोकांचा शहरात येऊन नोकरीच्या माध्यमातून सन्मानजनक रोजगार प्राप्त करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे अनुसूचित जातीचे बहुसंख्य लोक आपापल्या खेड्यात राहून शेतमजुरी किंवा मनरेगा सारख्या सरकारी योजनेची अंगमेहनतीची कामे करण्यास मजबूर झाले आहेत. याचा परिणाम म्हणून अनुसूचित जातीचे शिक्षण, आरोग्य व राहणीमान यात आणखी घसरण झाली आहे हे यासंदर्भातील आकडेवारी पाहिली तर दिसून येते. अनुसूचित जातीच्या तरुणांना देण्यात येणारी स्कॉलरशिप, फी माफी यामध्ये सरकारने कपात केली आहे किंवा ती रोखून धरली आहे.\nयामुळे अनुसूचित जातींच्या पदवीधर लोकांचे प्रमाण आता केवळ 4 टक्के आहे. बारावीच्या पुढे शिक्षण घेणार्यांचे प्रमाण केवळ 9.4 टक्के आहे.तर तब्बल 45 टक्के लोक अशिक्षित किंवा केवळ स्वाक्षरी करण्यापुरते अक्षरज्ञान असलेले आहेत. 1991 ते 2000 या दशकात ग्रामीण भागात राहणीमानावर सामान्य जातीच्या खर्चापेक्षा अनुसूचित जातीचे लोक 38 टक्के कमी रक्कम खर्च करीत. 2001 ते 2011 या दशकात हे प्रमाण 37 टक्के इतके झाले आहे. शहरी भागात हेच प्रमाण 60 टक्के इतके कमी आहे. यावरून अनुसूचित जातीचे राहणीमान आर्थिक दृष्ट्या किती निकृष्ट पातळीवर आहे हे समजून येईल.\nअनुसूचित जातीच्या लोकांच्या आरोग्याचा विचार केला तर अनुसूचित जातीच्या 12 टक्के बालकांचं वयाच्या 5 वर्षापर्यंत मृत्यू होतो. 54 टक्के बालके कुपोषित आहेत. गरोदर महिलांपैकी फक्त 27 महिलांना वैद्यकीय मदत मिळते. अश्या प्रकाराने सरकारनी अनुसूचित जातींच्या लोकांची शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि आर्थिक कोंडी केली आहे. राजकीय बाबतीतही अनुसूचित जाती आज अनाथ अवस्थेत जगत आहेत. अनुसूचित जातीचे एकमेव हितैषी आपणच आहोत असा दावा प्रत्येकचं राजकीय पक्ष करतो. मात्र अनुसूचित जाती या कोणत्याच एका राजकीय पक्षात केंद्रित झालेल्या नाहीत.\nअगदी बहुजन समाज पक्षातही देशभरातील सर्वच अनुसूचित जाती एकगठ्ठा सामील झालेल्या नाहीत. निवडणुकीत होणारे मतदान आणि मतदारांचा कल आणि निवडणुकीवर लक्ष ठेवणाऱ्या ‘इलेक्शन वॉच’चे ज्येष्ठ अधिकारी जगदीप चोकर यांच्यानुसार, कोणत्या राज्यात किती दलित किंवा अनुसूचित जाती कोणत्या पक्षाला मते देतात याचे निश्चित सर्वेक्षण उपलब्ध नाही. अनुसूचित जाती/दलित प्रकरणांचे विश्लेषक पत्रकार दिलीप मंडल यांच्या मते पश्चिम बंगाल वगळता अन्य राज्यातील अनुसूचित जाती/दलित १९९० पर्यंत पारंपरिकरीत्या काँग्रेसचेच मतदार होते.\nपश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जाती/दलितांनी नेहमीच डाव्या पक्षांना मत दिले आहे. ती परंपरा आता मोडली आहे. अनुसूचित जाती/दलितांनी डाव्यापासून आता फारकत घेतली आहे. ९० च्या दशकात सामाजिक समानता आणि आरक्षण आंदोलनांमुळे अनुसूचित जाती/दलितांच्या मतांची विभागणी झाली आहे. उत्तर प्रदेशात अनुसूचित जाती/दलित बसपासोबत गेले तर बिहारमध्ये राजदबरोबर. बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षामुळेही विभागणी होते. पंजाबमध्ये अनुसूचित जाती/दलितांची मते विजयासाठी निर्णायक ठरतात. ती परंपरेने आतापर्यंत काँग्रेससोबतच आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, हरियाणात दलित मते विभाजित आहेत, पण सध्या दलित काँग्रेससोबत आहेत.\nमध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दलितांची संख्या आहे, पण ते अतापर्यंत आपली राजकीय ओळख निर्माण करू शकले नाहीत. महाराष्ट्रात तर ते प्रत्येक पक्षाच्या गोठ्यात थोडेथोडे विभागून बांधले गेले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात अनुसूचित जातींची ही अवनती होण्याचे प्रमुख कारण त्यांचे स्वतंत्र राजकीय व समाज-सांस्कृतिक गट म्हणून असलेले अस्तित्व समाप्त होणे हे आहे याचा आपण विचार केला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातींचा दर्जा देशाच्या सर्व क्षेत्रात भागीदारी मागण्यासाठी वाटाघाटी करणारा हिंदू मुस्लिम यांच्यापासून स्वतंत्र असलेला एक लोकसमूह किंवा राजकीय गट असा निर्माण केला होता. ब्रिटिश राजसत्तेने तो मान्य केला होता.\nयामुळे या गटाच्या प्रत्येक मागणीला हक्काची मागणी असा अर्थ प्राप्त झाला होता. स्वातंत्र्योत्तर काळात अनुसूचित जातीचा दर्जा सामाजिक प्रगतीत मागे पडलेला लोकसमूह असा झाला आहे. यामुळे या लोकसमूहाच्या उन्नतीकडे केवळ भूतदयेची किंवा सामाजिक कल्याणाची बाब म्हणून पहिले जाते. अनुसूचित जातींचे हित जोपासण्याचा दावा करणारे राजकीय पक्ष मतांसाठी व राजकीय अस्तित्वासाठी इतर लोकसमूहांवर अवलंबून असल्यामुळे ते अनुसूचित जातींना हक्क मिळवून देण्यासाठी नव्हे. तर त्यांचे कल्याण करण्यासाठी आपला जन्म झाला आहे हाच भूतदयावादी दृष्टिकोन बाळगून आहेत. हा भूतदयावादी दृष्टिकोनच अनुसूचित जातींच्या मुक्तीच्या आणि स्वतंत्र भारताचा समान अधिकाराचा भागीदार म्हणून सन्मानाने जगण्याच्या हक्काच्या आड येत आहे. यासाठी पुन्हा अनुसूचित जातींसाठी स्वतंत्र मतदार संघ आणि स्वतंत्र अर्थसंकल्प या मागणीवर लढा उभारण्याची गरज निर्माणझाली आहे.\nभारत के अन्दर राष्ट्रवाद की छद्म परिभाषाएं विकसित की जा रही\nप्रधानमंत्री का पद प्रधान सेवक करने का कोई प्रस्ताव नहीं-पीएमओ\nहस्तक्षेप से जुड़े अन्य अपडेट लगातार हासिल करने के लिए हमें\nफेसबुक पर फॉलो करे.\nट्विटर पर फॉलो करे.\n\"हस्तक्षेप\"पाठकों-मित्रों के सहयोग से संचालित होता है छोटी सी राशि से हस्तक्षेप के संचालन में योगदान दें\nभारतीय मूल के सफल बिज़नसमेन नील मैथ्यू को बॉलीवुड के टॉप फिल्ममेकरस ने किया एप्रोच\nछात्र युवा आंदोलन के 50 वर्ष पर जनज्वार की तरफ से कार्यक्रम\nसुरक्षा बलों ने आदिवासियों की ज़िन्दगी बदहाल बना दी है\nअबकी बार जुमलेबाज़ सरकार, एक देश, एक टैक्स भी आखिरकार जुमला ही साबित हुआ\nआप राज्यपाल हैं या फिर वजुभाई वाला \nगुजरात में भाजपा भारी हार की तरफ बढ़ रही\nगुजरात चुनाव : आ गया सर्वे, कांग्रेस को 110 से 115 सीटें\n20 जनवरी के मुख्य समाचार : मोदी ने अप्रत्यक्ष रूप से माना फेल हो गई नोटबंदी और जीएसटी\nगुजरात चुनाव : खुली एग्जिट पोल की पोल, कांग्रेस क्लीन स्वीप की तरफ\nगुजरात में क्यों बढ़ीं बीजेपी की मुश्किलें और साल के आखिरी दिन राहुल गाँधी ने मोदी भक्तों को क्या दी सलाह\n'दलित' शब्द आणि डॉ. आंबेडकरांचा दृष्टिकोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/05/blog-post_07.html", "date_download": "2018-05-24T15:57:32Z", "digest": "sha1:ZQ3ZWAHEAYNK6J77D54I4U4SRLDAOSQ2", "length": 9671, "nlines": 253, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): सुखाच्या मल्मली वेषात... (उधारीचं हसू आणून....)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nसुखाच्या मल्मली वेषात... (उधारीचं हसू आणून....)\nसुखाच्या मल्मली वेषात आली बोचरी दु:खे\nउधारीचे हसू आणून झाली साजरी दु:खे\nसराईताप्रमाणे मी सुखांना चोरले होते\nसुखे सारीच ती खोटी निघाली ही खरी दु:खे\nमनाचे मी किती कप्पे करावे अन् किती वेळा\nइथे जागा नसे पाहून झाली बावरी दु:खे\nतुझ्या माझ्या शिळ्या ताज्या क्षणांचे सोहळे झाले\nमनापासून सजवावी अशी ती लाजरी दु:खे\nजरी अंधारल्या वाटा मनाला लाभल्या होत्या\nविसाव्याच्या क्षणी बनली घराची ओसरी दु:खे\nमला प्रेमाविना काही तुझ्याकडचे नको होते\nतुझे समजून नजराणे जपावी मी तरी दु:खे\nतुला पाहून 'जीतू' आरसाही बोलला नाही\nलपवली काय त्यानेही स्वत:च्या अंतरी दु:खे\nउधारीचं हसू आणून.... (सर्व कविता)\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nमी तर माझा मजेत आहे\nनभाच्या कडांना छटा केशराच्या..\n'कून फाया कून..' - स्वैर भावानुवाद/ प्रेरणा\nमृत्युला चकवून काही क्षण जगावे..\nएक होता कवी गचाळ \nमाझी 'प्रायोरिटी' - माझी जन्मठेप..\nसुखाच्या मल्मली वेषात... (उधारीचं हसू आणून....)\nप्रगल्भ विषयाची प्रगल्भ मांडणी - 'काकस्पर्श' Kaksp...\nम्हणूनच ही जिंकण्याची जिद्द आहे..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nकोषांतर : एका हिरकणीचा गझल प्रवास\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2018/05/blog-post_0.html", "date_download": "2018-05-24T15:45:42Z", "digest": "sha1:ZD7G4XWUJGH6MUQ7IXNBPUPG22L4UL6V", "length": 28472, "nlines": 215, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ३)", "raw_content": "\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ३)\n भाग ७ | भाग ८ | भाग ९ \nया लेखमालेचा उद्देश डेटा चोरी म्हणजे काय आणि त्याची मला जाणवलेली कारणे मांडणे असल्याने त्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची आर्थिक गणिते महत्वाची आहेत. त्याचबरोबर सामाजिक आणि कायदेशीर संकल्पनाही महत्वाच्या आहेत. म्हणून या भागात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची आर्थिक गणिते कशी बदलत गेली त्याचा धावता आढावा घेऊया.\n१९११ मध्ये आयबीएम कंपनीची स्थापना झाली होती. पण कॉम्प्युटरच्या क्षेत्रात तिने प्रवेश केला तो १९५२ मध्ये. १९५२ पासून ते १९६४ पर्यंत आयबीएमने Special Purpose Computer बनवले. म्हणजे यातील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अभिन्न किंवा अविभाज्य होते. आयबीएमला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसाठी वेगवेगळे पैसे मिळत नव्हते. १९६४ मध्ये आयबीएमने मोठा जुगार खेळला आणि पहिला General Purpose Computer बनवला. म्हणजे यावर सॉफ्टवेअर पहिल्यापासून लोडेड असणार नव्हतं. तर वेगवेगळी सॉफ्टवेअर एकाच कॉम्प्युटरवर लोड करता येणार होती. हा पर्सनल कॉम्प्युटर नसून मेनफ्रेम कॉम्प्युटर होता. इथून हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोघांचा बाजार वेगळा होण्यास सुरवात झाली.\nअजून इंटरनेट बाल्यावस्थेत होतं. पण क्रेडिट कार्डचा व्यवसाय भरभराटीला आलेला होता. डायनर्स कार्डपासून लोकप्रिय झालेल्या या संकल्पनेवर व्हिसा आणि मास्टर कार्ड या कंपन्या भरभराटीला आलेल्या होत्या. मग बँकिंग क्षेत्रात क्रांतिकारी घटना घडली. १९६७ मध्ये बार्कलेज बँकेने पहिलं ATM चालू केलं. १९५९ पासून चंद्रावर अंतराळयान उतरवण्याचा प्रयत्न चालू होता आणि १९६९ साली एका माणसाच्या छोट्या पावलाने मानवजातीसाठी चंद्रापर्यंत मोठी झेप घेतली होती. इतकी सगळी धामधूम चालू होती पण TCP / IP चा जन्म व्हायचा होता. या सगळ्यांमुळे विविध प्रकारचे नेटवर्क प्रोटोकॉल अस्तित्वात येत गेले. त्यात सुसूत्रता यावी म्हणून प्रयत्न होत होते.\nआणि १९७२ साली TCP / IP चा जन्म झाला. ज्यामुळे आपापले काम करताना कुणी कुठले नियम पाळावेत याचे नियम निश्चित झाले आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपन्या एकमेकांच्या कार्यक्षेत्राबद्दल विचार न करता, त्यात गुंतवणूक न करता, आपले काम अधिक वेगाने करू लागल्या. पण अजूनही ऑफिस किंवा उत्पादनाचे प्लांट्स हेच सॉफ्टवेअरचे कार्यक्षेत्र होते. घराघरात कॉम्प्युटर पोहोचले नव्हते. १९७२ ला SAP, १९७७ Oracle आणि १९७८ Baan या ERP (Enterprise Resource Planning) क्षेत्रातील दादा कंपन्यांचा जन्म झाला. यांनी इंटरनेटचा वापर करून घेतला.\nमाहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला सुगीचे दिवस यायला सुरवात झाली. हार्डवेअर बनवणाऱ्यांनी पैसे कमवले. सॉफ्टवेअर बनवणाऱ्यांनी पैसे कमवले. सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करून देण्याऱ्या सल्लागार कंपन्या स्थापन झाल्या. त्यांनीही रग्गड पैसे कमवले. विशेष म्हणजे त्यांनी ज्यांना या सेवा दिल्या त्यांच्याकडूनच पैसे घेतले. म्हणजे विविध मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, बँका, वित्तसंस्था हे ग्राहक होते आणि हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सल्लागार कंपन्या हे पुरवठादार होते. पुरवठादारांनी आपापल्या ग्राहकांच्या काम पद्धतीत कॉम्प्युटरचा वापर करायला उद्युक्त केले. त्यांची कार्यक्षमता वाढवली. त्यांचे खर्च कमी केले. त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढवायला, त्यांच्या ग्राहकांना खूष करायला त्यांना मदत केली. आणि या सगळ्याबद्दल त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यामुळे या काळात डेटा चोरीच्या प्रश्नाने आजच्यासारखे स्वरूप धारण केलेले नव्हते.\nआता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन महत्वाच्या कंपन्यांनी जन्म घ्यायचा मुहूर्त जवळ येऊ लागला होता. १९७५ ला मायक्रोसॉफ्टची स्थापना झाली आणि १९७६ला ऍपलची. मायक्रोसॉफ्टने हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअरवर अधिक लक्ष द्यायला सुरवात केली. याउलट ऍपलने स्थापनावर्षातच आपला पुढला मार्ग आखून घेतला होता. कॉम्प्युटर म्हणजे केवळ कार्यालयात उपयोगी असणारे उपकरण राहणार नव्हते. आता मेनफ्रेमचा अश्वमेध रोखला जाणार होता. ऍपल बरोबर ह्युलेट-पॅकार्ड, टॅन्डी कॉर्पोरेशन वगैरे कंपन्यांनी आपापले मायक्रो कॉम्प्युटर (ज्याला आपण आजकाल पर्सनल कॉम्प्युटर म्हणतो) बाजारात आणले.\nया सगळ्यात वेगळी कंपनी होती ऍपल. ऍपलच्या मायक्रो कॉम्प्युटरला चालवण्यासाठीची ऑपरेटिंग सिस्टीम स्वतः ऍपलचीच होती. हार्डवेअर वाल्यांनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवाल्यांनी सॉफ्टवेअर हा नियम मोडीत काढून ऍपलने हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीवर स्वतःचा ताबा ठेवला.\nमायक्रो कॉम्प्युटरच्या बाजाराने बाळसे धरल्यावर 'हत्तीने टॅप डान्स करायचं ठरवलं'. कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील दादा कंपनी आयबीएमने घरगुती कॉम्प्युटरच्या बाजारात उतरायचा निर्णय घेतला. मेनफ्रेमच्या बाबतीत प्रचंड गुप्तता पाळणाऱ्या आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटरच्या बाबतीत मात्र एकदम खुलं धोरण अंगिकारलं. आयबीएमच्या या पीसीसाठीची ऑपरेटिंग सिस्टिम मायक्रोसॉफ्टकडून बनवून घेतली गेली आणि इतर सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना या पीसीसाठी सॉफ्टवेअर तयार करायला उत्तेजन देण्यात आलं. यातून मायक्रोसॉफ्टचं अतिबलाढ्य साम्राज्य उभं राहिलं.\nपर्सनल कॉम्युटर कुणीही बनवो त्यावर ऑपरेटिंग सिस्टीम आणि कामासाठी लागणारे वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, डेटाबेस, ईमेल क्लायंट वगैरे सर्व सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स मायक्रोसॉफ्टचेच होते. हार्डवेअर कंपन्या आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यातील करारांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पीसी विकला गेला तरी मायक्रोसॉफ्टच्या खात्यात पैसे जमा होत होते. (इथे सॉफ्टवेअर पायरसीच्या मुद्द्याकडे मी दुर्लक्ष केले आहे.)\nहार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्र विकून ऍपल पैसे कमवीत होतं. मायक्रोसॉफ्ट प्रामुख्याने केवळ सॉफ्टवेअर विकून तर ह्युलेट-पॅकार्ड, कॉम्पॅक सारख्या कंपन्या केवळ हार्डवेअर विकून. या काळातही विक्रेता आपल्या वस्तू किंवा सेवा ज्या ग्राहकाला विकत होता त्याच्याकडून त्याचे पैसे घेत होता. आणि या घरगुती पर्सनल कॉम्प्युटर्सना इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी काही विशेष कारण मिळाले नव्हते त्यामुळे त्याला डेटा चोरीचा मुद्दा जन्माला यायचा होता.\nजगभरात काम करण्याच्या पद्धतीत पर्सनल कॉम्प्युटर्स मोठी उलथापालथ घडवून आणत असताना सर्न इथे हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोटोकॉलचा जन्म झाला होता आणि टीम बार्नर्स लीने वर्ल्ड वाईड वेबची संकल्पना मांडली होती. वर्ल्ड वाईड वेब आकाराला येत असताना ते वापरण्यासाठी वेब क्लायंटची (ब्राऊजरची) आवश्यकता होती. पहिला ब्राऊजर टीम बार्नर्स लीनेच तयार केला होता आणि १९९१ मध्ये जगासाठी खुला केला होता. वेब सर्व्हर आणि वेब ब्राऊजर तयार झाले. वेबसाईट ही नवीन संकल्पना उदयाला आली. इंटरनेटवरील वेबसाईट म्हणजे कधीही बंद न होणारा बिलबोर्ड आहे हे अनेक व्यावसायिकांना जाणवले. आणि व्यवसायाची वेबसाईट असणे महत्वाचे ठरू लागले. हॉटमेल या नावाने सबीर भाटियाने ईमेलची सुविधा ईमेल क्लायंट न वापरता वेब ब्राऊजरमधून वापरायला उपलब्ध करून दिली. आणि आतापर्यंत केवळ कामासाठी वापरल्या जाणाऱ्या इंटरनेटवर जाण्याची नवीन कारणे आकाराला आली. हॉटमेल मायक्रोसॉफ्टने विकत घेतलं तर त्यासारखं रॉकेटमेल याहूने. आणि जगभरात लोकांना वेब ब्राउजरमधून ईमेल वापरणे शक्य झाले. तेही मोफत.\nआता इंटरनेटवर वेबसाईट्स होत्या. एमएस ऑफिसबरोबर इंटरनेट एक्सप्लोरर मोफत मिळू लागले होते. ऑफिसची कामे संपल्यावरदेखील लोक इंटरनेटवर जाऊ लागले. आपापल्या घरगुती पीसीवरून वेब ब्राऊजर वापरत, वर्ल्ड वाईड वेबवर सर्फिंग करण्यासाठी\nसर्फिंग करून त्यांना इतर व्यवसायांबद्दलची माहिती मोफत मिळत होती. कारण वेबसाईट्स बनवण्याचा आणि कायम उपलब्ध ठेवण्याचा खर्च जो तो व्यावसायिक करत होता. लोकांना खर्च करायचा होता फक्त इंटरनेट कनेक्शनचा. ब्राऊजर मोफत. माहिती मोफत.\nआता इंटरनेटचा वापर करून वस्तू विकण्याची कल्पना काही सुपीक डोक्यात खेळू लागली. त्यापैकी जेफ बेझॉसने १९९४ मध्ये ऍमेझॉनची स्थापना केली. सुरवातीला इंटरनेटचा वापर करून पुस्तके विकण्यासाठी तो ऍमेझॉनचा वापर करणार होता. या सगळ्या धामधुमीमुळे वर्ल्ड वाईड वेब अल्पावधीत लोकप्रिय झालं. आणि त्यावर तयार झालेल्या अगणित वेबसाईट्स मधून आपल्याला हवी ती वेबसाईट शोधण्यासाठी सर्वसामान्य लोकांना सर्च इंजिनची गरज भासू लागली. वेगवेगळी सर्च इंजिन्स इंटरनेटवर उपलब्ध होती. अशात १९९८ साल उजाडलं. डेटाचोरीच्या आपल्या आजच्या अडचणीचा एक धागा जिथून येतो ते बिझनेस मॉडेल यशस्वीरीत्या वापरणाऱ्या कंपनीचा कॅलिफोर्नियात जन्म झाला. तिचे नाव होते गूगल.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १०)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ९)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ८)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ७)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ६)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ५)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ४)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ३)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग २)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rohit-sharma-has-admitted-that-hitting-sixes-is-not-easy/", "date_download": "2018-05-24T16:01:13Z", "digest": "sha1:6DQIHU7UVI4ZWL4GKKW3WIEANYRJ6GL3", "length": 6767, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "षटकार मारणे सोपे नाही- रोहित शर्मा ! - Maha Sports", "raw_content": "\nषटकार मारणे सोपे नाही- रोहित शर्मा \nषटकार मारणे सोपे नाही- रोहित शर्मा \nकाल भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आपले वनडेतील तिसरे द्विशतक साजरे केले. या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला.\nरोहितने नाबाद २०८ धावा करताना तब्बल १२ षटकार मारले. त्यामुळे त्याची तुलना षटकार मारण्यात माहीर असणाऱ्या ख्रिस गेल, ए बी डिव्हिलियर्स यांच्याशी करण्यात येत आहे.\nया षटकारांबद्दल सामना संपल्यावर बोलताना रोहित म्हणाला ” षटकार मारणे हे सोपे नाही. यासाठी खूप मेहनत आणि सराव लागतो. टीव्हीवर क्रिकेट बघताना जेवढे ते सोपे वाटते तसे क्रिकेटमध्ये काही सोपे नाही. मी आज स्कुप शॉट खेळून श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षणाला हाताळण्याचा प्रयत्न होतो. ही माझी क्षमता आहे असे मला वाटते.”\nत्याचबरोबर त्याने तो बाकीच्या ताकतवान सिक्स हिटर सारखा नसल्याचे सांगत म्हणाला “मी परिस्थिती आधी जाणून घेतो. त्यामुळे मी आधी काही षटके सांभाळून खेळतो. मी ए बी डिव्हिलियर्स, गेल किंवा धोनीसारखा नाही. माझ्यात त्यांच्याइतकी ताकत नाही. क्षेत्ररक्षण हाताळण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा वापर करतो. मी माझ्या क्षमतेनुसार खेळ करतो.”\ndouble hundredpowerful six hitterrohit sharmaतिसरे द्विशतकभारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्मा\nधोनीने तो वादग्रस्त ट्विट केला लाईक, उठले मोठे वादंग \nरोहित शर्माची आई म्हणते, मुलाचा खूप अभिमान वाटतो \nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nचेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_13.html", "date_download": "2018-05-24T15:55:11Z", "digest": "sha1:5MEAHMGUKSZBT7SKSGE62VGKSWDFID2R", "length": 11259, "nlines": 293, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): का लिहितो मी कविता?", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (104)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (56)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nका लिहितो मी कविता\nका लिहितो मी कविता\nकारण 'ती' लिहित नाही..\nतीच जिला आजकाल गुलाबी रंग खूप आवडतो\nकिती ठोके चुकले त्याचा हिशेब नेहमी चुकतो\nती हसत राहते मनातल्या मनात\nमी तेच मोती वेचतो आणि\nका लिहितो मी कविता\nकारण 'तो' लिहित नाही..\nतोच ज्याला कुठे दुखतंय तेच कळत नाही,\nपण दु:ख उगाळायला आवडतं\nत्याची व्यथा डोळ्यातून झरत राहते\nमी तेच शब्द टिपतो आणि\nका लिहितो मी कविता\nकारण 'तो' लिहित नाही..\nतोच जो फक्त किनाऱ्याच्या दगडांवर आपटत राहातो\nपुन्हा पुन्हा मागे जाऊन, पुन्हा पुन्हा उसळत राहातो\nतो खवळतो, आतल्या आत खदखदतो..\nमी तोच उत्साह चोरतो आणि\nका लिहितो मी कविता\nकारण 'ते' लिहित नाहीत\nतेच जे प्रत्येक गोष्ट शांतपणे बघतात\nअन्याय, अत्याचार मूकपणे साहतात\nपण बायका-पोरं पाहून परत शांत होतात\nपण कुणाला न दाखवता\nमी तीच हताशा जाणतो आणि\nका लिहितो मी कविता\nकारण 'तो' कधीच लिहित नाही\nतोच ज्याच्याकडे निर्मितीची शक्ती आहे,\nपण व्यक्त व्हायची युक्ती नाही \nतो पाहतोय सगळं वर बसून\nत्याने धरलाय हात माझा\nआणि घेतोय सगळं लिहून\nतोही होतो कधी खूष, कधी नाखूष\nमग करतो मलाच लिहिता...\nमी त्याचेच बोल बोलतो आणि\nआपलं नाव नक्की लिहा\nउचलेगिरीस मनाई आहे. लेखकाची पूर्वपरवानगी बंधनकारक.\nविसरुन जाणे अवघड आहे..\nएक ठिणगी वेचली मी जाळताना हृदय माझे\nपावलांपाशीच आता जोजवा हो विठ्ठला\nमी कधी बोललो नाही..\nसर येते जेव्हा जेव्हा....\nवाढले पेट्रोलचे दर आणखी\nका लिहितो मी कविता\nमन भरून गेले प्रेमाने मी रिताच होतो ना\nदहावीपर्यंत प्रत्येक पावसाळा असाच होता.. (पावसाळी ...\nतुझी नि माझी स्वप्ने सारी उधळलीस ना \nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nकोषांतर : एका हिरकणीचा गझल प्रवास\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nUnique Visitors (१ ऑगस्ट २०११ पासून आत्तापर्यंत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-109032600057_1.htm", "date_download": "2018-05-24T15:37:27Z", "digest": "sha1:ODDLW7GSEJGXIFMWUYOPEVI4PKPILA3E", "length": 14693, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पाडव्याच्या दिवशी पिकपाण्याची भविष्यवाणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपाडव्याच्या दिवशी पिकपाण्याची भविष्यवाणी\nसाडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षांची सुरूवात... कुणी या दिवशी जोरदार खरेदी करतो तर कुणी नवीन संकल्प सोडतो. पण, या सणासंदर्भात अनेक चाली रीती, परंपराही जोडल्या गेल्या आहेत. मुख्यत्वेकरून ग्रामीण भागामध्ये परंपरेप्रमाणेच सण साजरे केले जातात.\nसांगली जिल्ह्यातील भावळणी या छोट्याशा गावात अशाच आगळ्यावेगळ्या परंपरेप्रमाणे गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. पाडव्याच्या दिवशी सायंकाळी गावातील हनुमान मंदिरात सारे गाव लोटते आणि मंदिराचे पुजारी पंचांग वाचन करतात. पंचांग वाचन एवढ्यापुरताच हा कार्यक्रम मर्यादीत नसतो, तर पुढील वर्षांतील पिकपाण्याचे अंदाज देण्यात येतात आणि त्याप्रमाणेच शेतकरी पिकांचे नियोजन करतात. विशेष म्हणजे या गावातील शेतकरी प्रगतशील असले तरी त्यांचा यावर तितकाच विश्वास आहे.\nपंचांग वाचन आणि पिकपाण्याचा अंदाज वर्तविण्याची ही परंपरा गेल्या 150 वर्षांपासून सुरू आहे. ग्रामजोशी शिवानंद कुलकर्णी यांची ही पाचवी पिढी सध्या गावची परंपरा पुढे चालवत आहे. याबाबत माहिती देताना शिवानंद कुलकर्णी म्हणाले, पूर्वीच्या काळात आजच्यासारखे प्रगत तंत्रज्ञान नसायचे. त्यावेळी वर्ष भविष्य आणि पंचांगात दिलेल्या भविष्यावरच विश्वास असायचा आणि त्यामधील पर्जन्यविषयक दिलेले अंदाजही तंतोतंत जुळायचे पण, गावातील लोकांना पंचांगाची माहिती नसायची म्हणून ही परंपरा सुरू झाली.\nगुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी सगळे गाव मंदिरात लोटते. देवाचे दर्शन घेतल्यानंतर एकमेकांना नाम ओढल्यावर लोक भविष्य ऐकायला बसतात. सारे वातावण भारावून जाते.\nपंचांगात दिलेल्या माहितीला अनुसरून द्राक्ष, उस, गहू, ज्वारी आणि इतर पिकांच्या आणेवारीचा अंदाज दिला जातो. पिकांची जात, रास आणि गुरूबल यावरून आम्ही पिकपाण्याचा अंदाज काढतो. हा अंदाज 70 ते 80 टक्के खरा ठरतो त्यामुळे शेतकरी विश्वास ठेवतात आणि त्यानुसार पिक घेतात. गेल्या काही वर्षांपूर्वी पडलेला दुष्काळ आणि त्यानंतरच्या अतीवृष्टीचा अंदाज आम्ही दिला होता असेही कुलकर्णी यांनी सांगितले.\nकाळाला नमन करण्याचा दिवस\nयावर अधिक वाचा :\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nअसा झाला होता श्रीकृष्णाचा मृत्यू...\n'जर' नावाच्या पारध्याचा बाण लागल्याने श्रीकृष्णाचा मृत्यु झाला. जाणून घ्या काय झाले ...\nराम, लक्ष्मण आणि सीतेच्या देह त्यागाची कथा\nरामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...\nगंगादशहराच्या १० दिवसांच्या पर्वकाळात हे करावे:\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nशत्रुंचा पलडा भारी असणार. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे वाद होणार नाहीत. प्रयत्न करा सर्वपरिस्थितींना मात कराल.\nमोठ्या प्रमाणात खर्च वाढेल. तब्येतीचीही खूप काळजी घ्यावी लागेल. स्वभावात थोडा चिडचिडेपणा येऊ शकेल. घरात थोडे मतभेदही होतील. धन प्राप्ति होणार.\nधनाची तर चिंता करण्याची गरज नाही. घरात आनंदी-उत्साही वातावरण राहिल. वाहन खरेदीचा योगही आहे. विद्येच्या क्षेत्रातही प्रगती होईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/gappa-sanvad", "date_download": "2018-05-24T15:27:33Z", "digest": "sha1:DO6JZZHJATJ56EPNLA23GFXRCDRWCJXY", "length": 4695, "nlines": 81, "source_domain": "palakneeti.org", "title": "गप्पा-संवाद-चर्चा | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nषिक्शनाचा हक्क कायदा राबविन्यासाठि शासकिय पातळिवर राज्यातील स्थितिला अनुसरुन काहि नियम तातडिने करावे लागतिल.\nते अमलबजावनि कशि होते व कोन\nते अमलबजावनि कशि होते व कोन करते यवर ते अवलवबुन आसेल.\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\nगप्पा संवाद किंवा चर्चा सुरु करण्यासाठी आपल्याला प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपणास कन्फर्मेशन मेल येईल व आपणास लॉग इन करता येईल. येथे क्लिक करुन आपणास युजर रजिस्ट्रेशन कराता येईल.\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://meechto.blogspot.com/2011/08/blog-post.html", "date_download": "2018-05-24T15:30:51Z", "digest": "sha1:H334HEACYBP7W33DLJEUJB4I2XNX6OWA", "length": 33207, "nlines": 76, "source_domain": "meechto.blogspot.com", "title": "मीऽच तो...: स्वप्नी माझ्या येशील... का?", "raw_content": "\nशनिवार, ६ ऑगस्ट, २०११\nस्वप्नी माझ्या येशील... का\nस्वप्नं... जवळपास सर्वांचीच काही ना काही स्वप्नं असतात. पण ती जागेपणी, हो जागेपणीच. कारण बर्‍याच लोकांना ते जागेपणी ज्या गोष्टीला ’अमुक एक बनणं माझं स्वप्न आहे’ कींवा ’ही माझी स्वप्नसुंदरी आहे’ असं म्हणतात ती त्यांच्या स्वप्नात मात्र शक्यतो येत नाही\nतुम्हाला ही काही इंटरेस्टींग स्वप्ने पडली असतीलच की... म्हणजे कधी एखादं भीतीदायक स्वप्न, कींवा कधी आपण जे करायचं नाही असं ठरवलंय तेच स्वप्नात करताना दिसणं. एक स्वप्न तर बहूतेक सर्वजण किमान एकदा तरी अनुभवतातच, आपला स्वप्नात अचानक तोल जातो आणि आपण जागे होतो कींवा स्वप्नात कुणीतरी पोटाला गुदगुल्या केल्यात आणि तुम्हाला जाग आली\nमधे येऊन गेलेल्या इन्सेप्शन चित्रपटाने सुद्धा स्वप्न हा विषय हाताळला होता, आणि त्यात वापरली गेलेली बरीच माहिती बरोबर सुद्धा होती या चित्रपटाने स्वप्नांबाबतचे माझे काही जुने अनुभव जागे केले होते.\nतेव्हा मी नुकताच कॉलेजला जाऊ लागलो होतो आणि त्या दरम्यानच मित्रांशी बोलताना लक्षात आलं की इतरांना त्यांनी रात्री पाहीलेलं स्वप्नं कधीकधी लक्षात रहातं पण आपल्याला मात्र कधीकधी २-३ स्वप्नं सुद्धा आठवतात सुरुवातीला गंमत वाटली आणि मी रोज ती आठवण्याचा प्रयत्न करु लागलो. कधी कधी जमायचं सुद्धा. मग मला अचानक १-२ वेळा जाणवलं की मी स्वत: स्वप्नात जागा आहे आणि अधे मधे मी स्वप्नाची दिशाही बदलतोय सुरुवातीला गंमत वाटली आणि मी रोज ती आठवण्याचा प्रयत्न करु लागलो. कधी कधी जमायचं सुद्धा. मग मला अचानक १-२ वेळा जाणवलं की मी स्वत: स्वप्नात जागा आहे आणि अधे मधे मी स्वप्नाची दिशाही बदलतोय आता मला हे सगळं गूढ वाटू लागलं होतं काही तरी भारी शक्ती वगैरे. :) म्हणून मग मी प्रयत्न वाढवले. पण मग एकदा भयानक घटना घडली. मला जाणवलं की मी पालथा आहे, माझ्या पाठीवर बसून कोणीतरी भेसूर हसतंय. सगळीकडे काळोख होता. मला काहीच करता येत नव्हतं, जखडला गेलो होतो मी. घाबरुन ओरडण्याचा प्रयत्न केला तर आवाजही फ़ुटेना. काहीच सुचत नव्हतं. शेवटी विचार करणं सोडून दिलं... काय झालं माहिती नाही पण पहाट झालेली होती आणि मी झोपेतून ऊठत होतो. त्यादिवशी मनाशी गाठ बांधली की असली मस्ती परत करायची नाही. :)\nपण ४ एक वर्ष उलटून सुद्धा स्वप्नात जाणिवा असणं प्रयत्न न करता ही होत होतं, म्हणजे मला मी स्वप्नात आहे हे कळायचं. पण मी त्यांच्याशी उगाच खेळ करणं बंद केलं होतं. तरीही परत एकदा विचित्र घटना घडलीच. मला माझे शरीर हलवता येत नव्हते. इकडे तिकडे बघितलं तर खाली मला मीच दिसलो खूप घाबरल्या सारखं झालं ओरडायचा प्रयत्नही केला... (घ्या... आता बॉडी खाली आहे तर तोंड तिकडे खालीच असणार ना, ओरडणार कुठून खूप घाबरल्या सारखं झालं ओरडायचा प्रयत्नही केला... (घ्या... आता बॉडी खाली आहे तर तोंड तिकडे खालीच असणार ना, ओरडणार कुठून :) पण स्वप्नांच्या डायरेक्टर ला असले प्रश्न पडत नाहीत.) पण काही नाही. मग सकाळी पुन्हा नॉर्मल. शेवटी याचा अर्थ लावायचाच असं ठरवलं, इंटरनेट वर शोध घेतला आणि माहिती काढली. आणि ती वाचून मजा वाटली :) पण स्वप्नांच्या डायरेक्टर ला असले प्रश्न पडत नाहीत.) पण काही नाही. मग सकाळी पुन्हा नॉर्मल. शेवटी याचा अर्थ लावायचाच असं ठरवलं, इंटरनेट वर शोध घेतला आणि माहिती काढली. आणि ती वाचून मजा वाटली आपल्या स्वप्न पहाण्यात इतक्या गोष्टी असतात हा विचारच नव्हता केला ना कधी... त्यानंतर मात्र सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेतल्यामुळे म्हणा कींवा हा काय प्रकार आहे हे कळल्यामुळे म्हणा, असे विचित्र अनुभव आले नाहीत आणि दु:स्वप्नांची भीतीही वाटत नाही.\nप्रत्येक माणूस आयूष्यात काही स्वप्ने आठवतोच.\nप्रत्येक माणसाला दु:स्वप्ने पडतातच.\nनिम्याहून अधिक माणसे स्वप्नांमधे जागे राहू शकतात.\nजवळपास ४०% लोकांना Sleep Paralysis चा अनुभव आयूष्यात किमान एकदातरी येऊ शकतो.\nझोपेची वेळ, कालावधी, मानसिक संतुलन आणि झोपेतून उठतानाची मेंदूची अवस्था यावर स्वप्ने पडणे कींवा स्वप्नांशी संबंधीत विचित्र घटना कींवा झोपेतील आजार अवलंबून असतात.\nस्वप्ने ही बर्‍याचदा आपण एखादी गूढ गोष्ट समजतो, कधी त्यांच्यामधले बदल न टिपता दुर्लक्ष करतो तर कित्येकदा त्यांना घाबरतोही. पण स्वप्नेसुद्धा कधीतरी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतील तर की खरंच स्वप्ने ही आपल्या अचेतन मेंदूचे आपल्या हातात नसलेले खेळ असतात की खरंच स्वप्ने ही आपल्या अचेतन मेंदूचे आपल्या हातात नसलेले खेळ असतात झोपेवर आजवर बरेच संशोधन झाले आहे आणि त्यातून झोपेबद्दल बरीचशी माहिती समोर आली आहे. आजही यावर संशोधन चालूच आहे. आता स्वप्ने ही झोपेत पाहीली जात असल्या मुळे स्वप्न पडणे म्हणजे काय आणि झोपेत काय काय घडते ज्यामुळे स्वप्न पहाणे शक्य होते ते पहाणे गरजेचे आहे.\nझोपेच्या दोन अवस्था मानल्या गेल्या आहेत. एक Rapid Eye Movement (REM) अवस्था ज्यात डोळ्यांची हालचाल वेगाने होत असते, याच अवस्थेमधे आपण स्वप्ने (हो... ही नेहमी एकापेक्षा जास्त असतात) पहातो, आणि यातल्या काही गोष्टी लक्षात राहू शकतात. आणि दुसरी Non-Rapid Eye Movement (NEM) ज्याला गाढ झोप म्हणता येईल. या अवस्थेमधल्या गोष्टी आपल्या लक्षात रहात नाहीत. गाढ झोपेच्या ३ ते ४ पायर्‍या असतात आणि एकूण कीती वेळ झोपलो आहे यावर आपण कुठल्या पायरीवर आहोत हे ठरतं. म्हणूनच तर काही वेळेस अत्यंत कमी वेळ झोपूनही आपल्याला तरतरी आल्यासारखं वाटू शकतं (कारण झोपेच्या पायर्‍या नीट पाळल्या जाऊनच आपण जागे झालो.) तर कधी फ़ार कंटाळवाणं वाटू शकतं (इथे सर्व पायर्‍या नीट न पाळता मधेच जाग आली).\nमुळात, शांत व चांगली झोप मिळण्यासाठी ती फ़क्त योग्य वेळी घेणंच गरजेचं नाही तर योग्य तितका वेळ घेणंही गरजेचं आहे, कारण यामुळे झोपेच्या सगळ्या पायर्‍या नीट पाळल्या जाण्याची शक्यता वाढते. हा ग्राफ़ पहा म्हणजे तुम्हाला झोपेचा एकंदर पॅटर्न लक्षात येईल.\nआपण जागे झाल्यावर जे स्वप्न आपल्याला आठवत असते ते शक्यतो शेवटच्या REM मधले असते. बरं ही स्वप्ने पहाणे पण सोपी गोष्ट नाही. यासाठी आपल्याला एका प्रक्रीयेतून जावे लागते आणि ती नीट न झाल्यासही घोळ होऊ शकतात. तर जेव्हा जेव्हा आपण REM मधे जात असतो तेव्हा आपला मेंदू आपल्या शरीरावरचे नियंत्रण काही काळासाठी सोडतो, याचा फ़ायदा म्हणजे तुम्ही एखादे थ्रिलर किंवा हाणामारीवाले स्वप्न पहात असाल तरी इतरांना (आणि स्वत:लाही) जखमी करणार नाही. :) आता मेंदूतील शरीराला नियंत्रित करणारे सर्व भाग आराम करत असतात, पण गमतीशीरपणे चेतन मेंदूतला एक भाग काम करीत रहातो आणि मग स्वप्ने आठवण्यास कारणीभूतही ठरतो.\nआता हे सगळं झाल्यावर आपण REM मधे आलो (इथून पुढे आपण म्हणजे चेतन मेंदूतला एक भाग समजा). इथे आपला अचेतन (subconscious) मेंदू काम करु लागतो, हा आपल्या स्वप्नांचा दिग्दर्शक, आणि खरं तर पटकथालेखक सुद्धा. घोळ इतकाच असतो की याला विषयच दिलेला नसतो कारण स्मृतींमधे आज कुठे काय भरलंय आणि कशाची उजळणी केली आहे ही माहिती असलेले भाग तर आराम करताहेत. मग हा स्वत:च स्मृतींमधून मिळेल तशी माहिती जमवायला सुरु करतो आणि जागेवरच पात्रे, कथा, स्थळं वगैरे उभी करु लागतो (विश्वास ठेवा... मला एकदा मी जुरासिक पार्कमधे अडकलोय आणि सनी देऒल मला डायनासोर पासुन वाचवतोय असंही स्वप्न पडलं होतं कारण स्मृतींमधे आज कुठे काय भरलंय आणि कशाची उजळणी केली आहे ही माहिती असलेले भाग तर आराम करताहेत. मग हा स्वत:च स्मृतींमधून मिळेल तशी माहिती जमवायला सुरु करतो आणि जागेवरच पात्रे, कथा, स्थळं वगैरे उभी करु लागतो (विश्वास ठेवा... मला एकदा मी जुरासिक पार्कमधे अडकलोय आणि सनी देऒल मला डायनासोर पासुन वाचवतोय असंही स्वप्न पडलं होतं हे त्या स्पिलबर्गच्या बापाला तरी सुचलं असतं का हे त्या स्पिलबर्गच्या बापाला तरी सुचलं असतं का :D ). यामुळे आपण आज विचार केलेल्या गोष्टी स्वप्ना मधे येतीलच कींवा येणारच नाहीत अशी कुठलीही हमी देता येत नाही.\nशक्यतो आपल्याला जाग आल्यावर लगेचच स्वप्नांच्या स्मृती धूसर व्हायला सुरुवात होते (स्त्रीयांना स्वप्ने जास्त चांगली लक्षात रहातात म्हणे... त्यामुळे त्यांच्या स्वप्नात जाणार असाल तर जरा जपून ;) ). पण जर पडलेल्या स्वप्नांमधे एखादे अत्यंत भीतीदायक कींवा खूप चांगले स्वप्न असेल तर ते लक्षात रहाते. स्वप्नांबाबत एक मजेशीर गोष्ट म्हणजे ती तुटक असतात, म्हणजे एखादे स्वप्न मधेच चालू कींवा मधेच संपू शकते आणि पुढचे स्वप्न (जे पुन्हा पूर्णपणे असंबद्ध विषयावर असू शकेल) सूरु होवू शकते. हे म्हणजे महाभारताच्या शॉटमधे सुपरमॅन येण्याइतके असंबद्ध असू शकते. एक मात्र नक्की, स्वप्ने आठवणे हे शिकता येते. झोपेतून उठल्या उठल्या स्वप्ने आठवण्याचा प्रयत्न नेहमी करत राहील्यास एकापेक्षा जास्त स्वप्ने आठवण्याची क्षमतासुद्धा प्राप्त करता येते.\nमग जर स्वप्ने आठवू शकतात तर त्यात आपल्याला जाता येईल याचं उत्तर हो आहे याचं उत्तर हो आहे काही लोकांना ही क्षमता असते व काही लोक सततच्या प्रयत्नांनी हे साध्य करतात. याला Lucid Dreaming म्हटले जाते, अशा प्रकारच्या स्वप्नात तुम्हाला कळून चुकलेले असते की तुम्ही झोपेत आहात आणि तुम्ही पहाताय ते स्वप्न आहे. त्यामुळे एका अर्थाने तुम्ही (चेतन मेंदूचा तो एक जागा असलेला भाग काही लोकांना ही क्षमता असते व काही लोक सततच्या प्रयत्नांनी हे साध्य करतात. याला Lucid Dreaming म्हटले जाते, अशा प्रकारच्या स्वप्नात तुम्हाला कळून चुकलेले असते की तुम्ही झोपेत आहात आणि तुम्ही पहाताय ते स्वप्न आहे. त्यामुळे एका अर्थाने तुम्ही (चेतन मेंदूचा तो एक जागा असलेला भाग) स्वप्नात राहून ते अनुभवत असता आणि ते लक्षातही रहाते. याचा दु:स्वप्नांचा अंमल कमी करण्यासाठी फ़ार उपयोग होऊ शकतो. कारण जर दु:स्वप्नांमधे आपल्याला हे मान्य करता आले की मी पहातोय ते एक स्वप्न आहे तर त्याचा परीणाम बराच कमी होऊ शकतो\nपण याचाच एक भाग म्हणून दुसरी गंमत मात्र घडू शकते... कधी असं वाटलंय की तुम्ही सकाळी ऊठून आवरताय, कामावर जायला उशीर होतोय म्हणून पळापळ करताय... आणि जागे झालात हे पहायला की तुम्ही आत्ता पहात होतात ते स्वप्न होतं :) असंही होऊ शकतं. एखाद्या स्वप्नाच्या मधेच आपल्याला कळलं की हे स्वप्न आहे आणि कदाचित ते तितकंसं भारी स्वप्न नसेल म्हणून आपण तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. आता बाहेर म्हणजे काय तर आपल्यासाठी बाहेर येणं म्हणजे जाग येणं. मग आपला अचेतन मेंदू नवी चाल खेळतो, तो आपण जागे झाल्याचंच स्वप्न रचतो आणि आपल्याकडूनच सकाळी आवरण्याची माहिती घेऊन False Awakening ची स्थिती तयार करतो :) असंही होऊ शकतं. एखाद्या स्वप्नाच्या मधेच आपल्याला कळलं की हे स्वप्न आहे आणि कदाचित ते तितकंसं भारी स्वप्न नसेल म्हणून आपण तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. आता बाहेर म्हणजे काय तर आपल्यासाठी बाहेर येणं म्हणजे जाग येणं. मग आपला अचेतन मेंदू नवी चाल खेळतो, तो आपण जागे झाल्याचंच स्वप्न रचतो आणि आपल्याकडूनच सकाळी आवरण्याची माहिती घेऊन False Awakening ची स्थिती तयार करतो\nहे तर झालं गमतीशीर... पण या Lucid Dream मुळे संभ्रम कींवा भीतीने गाळण उडण्याची वेळही येऊ शकते. वर दीलेली घटना शक्यतो तेव्हा घडते जेव्हा आपल्याला स्वप्नात असताना आपण स्वप्नात असल्याची जाणिव होते. पण स्वप्नात जातानाच जर अशी जाणिव निर्माण झाली तर थोडेसे विचित्र परीणाम समोर येतात. जर स्वप्नात जातानाच आपण स्वप्नात जात असल्याची जाणिव घेऊन जात असू तर स्वप्न पहाण्यासाठी केली जात असलेली ती सर्व प्रक्रीया आपण अनुभवत असतो त्यामुळे आपल्याला भयानक आवाज येणे, शरीर थरथरत आहे कींवा सर्वांगाला मुंग्या येत आहेत असे वाटणे कींवा आपण आपल्या शरीरातून बाहेर पडलो आहोत असे वाटणे असे वेगवेगळे विचित्र अनुभव येऊ शकतात. बरं आपण असतो मात्र झोपेत त्यामुळे पुढच्या प्रक्रीया घडत रहातात. मात्र झोप झाल्यावरही हे अनुभव एक भयानक कींवा विचित्र स्वप्न म्हणून आपल्याबरोबर येतात.\nयाशिवाय अजून एक प्रकार म्हणजे आपल्या छातीवर कींवा पाठीवर कोणीतरी बसले आहे... आपले हातपाय जखडण्य़ात आलेत आणि इच्छा असूनही आपण मदती साठी हाका मारु शकत नाही, काही करु शकत नाही असे खूप भयानक स्वप्न पडणे. हे सुद्धा Lucid Dreaming आहे. पण वर म्हटल्याप्रमाणेच इथेही भर स्वप्नात आपण जागे असतो, आपल्याला शरीरावर नियंत्रण नाही हे समजते (Sleep Paralysis) आणि घाबरतो तेव्हा आपले जे काही विचार असतील ते स्वप्नात उमटतात आणि आपल्याला तसे भयानक पात्र छातीवर कींवा पाठीवर असल्याचे जाणवते.\nयावर उपाय म्हणजे स्वप्नात बदल करणे होय, आता जर तुम्ही असेही स्वप्नात आहात आणि तुम्हाला हे माहिती आहे तर मग थोडे अजून प्रयत्न करुन स्वप्नातच बदल करा होय, आता जर तुम्ही असेही स्वप्नात आहात आणि तुम्हाला हे माहिती आहे तर मग थोडे अजून प्रयत्न करुन स्वप्नातच बदल करा काही प्रयत्नांनंतर हे ही थोड्या फ़ार प्रमाणात जमू लागते. (भयानक स्वप्ने पडताना अचानक देवाचा धावा करता तेव्हा तुम्ही तो खरंच जागे होऊन तुमच्या तोंडाने करता की स्वप्नात करता काही प्रयत्नांनंतर हे ही थोड्या फ़ार प्रमाणात जमू लागते. (भयानक स्वप्ने पडताना अचानक देवाचा धावा करता तेव्हा तुम्ही तो खरंच जागे होऊन तुमच्या तोंडाने करता की स्वप्नात करता :) ) यासाठी फ़क्त आपण स्वप्नात आहोत आणि ते बदलणे शक्य आहे हे मान्य करता यायला हवं.\nएकदा का हे करता आलं तर मग तुम्ही आपल्या स्वप्नांच्या दिग्दर्शकाच्या हातातलं एक पात्र न रहाता त्याच्या बरोबरीने दिग्दर्शन करु लागता. तुमचा रोल कमी महत्वाचा असेल तर वाढवू शकता, एखादं पात्र बदलू शकता. पण तुम्हाला पुर्ण स्वप्न मात्र बदलता येत नाही (स्वप्नांचा रोख ठरवता येऊ शकतो) कारण तुमच्या मुख्य दिग्दर्शकाला असं काही केलेलं आवडत नाही. जास्त बदल केले की तो स्वप्नच बदलण्याची शक्यता वाढते. :)\nवर एकदा म्हटल्याप्रमाणे कधी कधी आपण नक्की स्वप्नात आहोत की सत्यात असा गोंधळ होऊ शकतो तेव्हा काय करावे\nतुम्ही जर आठवण्याचा प्रयत्न केलात तर लक्षात येईल की तुम्ही स्वप्नात स्वत:ला संपूर्ण कधीच पाहीलेले नाही. म्हणूनच मग स्वप्नात आरसा आणण्याचा प्रयत्न करा, त्यात तुम्हाला जर तुमची स्वच्छ प्रतिमा दिसली नाही तर तुम्ही नक्कीच स्वप्नात आहात.\nआजूबाजूला असलेली प्रकाशयोजना बदलण्याचा प्रयत्न करा (लाईटचे स्विच वर खाली करुन पहाणे वगैरे), ह्या गोष्टीत आपल्याला बदल करता आले नाहीत तर आपण स्वप्नात आहोत.\nघड्याळात कीती वाजलेत ते पहा, दुसरीकडे पहा आणि पुन्हा कीती वाजलेत ते पहा. साधे घड्याळ असेल तर शक्यतो वेळ आजिबात बदलत नाही कींवा खूपच बदलते. तर डिजीटल घड्याळ चित्रविचित्र वेळा दाखवू शकते.\nदोन्ही हाताची बोटे एकावेळेस पाहून मोजण्याचा प्रयत्न करा.\n(हा अजून एक प्रकार... शास्त्रिय पद्धतीने पडताळलेला नाही पण मला वाटतं यानेही मदत होईल... लग्न झालेलं असल्यास बायकोचा चेहरा पहाण्याचा प्रयत्न करा. :D )\nस्वप्ने ही जागेपणी गमतीशीर वाटतात, मग भलेही ती पहाताना कीतीही आनंद, राग, भीती वाटलेली असो. ती जगातली सर्वात जुनी मनोरंजन सेवा आहे हे विसरुन कसं चालेल त्यांना घाबरण्यापेक्षा त्यांची मजा लुटणेच जास्त योग्य वाटते मला.\nमग... करताय तुमची स्वप्ने शेअर\nद्वारा पोस्ट केलेले अमित येथे १०:३२ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n ६ ऑगस्ट, २०११ रोजी ११:१६ म.पू.\n मस्त लिहीलेस रे... चांगली माहिती दिलीस...\n\" तुम्ही जर आठवण्याचा प्रयत्न केलात तर लक्षात येईल की तुम्ही स्वप्नात स्वत:ला संपूर्ण कधीच पाहीलेले नाही. म्हणूनच मग स्वप्नात आरसा आणण्याचा प्रयत्न करा, त्यात तुम्हाला जर तुमची स्वच्छ प्रतिमा दिसली नाही तर तुम्ही नक्कीच स्वप्नात आहात.>>>> +१\nत्यात अजून एक गोष्ट तू नोटीस केली असशील तर..... स्वप्नात कुणाचेच चेहरे स्पष्ट दिसत नाहीत.... पण आपल्याला बर्‍याचदा जाणीव असते की स्वप्नातील व्यक्ती कोण आहे .\nएक स्वप्न आठवले.... मला एकदा परीक्षा संपल्यावर स्वप्न पडले होते...... माझा पेपर आहे.आणि अगदी थोडा वेळ शिल्लक आहे..मी बसमध्ये बसलोय.... तो बस ड्रायव्हर नेमका अगदी आरामात बैलगाडी हाकतोय अशा स्पीडने चाललाय...... कळस म्हणजे.... सिटी बस ड्रायव्हर मध्येच बस थांबवून चहा प्यायला उतरला..... माझा जीव अगदी घायकुतीला आला होता...... :)शेवटी मी खूप उशीरा पोहोचलो.... तर मला सुपरवायझर पेपरच देईना.... \nरिझल्टपर्यंत कितीतरी दिवस मला धडधडायचं .... त्या स्वप्नाचा अर्थ काय असेल... याचा सारखा विचार डोक्यात यायचा... याचा सारखा विचार डोक्यात यायचा...\nबाकी एकदाचा वेळ काढून लिहीलेस .... म्हणून शुध्दलेखनाच्या चूका तुला माफ...\nअमित ६ ऑगस्ट, २०११ रोजी २:१९ म.उ.\nधन्यवाद मित्रा... लेख रात्री ३ वाजेपर्यंत बसून लिहीत होतो रे... सकाळी कसातरी पूर्ण करुन छापलाय. :) एक झोप वाया घालवत, अर्धवट जागत केला पूर्ण शेवटी एकदाचा. पुढच्या वेळेस काळजी घेईन.\nJagdish Kulkarni ७ ऑगस्ट, २०१२ रोजी ११:५५ म.पू.\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nस्वप्नी माझ्या येशील... का\nअय स्साला... कोई शक\nस्वप्नी माझ्या येशील... का\nक्रिकेट आणि देश : आयर्लंड\nऑसम इंक. थीम. Dizzo द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-113030900012_1.htm", "date_download": "2018-05-24T15:27:48Z", "digest": "sha1:7BQQHBIP2QD5HA6YKZRDUG26GV3U2IWU", "length": 11755, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Mahashivratri, Mahadev, Shiv Shankar | महादेवाचा अभिषेक तुमच्या रास प्रमाणे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहादेवाचा अभिषेक तुमच्या रास प्रमाणे\nशिवरात्रीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य\nअगरबत्ती, अत्तराची बाटली, चौरंग, बेलपत्र, शमीपत्र, शिवलिंग, शुद्ध माती, गणेशाची मूर्ती, शंकराला, गणेशाला, देवीला अर्पण करण्यासाठी वस्त्र, कलश (तांब्याचे किंवा मातीचे), पांढरे कापड (अर्धा मीटर), लाल कापड (अर्धा मीटर), पंचरत्न, आरती, मोठ्या आरतीसाठी तेल, तांबूल, श्रीफल (नारळ), धान्य (तांदूळ, गहू), पुष्प (गुलाब किंवा लाल कमळ), एका नव्या थैलीत हळकुंड, कापूर, केशर, चंदन, यज्ञोपवित ५, कुंकू, तांदूळ (अक्षता), अबीर, गुलाल, अभ्रक, हळद, दागिने, कापूस, शेंदूर, सुपारी, विड्याची पाने, फुलमाळा, कमलगट्टे, धने, सप्तमृत्तिका, सप्तधान्य, दूर्वा, पंच मेवा, गंगाजल, मध, साखर, शुद्ध तूप, दही, दूध, ऋतुफल, नैवेद्य किंवा मिठाई, वेलची (छोटी), लवंग, मोली, अत्तराची बाटली.\nपुढील पानावर पाहा पूजन विधी....\nश्री शिवरात्री व्रत-कथा (संस्कृत)\nयावर अधिक वाचा :\nमहादेवाचा अभिषेक तुमच्या रास प्रमाणे\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...\nअसा झाला होता श्रीकृष्णाचा मृत्यू...\n'जर' नावाच्या पारध्याचा बाण लागल्याने श्रीकृष्णाचा मृत्यु झाला. जाणून घ्या काय झाले ...\nराम, लक्ष्मण आणि सीतेच्या देह त्यागाची कथा\nरामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...\nगंगादशहराच्या १० दिवसांच्या पर्वकाळात हे करावे:\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nपृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nशत्रुंचा पलडा भारी असणार. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे वाद होणार नाहीत. प्रयत्न करा सर्वपरिस्थितींना मात कराल.\nमोठ्या प्रमाणात खर्च वाढेल. तब्येतीचीही खूप काळजी घ्यावी लागेल. स्वभावात थोडा चिडचिडेपणा येऊ शकेल. घरात थोडे मतभेदही होतील. धन प्राप्ति होणार.\nधनाची तर चिंता करण्याची गरज नाही. घरात आनंदी-उत्साही वातावरण राहिल. वाहन खरेदीचा योगही आहे. विद्येच्या क्षेत्रातही प्रगती होईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/haryana-and-tamil-thalaivas-both-in-contention-for-win-tonight-at-pro-kabaddi/", "date_download": "2018-05-24T15:41:50Z", "digest": "sha1:EJFCSIR2X5FLU6EO35HIW4NTWTO6PXWX", "length": 9340, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हरयाणा आणि तमील थलायवाजला विजयाची समान संधी - Maha Sports", "raw_content": "\nहरयाणा आणि तमील थलायवाजला विजयाची समान संधी\nहरयाणा आणि तमील थलायवाजला विजयाची समान संधी\nआज प्रो कबड्डीमध्ये हरयाणा स्टीलर्स आणि तमील थलायवाज यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ प्रो कबड्डीमध्ये या वर्षी सामील झालेले आहेत. हरयाणा संघाचा कर्णधार सुरिंदर नाडा आहे तर तमील थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूर आहे. दोन्ही संघाने या मोसमामध्ये तीन सामने खेळले आहेत. त्यातील एक सामना जिंकण्यात दोन्ही संघाना यश आले आहे.\nहरयाणाचा संघ तमील थलायवाजपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. या संघाचे डिफेंडर आणि रेडर चांगल्या लयीत आहेत. डिफेन्समध्ये सुरिंदर नाडाने खेळलेल्या तिन्ही सामन्यात हाय ५ मिळवला आहे. त्याला मागील सामन्यात हाय ५ मिळवत मोहित चिल्लरने उत्तम साथ दिली होती. हरयाणाने पहिला सामना यु मुंबाविरुध्द गमावला होता तो फक्त एका गुणाने गमावला होता. दुसरा सामना गुजरातविरुध्द झाला, हा सामना बरोबरीत सोडवण्यात या संघाला यश मिळाले होते. तिसरा सामना गुजरात विरुध्द झाला आणि हा सामना हरयाणा संघाने एकतर्फी जिंकला होता.\nहरयाणा संघाने जरी फक्त एक सामना जिंकला असला तरी त्यांनी तिन्ही सामन्यात उत्तम खेळ केला आहे. रेडींगमध्ये वझीर सिंग आणि विकास कंडोला उत्तम कामगिरी करत आहेत.\nतमील थलायवाज संघाची स्थिती थोडी नाजूक आहे. या संघाने तीन सामने खेळले आहेत . त्यातील दोन सामने त्यांना गमवावे लागले आहेत. जे दोन सामने या संघाने गमावले त्यात पहिल्या सामन्यात एकतर्फी पराभव झाला होता. दुसरा सामना त्यांनी एका गुणाने बेंगलुरु बुल्स विरुद्ध गमावला. तिसरा सामना त्यांनी बेंगलुरु बुल्स विरुद्ध खेळला आणि जिंकला. या सामन्यात त्यांनी चांगली कामगिरी केली. हा सामना त्यांच्या हातातून निसटून जाऊ शकला असता पण डिफेन्स आणि रेडींगमध्ये त्यांनी कमी चुका केल्या. त्यांचे विरोधी बेंगलुरु बुल्सने जास्त चुका केल्या त्यामुळे ते सामना हरले.\nतमील थलायइवाज संघात अजय ठाकूर आहे पण त्याला या मोसमात लय गवसली नाही. के. प्रपंजन हा संघासाठी रेडींगमध्ये गुण मिळवतो आहे. डिफेन्समध्ये अमित हुड्डा आणि सी. अरुण यांनी मागील सामन्यात चांगली कामगिरी केली होती. या खेळाडूंवर तमील थलायइवाज अवलंबून राहणार आहे.\nदोन्ही संघाची एकंदरीत स्थिती सारखीच आहे. दोन्ही संघ आपले विजयी अभियान सुरु ठेवण्याचा प्रयन्त करतील. हा सामना खूप अटातटीचा होईल असे वाटते. दोन्ही संघाला विजयाची सारखीच संधी असली तरी हा सामना हरयाणा संघ जिंकण्याची जास्त शक्यता आहे.\nसुरेश रैनाने केले या महिलेचे कौतुक\nचेंडू डोक्याला लागल्याने पाकिस्तानी क्रिकेटरला गमवावा लागला जीव\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nमुंबई शहर कबड्डी कुमार गट निवड चाचणीत सिद्धी प्रभा, विजय बजरंग व्या.शाळा संघाची…\nआरके ब्लास्टर्स दसपटी संघ प्रो-लीग काळभैरव चषकाचा विजेता\nविराट कोहलीप्रमाणेच हे ३ प्रो-कबड्डी स्टार ५ हंगामात खेळले एकाच संघाकडून\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या दिग्गजांच्या यादीत\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\nसलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम\nआता दिनेश कार्तिकचेही नाव धोनी-कोहली सारख्या…\nडेविड वॉर्नरची पत्नी कँडिसचा गर्भपात\nशिवमुद्रा क्लब व अशोकमंडळ किशोर गटाच्या अंतिम फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://govexam.in/%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-05-24T15:40:42Z", "digest": "sha1:VCAKJMMSHVMPTTBC7NRA6GI5B7PNFIGV", "length": 6521, "nlines": 133, "source_domain": "govexam.in", "title": "गवर्नमेंट परीक्षांची माहिती", "raw_content": "\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nजिल्हा सत्र न्यायालय भरती २०१८ अर्ज करण्याची पद्धत\nजिल्हा सत्र न्यायालय भरती २०१८ परीक्षेची माहिती\nमहाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक प्रक्रियेची पूर्ण माहिती\nमहाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेची पूर्ण माहिती\nमहाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक प्रक्रियेची माहिती\nमहाराष्ट्र पोलीस भरती – भाग १\nमहाराष्ट्र पोलीस भरती – भाग २\nमहाराष्ट्र पोलीस भरती – भाग ३\nतलाठी भरती प्रक्रियेची माहिती\nतलाठी पदाच्या रिक्त जागा\nतलाठी भरती शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क…\nमहापरीक्षा – टीएआयटी भरती प्रक्रिया\nमहापरीक्षा – टीएआयटी करिता अर्ज कसा करावा:\nएस सी – सी जि एल अर्ज करण्याची पद्धत:\nएस सी – सी जि एल\nमहा डी बी टी पोर्टल\nशिष्यवृत्ती करिता अर्ज कसा करावा\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सहायक भरती परीक्षेचे स्वरूप व सिलेबस:\nआय बी पी एस भरती नवीन पैटर्न\nमित्रानो- लक्षात ठेवा, लॉगीन करताना आपला ई मेल आय डी(पूर्ण ई मेल टाका - उदा: govnokri.in@gmail.com) आणि पासवर्ड बरोबर टाका नाहीतर तुमचा PC वरून पुढील १० मिनिट आपण लॉगीन करू शकणार नाही, १० मिनिटा साठी आपला आयडी ब्लॉक होईल याची नोंद घ्या.\nटिप : GovExam.in वर आम्ही अचूक प्रश्न-उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.तरी सुद्धा उमेदवारांनी पडताळणी करणे आवश्यक आहे. टायपिंग मध्ये अनावधानाने झालेल्या चुकीला आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच आम्ही आपल्या प्रतिसादानुसार चुका दुरुस्त करण्यास तत्पर आहो. धन्यवाद.\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C", "date_download": "2018-05-24T15:46:59Z", "digest": "sha1:Q6P7J3U57NRJPDGMZT7RDZZ2C75ZTIGY", "length": 3095, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झी न्यूज - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nप्रसारण कंपनीबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१४ रोजी २३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95", "date_download": "2018-05-24T15:47:55Z", "digest": "sha1:OLNMFCHLUX3AKI526I5JMH7TDOHT776D", "length": 3305, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्राहकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ग्राहक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविद्युत उपकेंद्र ‎ (← दुवे | संपादन)\nजयंत्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nलीन ‎ (← दुवे | संपादन)\nगुणवत्ता ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रीय ग्राहक दिन (भारत) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=634", "date_download": "2018-05-24T15:21:54Z", "digest": "sha1:4D6PDRKWMJW3EGJT7WRJZULI55RDFOHL", "length": 10156, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | दहावीच्या विद्यार्थ्याची जाळून घेऊन आत्महत्या", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\nदहावीच्या विद्यार्थ्याची जाळून घेऊन आत्महत्या\n‘स्कूल डे’ आला मुळावर, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा शिक्षकावर गुन्हा\nलातूर: येथील बसवणअप्पा वाले इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अमन अजय समुद्रे याने स्वतःच्या घरात बाथरूममध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्महत्या केली. त्याला त्याच्या शिक्षकाने सर्वांसमोर अपमानित केल्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. संतोष आळंदकर असे या शिक्षकाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील बसवणअप्पा वाले इंग्लिश स्कूलमध्ये १४ फेब्रुवारी रोजी ‘स्कूल डे’ साजरा करण्यात आला. त्या दिवशी अमन समुद्रे हा आपल्या मित्रांसह पांढरा पायजमा, भगवा शर्ट, केशरी फेटा घालून शाळेत गेला होता. त्याने काही घोषणाही दिल्या. त्यावरून शिक्षक संतोष आळंदकर त्याच्यासह त्याच्या मित्रांवर चांगलेच रागावले. अशा प्रकारचे कपडे घालून शाळेत येणे व घोषणाबाजी करणे चांगले नाही, असे म्हणत त्यांनी त्यांच्या डोक्यावरचे फेटे काढले. १५ फेब्रुवारी रोजी आळंदकर यांनी अमनला पुन्हा धमकी दिली की, प्रॅक्टीकलचे गुण माझ्या हातात आहेत. अमनला हा अपमान अमनला सहन झाला नाही. त्याने १६ फेब्रुवारी रोजी घरातील बाथरुममध्ये अंगावर पेट्रोल टाकून घेऊन स्वत:ला जाळून घेतले. दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारामुळे पालकवर्गात संतापाची लाट उसळली. अमनचे पालक अजय शाहूराज समुद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिक्षक संतोष आळंदकर यांच्या विरोधात अमन यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक सौमित्र मुंढे करीत आहेत.\nइंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या स्वावलंबन यात्रेचा आज शुभारंभ ...\nजिल्हा पत्रकार संघाची राजकुमार मुनाळे यांना श्रध्दांजली ...\nभाजपा हारु शकते, अखेर सत्य जिंकले\nमनपाकडून अशुध्द, गढूळ, रंगी बेरंगी पाणीपुरवठा ...\nरवींद्र जगताप प्रकरणी आ. अमित देशमुख यांनी केला निषेध ...\nमहावितरणच्या सौरऊर्जा वीज खरेदीला मिळाला ०२.७१ रुपयांचा दर ...\nखासदार गायकवाड यांच्यामुळे मिळाली ७० रुग्णांना ०१ कोटीची मदत ...\n’अमृत’च्या कंत्राटदाराला दंडासह मुदतवाढ ...\nपराभूत १३५ उमेदवार निवडणूक लढविण्यास ३ वर्षासाठी अपात्र ...\nमुंबई व लातुरातील प्रभाग ०५ मध्‍ये प्‍लास्‍टीक प्रक्रिया प्रकल्प ...\nग्रामीण भागातही होणार कचर्‍यापासून खतनिर्मिती ...\nलातूर शहर विधानसभा आपची कार्यकारिणी जाहीर ...\nबारदान्या अभावी तूर खरेदी संथ, औशात आज रास्ता रोको ...\nलातुरचं रोपटं नाना पाटेकर लावणार स्वत:च्या शेतात\nनागपूर व लातूरच्या साथीने बीडचा विजय निश्चित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-world-sleep-day-health-sickness-103238", "date_download": "2018-05-24T16:10:42Z", "digest": "sha1:U52KVQQZK2RJIOAIT7KHQREFRVYMBCYI", "length": 14831, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news World Sleep Day health sickness बिघडले जैविक घड्याळ, ऐंशीवर आजारांना आमंत्रण! | eSakal", "raw_content": "\nबिघडले जैविक घड्याळ, ऐंशीवर आजारांना आमंत्रण\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nपुणे - बदललेली जीवनशैली, आहार पद्धतीतील बिघाड आणि ताणतणाव यांमुळे झोपेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. धकाधकीच्या जीवनामध्ये शरीरातील \"जैविक घड्याळ' बिघडल्यामुळे नैसर्गिक झोपेमध्ये अनियमितता आली आहे. त्यामुळे जवळपास ऐंशीहून जास्त आजार बळावत आहेत. शांत झोपेचा उत्सव साजरा करण्यासाठी \"जागतिक शांत झोप दिन' उद्या (16 मार्च) साजरा होत आहे.\nपुणे - बदललेली जीवनशैली, आहार पद्धतीतील बिघाड आणि ताणतणाव यांमुळे झोपेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. धकाधकीच्या जीवनामध्ये शरीरातील \"जैविक घड्याळ' बिघडल्यामुळे नैसर्गिक झोपेमध्ये अनियमितता आली आहे. त्यामुळे जवळपास ऐंशीहून जास्त आजार बळावत आहेत. शांत झोपेचा उत्सव साजरा करण्यासाठी \"जागतिक शांत झोप दिन' उद्या (16 मार्च) साजरा होत आहे.\nत्यानिमित्ताने तज्ञांशी चर्चा केली असता हे वास्तव समोर आले.\nऔषधांशिवाय झोपेच्या समस्येचे निराकरण आणि व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मार्च महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी हा दिवस जगभरात साजरा होतो. या संदर्भात काम करणाऱ्या \"इंडियन असोसिएशन फॉर स्लीप अप्निया'च्या (आयएएसएसए) सदस्या डॉ. कविता संदीप चौधरी म्हणाल्या, 'कामाच्या बदललेल्या वेळा, दैनंदिन कामांमुळे होणारे शारीरिक कष्ट आणि मानसिक ताणतणाव यांमुळे नैसर्गिक झोपेच्या वेळांमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे मेंदूद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या \"जैविक घड्याळा'मध्ये (बायोलॉजीकल क्‍लॉक) बदल होत आहेत. परिणामी, झोपेमध्ये अनियमितता आणि त्याचा परिणाम विविध आजार बळावतात. 80 टक्के जणांना झोपेत घोरण्याचा त्रास होतो. तसेच झोप न लागणे, स्मृतिभ्रंश, झोपेतून उठताना थकवा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असे आजार होतात.\nविशेषतः रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या वाहनचालक, आयटी कंपन्यांमधील कर्मचारी यांना हा त्रास होतो. त्यामुळे कामाच्या वेळी अपघात होतात. त्यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपचारांसोबत योग, प्राणायाम, वेळेत झोपणे, रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही पाहणे टाळले तर ही समस्या कमी होऊ शकते.''\nयोगासनांच्या उपयुक्ततेबाबत योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाणे म्हणाल्या, \"\"योगशास्त्रामध्ये निद्रानाशावर मात करण्यासाठी विविध आसने सांगितलेली आहेत. संतुलित आहारासह दैनंदिन मण्डुकासन, योगमुद्रा, वज्रासन, गोमुखासन, पवनमुक्तासन आणि शवासन केल्यास झोपेची समस्या दूर होऊ शकते. या आसनांसोबत अनुलोम, विलोम, भ्रामरी आणि उज्जायी प्राणायाम करावा.''\n- जैविक घड्याळानुसार आचरण\n- किमान सहा ते सात तास झोपणे\n- रात्री उशिरापर्यंत मोबाईल, संगणक, टीव्ही पाहणे टाळणे\n- सतत मन शांत आणि प्रसन्न ठेवणे\n- मसालेदार, तेलकट पदार्थ आहारात टाळणे\n- संगीत ऐकणे, वाचन करणे\n...अन्यथा गाठतील हे आजार\nनिद्रानाश, झोपेत फिट येणे, झोपेत चालणे, झोपेत काही सेकंद श्‍वास थांबणे, घोरण्याचा त्रास, विसरभोळेपणा, दिवसा व झोपेतून उठताना थकवा, निरुत्साह जाणवणे, उच्च रक्तदाब, मधुमेह, लैंगिक आणि मानसिक आजार.\nपाच वाहनांचा विचित्र अपघात ; एक जागीच ठार\nतळेगाव दिघे : संगमनेरमार्गे जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार...\nपाली खोपोली मार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात\nपाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात झाल्याचा फोन गुरुवारी (ता.२४) दुपारी पाली पोलीस स्थानकासह,...\nआधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार\nजुन्नर (पुणे) : कृषी विभागाच्या 'उन्नत शेती-समृद्ध शेतकरी' पंधरवड्यास आज गुरुवार (ता.24) पासून प्रारंभ होत असून या कालावधीत सर्व सामान्य...\nकल्याण-अहमदनगर रस्त्यावरील धोकादायक झाडे काढा\nसरळगांव : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड तालुक्यातील नढई येथील एका वळणावर चार ते पाच झाडांची माती पूर्ण निघून गेली आहे. ही झाडे...\nबॅंकेच्या चुकीने व्यावसायिकाला भामट्याने घातला गंडा\nनाशिक : राष्ट्रीयकृत बॅंकेने आरबीआय बॅंकेच्या निर्देश पायदळी तुडवून भामट्याने केलेल्या फोनवरून एका व्यावसायिकाच्या बॅंक खात्याच्या गोपनीय माहितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE-113042500004_1.htm", "date_download": "2018-05-24T15:29:58Z", "digest": "sha1:4BPZXMVVUNLS6JTYR5MRE3YJYLZBSSS3", "length": 10150, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Gel Khris, Amitabh Bachhan | ख्रिस गेलवर महानायक फिदा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 24 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nख्रिस गेलवर महानायक फिदा\nकॅरेबियन स्टार ख्रिस गेलच्या वादळी खेळाने पुणे वॉरियर्स संघाची काल झोप उडाली असताना क्रिकेटवर भरभरुन प्रेम करणा-या चाहत्यांनी मात्र गेलला सलाम केला आहे. क्रिकेटचे जबरदस्त फॅन असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी तर आपण अशाप्रकारे गोलंदाजीची कत्तल कधीच पाहिली नाही, असे म्हणत गेलची तोंडभरुन स्तुती केली आहे.\nया सामन्यात अवघ्या ३० चेंडूत शतक झळकावून गेलने क्रिकेटच्या आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत वेगवान शतकाची नोंद केली. पहिल्या षटकापासून सुसाट सुटलेला गेल शेवटच्या षटकापर्यंत पुण्यासाठी संकट होऊन उभा होता. त्याने तब्बल १७ षटकार ठोकले. खुद्द कर्णधार विराट कोहली यानेही लवून नमस्कार करत गेलच्या खेळीला दाद दिली होती. या खेळीने गेल क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईतच बनला असून ट्विटर, फेसबुकवर त्याच्या स्फोटक खेळीवर प्रतिक्रियांचा खचच पडला आहे. त्यात महानायक बच्चन यांनी गेलसाठी स्पेशल ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्यात.गेलची कालची वादळी खेळी मी पाहिली आणि भारावूनच गेलो. आज पुन्हा ही अविस्मरणीय खेळी पाहण्याचा मोह मला आवरता आला नाही. खरंच अशी गोलंदाजीची कत्तल मी तरी कधीच पाहिलेली नाही,अशी दाद ट्विटच्या माध्यमातून अमिताभने गेलला दिलीय.\nयावर अधिक वाचा :\nख्रिस गेलवर महानायक फिदा\nविधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...\nव्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला\nमुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...\nलालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी\nराष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...\nराज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव\nकोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nएअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक\nएअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/ear-ring-theft-minor-possession-police-116070", "date_download": "2018-05-24T16:12:37Z", "digest": "sha1:O3ZT63KWPNYMGQEJV2RVDOV772HNYTYT", "length": 13352, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ear Ring Theft Minor In possession with Police लहान मुलींची कर्णफुले लंपास करणारा अल्पवयीन ताब्यात | eSakal", "raw_content": "\nलहान मुलींची कर्णफुले लंपास करणारा अल्पवयीन ताब्यात\nरविवार, 13 मे 2018\nकोयना वसाहत परिसरातील घराबाहेर खेळणाऱ्या मुलीच्या कानातील सोन्याची कर्णफुले लंपास करणाऱ्या अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. या मुलीसह अऩ्य एका लहान मुलीचे कर्णफुलेही त्याने लंपास केली.\nकऱ्हाड : कोयना वसाहत परिसरातील घराबाहेर खेळणाऱ्या मुलीच्या कानातील सोन्याची कर्णफुले लंपास करणाऱ्या अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. या मुलीसह अऩ्य एका लहान मुलीचे कर्णफुलेही त्याने लंपास केली. तर एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील अंगठीही त्याने लंपास केल्याचे उघड झाले आहे. अंगठीसह कर्णफुले असा सुमारे दीड तोळ्याचा ऐवज पोलिसांनी संबधित संशयिताकडून जप्त केला. संबधित संशयित सतरा वर्षांचा असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.\nपोलिसांना सांगितले की, कोयना वसाहत येथील पाच मंदीर परिसरात घराच्या परिसरात खेळणाऱ्या लहान मुलीच्या कानातील सोन्याची फुले ओरबडून चोरट्यांनी लंपास केली. पोलिसात त्याची तक्रार दाखल होती. कोयना वसाहत व पाच मंदीर परिसरात सुमारे पाच दिवसापूर्वी ही घटना घडली होती. त्यालाच लागून असलेल्या भागातही खेळणाऱ्या लहान मुलींच्या कानातील कर्णफुले लंपास होती.\nएकाच दिवशी दोन चोऱ्या झाल्याची माहिती पोलिसात दाखल होता. पोलिसही चक्रावून गेले होते. मात्र येथील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलिस निरिक्षक हनुमंत गायकवाड व त्यांच्या पथकाने सलग तीन दिवस सलग तपास केला. त्यामुळे प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावण्यात त्यांना यश आले आहे. त्या प्रकरणात सतरा वर्षाच्या अल्पवयीन युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने तीन चोऱ्यांची कबुली दिली असून त्या चोऱ्यातील ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे. त्याने चोरीची कबुली देत दोन मुलींची व एका ज्येष्ठ नागरिकाची अंगठी चोरल्याचेही पोलिसांना सांगितले.\nअंगठीसह सुमारे दीड तोळ्यांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे. लहान मुलींना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याने जवळ बोलावून हिसडा देऊन कर्णफुले लंपास केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. ज्येष्ठ व्यक्तीस मलकापूरच्या भाजी मंडई परिसरात त्याने लुबाडले. तेथेही हातचलाखीने त्यांची अंगठी काढून घेतली. त्याबाबतची नोंदही पोलिसांनी घेतली आहे.\nपहूरला रेशनच्या बायोमेट्रीक प्रणालीतून नावे गायब\nपहूर (ता. जामनेर) : धान्याच्या काळ्या बाजाराला चाप बसावा, सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सक्षम, सुलभ आणि पारदर्शक व्हावी यासाठी रेशनींग दुकानावर...\nपणजी आरोग्य संचालनालयात हाणामारी\nपणजी - आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. संजीव दळवी आणि काणकोणमधील डॉ. व्यकंटेश आर यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर झालेल्या झटापटीत एकमेकांना मारहाण...\nमाजी सरपंचाच्या खूनप्रकरणी दोघांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा\nलातूर - किरकोळ कारणावरून पळशी येथील माजी सरपंच सतीश हणमंत जाधव यांचा खुन केल्याप्रकरणी दोघांना प्रत्येकी दहा वर्षांच्या सक्तमजुरीची आणि दोन हजार...\nपाली खोपोली मार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात\nपाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात झाल्याचा फोन गुरुवारी (ता.२४) दुपारी पाली पोलीस स्थानकासह,...\nपुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी\nऔंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/international/he-handsome-women-would-get-spoiled-because-him-so-he-told-leave-country/", "date_download": "2018-05-24T15:43:01Z", "digest": "sha1:A4V5FNCZAJDCWQFTM3CBFXRKT4YXIRXT", "length": 25994, "nlines": 343, "source_domain": "www.lokmat.com", "title": "He Is 'Handsome', The Women Would Get Spoiled Because Of Him So He Told To Leave Country | त्याच्या 'हँडसम' दिसण्यामुळे बायका बिघडतील, म्हणून त्याला देश सोडायला सांगितला | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ मे २०१८\nगोळीबारामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला : नेवासा तालुक्यातील प्रकार\n'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार\nकरवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल, भोगावती नदीचा समावेश\nएकात्मिक पाणलोटचा निधी हडप केल्याची तक्रार\nमहाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग\nMLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी\nभाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा\nदेशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश\n'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका\nमेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार\nGood News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर\nअजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’\nबॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली दिशा पाटनी, पाहा व्हिडीओ\nट्रेंडनुसार माधुरीच्या बिकेट लिस्टबाबत समिश्र प्रतिक्रिया\nक्रिती सॅननची बहीण नूपुर सॅनन ‘या’ गोष्टीमुळे होतेय व्हायरल, पाहा फोटो\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nठाण्यात शून्य सावलीचं दर्शन\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nगडचिरोली - एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nकाल कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा- ममता बॅनर्जी\nनाशिक - नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक 28 जून रोजी होणार, आजपासून आचारसंहिता लागू\nपंतप्रधान मोदी 25 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर\nतामिळनाडू: स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलन सुरूच; एटीएम मशिन्सची जमावाकडून तोडफोड\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मेपासून जाणार इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर,\nमोदी 29 मे ते 2 जून दरम्यान इंडोनेशिया, सिंगापूरच्या दौऱ्यावर\nकर्नाटक: दलित असल्यानं मला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही- जी. परमेश्वर\nविधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला मतमोजणी होणार\nसरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेच लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील - अजित पवार\nतुतिकोरीन: स्टरलाईट प्लांटविरोधातील हिंसाचार प्रकरणी 65 जणांना अटक\nसोलापूर - अडीच हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उपनिरीक्षक अटकेत\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची भेट. दिल्लीत महत्त्वाच्या करारांवर झाली स्वाक्षरी.\nपंतप्रधानांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा देशभरात आंदोलन उभं करू-राहुल गांधींचं ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना चॅलेंज.\nउस्मानाबाद-बीड-लातूरचा विधान परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर, औरंगाबाद खंडपीठात पुढील सुनावणी 6 जूनला होणार.\nAll post in लाइव न्यूज़\nत्याच्या 'हँडसम' दिसण्यामुळे बायका बिघडतील, म्हणून त्याला देश सोडायला सांगितला\nहँडसम पुरुषांबद्दल तरुणी, बायकांना नेहमीच आकर्षण वाटते. असे पुरुष नेहमी बायकांमध्ये चर्चेचा विषय असतात. पण काहीवेळा तुम्हाला तुमच्या हँडसम असण्याची किंमत चुकवावी लागते.\nनवी दिल्ली - हँडसम पुरुषांबद्दल तरुणी, बायकांना नेहमीच आकर्षण वाटते. असे पुरुष नेहमी बायकांमध्ये चर्चेचा विषय असतात. पण काहीवेळा तुम्हाला तुमच्या हँडसम असण्याची किंमत चुकवावी लागते. ओमर बोरकान अल गालाला 2013 साली खूप हँडसम दिसतो म्हणून सौदी अरेबियाने देश सोडायला सांगितले. ओमर बोरकानच्या सुंदर दिसण्यामुळे महिला बिघडू शकतात म्हणून 2013 साली त्याला देश सोडायला सांगितल्याचे वृत्त इंडिपेंडटने दिले होते. सौदी सरकारच्या या आदेशामुळे संपूर्ण जगभरात तो प्रसिद्ध झाला. पेशाने अभिनेता आणि छायाचित्रकार असलेल्या गालाचे अनेक चाहते असून एका चाहत्याने तर त्याला मर्सिडीज G55 कार भेट दिली.\n'ओरु आडार लव्ह' या सिनेमातील ‘Manikya Malaraya Poovi’ या गाण्यातील एक दृश्यामुळे प्रिया प्रकाश वारियर एका रात्रीत स्टार बनली आहे. पण सोशल मीडियामुळे रातोरात स्टार होणारी प्रिया एकमेव नाहीय.\nअर्शद खान या पाकिस्तानी चहावाल्याला सोशल मीडियामुळे 2016 साली रातोरात प्रसिद्धी मिळाली. जिया अलीने त्याचा चहा विकतानाचा फोटो काढला आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला. या एका फोटोमुळे अर्शद इतका लोकप्रिय झाला कि, त्याला मॉडेलिंगचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.\nपीट्रो बोसेलीला त्याच्या चाहत्यांनी जगातील सेक्सी गणित शिक्षकाचा टॅग दिला आहे. 2016 साली त्याचा फोटो व्हायरल झाला. पीट्रो लंडन विद्यापीठात गणित विषय शिकवतो. त्याचा फोटो एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.\nचेह-यावरील हास्य आणि लुक्समुळे ली मीनवीला सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. तो सिंगापूरच्या चांगी विमानतळावर पोलीस अधिकारी आहे. एसजीएजी या लोकल साईटवर 14 ऑक्टोंबर 2016 रोजी ली चा फोटो झळकला आणि त्यानंतर जगभरात त्याचे फोटो व्हायरल झाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nहाफिज सईदला 'सुटीसाठी' दुसरीकडे पाठवा\nट्विटरवर युजर्सला ब्लॉक करू शकत नाहीत डोनाल्ड ट्रम्प, कोर्टाचा आदेश\nमार्क्सच्या हस्तलिखिताचा ५ लाख डॉलरना लिलाव\nरोहिंग्यांच्या सशस्त्र गटाने केली हिंदूंची हत्या- अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा अहवाल\nअत्याचार दडपणारा धर्मगुरू दोषी\nउत्तर कोरियाच्या अणू केंद्राचा ‘मृत्यू’ पाहणार विदेशी पत्रकार\nराजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nसुट्यांच्या हंगाम : कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली\nइंडस्ट्रीतील 'या' मित्रांसोबत 'असा' साजरा झाला तेजस्विनी पंडितचा वाढदिवस\nबकेट लिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीचं मराठीत पदार्पण\nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nबॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यातील खास फोटो\nपेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\nस्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले\nदहावी-बारावी निकालाच्या अफवा : राज्य मंडळाचे स्पष्टीकरण\nशेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nसौंदर्य खुलवणारे या प्रकारचे झुमके तुमच्याकडे हवेच \nनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास असा असेल निकाल - सर्व्हे\nडेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का\nBLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही\nराजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता धोक्यात; मतदारांचा काँग्रेसला हात- सर्वेक्षण\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nडावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.aajlatur.com/details?id=558&cat=VideoNews", "date_download": "2018-05-24T15:33:11Z", "digest": "sha1:CKS2DDVUXV6D6W7IN4WHY2VUM5IVBM33", "length": 10195, "nlines": 58, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | दिव्यांगांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा, खा. गायकवाड यांचा उपक्रम", "raw_content": "\nअमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे विजयी परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत, शिवसेनेचे विप्लव बजेरिया विजयी पेट्रोल पुन्हा तीस पैशांनी तर डिझेल वीस पैशांनी वाढले, वाढीचा ११ वा दिवस बीड नगरपालिकेतील प्रकरणामुळे लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली बाजार समितीकडून पाच रुपयात शेतकर्‍यांना पोटभर जेवण, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते २५ मे रोजी उदघाटन नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांचीही होऊ शकते लवकरच बदली- विक्रांत गोजमगुंडे लातूर भाजपाच्या नगरसेवकांचा एक गट लवकरच पडणार बाहेर- विक्रांत गोजमगुंडे सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501\nदिव्यांगांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा, खा. गायकवाड यांचा उपक्रम\nविराटच्या शतकापेक्षा दिव्यांगांची एक धाव मोठे समाधान देउन जाते- जिल्हाधिकारी\nलातूर: खा. सुनील गायकवाड यांने आपले वडील बळीराम गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लातुरच्या क्रीडा संकुलावर दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं होतं. बळीराम गायकवाड फाऊंडेशन आणि मुंबईच्या फिनिक्स फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचं उदघाटन लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. लातुरचे महापौर सुरेश पवार नगरसेवक शैलेश स्वामी, रागिणी यादव, खासदारांच्या सुविद्य पत्नी, विजय गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, चंद्रकांत कातळे, गिता गौड, प्रवीण अंबुलगेकर, फिनिक्स फाऊंडेशनचे पदाधिकारी, क्रीडा अधिकारी, क्रीडा प्रेमी यावेळी उपस्थित होते. खा. गायकवाड आणि जिल्हाधिकार्‍यांनी स्पर्धेच्या उदघाटनानिमित्त काही बॉल खेळले. सुनील गायकवाड यांनी टाकलेला चेंडू त्यांच्या पत्नींनी जोरदार फटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील दहा संघांनी भाग घेतला आहे.\nअशी स्पर्धा मुंबईच्या बाहेर पहिल्यांदाच होत आहे. फिनिक्स फाउंडेशन दरवर्षी मुंबईत स्पर्धा घेतात. अपंगांना पंतप्रधानांनी दिव्यांग हा शब्द वापरला आहे. हे विद्यार्थीही क्रिकेट खेळू शकतात. एका सामाजिक भावनेतून य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असे खा. सुनील गायकवाड यांनी सांगितले.\nदिव्यांगांनाही एखादे चांगले, वेगळे टॅलेंट असू शकते, विराट कोहलीने श्म्भर रन काढले तर टाळ्या नक्कीच पडतील पण अशा मुलांनी काढलेल्या धावा समाधान देऊन जातात असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले.\nनगरसेवकांची टूर शैक्षणिक नव्हती, शहर जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यावरुन\nपिवळ्या पाण्याची शिक्षा देऊन सहलीवर, नगरसेवक परतले ...\nनरसिंह घोणे पत्रकार संघाचे अध्यक्ष, मिटकरी सचिव ...\nपत्रकारांच्या निवडणुकीसाठी, खासदारांचं मतदान ...\nव्हीएस पॅंथर्सकडून गोर गरिबांना आधार ...\nUncut Nana Patekar... बघा नानांचं संपूर्ण भाषण ...\nगोलाईतल्या शौचालयाला व्यापार्‍यांचा विरोध ...\n‘कचरा महोत्सवाचे’ नगरसेवक गोजमगुंडे यांनी केले उदघाटन ...\nध्वजारोहण, दिमाखदार संचलन, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार ...\n एकदा सर्वे कराच- असदुद्दीन ओवेसी ...\nबसव जयंतीच्या मोटारसायकल रॅलीला उत्तम प्रतिसाद ...\nमागण्यांसाठी होमगार्ड्सही झाले आक्रमक, काढला मोर्चा ...\nशेकडो ऑटो रिक्षा धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ...\nतीन दिवस लातुरच्या रेल्वे स्थानकावर चालला लेजर शो ...\nअसिफाच्या मारेकर्‍यांना फाशी द्या- मुस्लीम सेवा संघ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/!-4891/", "date_download": "2018-05-24T15:42:54Z", "digest": "sha1:LZVRW63V2UFB7QL542FMIERSNIWFJXGQ", "length": 3025, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-क्रूतघ्न!", "raw_content": "\nआवाज आला पुन्हा जोरदार टाळ्यांचा\nउबग येतो या, राजकारणी चाळ्यांचा\nठप्प ती सभा सारी, गप्प ही लोकशाही,\nरोज नवा अंक उघडतो, घोटाळ्यांचा\nमिळताच सत्ता ती, नेते क्रूतघ्न झाले,\nम्हणती ते जनता जमाव बावळ्यांचा\nलुटण्यास कट्टर शत्रूही एक झाले,\nना गंधही आता, त्या उकाळ्या पाकाळ्यांचा\nसंवेदना त्या आता,त्यांना सोडून गेल्या,\nन उरे एहसास, रस्त्यातील किंकाळ्याचा\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\n:) ... विजेंद्र ढगे ... :)\nआभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्रहोते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-05-24T16:02:04Z", "digest": "sha1:PGGSOWGGDUULALZRUXRGSTQKIWX2PVN7", "length": 3999, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बळी पडलेल्या व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► हत्या झालेल्या व्यक्ती‎ (२ क, २ प)\n\"बळी पडलेल्या व्यक्ती\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794866511.32/wet/CC-MAIN-20180524151157-20180524171157-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}